diff --git "a/data_multi/mr/2018-47_mr_all_0101.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0101.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-47_mr_all_0101.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,921 @@ +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/intro-chauffeur-graph/articleshow/65727001.cms", "date_download": "2018-11-16T08:48:24Z", "digest": "sha1:NJZG6ENUVBZ7G6FFDHZ7OM7IIEXIGHJC", "length": 21565, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: intro chauffeur graph - अंतर्मुख करणारा चौफेर आलेख | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nअंतर्मुख करणारा चौफेर आलेख\nमराठी साहित्यसंस्कृतीचा जो परीघ आहे, त्या परिघात कुठेही, काठावर आणि अनेकदा त्याच्या बाहेर किंवा परिघाच्या अधोविश्वात अनेक दशके सर्वसंचार आणि मुक्तविहार करणारे सुनील कर्णिक यांच्यासारखे दुसरे कोणी नसेल. त्यांना लेखक, पत्रकार, सदरलेखक, संपादक, साहित्यसेवक, सांस्कृतिक कार्यकर्ते, शिक्षक किंवा अहोरात्र नवनवीन कल्पनांचे वाहते झरे सांभाळणारे सर्जक, असे काहीही म्हणता येईल.\nअलीकडेच त्यांच्या एकदम सहा पुस्तकांच्या प्रकाशनाचा जो धमाका 'डिंपल पब्लिकेशन'चे अशोक मुळे यांनी उडवून दिला आहे, त्यातून लेखकाच्या वर सांगितलेल्या साऱ्या गुणवैशिष्ट्यांची चांगलीच ओळख पटते. यातले 'न छापण्याजोग्या गोष्टी' हे पुस्तक आधी प्रकाशित झाले होते आणि त्याने तेव्हाच पुरेसे वादळ उठवून दिले होते. आता त्यात आणखी पाच पुस्तकांची भर पडली आहे. यात काही जुन्या लेखांचे संग्रह आहेत. ते लेख 'महानगर' तसेच इतरही प्रकाशनांमध्ये छापून आले आहेत. पुस्तकात येताना काही मजुकरांना पुस्तीही जोडली आहे. पण त्यांचा ताजेपणा व टवटवी बिलकूल कमी झालेली नाही. याचे कारण इतर सर्वांना दिसणाऱ्या पुस्तकांकडे, माणसांकडे, विषयांकडे किंवा रूढ प्रतिपादनांकडेच हा लेखक वेगळ्याच व धारदार नजरेने पाहतो. ही नजरेतील धार लेखणीत येत असली, तरी तीत कडवटपणा किंवा व्यक्तिगत छिद्रान्वेष बिलकूलच नाही.\nउदाहरणच द्यायचे तर रवींद्रनाथ टागोर यांनी 'गीतांजली'तील सारी कवने ही तशीच्या तशी उपनिषदांमधून उचलली आहेत का, यावरचे बंगाली अभ्यासकाचे संशोधन सांगताना ते टागोरांची टिंगल करत नाहीत पण 'नोबेल'चेही राजकारण कसे चालते आणि मोठ्यांनाही झटपट यशाचा कसा मोह पडतो, हे संयतपणे दाखवतात. भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तिकेचा परिचय करून देताना मराठी साम्राज्याचा खरा निर्माता मलिक अंबर आहे, ही नेमाडे यांची मांडणी सांगून याचा प्रतिवाद कुणीच कसा करत नाही, असा मौलिक प्रश्न लेखक मराठीतील इतिहासकार��ंना करतो. किंवा जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांच्या चार खंडांविषयी लिहिताना ते अनेक प्रश्न उपस्थित करतात आणि फार कडक शब्दांत प्रहार करतात. असे प्रश्न, शंका, गंभीर शेरे आणि तळमळीतून येणारे असमाधान पानोपानी विखुरले आहे.\nया सगळ्या पुस्तकांमधला सर्वांत प्रदीर्घ लेख 'मौजेचे दिवस' हाच आहे. त्यावर आधीही चर्चा झाली आहे. कर्णिक यांची पुष्कळशी जडणघडण 'मौजे'च्या अंगणात झाली आहे. या तसेच इतर साहित्यिक संस्थानांवर त्यांनी लिहिलेल्या लेखांकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील काही पाने अशा दृष्टीने पाहायला हवे. हा इतिहास परिपूर्ण अर्थातच नाही. त्याचा प्रतिवादही करता येईल. पण ज्यांना कोणी हात लावायचा नाही, ज्यांच्याबद्दल कोणी 'ब्र' काढायचा नाही किंवा ज्यांचे कौतुक हेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित मानून पुढे जायचे, अशांवर लेखणी चालवताना कर्णिक कचरत नाहीत, हे महत्त्वाचे आहे. अशा लेखनाने त्यांचे व्यक्तिगत नुकसान तर झाले असणारच. पण मूर्तिभंजन किंवा प्रतिमाभंजन हे ही संस्कृतीचा प्रवाह मोकळा व वाहता राहण्यासाठी आवश्यक असते, याचे पोक्त आकलन फार थोड्यांना असते. मग एकच एक कथा पुन्हा पुन्हा लिहिणाऱ्या लेखकावर टीका केली की, तो राग धरतो. एखाद्या संस्थेचे दोष दाखवले तर ते त्यांना रुचत नाहीत. मराठी पुस्तके, प्रकाशने आणि त्यांची विक्री याविषयी तर त्यांनी यात अनेकदा भरभरून लिहिले आहे. तेही अनेकांना आवडणारे नाही. पण कर्णिकांना उगाच मुळूमुळू लिहिण्यात रस नाही. आणि एकूण सांस्कृतिक आरोग्यासाठी असा आसूड हाती घेताना खरेतर संकोच सोडावाच लागतो. तो ते स्पष्टपणे सोडतात.\nविनय हर्डीकर यांचा 'सुमारांची सद्दी' हा लेख १५ वर्षांपूर्वी 'कालनिर्णय'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला. प्रचंड गाजला. या लेखावरचा कर्णिकांचा लेख 'सारे करंटे निघाले', अशा शीर्षकाचा आहे. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत आपण समाज म्हणून जी सुमारांची फौज निर्माण केली आहे, त्यावर हर्डीकर कठोर तर्काने तुटून पडतात. कर्णिक असेच काम आपल्या लेखनातून करत असतात. त्यामुळेच, या लेखाचा ग्रंथविस्तार व्हायला हवा, असे त्यांना वाटते. असे उत्तम लेखन उचलून धरणारे, दुर्लक्षित लेखनाकडे लक्ष वेधणारे, इंग्रजीतील मौलिक पुस्तके, लेखांकडे लक्ष वेधणारे कर्णिकांचे लेखनही या पुस्तकांमधून विखुरले आहे.\nकर्णिक यांची विचारसरणी आणि विचार करण्याची पद्धत आज ज्याला 'समाजवादी सेक्युलर' असे म्हणता येईल, अशी म्हणता येईल. त्यामुळे, असा विचार करणारी माणसे त्यांना अधिक जवळची वाटली तर नवल नाही. दुसरीकडे, जन्मभर आदरणीय वाटलेली पण एखाद्या पंथाशी किंवा संप्रदायाशी जवळीक साधणारी माणसे त्यांना चांगलीच खटकत असावीत. मग तिसऱ्याचा हवाला दिलेले दुसऱ्याचे विधान कोट करून ते अशा व्यक्तींवरचा लेख संपवतात. त्या विधानाचा खुलासा करण्याची किंवा सत्यासत्यता तपासण्याची जबाबदारी लेखक म्हणून घेत नाहीत. वरवर पाहता असे विधान हे मूल्यमापनात्मक वाटले तरी अधांतरी उडताना उसने रंग घेणाऱ्या साबणाच्या फुग्याप्रमाणे ते गॉसिपवजा होऊन बसते.\nलेखक, पत्रकार, संपादक, कार्यकर्ता म्हणून आवडणाऱ्या माणसांबद्दल मात्र कर्णिक कमालीच्या आत्मीयतेने, ऋजुतेने आणि ओलाव्याने लिहितात. त्यांचे हे रूप व लेखन वाचकांना प्रसन्न करते. यातले एक म्हणजे दिवंगत थोर साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख. त्यांच्या 'डांगोरा एका नगरीचा'बद्दल लिहिताना कर्णिक हलकेच तिचा सांधा व संदर्भ वर्तमानाशी जोडतात. वाचकाची जाणकारी वाढवण्याची त्यांची असोशी अशा अनेक लेखांमधून दिसत राहते.\nया सहाही पुस्तकांचे वाचन हा एक मोठ्ठा फेरफटका तर आहेच, पण अंतर्मुख करणारा आलेखही आहे. मुख्य म्हणजे तो ओघवता, वाचनीय आणि खिळवून ठेवणारा झाला आहे. सुनील कर्णिक हे बऱ्याच पुस्तकांचा ऐवज अजून बाकी असल्याची धमकी मित्रांना देत असतात. ती त्यांनी लवकरात लवकर प्रत्यक्षात आणावी, असेच ही पुस्तके वाचून कुणीही म्हणेल.\nन छापण्याजोग्या गोष्टी, पृष्ठं : १९२, किंमत : २२० रु.\nमलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे, पृष्ठं : १४४, किंमत १८० रु.\nम्हाताऱ्या बायका काय कामाच्या, पृष्ठं : १४४, किंमत : १८० रु.\nसोनं आणि माती, पृष्ठं : १५०, किंमत १८० रु\nमहाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं, पृष्ठं : १५०, किंमत २०० रु.\nमहानगरचे दिवस, पृष्ठं : १२४, किंमत : १५० रु.\nसर्व पुस्तकांचे लेखक : सुनील कर्णिक\nसर्व मुखपृष्ठं : पुंडलिक वझे\nप्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, मुंबई\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nशबरीमाला : तृप्ती देसाई यांच्याविरोधात कोची विमानतळाबाहेर नि...\nदहशतवादी जकीर मुसा फिरताना आढळल्याने पंजाब पोलिसांकडून सतर्क...\nराजस्थान: टोक मधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट यांना उमेदवारी\nतामिळनाडूत 'गज'गर्जना; वादळ नागपट्टणमपर्यंत\nअरेसीबो संदेशाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुगल डुडलची मा...\nमटा संवाद याा सुपरहिट\n... तिच्या बंडखोरीची कहाणी\nवेदनांकित घुंगरांचे वर्तमान संदर्भ\nवादळ शमेल, प्रश्न राहतीलच\nप्रकाशन विश्वातील कुशल योजक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअंतर्मुख करणारा चौफेर आलेख...\nबिछड़े सभी बारी बारी...\nभाषिक विद्वेष की सौहार्य...\nभारतीय पायांचे वेगळेपण आणि पादत्राणे...\nसुन्न वास्तवाचे प्रभावी चित्रण...\nतेच असेल माझं घर......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B5.html", "date_download": "2018-11-16T07:47:25Z", "digest": "sha1:IFMU4QG6XLN6OQJJ7ZOUOG2JS5FFGFXJ", "length": 22834, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | लडाखमध्ये चीनचे अवैध टॉवर जमीनदोस्त", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लडाखमध्ये चीनचे अवैध टॉवर जमीनदोस्त\nलडाखमध्ये चीनचे अवैध टॉवर जमीनदोस्त\n=भारतीय सैनिकांचा दणका, सीमेवर तणाव=\nनवी द���ल्ली, [१२ सप्टेंबर] – लडाखमधील नियंत्रण रेषेवर चीनने उभारलेले अवैध वॉच टॉवर भारतीय सैनिकांनी जमीनदोस्त केले असून, यामुळे भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.\nभारतीय लष्कराने केलेल्या कणखर कारवाईनंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना सैनिकांची जमवाजमव सुरू असल्याचे वृत्त आहे. याबाबत प्राप्त झालेल्या वृत्तानुसार पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थातच चिनी सैनिक लडाखच्या देसपांगमधील बुर्तसे भागातील नियंत्रण रेषेवर हे वॉच टॉवर उभारत होते. नियंत्रण रेषेच्या जवळ कोणतेही बांधकाम न करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली असतानाही चिनी सैनिक टॉवर उभारण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनी संयुक्तपणे चीनचे हे टॉवर जमीनदोस्त केले. यामुळे चिनी सैनिक संतापले आहेत आणि यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.\nचीनने उत्तर लडाखच्या देसपांग क्षेत्रातील बुर्तसे भागावर आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. परंतु, भारताने चीनचा हा दावा स्पष्टपणे खोडून काढला आहे. पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या ज्या भागावर चीनने अवैधपणे कब्जा केला आहे, त्यावर देखरेख ठेवणे भारतीय लष्कराला या भागातून सहज शक्य होते. याशिवाय येथून जवळच असलेल्या दौलतबेग ओल्डी येथे भारतीय वायुसेनेचा तळ आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये हा तळ कार्यान्वित झाला. वायुसेनेचे सी-१३० जे सुपर हर्क्युलस हे महाकाय मालवाहू विमान समुद्रसपाटीपासून १६६१४ फूट उंचीवर असलेल्या या धावपट्टीवर उतरले होते.\nदरम्यान, भारत आणि चिनी सैनिकांमध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्याच्या वृत्ताचे भारतीय लष्कराने खंडन केले आहे. अशाप्रकारचा तणाव निर्माण झाल्याचे कोणतेही वृत्त आमच्याकडे नाही, असे लष्कराच्या एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1481 of 2453 articles)\nजनसभा लोकसभेपेक्षाही मोठी: मोदी\n४० खासदारांनी रोखला देशाचा विकास कॉंगे्रसला जनता माफ करणार नाही पंतप्रधाना���चा जोरदार प्रहार चंदीगड, [११ सप्टेंबर] - सत्ता गेल्याचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56139?page=1", "date_download": "2018-11-16T08:29:30Z", "digest": "sha1:M7LY7RLMHZN7EOSITD7ECTFUKITZRU6O", "length": 20247, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डायलॉगबाजी... | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /गजानन यांचे रंगीबेरंगी पान /डायलॉगबाजी...\nमागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,\n'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अ‍ॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत \nकल्मिनेटींग अ‍ॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.\nमागच्या वेळेस \"बाई मलाही डायलॉग देतील देतील\" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अ‍ॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.\nआताची बातमी सांगून झाल्यावर आनंदाची भरती जरा ओसरल्यावर मग हळूच म्हणाली की, \"पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग पण मला पण मिळणार आहेत पण मला पण मिळणार आहेत\nतो शनिवार रविवार याच आनंदात गेला.\n एकदाचे मिळाले हिला डायलॉग\nपण सोमवारी शाळा सुटल्यावर, \"... बाकीच्यांना दिले आणि मला नाही दिले डायलॉग\" अगदीच आता फोनवर बांध फुटायच्या मार्गावर.\n \"पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग पण.. मलापण मिळणार एवढी मार्गक्रमणा केल्यावर आता हा धक्का कसा पचवायचा तशी सहसा उघडपणे थयथयाट करत नाही. पण आतल्या आत चालू असते. त्याचा उद्रेक कुठेतरी होतोच एवढे नक्की तशी सहसा उघडपणे थयथयाट करत नाही. पण आतल्या आत चालू असते. त्याचा उद्रेक कुठेतरी होतोच एवढे नक्की शाळेतले पण आधी आशा लावून ठेवतात आणि मग का लटकवतात\nआज परत शाळेतून आल्या आल्या फोन\n आणि त्यावर लिहिलेले डायलॉग \nम्हणजे ते माझेच आहेत म्हणजे चुकून दुसर्‍या कोणाचे तरी मला दिलेले नाहीत \nथांबा, मी वाचूनच दाखवते ऐका थांबा, आण��� फोटो पण काढून पाठवते \nआता मी दोन दिवस काही अभ्यास करणार नाही आणि खेळणार नाही \nमला आज शाळेतही जरा फ्री वेळ मिळाला तर मी हेच करत बसले होते \nमला तर, मलाच डायलॉग मिळालेत इतका आनंद झाला.\nतिचे डायलॉग्ज बघितले तर पाचसहा ओळीच असतील. ते बघून मला \"काय हे एवढेसे डायलॉग\" असे वाटले. पण मग वाटले की नाही, जो सादर करणार आहे त्याच्यासाठी डायलॉग्जची लांबी किती आहे यावर त्यांचे महत्त्व अवलंबून नसावे. हातात डायलॉग मिळाल्यापासून (नव्हे ते मिळायच्या आधीपासूनच ) ते सादर करेपर्यंत आणि सादरीकरणानंतर स्टेजवरून पायउतार होऊन त्याची झिंग उतरेपर्यंतचा प्रवास हा दोन ओळीच्या सादरीकरणात आणि दोन पानाच्या सादरीकरणात सारखाच असणार) ते सादर करेपर्यंत आणि सादरीकरणानंतर स्टेजवरून पायउतार होऊन त्याची झिंग उतरेपर्यंतचा प्रवास हा दोन ओळीच्या सादरीकरणात आणि दोन पानाच्या सादरीकरणात सारखाच असणार स्टेजवरचा काळ तेवढा बदलेल.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nसशल, निवड न झाल्याच्या भापो.\nसशल, निवड न झाल्याच्या भापो.\nनिवड होऊनही फजिती होते. वाचा : http://www.maayboli.com/node/736 (जुन्या मायबोलीवर टाकलेले.)\nसशल, कुमार कला केन्द्र >>>\nसशल, कुमार कला केन्द्र >>> यप्प. मी कुककें च्या हस्ताक्षर स्पर्धेत बर्‍याचदा भाग घेतलाय शाळेतर्फे.\nखारुताईचा गेट अप नाही मिळंत\nखारुताईचा गेट अप नाही मिळंत खरंतर सर्वच प्राणी-पक्ष्यांचे 'कपडे' असतात ना कपडे भाड्याने देणार्‍यांकडे खरंतर सर्वच प्राणी-पक्ष्यांचे 'कपडे' असतात ना कपडे भाड्याने देणार्‍यांकडे वाढदिवसासाठी जे 'मास्क' असतात त्यात खारीचा असल्यास तो तोंडाला लावता येईल. बाकी तपकीरी रंगाचा पूर्ण हाताचा टी-शर्ट व त्याच रंगाची लेग-इन वगैरे घालुन खारीचा ड्रेस नाही होणार कां\nरच्याकने, आम्हाला मराठी कविता म्हणण्याच्या स्पर्धेत तिसरे बक्षिस मिळाले. कविता आपल्याच 'कौतुक काकांची' -\nभाड्याने देणार्‍यांकडे वाघ, सिंह, हत्ती, मिकीमाऊस वगैरे नेहमीचे हिट प्राणी वास करताहेत. खारूतै नाही.:(\nआज इथे पुण्यात बघतो वेळ मिळाला तर शोधायला जमतेय का.\nगजानन, किती दिवस आहेत\nगजानन, किती दिवस आहेत मध्येअली इक्स प्रेस वर पाहिले का\nअनु, आठ-नऊ दिवस आहेत. अलीवर\nअनु, आठ-नऊ दिवस आहेत. अलीवर बघतो. धन्यवाद. एवढ्या दिवसात येईल का नाहीतर एका दिवसाकरता हा आटापिटा आणि 'गोगलताई बारशाला जातात' सारखी गत ��्हायची. चेक करतो\nवेळेत मिळाले/जुळले नाही तर जाड पुठ्ठ्याचा खारीचा मुखवटा करायचे ठरवले आहे. त्यासाठी एक नमुना गुगलून ठेवलाय.\nशाळेने रोल दिला, डायलॉग्ज् पण\nशाळेने रोल दिला, डायलॉग्ज् पण .. पण हे सगळं पालकांनां आटापिटा करून खारूताई चा गेट-अप मिळतो किंवा नाही ह्यावर कन्डिशनल का येन्यायनैअन्न्यायहै .. शाळा काहीच मदत करणार नाही का\nमला वाटते गेटअप मिळाला नाही\nमला वाटते गेटअप मिळाला नाही मिळाला रोल तिचाच आहे, पण लहान मुले स्वतःची प्रतिष्ठा या गोष्टींवर अवलंबून ठेवतात☺,अली वर इतक्या शॉर्ट नोटिस ने मिळणार नाही, बाकी मगनलाल ड्रेसवाला वगैरे तुम्ही आधीच पाहिले असतीलच, अजून काही कळले तर सांगते\nहा एक अंधेरीत मिळाला\nमला वाटते गेटअप मिळाला नाही\nमला वाटते गेटअप मिळाला नाही मिळाला रोल तिचाच आहे, पण लहान मुले स्वतःची प्रतिष्ठा या गोष्टींवर अवलंबून ठेवतात <<< हो.\nहा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नाही. (तो डिसेंबरमध्ये झाला आणि खूप ताप आल्यामुळे इतका सराव केलेला असूनही तो हुकला झाला. डॅन्समध्ये भाग घेतला होता.)\nहे कल्मिनेटींग अ‍ॅक्ट दर तीन महिन्यांनी साधारण काय नवीन शिकलो यावर असते.\nसंपादनः आम्हाला वेशभूषा मिळाली आणि सध्यापुरता जीव भांड्यात पडला आहे. (भांड्याला झाकण लावायची सोय हवी होती. )\n खारूताईंनां बेस्ट विशेस् ..\nखुप छान वाटलं वाचून\nखुप छान वाटलं वाचून प्रतिसादही मस्त आहेत सगळ्यांचे.\nडायलॉगबाजी झाल्यावरही कसं काय काय झालं ते नक्की लिही\nमी कायम गॅदरींग मधे दत्तक दिल्यासारखी असायचेच. फक्त १ दा तिसरीत असताना डायलॉग विसरले होते, कारण १५ कॅरॅक्टर्स आणि त्यांची मी सुत्रधार असं काहितरी होतं, दर कॅरॅक्टर नंतर माझी बडबड असायची\nमस्त होते ते दिवस. इथे सिंगापूर मधे गॅदरिंग नसते, केवळ अभ्यास. कीव येते मुलांची. नुसतं प्रेशर बास\nआज झाले स्किट एकदाचे\nआज झाले स्किट एकदाचे\nवेळेत गेलात तर तुम्हाला वनराजाकडून बहुउपयोगी अशी साजेशी शेपूट मिळेल नाहीतर पाणघोड्यासारखा आळशीपणा कराल तर एवढुशे नावाला म्हणून असलेले शेपूट मिळेल. आणि सगळ्यांकडून चिडवून घ्यावे लागेल.\nआम्हाला सिंहाने शेपूट दिले पण आम्हाला ते लवकर मागे चिकटवताच येईना. मग बाईंनी चिटकवून दिले आणि आम्ही नव्या शेपटीसह तुरूतुरू विहार करायला लागलो.\nवाघाची पाळी आल्यावर सिंहाने चुकून त्याला झेब्र��याचे शेपूट उचलून दिले. ते वाघाला आवडले नाही. तो शेपूट घेईना. सिंह म्हणतो - अरे\nवाघ म्हणतो - अबे भार्गव मैं झिब्रा दिख्रा हू क्या तेर्को\nनिवेदक दस्तुरखुद्द वनाधिकारी होते.\n धमाल झालेली दिसत आहे.\n धमाल झालेली दिसत आहे. मस्तच\nगजानन भयंकर सॉलीड झालेला\nगजानन भयंकर सॉलीड झालेला दिसतोय कार्यक्रम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/ashok-chavan/", "date_download": "2018-11-16T07:25:47Z", "digest": "sha1:UD33LTNWH2ESRREH6YXUVRNWY6GGIIIX", "length": 11789, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "ashok chavan – Mahapolitics", "raw_content": "\nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवणार नसून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अशो ...\nलोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचा मोठा निर्णय \nमुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण हे आगा ...\nनोटाबंदीच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा लेख \nनोटबंदीची दोन वर्ष दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १० ...\nकाँग्रेस पाहूण्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेत्याच्या पायघड्या, ‘पाहूणचाराच्या’ कार्यक्रमात मोठी खलबते \nबीड – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर् ...\nभाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या केलेल्या निर्घृण हत्येचा निषेध – अशोक चव्हाण\nमुंबई - मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड क ...\nसाईबाबांच्या शिर्डीत येऊनही पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख – अशोक चव्हाण\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शक��� नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख ...\nआणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर दुष्काळ जाहीर करणार \nशहादा - उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. तीव्र पाणीटंचाई आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर क ...\nशरद पवार पुणे लोकसभेची जागा लढण्याच्या बातमीवरुन अशोक चव्हाणांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया \nमुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक बारामतीऐवजी पुणे मतदारसंघातून लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. य ...\nआधी सत्तेतून बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा – विखे पाटील VIDEO\nजळगाव - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला असून, ...\nजळगावमधील फैजपूर येथून जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात \nजळगाव – आजपासून काँग्रेस पार्टीनं भाजप सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली आहे. फैजपूर येथे १९३६ साली भारतीय राष्ट्रीय काँग ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nराहुल गांधींना मी अद्याप नेता मानत नाही, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Boycott-of-Patil-family-for-nine-years/", "date_download": "2018-11-16T08:22:38Z", "digest": "sha1:UH3M6B3GEG5O5B4Q3UOLRIEI7M7JRFXK", "length": 5475, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेडग येथील पाटील कुटुंबांवर नऊ वर्षांपासून बहिष्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बेडग येथील पाटील कुटुंबांवर नऊ वर्षांपासून बहिष्कार\nबेडग येथील पाटील कुटुंबांवर नऊ वर्षांपासून बहिष्कार\nबेडग (ता. मिरज) येथे जमीन वादातून गेल्या 9 वर्षांपासून सतिश बबन पाटील यांच्यावर गावातीलच सात ते आठजणांनी सामाजिक बहिष्कार टाकला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सतिश पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जामध्ये काहींनी विकत मागितलेली जमीन दिली नाही, म्हणून संबंधित राजकीय व्यक्‍तींच्या दबावाखाली आपल्यावर बहिष्कार घातला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच सामाजीक बहिष्काराबाबतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेल्या बहिष्काराबाबत बेडग व परिसरातील गावांत चर्चा सुरू झाली आहे.\nतक्रार अर्जावरून सतिश पाटील यांना रितसर तक्रार नोंद करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. परंतु त्यांनी तक्रार अर्जाशिवाय संबंधीतांविरुद्ध तक्रार नोंदविलेली नाही. तथापि, अर्जातील व्यक्‍तींंना जबाबासाठी बोलविण्यात आले आहे. तक्रारदार व ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, अशा सर्वांच्या जबाबानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी सांगितले.\nविजापूर येथे अपघातात मिरजेतील नवदाम्पत्य ठार\nसचिन सावंत टोळीला आज मोक्‍का न्यायालयात हजर करणार\nकामटेच्या मामेसासर्‍याची न्यायालयीन कोठडीत रवानगी\n.. तर कर्मचारी आंदोलनात अधिकारी महासंघही\nकस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप\nसलगरेत रेल्वे पुलाजवळ ठिय्या आंदोलन\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.samewe.net/mr/about-us/", "date_download": "2018-11-16T07:07:45Z", "digest": "sha1:AXE4DOPF23OCOUR747ABD47MJAM7HKRL", "length": 6351, "nlines": 140, "source_domain": "www.samewe.net", "title": "आमच्या विषयी - निंग्बो Samewe संगणक कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nयू हुआन यंत्राचे कंपनी, लिमिटेड निँगबॉ Shuangyu (Samewe) संगणकीकृत फ्लॅट विणकाम मशीन निर्माता कंपनी, लिमिटेड, 1990 मध्ये स्थापन च्या दौऱ्यावर आहे,\nतो एक सर्वसमावेशक यंत्रणा उत्पादन उद्योग एकत्रित आर & डी, उत्पादन, विक्री आणि सेवा आहे. 1992 मध्ये पाया असल्याने, आम्ही अत्याधुनिक उत्पादन उपकरणे आणि मजबूत वैज्ञानिक संशोधन क्षमता देशांतर्गत अग्रगण्य कारखाने सहकार्य ताब्यात घ्या व राहा आले आहेत\nमध्ये लवकर 2006, कंपनी उत्सुक निर्धार मोठ्या विकास जागा निँगबॉ चीन उत्पादन बेस हलविले आणि 2007 मध्ये कंपनी 28000 क्षेत्र व्यापते संगणकीकृत फ्लॅट विणकाम मशीन्स निर्मिती सुरु ㎡, इमारत क्षेत्र 25000 आहे ㎡ . सध्या, 500 पेक्षा अधिक कर्मचारी, समावेश तांत्रिक कर्मचारी 40% पेक्षा अधिक वाटा आहे आहेत.\nमध्ये गेल्या 28 वर्षांत , Shuang यू नेहमी लोकाभिमुख व्यवसाय तत्वज्ञान पाळत: परिवर्तन आणि बाजारपेठ निर्माण चातुर्य गुणवत्ता चिकटलेली, आणि सेवा ग्राहकांना जिंकून. आम्ही नेहमी मार्गदर्शन केले आहे आणि प्रोत्साहन नावीन्यपूर्ण, आणि कर्मचारी प्रशिक्षण आणि तांत्रिक संशोधन आणि विकास पूर्णपणे गुंतवणूक, आणि अनेक राष्ट्रीय पेटंट प्राप्त केले आहेत.\nआता, Shuang यू भारत, तुर्की, व्हिएतनाम आणि जगाच्या इतर भागांमध्ये मध्ये उपग्रह कार्यालये आहेत, आमची उत्पादने विदेशी मोठ्या प्रमाणावर ओळखले आणि स्थानिक बाजारात मान निर्यात करण्यात आले आहे.\n\"जात, ठेवा आपल्या नवशिक्या मन विसरू नका\". भविष्यात विकास, Shuang यू, \"उच्च तंत्रज्ञान, उच्च गुणवत्ता आणि उच्च विश्वसनीयता\" रस्ता पालन मजबूत तंत्रज्ञान, उत्कृष्ट उपकरणे आणि परिपूर्ण व्यवस्थापन, आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक उत्पादने आणि सेवा अनुभव प्रदान करेल सुरू राहील.\nनवीन उपक्रम नाही थांबे, भविष्यात अमर्याद आहे. Shuang यू म्युच्युअल गौरव हातात-हात आपण पुढे पुढे शोधत आहे\nपत्ता: क्रमांक 118 टाळा ताई रोड, जीआय Chuan रस्ता, Zhenhai जिल्हा, निँगबॉ शहर, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/572858", "date_download": "2018-11-16T08:07:58Z", "digest": "sha1:NJWFR4REAYFRUCQRPPL77BTD5ZXMP4FT", "length": 10681, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मतदार याद्या-अर्ज मराठीतून द्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदार याद्या-अर्ज मराठीतून द्या\nमतदार याद्या-अर्ज मराठीतून द्या\nतालुका म. ए. समितीची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी\nघटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. पण जिल्हा प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने मतदारांच्या मागणीनुसार कागदपत्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे. सीमाभागामध्ये 21 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक राहतात. पण त्यांना मराठीतून मतदार याद्या आणि मतदान करण्याचे यंत्र उपलब्ध केले जात नाही. हे घटनाविरोधी असून तातडीने मराठीमध्ये मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध करावेत, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nनिवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करत आहे. पण जिल्हा प्रशासन मराठी भाषिकांना जाणून बुजून मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. सीमाभागामध्ये मोठय़ा संख्येने मराठी भाषिक राहतात. त्यांचे सर्व व्यवहार मराठीमध्ये होतात. उच्च न्यायालयाने येथील मराठी भाषिकांना मराठीमध्ये परिपत्रके देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीसारख्या प्रक्रियेमध्येदेखील दुजाभाव जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nअनेकांना इंग्रजी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्मयता\nसीमाभागामध्ये कन्नडबरोबर इंग्रजीमधून मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध केल्याचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकारी सांगत आहेत. पण अनेकांना इंग्रजी येत नसल्यामुळे उमेदवाराचे नाव व चिन्ह समजणे अवघड आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्मयता असून तातडीने मराठीमध्ये मतदार याद्या आणि उमेदवारी अर्ज उपलब्ध करावेत, अशी मागणी निवडणूक अधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.\nदोन दिवसांत मतदार याद्या मराठीतून न दिल्यास जनयाचिका दाखल\nमतदान करणे हा प्रत्येकाचा घटनेने दिलेला अधिकार आहे. मतदान करताना मतदाराची भूमिका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सीमाभागातील जनतेने मराठीतूनच मतदार याद्या आणि अर्ज द्यावेत, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत जर मतदार याद्या मराठीत दिल्या नाहीत तर त्या विरोधात जनयाचिका दाखल करु, असा इशाराही तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. याकडे निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी लक्ष देणार काय याबाबत मराठी भाषिकांचे लक्ष लागून आहे. बहुतांश वृद्ध महिला, व्यक्ंितना इंग्रजीचा गंधही नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुकीच्या उमेदवाराला मतदान होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तेव्हा निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nशिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष म्हात्रु झंगरुचे, कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, सचिव मनोज पावशे, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, नगरसेवक मोहन बेळगुंदकर, लक्ष्मण होनगेकर, उपाध्यक्ष भावकाण्णा पाटील, पिराजी मुचंडीकर, अशोक पाटील, राजाराम गुरव, यल्लाप्पा जायाण्णाचे, शिवाजी पट्टण, निवृत्ती डुकरे, किशोर पावशे, पुंडलिक मोरे, चांगाप्पा इंगळे, मारुती कणबरकर, सुरेश आगसगेकर, मारुती पाटील, जोतिबा पाटील, दत्तात्रय शिंदे, संजय पाटील, अजित कडेमनी, विशाल चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\nशहर परिसरात लक्ष्मी पूजनाची धूम\n‘विना दप्तर’ एक दिवस\n15 मार्चपूर्वी काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई\nहृदयदानासाठी ‘तो’ लिहितोय जागृतीचा अध्याय\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-137971", "date_download": "2018-11-16T08:04:45Z", "digest": "sha1:QQR32QXAJA7JTZS5OEP2SAKCIQDYRYOS", "length": 15479, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाऊण कोटी खर्चूनही सीमाबंदीला घरी पाऊण कोटी खर्चूनही सीमाभिंतीला घरघर | eSakal", "raw_content": "\nपाऊण कोटी खर्चूनही सीमाबंदीला घरी\nपाऊण कोटी खर्चूनही सीमाभिंतीला घरघर\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nवाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांधकाम चांगल्या स्थितीत होते.\nवाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांध���ाम चांगल्या स्थितीत होते. परंतु टक्केवारीचे राजकारण आणि महापालिका प्रशासनाची भ्रष्टाचारी वृत्ती यामुळे सेक्टर 28 मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मजबूत दगडी भिंतीला नजर लागली.\nआता पाऊण कोटी खर्चून नूतनीकरण करून उभ्या केलेल्या सीमाभिंतीस वर्ष पूर्ण होण्याच्या आतच घरघर लागली आणि आता उत्तरेकडील बाजू ढासळण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी सिमेंट वाळूची कमतरता तर काही ठिकाणी फक्त बाह्य बाजूला दिसणाऱ्या दर्शनी भागाचे पेंटिंग करून 75 लाख रुपयांचे बिलही प्रशासनाकडून मंजूर करून घेतले. कोणत्याही प्रकारचे अंतिम निरीक्षण न करता कररूपी लाखो रुपयांची खैरात सर्व तथाकथित ' चेन ' मधील मंडळींना पालिकेकडून करण्यात आली आहे असे प्राधिकरण कृती समितीच्या निदर्शनास आले. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने उद्यानाच्या जुन्या भिंतीचे निरीक्षणही प्रत्यक्षात केले होते समितीचे अध्यक्ष विजय पाटील, विजय मुनोत, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, अमित डांगे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्याबाबत तश्या योग्य सूचनाही तात्काळ मुख्य अभियंता एम टी कांबळे, संजय कांबळे यांना दिल्या होत्या.\nअंदाजे 9 एकर परिसरात असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरणातील रोप्य महोत्सव साजरा करणारे जुने उद्यान आहे. त्यामध्ये शहरातील एकमेव नक्षत्र वाटिका अस्तित्वात आहे.त्या वाटिकेचे आणि औषधी वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.सदरच्या सीमाभिंतीच्या कामाची चौकशी करून दोषी व्यक्तींना दंड तसेच शिक्षा होणे आवश्यक आहे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सदरची बाब गांभीर्याने घ्यावी.\"\n- विजय पाटील, प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती\nWeb Title: पाऊण कोटी खर्चूनही सीमाबंदीला घरी\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nमुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/47815", "date_download": "2018-11-16T07:32:05Z", "digest": "sha1:TGWTRDMTBJU33G5IMK5RWM7PKMQISNOR", "length": 32846, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.\nलेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.\nआतापर्यंतच्या लेखात आपण जलरंगासाठीचे साहित्य , जलरंगासाठीचे रेखांकन , काही वॉशेस , सॉफ्टनींग , कलर लिफ्टींग यांचा अभ्यास केला. रेखांकन आणि या वोशेसचा सराव कायम चालुच राहिला पाहीजे.\nयालेखात आपण वेट इन वेट (ओल्या रंगात दुसरा ओला रंग) , ड्राय ब्रशींग या तंत्रांबद्दल बोलुया. तसेच या आणि आधिच्या कही तंत्रांचा वापर करुन झाडं / फॉलिएज , ढग कसे काढता येतील , त्यातुन छोटी चित्र कशी करता येतील याचे प्रात्यक्षिक बघु.\nवेट इन वेट नावा प्रामाणे ओल्या रंगात दुसरा रंग लावणे , यात रंग पसरत गेल्याने मिळणार्‍या इफेक्ट , त्याला कंट्रोल करणे हे मह्त्याचे.\nआधिचा रंग किती ओला आहे त्यावर दुस्रा रंग किती पसरतो हे अवलंबुन असते आणि ते कंट्रोल करणे आत्मसात करायला हवे. खालच्या फोटोत डावी कडचा रंग आधिचा वॉश खुप ओला असताना दुसरा रंग लावला , तो खुप जास्त पसरला, त्यानंतरचा दुसरा रंग अजुन वॉश थोडा वाळल्यावर आणि त्यानंतर चा रंग जवळ्जवळ सुकलेल्या वॉश वर दिला. त्यानुसार रंग पसरणे कमी कमी झालेले दिसेल.\nकित्येकदा पेपर नुसता ओला करुन त्यात रंग पसरु देउन वेट इन वेट इफेक्ट वापरावा लागतो किंवा जर आधिचा वॉश सुकला असेल तर थोडे पाणी लाउन त्यावर असे काम करता येते.\nड्राय ब्रशींग - ब्रश मधे रंग घेउन ब्रश झटकून घ्यावा. या नंतर ब्रश थोडा आडवा पकडून कागदावर रोल करावा. ब्रश मधे अगदी कमी रंग असल्याने काही ठीकाणी रंग उमटतो . या तंत्राने खडबडीत पोत तयार करणे , अगदी कमी किंवा बारिक पानं असलेली सुरु सारखी झाडं काढताना विषेश उपयोग होतो.\nआत्ता आपण सन्कुल यांनी विचारलेल्या ढगांचा इफेक्ट कसा पेंट करता येईल हे बघु\nप्रथम कोबाल्ट ब्लु किंवा आप्ल्याकडए असलेला दुस्रा येखादा ब्लु रंग घेउन ढग रंगउन घेतले.\nहा रंग ओला असतानाच ढगांमधे काही ठिकाणी अजुन गड्द निळा तसेच ऑरे़ज + नीळा यानी तयार होणार थोडा काळपट रंग वेट इन वेट पद्धतीने दिला.\nत्यानंतर ढगांच्या काहि कडा सॉफ्ट केल्या. सॉफ्टनिंगसाठी ब्रश स्वच्छ पाण्यात धऊन स्पंज किंवा कापडाला टिपुन घ्यावा\nझाले की सुंदर आकाश तयार , खुप सोप्पे आहे कि नाही\nअसाच इफेक्ट कलर लिफ्टींग ने आणता येतो.\nवेट इन वेट पध्हतीने आकाश पुर्ण रंगउन घेतले\nत्यानंतर आपण कलर लिफ्ट करुन पांढूरके ढग केले , मात्र इथे ब्रशने कलर लिफ्ट करण्या ऐवजी टॉयलेट पेपर किंवा टिश्युपेपर ने हा रंग टीपुन घेतला.\nप्लॅट वॉश , ग्रेडेड वॉश तसेच वेरीगेटेड वॉश मधले आकाश आपण मागल्या लेखात केले होते\nत्या शिवाय वर कलर लिफ्टींग आणि वेट इन वेट प्रकारे आप्ण आकाश कसे करायचे ते वर बघितले\nया शिवाय कागद ओलाकरुन त्यात वेगवेगळे रंग मिसळु देउन ( वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओल्या केलेल्या क्गादवर मारयचे आणि ते कागद तिरका करुन मिसळू द्यायचे) सुंदर रंगी बेरंगी आकाश तयार करता येते.\nयाशिवाय ओल्या कागदावर रंग पसरु देउन पावसाळी आकाश रं���वता येते.\nआता आपण अंतरा यानी विचारलेल्या झाडे / फॉलीएज कशी रंगवावीत या प्रश्नाकडे वळू\nझाडे रंगवताना येक ढोबळ नियम लक्षात ठेवायचा\nजवळ्चे झाड असेल तर काही पानं /थॉडे डीटेल्स रंगवायचे ज्याने झाड जवळचे आहे हे सजेस्ट होईल, थोडे दुअर्चेह असेल तर फॉलिएज त्यात थोडे डार्क्र रंग वेट इन वेट टाकुन छाया प्रकाशाचा भेद दाखवुन रंगवावे आणि खुप दुरच्या झाडाना येक रंगाचा मोठा ठिपका /पट्टा पुरेसा होतो.\nझाड रंगवताना झाडाचे फॉलिएज ज्या रंगाचे म्हणजे बहुदा हिरव्या रंगाचे पिवळा+ निळा असे मिश्रण तयार करुन घ्यायचे. रंगपेटीअतले रंग हिरवे रंग जसेच्या तसे वापरण्या पेक्षा आपल्या हव्या त्या शेड्स तयार करणे जास्त योग्य कारण पेटीतले रंग थोडे कृत्रीम वाटतात. या हिरव्या रंगाने पुर्ण लोडेड ब्रशने झाडाचे फोलीएज रंगवावे.\nहा रंग थोडा सुकल्यावर , आधिच्या मिश्रणात अजुन निळा रंग अ‍ॅड करुन झाडाच्या फॉलिएज च्या खालच्या भागत जिथे सावली असु शकते आणी थोडे अधे मधे वेट इउन वेट रंगवावे. त्यानंतर याच मिश्रणात अजुन थोडा बर्न्ट सियेना अ‍ॅड करुन खोडं रंगउन काढले. आधिच्या रंगातच रंग वाढवीत गेल्याने रंगाची येक हार्मेनी तयार होते.त्यामुळे खोड , पानं खुप वेगळी न दिसता येक सलग झाड दिसते. खास करुन थोडी दुर असलेली झाडं रंगवताना या पाधतीचे काम चांगले दिसते.\nखालच्या चित्रात फॉलीएज चा आकार ,झाडाचे खोड तसेच फांद्या हाईड इन हाईड आउट करताना दाखवलेय.\nहे आहे सुचिपर्णी झाड.\nनारळीचे झाडं असे काढता येइल.\nड्राय ब्रशींग ने केलेले झाड.\nया शिवाय सुकलेले खोड आपण चंद्र्कोरिच्या चित्रात केलेच आहे.\nझाड रंगवताना काही चुका कॉमन आहेत\n१. सगळ्या फांद्या फॉलिएज च्या बाहेरुन काढणे , असे केले तर झाडाला फांद्या बाहेरुन चिकटवलेल्या दिसतात.\n२. झाडाचे फॉलिएज वरच्या बाजुला डार्क आणि खाली लाईट- प्रकाश झाडा वरुन किंवा येका दिशेने असतो त्यामुळे खाल्ची बाजु किंवा एक बाजु सावलीत जाईल जी डार्क असयाला हवी, खाली बाजु लाईट दिसायला बहुदा फ्ल्ड लाईट्स वापरावे लागतील\n३खुपबारीक बारी टीपक्यानी पानं नी पानं रंगवत बसणे, जलरंग या माध्यमात बोल्ड काम अपेक्षित आहे त्यामुळे हे टाळलेले चांगले , काही पानं सजेस्ट करणे ठीक मात्र अतीरेक टाळावा.\nआता तुम्ही वेगवेळी आकाशाचे पॅटर्न्स आणि वेगवेगळी झाडं यांची कॉम्बिनेशन्स करुन खुप सारी छोटी छोटी चित्र काढु शकता.\nहाच या लेखा साठी एक्सर्साईज.\nयेउद्या चित्र , होउदे धमाल\nया प्रकारे मी केलेला\nया प्रकारे मी केलेला गृहपाठ\n१. पहिल्यांदा ग्र्रेडेड वॉशने आकाश , वेट इन वेट ने पाणि /समुद्र आणि फ्लॅट वॉशने जमिनिचा भाग रंगवला , रंगवताना क्षितिज अगदी मध्यावर येणार नाही याकडे लक्ष दिले.\n२ त्यानंतर ड्राय ब्रशींग तंत्रानी झाडं काढली\n३.शेवटी झाडचे खोड, थोडे डिस्टन्ट फॉलिएज ( फक्त रंगाचा येक वाकडातिकदा पट्टा /डीटेल्स नाहि) काढुन ,चित्र संपवले. हे करताना मी माझिच वरची इन्स्ट्रस्कशन्स फॉलो करायचा प्रयत्न ठेवलाय जेणेकरुन वरची इंस्ट्रक्शन्स प्रॅक्टिकल आहेत की नाही हे कन्फर्म करु शकलो.\n आता गृहपाठ भरपूर आहे.\nअतीशय सोप्या आणी सहज पद्धतीने\nअतीशय सोप्या आणी सहज पद्धतीने शिकवताय अजय तुम्ही. अनेक धन्यवाद. शाळेत जे शिकता आले नाही, ते यातुन शिकता येतेय.:स्मित:\nफार मस्त इफेक्ट आलाय पावसाळी हवेचा.:स्मित:\nअजय आभारी आहे. ढगांचा इफेक्ट\nअजय आभारी आहे. ढगांचा इफेक्ट छान आला आहे.\nगृहपाठ लवकर पूर्ण करतो.\nधन्यवाद सर. खूप छान, सोप्या\nखूप छान, सोप्या पध्दतीने माहिती दिली.ह्या माहितीचा नक्की खूप उपयोग होईल.\nकिती छान आणि समजेल अशा भाषेत\nकिती छान आणि समजेल अशा भाषेत शिकवता तुम्ही, धन्यवाद\nखूप छान शिकवलत सर.. धन्यवाद\nखूप छान शिकवलत सर.. धन्यवाद\nसर प्लीज मला पाण्याचा इफेक्ट\nसर प्लीज मला पाण्याचा इफेक्ट कसा दाखवायचा ते सान्गाल\nअजय, ढग रंगवण्याचा एक\nअजय, ढग रंगवण्याचा एक प्रयत्न... ढगांच्या कडा कश्या काढाव्यात म्हणजे वास्तव वाटतील, हे काही अजून समजत नाही. मी १२ नंबरचा राऊंड ब्रश सरळ उभा धरून जरा रँडम पॅटर्न आणायचा प्रयत्न केलाय. त्यावर जरा सांगाल का\nअजय तुम्ही फारच सुरेख शिकवत\nअजय तुम्ही फारच सुरेख शिकवत आहात. लेख वाचताना अगदी सोप्पं वाटतंय, पण अ‍ॅक्चुअली ते किती अवघड जातं याची कल्पना आहे. शाळेत का कोणी असे शिकवले नाही कोणास ठाऊक\nअजय . मस्त. मी परदेशात यावर\nमी परदेशात यावर एक टिव्ही सिरीयल पाहिली होती, तुम्ही कराच.\nगजानन्, तुमची प्रॅक्टिस जोरात\nगजानन्, तुमची प्रॅक्टिस जोरात चाललीये.. मस्तच दिसतंय वरचं चित्र आणि बाकीचेही.\nखुप सुंदर.. पाटील, खुपदा\nपाटील, खुपदा एखाद्या डोंगरावर आपण असताना समोर एकामागोमाग एक डोंगरांचा रांगा असतील तर ते डोंगर\nवेगवेगळ्या रंगाचे दिसतात. ते पण याच तंत्राने चितारता येतील ना \nपाटीलजी तुम्ही याचे मोबाईलवर\nपाटीलजी तुम्ही याचे मोबाईलवर शूटिंग करून यू त्युबवर टाकाच ट्युटोरियल म्हणून\nप्रयत्न केला पण आणखी\nप्रयत्न केला पण आणखी प्राक्टिस हवी असे वाट्ते.\nअजय, शिकवण्याची हातोटी फारच\nअजय, शिकवण्याची हातोटी फारच छान आहे.\nमी लवकरच गृहपाठ पूर्ण करते. कृपया मला वर्गाबाहेर काढू नका.\nगजानन - चांगले झाले आहे. रँडम\nगजानन - चांगले झाले आहे. रँडम पॅटर्न तयार करण्यासाठी पेपर तेव्हढ्या भागा पुअरता नुसत्या पाण्यात बुडवलेल्या ब्रशने थोडा ओला करुन बघा. तसेच ढगांच्या काही हार्ड झालेल्या कडांचे काही ठिकाणी सॉफ्ट्नींग करुन पहा.\nसन्कुल - पहिले चित्र फ्हरसे जमले नाहिये. क्षितिज येका सरळ रेषेत हवे. जवळचे आणि दुरचे नारळ्/माड आकाराने कमी प्रपोर्शन केले तरी रंगात जवळ जवळ सारखे दिसतात . दुरच्या गोष्टीत कमी डीटेल्स , रंगात थोडे लाइट्नेस , निळसर झाकं ईं बदल होतात. हा एरिअल पर्स्पेक्टीव्ह चा भग झाला आणि सध्या समजावयला थोडा कठीण आहे. त्याबद्दल नंतर.\nमात्र पाण्यात ला लाईन्स युटक तुटक न काढता वेट इन वेट थोडे मोठे स्ट्रोक्स अजुन पसरु द्या, आकाशाचे रंगात पण ब्रश च्या लाइन्स दिसतायत.\nदुसर्‍या चित्रात silhouette छान झालेय पण काळा रंग सध्या टाळा. त्या ऐवजी अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना+ लाल असे डार्क मिश्रण वापरुन बघा.\nनीली - पाण्यातल्या रिफलेक्शन्स बद्दल म्हणत असाल तर याच लेखात पुढे येखादे चित्र टाकेन.\nविक्रमसिंह - कल्पना चांगली आहे पण त्यासाठी अनेक दिग्गज लोक जास्त कॅपेबल आहेत. किंबहुना मी येका मराठी चॅनलला येका शोची संकल्पना सुचवली होती. प्रसिद्ध मराठी चित्रकारांसोबत त्यांच्या स्टुडीओचा फेरफटका, गप्पा आणि त्यांच्या आपडत्या प्रकारातल्या चित्राचा डेमो. तसेच त्यांच्या प्रसिद्ध चित्रांचा मोंटाज . रविवरी सकाळी असा येखादा कार्यक्रम बघायला मस्त वाटेल आणि आपल्या सारख्या सामन्य माणसाना मोठ्या चित्रकारांच्या स्टुडीओच्या आतली दुनिया कळेल. त्या वाहिनिचा काही प्रतिसाद आला नाही\nदिनेश- वेट इन वेट तंत्र खुप वर्साटाईल आहे आणि त्या तंत्राने नक्कीच तुम्ही म्हणता तसे चित्र करता येईल\nरॉबीनहूड- तुमचि सुचना योग्य आहे मात्र माझ्याकडे शुट करायला तसा सेटअप नाही. म्हणजे ट्रायपॉड्ला मोबाईल अडकवुन ट���प अँगलने शुट करावे लागेल आणि तसा मोबाईल होल्डर मला कुठे दिसला नाही. काहितरी स्वतःच बनवावे लागेल.\nसध्या या मालिकेतील प्रत्येक\nसध्या या मालिकेतील प्रत्येक लेख फेव १० मधे टाकत जातेय...... वेकधी वेळ मिळतो आनी कधी ब्रश पेंट्स ना हात लागतो असं झालंय\n मी पण हे सगळं\n मी पण हे सगळं निवडक १० मधे टाकतेय. हा एक्सरसाईझ पण भारी आहे. प्रॅक्टिस जमेल तशी चालू आहे.\nनारळाची झाडे आणि थोडेसे आकाश\nनारळाची झाडे आणि थोडेसे आकाश -\nझाडेच झाडे (करताना मजा आली पण उत्साहाच्या भरात जरा काहीतरी गंडलेय\nअजय, रंग वाढवुन काम केले आहे. काय चुकतेय ते सांगा.\nआकाश छान होतेय, झाडं पण\nआकाश छान होतेय, झाडं पण चांगली आहेत , नारळ पात्यांमधे आकार थोडा अजुन चांगला, थोडी बाहेर आलेली पाती अजुन दाखउ शकता. नार्लाच्या खोडाची जाडी कमी जास्त होतेय बाकी प्रयत्न चांगला आहे\nकलाकार, तुमचे आकाश खूप आवडले.\nकलाकार, तुमचे आकाश खूप आवडले. एकदम खरे वाटतेय.\nअजय, झाडांची अजुन थोडी\nअजय, झाडांची अजुन थोडी practice करेन.\nतुमच्या चित्राची कोपी केली आहे -\nवरील सगळी चित्रे 4\"x6\" paper वर केली आहेत. जरा सराव झाला की हीच ७ बाय १० वर करण्याचा विचार आहे.\nगजानन धन्यवाद. तुम्ही काधलेली सगळी चित्रे छान आहेत.\nसध्या तरी झाडे ,ढग ह्यांची\nसध्या तरी झाडे ,ढग ह्यांची प्रॅक्टीस सुरू आहे.. पण ..........\nCalAA-kaar - ड्राय ब्रशींग\nCalAA-kaar - ड्राय ब्रशींग मधली झाडं सोडली तर बाकी चांगले झालेय. पाणी तर अगदी फेसाळतं आलय.\nअंतरा - झाडं मस्त केलित , हिरवा बहुदा रंग पेटीतून तसाच वापरलाय थोडा कृत्रीम वाटतोय पण इफेक्ट छान.\nमीही आज येक होमवर्क केलाय .\nथोड वेट इन वेट काम करुन झाडावर अजुन ड्राय ब्रश केले. झाडं इथे जवळजवळ सेंटर झाले असले तरी येका बाजुनी झुकल्यामुळे खटकत नाही.\nड्राय झाडे करण्याचा सराव आज\nड्राय झाडे करण्याचा सराव आज करेन. एकुणच झाडे करयचा सराव करेन.\nसगळ्यांची चित्र बघायला मज्जा\nसगळ्यांची चित्र बघायला मज्जा येतेय\nमस्तच. माझी अजून सुरुवात पण\nमाझी अजून सुरुवात पण नाही झाली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-16T07:51:27Z", "digest": "sha1:UD6RVGXGQVMVKEKBR2CHN623OKOJ7XFX", "length": 10212, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार\nगंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार\nनवी मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असें म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का असा सवालही त्यांनी विचारला.\nमराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. मात्र या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.\nमोदी सरकारने सत्तेत आल्यावर जी नोटाबंदी केली. त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नो��री गमावावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.\nनोव्हेंबरअखेर आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करणार : मुख्यमंत्री\nपुणे – “तेजस्विनी’ आता दिवसभर\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/", "date_download": "2018-11-16T08:31:19Z", "digest": "sha1:ZMXTQ3XZN3B2FW6RGZGPOEEWAYO4MGT6", "length": 16221, "nlines": 106, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्य पान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / पुणे : ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदी साहित्यकि पु. ल. देशपांडे यांच्या ...\nपुण्याच्या महिलेची विक्रमी ...\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील एका महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकोर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. ...\nतामिळना��ूवर ‘गाजा’ वादळाचे ...\nऑनलाईन टीम / चेन्नई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ’गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा ...\nऑनलाईन टीम / पुणे : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंडय़ाच्या विरोधात दलित ...\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nऑनलाईन टीम / तिरूवनंतपुरम : शबरीमाला येथील अयप्पा ... Full article\nएक डिसेंबरला जल्लोष करा \nऑनलाईन टीम / नगर : मराठा समाज आरक्षणाची ...\nबोन्साय कलेचे जतन नाही झाले ; : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची खंत\nपुणे / प्रतिनिधी : बोन्साय कलेच्या माध्यतातून पुणे शहराचा नावलौकीक राज्य, देश … Full article\nसुकृत मोकाशी / पुणे : चित्रपटानंतर डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यावर आधारित ‘नाथ … Full article\nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nऑनलाईन टीम / चेन्नई : बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे ’गाजा’ हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या … Full article\nपाकिस्तानने अघोषित युद्ध थांबवावे : अफगाण अध्यक्ष\nवॉशिंग्टन : अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी पाकिस्तानने अघोषित युद्ध बंद करावे असे विधान केले …\nमहत्त्वाच्या बैठकांपेक्षा झोपेला प्राधान्य\nसिंगापूर / वृत्तसंस्था : आसियान-भारत आणि पूर्व आशिया परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत जगाच्या अनेक …\nकाँग्रेसमध्ये गटबाजी, सिंधिया, पायलट यांना फटका\nजयपूर / वृत्तसंस्था : राजस्थान आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदरच मुख्यमंत्रिपदासाठी नेत्यांदरम्यान सुरू असलेल्या …\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nवृत्तसंस्था /मुंबई : बुधवारच्या उदासीन दिवसानंतर आज गुरूवारी शेअरबाजारांनी पुन्हा गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 118.55 अंकांच्या वधारासह 35,260.54 अंकांवर … Full article\nएअर इंडियाच्या 70 संपत्तांrची विक्री योजना\nवृत्तसंस्था /मुंबई : तोटय़ात सुरू असलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या देशभरातील 70 पेक्षा अधिक निवासी आणि व्यावसायिक संपत्तीची विक्री करून 700-800 कोटी रुपये …\nयुनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी खुला इक्विटी फंड\nवृत्तसंस्था / मुंबई : युनियन म्युच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी हा खुला इक्विटी फंड शेअरबाजारात आणण्यात आला आहे. युनियन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड …\nवर्ल्डकपपर्यंत संघात आणखी बदल नाही : शास्त्री\nवृत्तसंस्था /मुंबई : पुढील वर्षी जूनमध्ये खेळवल्या जाणाऱया आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ केवळ 13 वनडे सामने खेळणार असून या … Full article\nलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\nवृत्तसंस्था /कँडी : रोशन सिल्वा, धनंजय सिल्वा, करुणारत्ने यांनी झळकवलेल्या अर्धशतकांमुळे यजमान लंकेने दुसऱया कसोटीच्या …\nपुणे / प्रतिनिधी : मी 29 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरूद्ध 15 नोव्हेंबरला कराचीत पर्दापण …\nनव्या आफ्रिकन टी-20 लीगमध्ये डीव्हिलियर्स आकर्षण केंद्र\nवृत्तसंस्था /केपटाऊन : आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) व ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण …\nरस्ते-चौकांच्या नामकरणासाठी महापौरांचा आटापिटा\nप्रतिनिधी /बेळगाव : शहरातील स्वच्छतेची समस्या गंभीर बनली असून कामगारांचे वेतन देण्यास विंलब …\n•वर्ल्ड बिलियर्ड्समध्ये पंकज अडवाणी विजेता\n•गोव्यात चोरलेल्या मोटारसायकलींची गोकाक तालुक्यात विक्री\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nप्रतिनिधी /पणजी : खाण अवलंबित आता अधिक आक्रमक बनले असून आज 16 रोजी …\n•ट्रफिक सेन्टीनल ऍपचे अनावरण\n•साळवासीयांचा पाण्यासाठी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पावर भव्य मोर्चा\nअवनी वाघिणीच्या बछडय़ांचे अखेर दर्शन\nऑनलाईन टीम / मुंबई : अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर बेपत्ता असलेल्या तिच्या दोन बछडय़ांचे अखेर गुरुवारी दर्शन …\n•राफेल करार हा ‘बोफोर्स’घोटाळय़ाचा बाप : शिवसेना\n•दुष्काळग्रस्तांसाठी मनसे काढणार ‘दंडुका मोर्चा’\nदोघा काकांकडून पुतणीचा निर्घृण खून : गळा दाबून दगडाने डोके ठेचले : मदतीसाठी …\n•कलमठ अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू\n•विनयभंगप्रकरणी तीन वर्षे कारावास\nशासनाच्या वाळूला मिळाला सोन्याहून अधिक भाव\nप्रतिनिधी/ चिपळूण दाभोळ खाडीत ड्रेझर्सद्वारे वाळू उत्खनन करण्यासाठी झालेल्या वाळूच्या लिलावातून शासनाला 13 …\n•बसच्या अपघातात निढळेवाडी येथील युवक ठार\n•टी .जे.मरीन कंपनीत भीषण आग\nसंघमित्रा चौगले /कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱया यंदाच्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत एwश्वर्या …\n•मावळत्या सूर्याला छठपूजेने अर्घ्य\nउड्डाणपुलांना बायपासचा ‘यू टर्न’\nसोलापूर / अरुण रोटे : सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याबरोबरच, येथील वाहतुकीची कोंडी …\n•कांग्रेससोबत जाणार नाहीच : रामदास आठवले\n•मिरजेत राज्य नाटय़ स्पर्धेचा पडदा उघडला\nप्राणीमित्रांनी कधी शेणामुतात हात घातलाय का\nप्रतिनिधी /सातारा : अवनी वाघीनीने तेरा शेतकऱयांचा जीव घेतला. शेतकऱयांची कुटुंब उघडय़ावर पडली. …\n•महाबळेश्वर येथे एटीएममध्ये खडखडाट\n•मेगा हायवेवर एसटीच्या प्रवाशांची लुटालूट\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील एका महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकोर्डमध्ये …\n•कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\n•अन्नपूर्णा परिवाराचा बालदिन उत्साहात साजरा\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nऑनलाईन टीम / पुणे : ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदी … Full article\nझाकीर हुसेन, हृदयनाथ मंगेशकर यांना ‘पु.ल.पुरस्कार’\nऑनलाईन टीम / पुणे : मागील 14 वर्षे पुण्यात संपन्न होणारा पुलोत्सव …\nबालदिननिमित्ता गुगलचे खास डूडल\nऑनलाईन टीम / मुंबई : आज 14 नोव्हेंबर अर्थात बालदिन. देशभरात आज … Full article\nपुणे / प्रतिनिधी : लाव्हा इंटरनॅशनलने अप्रतिम इमेज टिपण्यासाठी तयार केलेल्या …\nमहिंद्रातर्फे स्कॉर्पिओचा नवा एस9 प्रकार दाखल\nमुंबई / प्रतिनिधी : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम लि.) … Full article\nमहिंद्रा ब्लेझो एक्स ट्रक दाखल\nमुंबई / प्रतिनिधी : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज …\nकायदा व सुव्यवस्था स्थिती किती बिघडलीय बघा…पूर्वी एखादे चित्र कॅमेरात टिपले जायचे…आता ते फक्त ‘कैद’च होते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/07/blog-post_253.html", "date_download": "2018-11-16T07:12:05Z", "digest": "sha1:2DDKSZQWEHPWWCJFLJ23FVFA6ULACE5J", "length": 19352, "nlines": 109, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतिने शेतकरी प्रोड्यूसर संपण्यां साठी सीटा संवादाचे आयोजन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतिने शेतकरी प्रोड्यूसर संपण्यां साठी सीटा संवादाचे आयोजन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि द��पावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतिने शेतकरी प्रोड्यूसर संपण्यां साठी सीटा संवादाचे आयोजन\nपरभणी:-शेतकरी कंपन्या व फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्या साठी इ-काॅमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि शेतकरी कंपन्यांच्या सक्षमिकरण कार्यक्रमा अंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण,मुंबई विभागिय केंद्र परभणी आणि कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्या वतीने १८ जुलै बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह, वसमतरोड, परभणी येथे 'सिटा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nया सिटा संवादा साठी.अध्यक्ष म्हणून डॉ सौ संध्याताई दुधगांवकर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागिय अध्यक्ष परभणी या असनार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ ए एस ढवन, मुंबई येथील सिटाचे कार्यकारी संचालक फिरोज मसानी, मुंबई येथील सिटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल तांबे हे असणानार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबईचे दत्ता बाळ सराफ, कृषी विज्ञान केंद्र परभणीचे अध्यक्ष रविराज देशमुख, जि प उपाध्यक्षा भावनाताई नखाते, परभणीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ बी आर शिंदे, आत्माचे परभणी प्रकल्प संचालक के आर सराफ, नाबार्ड चे परभणी जिल्हा विकास अधिक्षक प्रितम जंगम ,जि प परभणीचे कृषी विकास अधिकारी आर बी हरणे, लिड बँक परभणीचे सुनिल हट्टेकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई विभागिय केंद्र आैरंगाबाद चे सचिव निलेश राऊत हे राहाणार आहेत. या वेळी शेतकरी कंपन्याच्या मार्गदर्शना साठी -प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ मिळवणे,सल्लागार सेवा इत्यादी सेवा सिटाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. त्याच बरेबर शेतकरी कंपन्या आणि कॉर्पोरेट वा मोठे खरेदीदार यांनी शेतकरी कंपन्यां कडून थेट खरेदी करावी या साठी इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उभारण्या संदर्भात सिटा पुढाकार घेणार आहे. ज्या शेतकरी कंपन्या वायदे बाजारात उतरतात त्यांच्या साठी माहिती सेवा-कमोडिटी इंटेलिजन्स, पुरवण्या संबंधात सिटा उत्प्रेरकाची भूमीका पार पाडणार आहे. या सर्व अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना वरील विषयांची माहिती व्हावी या करीता या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी असलेले घटक शेतकरी, शेतकरी कंपन्या वा शेतकरी गट, शेती मालाचे व्यापारी, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कृषी विभागाचे अधिकारी, कमिशन एजंट, नाबार्ड तसेच शेतकरी कर्ज पुरवठा करणा-या बँका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, कृषी विद्यापिठातील विस्तार विभागाचे अधिकारी वा प्राध्यापक असणार आहेत या कार्यक्रमा साठी जिल्ह्यातील वरील सर्व घटकांनी उपस्थित राहून सिटा संवाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागिय केंद्र परभणी. आणि कृषी विज्ञान केंद्र परभणी यांनी केलीन आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परप्रांतियांनाही भुरळ\nदसरा मेळाव्याला राजस्थान, गुजरात, तेलंगणासह मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने येणार भाविक मुंबई दि. १५ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिल...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/molestation-of-woman-in-dhol-squad-in-pune/", "date_download": "2018-11-16T07:39:45Z", "digest": "sha1:DKOD5ISRRMSOF4GW5D24WBJSYEWBHPVE", "length": 9335, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात ढोल पथकातील महिलेचा विनयभंग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात ढोल पथकातील महिलेचा विनयभंग\nमहिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर\nपुणे : मागील काही वर्षांपासून ढोल ताशा पथकांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याचे पहायला मिळत होत मात्र पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे ढोल ताशा पथकातील महिला आणि मुली खरच सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे. पुण्यातील हडपसर येथील ढोल ताशा पथकातील महिला गटप्रमुखाचा पथकातीलच दोघांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्या महिलेच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हड़पसर येथील काळेपडळ येथे रूद्रतेज प्रतिष्ठान या ढोलताशा पथक आहे.2015 पासून ती महिला सरावासाठी जात होती. त्या दरम्यान तिची ओळख कपिल गायकवाड, ओमकार मांगडे (दोघे ही रा. हडपसर) या दोघांशी झाली.तेव्हा त्या महिलेवर युवती नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली .आरोपीनी तक्रारदार महिलेस वादनाच्या दरम्यान मनास लज्जा उत्पन्न होईल. अशा प्रकारचे कृत्य करून मानसिक त्रास दिला असून आरोपींनी तक्रारदार महिलेस वेळोवेळी व्हॉट्‌सऍपवर अश्लिल मेसेज टाकून खूनाची आणि बदनामी करण्याची धमकी दिली.तुझी बाहेर बदनाामी करूअशा स्वरूपाच्या धमक्या देण्याात आल्या.\nविशेष म्हणजे ही गंभीर बाब पथक प्रामुख्याच्या ल���्षात आणून देखील त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.शेवटी मोठी हिम्मत करून या महिलेने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली . यानंतर कपिल गायकवाड, ओमकार मांगडे या दोघांना पोलिसांनी अटक केली अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल तर महिलांनी पोलिसांबरोबर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे .ढोल ताशा पथकातील महिलेच्या या विनयभंगाच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/manorama-sahitya-award-declare-21574", "date_download": "2018-11-16T08:45:04Z", "digest": "sha1:DF7IRX4VW7HC6UF6GEDKG4ZZLCQDCEJB", "length": 13961, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "manorama sahitya award declare मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा | eSakal", "raw_content": "\nमनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nप्रा. चंद्रकुमार नलगे यांना जीवनगौरव; \"सकाळ'चे संजय पाठक यांना विशेष साहित्य पुरस्कार\nसोलापूर - राज्यस्तरीय मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा डॉ. द. ता. भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर येथील प्रा. चंद्रकुमार नलगे यांना \"साहित्य जीवनगौरव' पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली व पुणे येथील सुशील धसकटे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार, विशेष साहित्य पुरस्कारांची घोषणा या वेळी करण्यात आली.\nप्रा. चंद्रकुमार नलगे यांना जीवनगौरव; \"सकाळ'चे संजय पाठक यांना विशेष साहित्य पुरस्कार\nसोलापूर - राज्यस्तरीय मनोरमा साहित्य पुरस्काराची घोषणा डॉ. द. ता. भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर येथील प्रा. चंद्रकुमार नलगे यांना \"साहित्य जीवनगौरव' पुरस्कार देण्यात येणार असून, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली व पुणे येथील सुशील धसकटे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार, विशेष साहित्य पुरस्कारांची घोषणा या वेळी करण्यात आली.\nपुरस्काराचे वितरण येत्या 25 रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृहात येथे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह; तर मनोरमा राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप 10 हजार पाचशे रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे.\nकविता बॅंकेतर्फे मनोरमा जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कारासाठी सुरेखा शहा व डॉ. महेंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे. मनोरमा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे मनोरमा जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार निर्मला मठपती व गोविंद काळे यांना देण्यात येणार आहे.\n'सकाळ'चे संजय पाठक यांना पुरस्कार\nस. रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा विशेष साहित्य पुरस्कार (साहित्य व पत्रकारित��) \"सकाळ'चे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांना देण्यात येणार आहे; तसेच काका विभुते व पद्माकर कुलकर्णी यांचीसुद्धा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-ashok-chavhan-congress-3043", "date_download": "2018-11-16T07:24:38Z", "digest": "sha1:ODE6BLMYRTLJQTNZXDQ74I4SGDRCJK56", "length": 7361, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ashok chavhan on congress | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्��ांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारत बंद आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर आगपाखड\nभारत बंद आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर आगपाखड\nभारत बंद आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर आगपाखड\nभारत बंद आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांची शिवसेनेवर आगपाखड\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nमनसेच्या जोरावर काँग्रेसचा बंद; मनसेच्या खळ्ळखट्याकमुळे आंदोलनाचा जोर वाढला\nVideo of मनसेच्या जोरावर काँग्रेसचा बंद; मनसेच्या खळ्ळखट्याकमुळे आंदोलनाचा जोर वाढला\nकाँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी शिवसेनेनं मात्र यामध्ये सहभाग घेतला नव्हता. यावरुन अशोक चव्हाणांनी शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका केलीय.\nशिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, त्यांचा खरा मुखवटा आता स्पष्ट झाल्याचं अशोक चव्हाणांनी म्हंटलंय. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर आगपाखड केलीय.\nकाँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी शिवसेनेनं मात्र यामध्ये सहभाग घेतला नव्हता. यावरुन अशोक चव्हाणांनी शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका केलीय.\nशिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, त्यांचा खरा मुखवटा आता स्पष्ट झाल्याचं अशोक चव्हाणांनी म्हंटलंय. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर आगपाखड केलीय.\nभारत अशोक चव्हाण ashok chavan संजय निरुपम\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nराहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर...\nदिल्लीत सीबीआय कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत.. राहुल गांधींच्या...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/police-alert-after-udyanrajes-entry-satara-28493", "date_download": "2018-11-16T07:53:43Z", "digest": "sha1:WCPQ3IUKFNKSVV4ZIWVQQ4HCC5GUGR6K", "length": 13978, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "police alert after udyanrajes entry in satara | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजे आल्याचे कळताच पोलिस पळाले आणि त्यांनी रामराजेंच्या खोलीला कुलूप लावले\nउदयनराजे आल्याचे कळताच पोलिस पळाले आणि त्यांनी रामराजेंच्या खोलीला कुलूप लावले\nउदयनराजे आल्याचे कळताच पोलिस पळाले आणि त्यांनी रामराजेंच्या खोलीला कुलूप लावले\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शासकीय विश्रामगृहात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची \"एन्ट्री' झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वादाचा प्रसंग उद्‌भवू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी रामराजे उपस्थित असलेल्या खोलीला चक्क कुलूप लावले.\nसातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शासकीय विश्रामगृहात असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची \"एन्ट्री' झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वादाचा प्रसंग उद्‌भवू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी रामराजे उपस्थित असलेल्या खोलीला चक्क कुलूप लावले.\nउदयनराजे व रामराजे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. मध्यंतरी उदयनराजेंनी फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान दिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात फलटणकरांकडूनही आवाज उठवला गेला. काही दिवसांपुर्वी रामराजे शासकीय विश्रामगृहात असताना खासदार उदयनराजेंनी विश्रामगृहात जाऊन त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी प्रसंगावधान राखून पोलिस अधीक्षक संदीप पाटील तातडीने विश्रामगृहात आले व त्यांनी उदयनराजेंना रामराजेंच्या कक्षात जाण्यापासून रोखले होते. त्यावर काही दिवसांपूर्वी रामराजेंनी वेळ आल्यावर मी बाण सोडणार असे सूचक उत्तर दिले होते. त्यामुळे दोघांमधील वाद धुमसतच आहे. त्यामुळे दोघे एकाच ठिकाणी आल्यास पोलिसांची तारांबळ उडते. असाच प्रकार काल (रविवारी) दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहात झाला.\nसभापती रामराजे नाईक निंबाळकर गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यात आहेत. काल रात्री ते विश्रामगृहातील व्हीआयपी कक्षातच मुक्कामाला होते. रविवारी त्यांनी काही बैठका घेतल्या. दुपारी सव्वादोनच्या सुमारास ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याबरोबर चर्चा करत होते. या वेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याच वेळी उदयनराजे यांची गाडी विश्रामगृहाच्या पॅसेजमध्ये आली. त्यामुळे तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना रामराजेंची गाडी दिसल्यामुळे तणाव निर्माण होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.\nमात्र, पोलिसांनी आणि काही कार्यकर्त्यांनी तत्काळ ज्या कक्षात कोणी नाही त्या कक्षांना कुलूप लावून टाकले, तसेच रामराजे होते त्या व्हीआयपी कक्षाला आतून कडी लावली, तसेच बाहेरून कुलूप लावले. याच वेळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पत्रकार परिषदेसाठी उठून गेले. दरम्यान, बाहेर दुसऱ्या कक्षात उदयनराजे आले असल्याची कल्पना रामराजेंना नव्हती. थोड्याच वेळात त्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर ते काहीवेळाने लोणंदला गेले. त्यानंतर उदयनराजेही त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बाहेर निघून गेले.\nरामराजे नाईक-निंबाळकर ramraje naik-nimbalkar उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale संदीप पाटील आनंदराव पाटील\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/take-one-political-parties-not-waste-movement-alert-40633", "date_download": "2018-11-16T08:17:35Z", "digest": "sha1:JS3U3QMDSQRVWZ5FTFWMWJT2DQES3DKM", "length": 12936, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Take one of the political parties not to waste movement alert कचरा न उचलल्यास राजकीय पक्षांकडून आंदोलनाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nकचरा न उचलल्यास राजकीय पक्षांकडून आंदोलनाचा इशारा\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nपुणे - फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोतील आग आटोक्‍यात येत नसल्याने शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी (ता.17) केला. कचराकुंड्या भरून वाहत आहेत, कचरा न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nपुणे - फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोतील आग आटोक्‍यात येत नसल्याने शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी (ता.17) केला. कचराकुंड्या भरून वाहत आहेत, कचरा न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nदरम्यान, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि नगरसेवक नाना भानगिरे यांनी कचरा डेपोला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. कचरा डेपोला आग लागल्याने शहरातील कचरा ���चलणे बंद करण्यात आले असून, त्यामुळे काही भागात कचऱ्याची समस्या बिकट होत आहे.\nडेपोतील आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रभावी प्रयत्न होत नसल्याचा आरोप करीत, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कचऱ्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर म्हणाले, \"\"मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहत आहेत. कचरा न उचलल्यास महापालिकेच्या दारात टाकण्यात येणार आहे.''\n'शहरात \"स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच, अनेक ठिकाणी कचरा पडून आहे. काही भागात तर दोन-तीन दिवसांपासून तो उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत असल्याची तक्रार भानगिरे आणि भोसले यांनी केली.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अ���ियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-importance-of-direction-in-vastu-shastra-5588873-PHO.html", "date_download": "2018-11-16T07:53:08Z", "digest": "sha1:D2KMYKEMVTRHKFELSYDSWFVAZTGLAZS3", "length": 5854, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Importance Of Direction In Vastu Shastra | वास्तुनुसार कोणत्या दिशेचा संबंध कोणत्या तत्व आणि देवाशी आहे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवास्तुनुसार कोणत्या दिशेचा संबंध कोणत्या तत्व आणि देवाशी आहे\nआजकाल घर बांधताना इंजिनिअर किंवा वास्तू विद्वान किचनपासून ते बेडरूमपर्यंत प्रत्येक जागेसाठी एक विशेष दिशा सांगतात.\nआजकाल घर बांधताना इंजिनिअर किंवा वास्तू विद्वान किचनपासून ते बेडरूमपर्यंत प्रत्येक जागेसाठी एक विशेष दिशा सांगतात. त्यानुसार घराचे डिझाईन तयार होते. घराच्या सुख-शांतीसाठी हे आवश्यकसुद्धा आहे. यामागचे कारण असे आहे की, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशा आणि कोपऱ्याचा संबंध कोणत्या न कोणत्या खास तत्व आणि देवतेशी असतो. याच आधारावर वास्तुशास्त्राचे सिद्धांत काम करतात. येथे जाणून घ्या, दिशांशी संबंधित खास तत्व आणि देवतांविषयी....\nपाय क्रॉस करून बसण्याच्या सवयीमुळे प्रगतीमध्ये निर्माण होतात बाधा, प्रत्येक वर्किंग वुमनसाठी खास आहेत या टिप्स\nश्रीगणेशाची मूर्ती घरात स्थापन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी\nरात्री अधिकतर लोक ही चुकी करतात.. यात तुम्ही तर नाही ना.. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hording-pune-city-33059", "date_download": "2018-11-16T08:37:46Z", "digest": "sha1:H344ERKVYDY5PVKA4AMDEY7VNQA74ZEF", "length": 15981, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "hording in pune city कारभारी बदलले ‘कारभार’ तोच! | eSakal", "raw_content": "\nकारभारी बदलले ‘कारभार’ तोच\nगुरुवार, 2 मार्च 2017\nपुणे - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी शहरात मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्‍स लावून शहर विद्���ूप करण्याचा सपाटा लावला आहे. भरीस भर म्हणून काही राजकीय पक्षांनीही शहराध्यक्षांच्या नावाने ‘धन्यवाद पुणेकरांनो’ असे फ्लेक्‍स चौकाचौकांत लावून त्यात भर घातली आहे. काही ठिकाणी तर पराभूत उमेदवारही मतदारांचे आभार मानण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे विद्रूप करीत आहेत. मात्र, या प्रकाराकडे महापालिका प्रशासन काणाडोळा करीत आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी ‘कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल,’ असे सांगत कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.\nपुणे - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी शहरात मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्‍स लावून शहर विद्रूप करण्याचा सपाटा लावला आहे. भरीस भर म्हणून काही राजकीय पक्षांनीही शहराध्यक्षांच्या नावाने ‘धन्यवाद पुणेकरांनो’ असे फ्लेक्‍स चौकाचौकांत लावून त्यात भर घातली आहे. काही ठिकाणी तर पराभूत उमेदवारही मतदारांचे आभार मानण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे विद्रूप करीत आहेत. मात्र, या प्रकाराकडे महापालिका प्रशासन काणाडोळा करीत आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी ‘कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल,’ असे सांगत कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.\nमहापालिका निवडणुकीची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी झाली. त्यात निवडून आलेल्या उमेदवारांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बसथांबे, वाहतूक नियंत्रक दिवे, उद्याने, शासकीय इमारतींच्या भिंती आदी दिसेल त्या ठिकाणी फ्लेक्‍स लावले आहेत. त्यावर स्वतःची, पत्नीची छबी झळकवतानाच कोणत्या नेत्यांना आपल्या निष्ठा वाहिल्या आहेत, याचेही प्रदर्शन घडविले आहे.\nउपनगरांतही मोठ्या प्रमाणावर फ्लेक्‍स लावले गेले आहेत. प्रमुख रस्तेही त्यांच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. महापालिकेत बदल घडवून आणण्याची भाषा आणि भाषणे करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांचा त्यात प्रामुख्याने भरणा आहे. शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी फ्लेक्‍सबाजीला आलेले उधाण नजरेस पडते. काही मोजक्‍या जणांनी मात्र अधिकृत फलकच भाडेतत्त्वावर घेण्याची दक्षता बाळगल्याचेही दिसून येते.\nकाही फ्लेक्‍सवरील छायाचित्रांमध्ये पंतप्रधानांनाही सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी बदलले तरी मानसिकता मात्र प्रसिद्धीच्या हव्यासाचीच असल्याचे ओंगळवाणे प्रदर्शन पुणेकरांसमोर सध्या होत आहे.\nमतमोजणी झाल्यावर सलग तीन दिवस सुट्या होत्या. फ्लेक्‍सवर कारवाई करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. त्यानुसार कालपासून कारवाई सुरू झाली आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयांशी पुन्हा संपर्क साधून फ्लेक्‍स काढण्यास सांगितले जाईल. वेळप्रसंगी याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाईही करण्यात येईल.\n- विजय दहिभाते, उपायुक्त, परवाना विभाग\nफ्लेक्‍सबाजीला लगेचच आळा घालता येईल, असे वाटत नाही. प्रचलित राजकीय व्यवस्थेत लोकांपर्यंत पोचण्याचा फ्लेक्‍स हा एक पर्याय आहे. त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांची मानसिकता घडवावी लागेल. भविष्यात याबाबत नक्कीच उत्तर शोधण्यात येईल.\n- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\n���काळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.gpedia.com/mr/gpedia/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-11-16T07:06:52Z", "digest": "sha1:W3LBFYEFQYZWVNUP7MZMYLHWW6Z2FQC3", "length": 3042, "nlines": 32, "source_domain": "www.gpedia.com", "title": "सॅम्युएल जॉन्सन - Gpedia, Your Encyclopedia", "raw_content": "\nसॅम्युएल जॉन्सन (Lichfield, जन्म Staffordshire ;, इंग्लंड 18 सप्टेंबर इ.स. 1709 निधन लंडन डिसेंबर इ.स. 1784 13 )एक प्रसिद्ध लेखक होता . एक प्रसिद्ध शब्दकोश प्रकाशित केल्यानंतर,डॉक्टरेट उपाधी म्हणून \"डॉ जॉन्सनचा\" उल्लेख. स्वतःच्या कथा काही लिहिले, पण बहुतेक वेळा तो इतर लोकांना लिहिले त्याची समीक्षा लिहिले.तरीही तो आज थट्टेखोर, गमतीशीर असलेल्या गोष्टींमुळे ,भरपूर लक्षात आहे. त्यांचे मित्र जेम्स Boswell यांनी त्याच्याबद्दल एक पुस्तक लिहिले म्हणून आम्हाला त्याच्या मजेदार गोष्टीं बद्दल माहिती मिळते.[मशिन अनुवादीत]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअंशत:गूगल मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nइ.स. १७०९ मधील जन्म\nइ.स. १७८४ मधील मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/3041", "date_download": "2018-11-16T08:17:31Z", "digest": "sha1:45BERMXTCRKDHLM673JADD7ZOOPQJLSE", "length": 7656, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news bahubali kattapa participate in bharat band | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर\n#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर\n#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर\n#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nइंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेच रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.\nइंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडु, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है’ अशी घोषणा दिली.\nइंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेच रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.\nइंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडु, असे सांगत बाहुबलीने ‘मेरा वचनही, मेरा शासन है’ अशी घोषणा दिली.\nसरकारच्या धोरणाविरोधात देशभर बंद पुकारण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेही केली जात आहेत. लातूरात तर चक्क बाहुबलीच पाठीवर सिलेंडर घेऊन महागाईकडे लक्ष वेधून घेत आहे. सरकारने बाहुबलीचेही नाही ऐकले तर शेवटी मी आहेच, असे कटप्पा आंदोलनात सांगत होता.\nरत्नदीप आजनीकर यांनी बाहुबलीचा तर अभिजित ओहाळ यांनी कटप्पाचा वेश परिधान केला होता. राजु गवळी यांनी वासुदेवाचा तर प्रविण कांबळे यांनी पोतदाराच्या वेशात इंधन दरवाढीविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.\nइंधन काँग्रेस राष्ट्रवाद तूर बाहुबली सरकार government आंदोलन agitation वन forest\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\nसलग तिसऱ्या आठवड्यात इंधन दरकपात सुरू; अनुदानित एलपीजी दोन रुपयांनी...\nसलग तिसऱ्या आठवड्यात देशभरात इंधन दरकपात सुरू आहे. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेल...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6", "date_download": "2018-11-16T07:42:38Z", "digest": "sha1:KZ3C432GXF22PRHHID3NSSRUG7WM5OVM", "length": 5447, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंद्रे जिद - विकिपीडिया", "raw_content": "\n२२ नोव्हेंबर, १८६९ (1869-11-22)\n१९ फेब्रुवारी, १९५१ (वय ८१)\nआंद्रे पॉल ग्विलॉम जिद (फ्रेंच: André Paul Guillaume Gide; २२ नोव्हेंबर १८६९ - १९ फेब्रुवारी १९५१) हा एक फ्रेंच लेखक होता. जिदला १९४७ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\nज्याँ-पॉल सार्त्र यांनी गिदे आपले स्फूर्तीस्थान असल्याचे म्हणले आहे.\nहेर्मान हेर्स साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९५१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T08:08:07Z", "digest": "sha1:K7PPRSDPFSHUPPSJ22GYTDW77AN3IZSX", "length": 11105, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "चांगल्या रस्त्यांसाठी बांगलादेशमध्ये आंदोलन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news चांगल्या रस्त्यांसाठी बांगलादेशमध्ये आंदोलन\nचांगल्या रस्त्यांसाठी बांगलादेशमध्ये आंदोलन\nपाच दिवसांपासून राजधानी ठप्प\nढाका – बांगलादेशच्या राजधानीत रविवारी दोन महाविद्यालयीन तरुणांचा दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला. यामुळे हजारो नागरिक सरकारचा निषेध करण्यासाठी बाहेर पडले आणि संपूर्ण देशात चांगले रस्ते आणि सुरक्षीत वाहतुक या दोन कारणांसाठी आंदोलन सुरू ���ाले असून या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.\nदरम्यान, बांगलादेशची राजधानी ढाका शहर आणि इतर देशाचा संपर्क तोडण्यात आंदोलक यशस्वी झाले आहेत. सर्व स्थानिक व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद पाडण्यात आंदोलकांना यश मिळाले. गेले पाच दिवस हे आंदोलन सुरु आहे. सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी संपूर्णबांगलादेशात आंदोलन सुरु आहे.\nआता या आंदोलनाची धुरा विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये घेतली असून ते रस्त्यावरची प्रत्येक गाडी थांबवून चौकशी करत आहेत. प्रत्येक गाडीची नोंदणी झाली आहे का तसेच चालकाकडे परवाना आहे का याचीही चौकशी ते करत आहेत. एका मंत्र्याच्या गाडीची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना गाडीमधून बाहेर पडावे लागले असे वृत्त काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाचे चिन्ह राजधानी ढाक्‍यात दिसत नव्हते मात्र अचानक लोकांनी मानवी साखळी करत वाहतूक सुधारणा करण्याचे आवाहन सरकारला केले.\nरविवारी दोन बसेस ग्राहक मिळविण्यासाठी स्पर्धा करत होत्या. त्याच गडबडीमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर दोन्ही चालक पळून गेले मात्र नंतर त्यांना अटक करण्यात आली. बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट वर्कर फेडरेशनचे वरिष्ठ नेते अब्दुर रहिम यांनी संरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही बसेस बाहेर काढणार नाही असे स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी काही बसेस फोडल्या आहेत. आम्ही या व्यवसायामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. आंदोलनाच्या नावाखाली आमच्या बसेस जाळू देणार नाही, आम्हालाही संरक्षण पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.\nपाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना एनएबीचे समन्स\nभारतीय निवडणुकांमध्येही होऊ शकतो रशियाचा हस्तक्षेप\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/12-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-18-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AC-%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T08:27:24Z", "digest": "sha1:VPVQZDBBDRX4UPJCU2B3ODMQTH2FITVX", "length": 8079, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द\n12 आणि 18 टक्‍क्‍यांचा स्लॅब रद्द\nनवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यामध्ये केंद्र सरकार एकीकडे 28 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. तर दुसरीकडे 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा टॅक्‍स स्लॅब रद्द करुन याचा एकच 14 टक्‍क्‍यांचा स्लॅब करण्याचा विचार करत आहे.\nजीएसटीच्या फिटमेंट कमिटीचे प्रमुख आणि बिहारचे अर���थमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या मते, आता जीएसटीमध्ये 12 आणि 18 टक्‍क्‍यांच्या टॅक्‍स स्लॅबला एकत्र करण्यावर काम सुरु आहे. याबाबतीत राज्यांसोबत चर्चाही केली जात आहे. 12 आणि 18 टक्‍क्‍यांचा एकच 14 टक्के असा स्लॅब बनवला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.\nनीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी\nPMपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, विरोधकांच्या महाआघाडीसाठी तय्यार\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Three-days-of-wedding-cash/", "date_download": "2018-11-16T07:47:00Z", "digest": "sha1:2453PGWELPIFXNWYYMOHDCUYYENLAURE", "length": 5549, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन दिवस विवाह मुहूर्त ‘कॅश’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › तीन दिवस विवाह मुहूर्त ‘कॅश’\nतीन दिवस विवाह मुहूर्त ‘कॅश’\nसध्या शहर परिसरात लग्न���राईला वेग आला असून शुक्रवारी अनेकांनी हा मुहूर्त साधला. यामुळे शहरातील अनेक रस्ते व मंगलकार्यालये गर्दीने भरुन गेली होती. मंगलकार्यालय परिसरात असणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. कमी प्रमाणात मुहूर्त असल्याने मुहूर्त साधण्याची घाई प्रत्येकाला लागून राहिल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती शुक्रवारी दिसून आली. रस्त्यावरून वाजत गाजत जाणार्‍या वराती आणि वर्‍हाड्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.\nमागील आठवड्यापासून यावर्षीच्या लग्नहंगामाला खर्‍या अर्थाने वेग आला आहे. अनेक वधू-वरांच्या लग्नाच्या गाठी मुहूर्तावर बांधण्यात आल्या. बेळगाव शहरात शहापूर, शास्त्रीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. याठिकाणी सकाळपासून गर्दी दिसून आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून वरातींना सुरुवात करण्यात येतात. वर्‍हाडी मंडळींच्या ताफ्यामुळे रस्त्यावर गर्दी होत असल्याचे वारंवार आढळून येते. बँन्डच्या तालात बेधुंद होवून नाचणारे वर्‍हाडी रस्ता अडवून ठेवतात. यामुळे या भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: दुपारपर्यंत याभागात वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.\nदारात लग्न लावण्याची प्रथा अनेक अडचणीमुळे मागे पडली आहे.यामुळे मंगलकार्यालयाना पसंती देण्यात येत असून कार्यालये मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षी विवाहाचे मोजके मुहूर्त असल्याने धावपळ वाढली आहे . परिणामी शहरातील कार्यालये फुल्ल झाली आहेत.\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उद्घा‌टन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Delay-in-mining-operations-due-to-illness-of-Chief-Minister-Parrikar/", "date_download": "2018-11-16T07:28:52Z", "digest": "sha1:P7IAXC4VUJODS2UAQZWV6KHPO4YQQ6RQ", "length": 4150, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यम���त्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपायास उशीर : तेंडुलकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपायास उशीर : तेंडुलकर\nमुख्यमंत्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपायास उशीर : तेंडुलकर\nमुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपाययोजना करण्यास सरकारकडून काहीसा उशीर झाला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.\nभाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी निवाडा दिला असला तरी त्यावर तोडगा काढण्यास सरकारकडून उशीर झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाण पट्ट्यातील आमदार तसेच खाण अवलंबित अन्य घटकांशी चर्चा सुरू होती. ठोस निर्णय घेण्यासाठी पर्रीकर यांनी 14 फेब्रुवारी रोजी खाण भागातील आमदार व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. मात्र, त्याच दिवशी पर्रीकर यांचा आजार बळावल्यामुळे त्यांना उपचारासाठी इस्पितळात भरती करावे लागल्याने या प्रश्‍नावर तोडगा काढण्यास सवड मिळाली नाही. पर्रीकरांच्या आजारपणामुळे तातडीने उपाययोजना करण्यास अडचण आली आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-Shivprasad-Joshi-anti-party-action-issue/", "date_download": "2018-11-16T07:36:35Z", "digest": "sha1:FJF6WROFFRKXJDV7F43ZUKVLEONIFRGS", "length": 5556, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पक्षविरोधी कारवायांमुळेच हकालपट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पक्षविरोधी कारवायांमुळेच हकालपट्टी\nशिवप्रसाद जोशी यांची शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदावरून करण्यात आलेली हकालपट्टी ही ते पक्षविरोधी कारवाया करत असल्याचे समजल्यामुळे करण्यात आली आहे. त्यामुळे जोशी यांनी विनाकारण तथ्यहीन आरोप करू नयेत, असे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nकामत म्हणाले की, जोशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसैनिक असल्याचे सांगून बाहेरच्या लोकांना आणले. शिवसेना पक्षाच्या कामासाठी जोशी हे वेळ देत नव्हते. पेडणे अर्बन बँकेतील आर्थिक घोळामुळे त्यांना पक्षाच्या कार्यालयात येणे जमत नसल्याने पक्षश्रेष्ठींनीच त्यांच्या जागी दुसरा राज्यप्रमुख नेमण्यात येईल याची कल्पना त्यांना यापूर्वीच दिली होती.\nपक्षविरोधी कामांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे समजल्याने त्यांना राज्यप्रमुख पदावरुन हटवण्यात आले. जोशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रवक्त्या राखी नाईक प्रभूदेसाई यांच्यावर राजकीय आरोप केले असते तर समजू शकलो असतो. पण, त्यांनी वैयक्‍तिक आरोप केले, हे निषेधार्ह आहे.\nराखी नाईक प्रभूदेसाई म्हणाल्या, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करण्यास मज्जाव करीत असल्याचा होणारा आरोप तथ्यहीन आहे. त्यात तथ्य असल्यास नेमका काय मज्जाव केला हे स्पष्ट करावे. जोशी यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आशा गावस या महिलेने आपल्यावर वैयक्‍तिक तसेच आक्षेपार्ह टीका केली. या प्रकरणी तिच्या विरोधात पक्षातर्फे बदनामीचा खटला दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केपे तालुका प्रमुख आलेक्सी फर्नांडिस व बार्देश तुलका प्रमुख परेश पानकर यावेळी उपस्थित होते.\nसोलापूरात महोत्सवाचे उद्घाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony' (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/disputes-in-gosum-bjp-workers/", "date_download": "2018-11-16T07:41:43Z", "digest": "sha1:IVZKJUTJEZCPTEEB7G6OUKEQDDBFUK26", "length": 5906, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गोसुमं’, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘गोसुमं’, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची\n‘गोसुमं’, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेवेळी रविवारी गोवा सुरक्षा मंच (गोसुमं) आणि भाजप कार��यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रसंग उद्भवल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून तंग झालेले वातावरण शांत केले.\nबांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर रविवारी झालेल्या राज्यभरातील बूथ कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यावेळी शहा यांना विरोध करण्यासाठी गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यावेळी म्हणाले, कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात शहा यांनी म्हादईचे पाणी सहा महिन्यांत कर्नाटकच्या शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. म्हादईबाबतच्या विधानाबाबत राज्यात संताप असल्याचे शहा यांना निदर्शनांद्वारे दाखवण्यात येत आहे. म्हादईचा प्रश्‍न जलतंटा लवादासमोर अंतिम टप्प्यात पोचला असून लवादाचा निर्णयच दोन्ही राज्यांनी स्वीकारण्याची गरज आहे.\nसभेच्या वेळी गोसुमंचे कार्यकर्ते बांबोळी येथील स्टेडियमजवळ येताना स्थानिक पोलिसांनी त्यांना सभास्थळापासून 300 मीटर्सच्या कक्षेबाहेर अडवले. शहा यांचा ताफा सभास्थळी पोहचल्यावर गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सभा संपल्यानंतर रस्त्यावरून गाडीतून जाणार्‍या भाजप कार्यकर्त्यांना रस्ता अडवणूक झाल्यामुळे भाजप आणि गोसुमंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे काढून शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांविरूध्द गोसुमं कार्यकर्त्यांनी संध्याकाळी उशिरा आगशी पोलिसात तक्रार नोंदवली.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार एक सांगायचंय...Unsaid Harmony (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-municipal-corporation-Mayor-Election-2018/", "date_download": "2018-11-16T07:52:01Z", "digest": "sha1:45WNNVM5C2A72YKKD6PHXXLXZCA7GCNT", "length": 7487, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे, उपमहापौरपदी महेश सावंत (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे, उपमहापौरपदी महेश सावंत (Video)\nकोल्हापूरच्या महापौरपदी शोभा बोंद्रे, उपमहापौरपदी महेश सावंत (Video)\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nअत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने गुरुवारी रात्रीच घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचा विजयाचा मार्ग सोपा झाला होता. शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे निवडणुकीला कलाटणी देणाराच ठरला.\nमहापौर, उपमहापौर पदासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची 44 मते मिळाली. तर भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी संग्राम निकम यांना 33 मते मिळाली. शिवसेनेने आधी जाहीर केल्याप्रमाणे तटस्थ राहिले.\nउपमहापौरपदासाठी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे महेश सावंत, भाजपचे कमलाकर भोपळे व शिवसेनेचे अभिजित चव्हाण तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे अभिजित चव्हाण यांना अर्ज मागे घेतला आला नाही. या निवडणुकी राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांनी विजय मिळवला. त्यांना आघाडीचे सर्व 44 मते मिळाली. भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. या निवडणूक शिवसेनेचे 4 नगरसेवक गैरहजर राहीले. त्यामुळे सेनेच्या चव्हाण यांना शून्य मते मिळाली.\nअसे आहे पालिकेतील सत्तेचे गणित\nकोल्हापूर महापालिकेत 44 नगरसेवक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काठावरचे बहुमत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले आहे. शिवसेनेला परिवहन समिती सभापतिपद दिले आहे. विरोधात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीकडे 33 इतके संख्याबळ आहे.\nप्रशासनाची खबरदारी तर नेते अलर्ट\nनिवडणूकीसाठी महापालिका प्रशासनाने सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह महापालिकेबाहेरही सीसीटीव्ही कॅमेर्या ची नजर होत्या. नगरसेवकांनाही ओळखपत्र दाखवूनच आत सोडले गेले. सभागृहात व मुख्य गेटसमोर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. तसेच मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. महापालिका सभागृहाबाहेर व गेटसमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आला होता.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Robbery-in-the-Mandovi-Express/", "date_download": "2018-11-16T08:32:46Z", "digest": "sha1:VXGQQ37LZ3PA4767C4EAD3LJ5HGWIJHY", "length": 4850, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मांडवी एक्स्प्रेसमधून अज्ञाताकडून दोन प्रवाशांकडील रोकड व मोबाईल लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मांडवी एक्स्प्रेसमधून अज्ञाताकडून दोन प्रवाशांकडील रोकड व मोबाईल लंपास\nमांडवी एक्स्प्रेसमधून अज्ञाताकडून दोन प्रवाशांकडील रोकड व मोबाईल लंपास\nकणकवली : शहर वार्ताहर\nवॉस्को ते ठाणे असा मांडवी एक्सप्रेसने बोगी नं. 55 मधून प्रवास करणार्‍या पद्मश्री नाईक (रा. वॉस्को-गोवा) आणि इदिता रेजीना फेरारो (53, रा. मुंबई) या दोन प्रवाशांच्या जवळील रोख रक्‍कम, मोबाईल, पर्स असे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविले. ही घटना मंगळवार 24 एप्रिल रोजी दु. 12.30 वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशनरम्यान घडली. याबाबत दोन्ही प्रवाशांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द कणकवली पोलिसात गुन्हा दाखल केला.\nपद्मश्री नाईक आणि इदिता फेरारो या महिला मंगळवार 24 एप्रिल रोजी मांडवी एक्सप्रेसच्या बोगी नं. 55 मधून वॉस्को ते ठाणे असा प्रवास करत होते. कणकवली रेल्वे स्टेशनदरम्यान अज्ञात चोरट्याने पद्मश्री नाईक यांच्याजवळील 5500 रू. किमतीचा लॅनो कंपनीचा मोबाईल व पर्स त्यामधील 900 रू. ची रोख रक्‍कम लंपास केली. तर इदिता फेरारो यांच्याकडील हँडबॅग व त्यातील 700 रू. ची रोख रक्‍कम, पॅनकार्ड, आधारकार्ड व चाव्या असा मुद्देमा�� लंपास केला. याबाबत सदर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार कणकवली पोलिसांत अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/8-85-crore-Agreement-for-farmers-manufacturing-companies/", "date_download": "2018-11-16T07:49:08Z", "digest": "sha1:3SCXUZHOHEXO7H3TZ65TM6EV3YLEFTZU", "length": 5999, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ८.८५ कोटींचे सामंजस्य करार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ८.८५ कोटींचे सामंजस्य करार\nशेतकरी उत्पादक कंपन्यांचे ८.८५ कोटींचे सामंजस्य करार\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) 29 शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत 29 हजार किंवटल शेतमालाचे 8 कोटी 85 लाखांचे सामंजस्य करार नुकतेच करण्यात आले. कृषी महोत्सवात शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन कृषी महाविद्यालयात झाले. त्यामध्ये हे करार करण्यात आल्याची माहिती एमएसीपीच्या अधिकार्‍यांनी दिली.\nशेतकरी उत्पादक कंपन्यांना व खरेदीदारांना उत्पादित कृषी मालाची थेट खरेदी-विक्री करता यावी या उद्देशाने एकदिवसीय राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन 13 मार्च रोजी झाले. त्यास 240 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 457 प्रतिनिधी, 35 खरेदीदार, प्रक्रियादार व निर्यातदारांनी भाग घेतला होता. त्यामध्ये हे करार करण्यात आले असून, त्यामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्ये, तेलबियांचा समावेश आहे.\nशेतकरी उत्पादक कंपन्या आणि खरेदीदार यांच्यासाठी राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन हे महत्त्वाचे व्यासपीठ राहिलेले आहे. मध्यस्थांची साखळी तोडून शेतकर्‍यांनी एकत्र येऊन कंपनीद्वारे स्वतःच माल विक्रीत उतरावे. त्यांना प्रोत्साहन देऊन बॅ्रण्डिंगने थेट विविध कंपन्या, प्रक्रियादार यांना त्यांच्या मालाची विक्री करावी व जास्तीत जास्त फायदा मिळवावा, यासाठी प्रकल्पाद्वारे काम केले जात आहे.\nब्रॅण्डिंगद्वारे माल विक्रीने उलाढालीत वाढ\nकृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, तथा ‘आत्मा’ यांच्यामार्फत उत्पादित मालाचे शेतकरी कंपन्यांमार्फत बॅ्रण्डिंगद्वारे मालविक्रीस प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच खरेदीदारांनाही शेतकर्‍यांच्या कंपन्यांकडून मुबलक प्रमाणात मालपुरवठा होत असल्याने उलाढाल वाढण्यास मदत होत आहे.\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/07/blog-post_17.html", "date_download": "2018-11-16T07:15:57Z", "digest": "sha1:QKMTXDTNNCJKYERJZZUVKZP65T7GL3EA", "length": 15368, "nlines": 107, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "व्हायरल होणाऱ्या चिथावणीखोर मेसेजबाबत सरकारकडून व्हॉट्सअॅपला इशारा. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : व्हायरल होणाऱ्या चिथावणीखोर मेसेजबाबत सरकारकडून व्हॉट्सअॅपला इशारा.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nव्हायरल होणाऱ्या चिथावणीखोर मेसेजबाबत सरकारकडून व्हॉट्सअॅपला इशारा.\nसोशल मीडियावरून व्हायरल होणारे अफवा पसरवणारे, हिंसा भडकवणारे चिखावणीखोर मेसेज ही चिंताजनक बाब बनली आहे. अशा मेसेजमुळे काही लोकांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार आणि चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला इशारा देताना म्हटले आहे की, फेसबुककडे मालकी हक्क असलेली कंपनी आपली जबाबदारी आणि उत्तर दायित्व टाळू शकत नाही.गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या म��सेजमुळे देशातील विविध भागात जमावाकडून काही लोकांची हत्या झाल्याचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपला सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना ह्या दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या घटनांना कारणीभूत असलेल्या मेसेजना रोखण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागू��� ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परप्रांतियांनाही भुरळ\nदसरा मेळाव्याला राजस्थान, गुजरात, तेलंगणासह मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने येणार भाविक मुंबई दि. १५ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिल...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37145", "date_download": "2018-11-16T07:45:49Z", "digest": "sha1:JZLXJHJVKBYBLTPO32PHNOQCL7AYGKUE", "length": 4590, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बेसुमार - | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बेसुमार -\nउद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन \nरोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..\nभ्रष्टाचार - - बेसुमार\nभाववाढ - - बेसुमार\nलोकसंख्या - - बेसुमार\nअनाधिकृत बांधकामे -- बेसुमार\nरोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार\nआता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..\nमतदानाच्यावेळीच आपला \"अबाधित मतदानाचा हक्क\" विसरून -\nघरातच का बरे गप्प बसून रहातात - \nबेसुमारीला बराचसा आळा घालणे,\nआपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -\nअसे मला तरी वाटते .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agralekh-dipavali-13549?tid=120", "date_download": "2018-11-16T08:21:08Z", "digest": "sha1:FU75JNYOEQNRWMHNCOVUSQY6XXHX2PAC", "length": 16925, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on dipavali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 8 नोव्हेंबर 2018\nपावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची सावली गडद होत असली तरी सारेच काही अंधकारमय आहे, असेही नाही.\nदिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या राज्यात प्रजा सुखाने नांदत असून वर्षातून एकदा बळीने पृथ्वीतलावर येऊन आपली प्रजा कशी सुखात आहे, हे पाहण्यास सांगितले. बळिराजा प्रतिपदेला येऊन प्रजा कशी आहे ते पाहतात, तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. त्यामुळेच या दिवशी घरोघरी रोषणाई केली जाते, गोडधोड पदार्थ केले जातात. वास्तवात आज भारत दुष्काळाने तर इंडिया महागाईने होरपळत आहे. परिस्थिती कितीही अभावात्मक असली तरी दिवाळी साजरी करणे चुकत नाही. सुख-दुख, अडी-अडचणी, संकटे, पेच हे सर्व किमान पाच दिवस विसरून दिवाळी साजरी केली जाते. खरे तर ही सकारात्मक परंपराच आपल्याला पुढील संघर्षासाठी बळ देत आली आहे. राज्यात १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.\nदुष्काळाची व्याप्ती आणि तीव्रता राज्य शासनाने खात्री केलेल्या परिस्थितीपेक्षाही भीषण आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष दुष्काळाने पोळत असलेली; परंतु शासनाच्या दृष्टीस न पडलेली अनेक तालुके आंदोलन करीत आहेत. केवळ दुष्काळ घोषीत करून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून आपले काम संपले, असे राज्य शासनाने समजू नये. यापूर्वी अनेक वेळा राज्याचे दुष्काळाचे प्रस्ताव केंद्र शासनाने फेटाळले आहेत. आता तर दुष्काळाचे निकषही बदलले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या पथकाला दुष्काळाची व्याप्ती आणि तीव्रता पटवून द्यावी लागेल. दुष्काळी उपाययोजनांसाठी पाठविलेल्या प्रस्तावाबाबतही योग्य तो पाठपुरावा करावा लागेल.\nदुष्काळ म्हणजे अत्यंत कठीण काळ, याचा अनुभव राज्यातील शेतकऱ्यांना मागील दुष्काळात आला आहे. दुष्काळात पाण्याच्या शोधात लोक सैरभैर होतात. गुरांना चारा-पाणी मिळत नसल्याने ती सोडून द्यावी लागतात. हंगामी पिके नाही तर अत्यंत कष्टाने जगविलेल्या फळांच्या बागाही वाळू लागतात. हाताला काम नसल्याने शेत-शिवार, वाड्या-वस्त्या रिकाम्या होऊन तेथे भयान शांतता पसरते. दिवाळीमध्ये ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून ओवाळण्याची प्रथा आहे. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये अन्नपाण्याविना कोणीही दगावू नये, शेतकऱ्यांच्या बागा फळा-फुलांनी बहरल्या नाही तरी त्या टिकून राहाव्यात, गुरा-ढोरांना वेळेवर चारा-पाणी मिळावा, त्यांची आबाळ होऊ नये, एवढी माफक अपेक्षा राज्य शासनाकडून आहे.\nदुष्काळासारख्या कठीण काळात सर्व काही शासनाच्या भरवशावरही सोडून चालणार नाही. पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची सावली गडद होत असली तरी सारेच काही अंधकारमय आहे, असेही नाही. दुष्काळातही अत्यंत कमी पाण्यावर, अथवा केवळ उपलब्ध ओलाव्यावर तंत्र आणि प्रयत्नांच्या संयोगातून काही शेतात हिरवाई फुलत आहे. अशा उमेद वाढविणाऱ्या यशोगाथांकडे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी डोळसपणे पाहून त्याचे अनुकरण करायला हवे. असे झाले तर खऱ्या अर्थाने बळीचे राज्य राज्यात अवतरेल आणि बळिराजाला प्रजा (शेतकरी) सुखात असल्याचे समाधानही लाभेल.\nदिवाळी भारत दुष्काळ आंदोलन agitation ओला\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nसाखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...\nधरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...\nझळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...\nधनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...\nसर्वसंमतीनेच हवे पाणीवाटपनाशिक व नगर जिल्ह्यांतील गोदावरी नदीवरील धरणातून...\nप्रबोधनातून वाढेल प्रतिसादकमी विमा हप्ता अधिक आणि हमखास नुकसानभरपाई, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Voter-ID-card-will-be-smart/", "date_download": "2018-11-16T07:42:25Z", "digest": "sha1:EQ3TUWHGY3YOMUJ7GFEFHRYVH7GZASCV", "length": 7052, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मतदार ओळखपत्र होणार ‘स्मार्ट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मतदार ओळखपत्र होणार ‘स्मार्ट’\nमतदार ओळखपत्र होणार ‘स्मार्ट’\n‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो असलेले मतदान ओळखपत्र आता हद्दपार होणार आहे. त्याजागी ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपात रंगीत मतदार ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशी ओळखपत्र देण्यात प्रारंभ करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.\nमतदार ओळखपत्रांची विशिष्ट ओळख आहे. मात्र, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोमुळे अनेकदा मतदार ओळखतच नाहीत. संपूर्ण ओळखपत्रच ब्लॅक अँड व्हाईट असल्याने, त्यावरील मजकूरही नीट वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. या कार्डसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक कव्हरचीही गुणवत्ता अनेकदा चांगली नसल्याने, अनेक ठिकाणी पुरावा म्हणून वापरले जाणारे हे कार्ड खिशातून बाहेर काढणेही मतदारांसाठी लाजीरवाणे ठरत होते. या कार्डचे स्वरूपच बदलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार या कार्डची जागा आता स्मार्ट कार्डने घेतली आहे.\nज्या मतदारांचे मतदार यादीतील फोटो खराब झाले आहेत, नीट ओळखता येत नाहीत, अशा फोटो खरा��� असलेल्या मतदारांची निवडणूक आयोगानेच यादी तयार केली आहे. अशा मतदारांकडून रंगीत छायाचित्रे घेऊन त्यांना हे नव्या स्वरूपातील ‘स्मार्ट कार्ड ’ देण्यात येत आहे. जिल्ह्यात हे नवीन स्मार्ट कार्ड वितरणाचे काम सुरू झाले आहे. यासह नव्याने नोंदणी केल्या जाणार्‍या मतदारांनाही यापुढे निवडणूक ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्डच मिळणार आहे. आयोगाकडून दिले जाणारे हे कार्ड मोफत दिले जात आहे.\nज्या मतदारांचे यापूर्वीचे चांगले ओळखपत्र आहे अशा मतदारांना मात्र, स्मार्ट कार्ड स्वरूपातील ओळखपत्र हवे असल्यास, त्याकरिता 25 रुपये मोजावे लागणार आहेत. हे पैसे भरून, त्याकरिता आवश्यक अर्ज भरून, त्यासोबत रंगीत छायाचित्र प्रशासनाकडे जमा केल्यास संबंधित मतदाराला त्याचे स्मार्ट कार्ड स्वरूपातील मतदार ओळखपत्र मिळणार आहे. तसेच त्याच्या मतदार यादीतील पहिले ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र बदलून त्या ठिकाणी रंगीत छायाचित्र वापरले जाणार आहे.\nपुईखडी माळावर बैलगाडी शर्यत पोलिसांनी पाडली बंद\nराणेंनी टीका थांबवावी अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत\nसव्वा कोटी हडपणारा मुख्य सूत्रधार दिल्‍लीत\nमालेत मारामारी; दोघे जखमी\nनिखिल खाडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा\nजवाहरनगरात दोन गटांत वाद; वाहनांची तोडफोड\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Renewal-of-Fireworks-License-only-after-Police-NOC-in-beed/", "date_download": "2018-11-16T07:25:53Z", "digest": "sha1:4MLCB5M7PCHD2N6APH3DY7LODDGVI5OQ", "length": 8646, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nबीड ः शिरीष शिंदे\nफ टाक्यांच्या साठ्याचा स्फ ोट होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना 27 एप्रिल रोजी आष्टी शहरात घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा प्रशाससनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पुढे फ टाका साठ्याचे लायसन्सचे नूतनीकरण पोलिसांच्या ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्राच्या आधारे दिले जाणार आहे. लोक वस्तीत फ टाक्यांचा साठा असेल तर त्याला परवानगी नाकारली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.\nदिवाळीमध्ये फ टाका दुकान सुरू करण्यासाठी किंवा वर्षभर फ टाक्यांचा साठा करून विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवाना दिला जातो. हा परवाना दर वर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालया मार्फ त मागच्या वर्षी 151 फ टाके साठा परवाना दिला गेला आहे.\n31 मार्च नंतर सदरील परवाना रिन्यू करण्यासाठी संबंधित व्यक्‍त येतात. पहिल्यादांच फ टाके विक्री परवान्यासाठी पोलिस, महावितरण, महसूल, नगर पालिका/ग्राम पंचायत आदींचे ना हरकत प्रमाण पत्र घ्यावे लागते. त्यानंतर त्यासाठी परवाना मिळतो. त्यानंतर मात्र लायसन्स रिन्यू करण्यासाठी केवळ 500 रुपये शुल्क आकारून परवाना दिला जातो, मात्र आता यापुढे संबंधित ठिकाणाची पाहाणी करून फ टाका साठ्याचे रिन्यू केले जाणार आहे.\nकेवळ 450 किलो साठ्याचीच परवानगी\nफ टाके साठा करून त्याची विक्री करण्याचा अनेकांचा व्यवसाय आहे. यात्रा-उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रमांसाठी शोभेच्या फ टाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दिवाळीच्या वेळी असणार्‍या फ टाक्यांच्या भावात व त्यानंतरच्या भावात बरीच तफ ावत असेत. त्यातून अधिक नफ ा मिळत असल्याने हा अनेकांचा व्यवसाय बनला आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ 450 किलो फ टाके साठ्याचीच परवानगी दिली जाते. वास्तविकतः मोठ्या प्रमाणात शोभेच्या फ टाक्यांचा साठा केला जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे आता फ टाके नूतनीकरण लायसन्स पोलिसांच्या एनओसी नंतरच मिळणार आहे.\nआष्टी येथील अल्‍ला उद्दीन यांनी 1984 मध्ये फटाके साठ्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर परवान्याचे केवळ रिन्युअल झाले. अल्‍ला उद्दीन यांचे निधन झाले असून त्यांच्या नावावर हा परवाना असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले तर स्फ ोटामध्ये मयत झालेला सर्फ राज उल्‍लाउद्दी सय्यद यांनी परवाना ट्रान्सफ र करण्यासाठी अर्ज दिल्याचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी सा��गितले, दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून अवैधरित्या फ टाक्यांचा साठा केला असल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाकडून फ टाकेसाठी किंवा विक्रीची परवानगी दिली जाते मात्र पुन्हा महसूलकडून त्याची पहाणी केली जात नाही. विशेष म्हणजे लायसन रिन्यूअलला आल्यानंतरही शहानिशा केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस विभागासह महसूलकडून सबंधित ठिकाणांची पहाणी करणे आवश्यक आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मानां आणखी एक संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/second-term-ward-election-only-39-percent-voting/", "date_download": "2018-11-16T07:30:38Z", "digest": "sha1:QWCBASIVIPEM5XLNBN25D5HCWE6LECUK", "length": 3309, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रभाग 13 पोटनिवडणूक अवघे 39 टक्के मतदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › प्रभाग 13 पोटनिवडणूक अवघे 39 टक्के मतदान\nप्रभाग 13 पोटनिवडणूक अवघे 39 टक्के मतदान\nमनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्‍त झालेल्या प्रभाग क्र.13 (क) पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.6) अवघे 52 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदारांमध्ये फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही. दरम्यान, शनिवारी (दि.7) सकाळी गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मैदान येथे मतमोजणीला प्रारंभ होणार असून, दुपारपर्यंत विजयाचे चित्र स्पष्ट होईल. सहानुभूतीच्या लाटेवर मनसेचे इंजिन धावणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तसेच, भाजपा व शिवसेनेनेही जोर लावल्याने विजयश्री कोण खेचून आणणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्���ा जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-there-is-no-MRI-machine-Pune-Municipal-Corporation-issue/", "date_download": "2018-11-16T07:30:04Z", "digest": "sha1:A5FQFSCK7L5VT6VDSZVS4YBL3O4UU6YN", "length": 9574, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेकडे ‘एमआरआय मशीन’ची वानवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिकेकडे ‘एमआरआय मशीन’ची वानवा\nपालिकेकडे एमआरआय मशीन ची वानवा\nपुणे ; ज्ञानेश्‍वर भोंडे\nपुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी कुणालाच नाही. आज सुमारे 40 लाखाची लोकसंख्या असलेल्या शहराच्या महापालिकेकडे सुपर स्पेशालिटी (टर्शरी केअर) सेवा देणारे एकही मोठे हॉस्पिटल तर नाहीच, पण विविध आजारांचे त्वरित निदान करणारे ‘मॅग्‍नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ (एमआरआय) मशीनदेखील नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ‘एमआरआय’ची टेस्ट करून घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत असून तेथे त्यांची लूट होत आहे. साधारणतः पंचवीसवर्षापूर्वी उदयास आलेल्या या तंत्रामुळे अनेक आजारांचे निदान लवकर आणि अचूक होउ लागले. क्ष किरण (एक्स रे), सोनोग्राफी, सीटी स्कॅन या निदान तंत्रांपेक्षा अद्ययावत असल्यामुळे नेमके निदान करता येते. यामुळे या तंत्राचा वापरही प्रचंड वाढला आहे.\nपण एक एमआरआय करण्यासाठी कमीत कमी पाच हजारांपासून जास्तीत जास्त दहा ते बारा हजारांपर्यंत खर्च येतो. जर यामध्ये इंजेक्शन आणि काँट्रास्ट टेस्ट याचाच खर्चदोन ते अडीच हजार रुपये असतो. साधारणतः एका अवयवासाठी साडेसात ते आठ हजार इतका खर्च येतो आणि जास्त अवयव असतील तर तो 12 हजाराच्या वर जातो. आजकाल सर्वसामान्यांना अनेक वेळा डॉक्टर एमआरआय करायचे सूचवतात. त्यामुळे त्यामुळे त्याला इतका खर्च करणे भागच पडते.\nम्हणून सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्यांचा खिसा आणखी रिकामा होत आहे. काही तर उसणे पैसे घेउन कर्ज घेउन तसेच सोने गहाण ठेउन या तपासण्या करत आहेत. यामुळे आधीच इतर आरोग्याच्या उपचाराने बेजार झालेली जनता आणखीनच दारिद्—याच्या खाईत ढकलली जात आहे.\n55 सीटी स्कॅन ः शहरात खासगी 54 सीटी स्कॅन मशीन्स आहेत. तर महापालिकेचे केवळ एक सीटी स्कॅन असून ते बोपोडी येथे आहे. म्हणजेच रुग्णांना सीटी स्कॅन करण्यासाठीही खाजगी रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागत आहे.\nरेडिओलॉजिस्टची 16 पदे रिक्‍त ः पालिकेत रेडिओलॉजिस्टची एकूण 17 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ एकच पद भरले असून बाकीची 16 पदे रिक्‍त असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. म्हणून पालिका आता हे पदे कधी भरणार आणि एमआरआय मशीन कधी घेणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.\nपुण्यात 34 खाजगी एमआरआयची चांदी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शहरात रुग्णालये आणि स्वतंत्र सेवा म्हणून 34 एमआरआय कार्यरत आहेत. एक एमआरआय हा दिवसातून 10 ते 15 रुग्णांची सहज टेस्ट करू शकतो. म्हणजे एका खाजगी एमआरआय प्रतिरुग्ण सरासरी सात हजार रुपये धरले तरी दिवसाला सत्तर हजार ते एक लाख रुपये छापत आहेत.\nमुंबईत चार हॉस्पिटल पण पुण्यात झिरो मुंबई महापालिकेत महापालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. पण पुण्यासारख्या जगातील नावाजलेल्या महापालिकेला एकही वैद्यकीय महाविद्यालय नसू नये ही शरमेची बाब आहे. या चारही वैद्यकीय महाविद्यालयात अनेक कमी पैशांत उपचार होतात. पण पुण्यात असे एकही हॉस्पिटल नसल्याने आणि पर्यायाने एमआरआय नसल्याने पुुणेकरांचा खिसा रिकाम होत आहे.\nशासकीय रुग्णालयातील ‘एमआरआय’वर ताण पुण्यात केवळ ससून रुग्णालय आणि पिंपरीतील वायसीएम रुग्णालय येथे सरकारी खर्चात म्हणजे दोन हजारात एका अवयवाचा एमआरआय होतो. पण तेथे रुग्णालयातील दाखल रुग्ण आणि बाहेरुन आलेले रुग्ण यांचा लोड वाढल्यामुळे तेथे किमान पंधरा- पंधरा दिवसांचे वेटिंग करावे लागते. तसेच तेथेही दिवसाला 18 ते 20 एमआरआय होतात. औंध जिल्हा रुग्णालयातही पीपीपी तत्त्वावर एमआरआय मशीन असून मात्र तेथेही पात्र रुग्णांना सूट दिली जात नसून त्यांची लूट केली जाते.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/teacher-was-saved-life-of-the-boy-in-pune-otur/", "date_download": "2018-11-16T08:13:46Z", "digest": "sha1:2ME7UAC7IJKLBXBWRHFOREDCREGFOFHD", "length": 5407, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षकाने वाचवले वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिक्षकाने वाचवले वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण\nशिक्षकाने वाचवले वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण\nपिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात वाहून जाणाऱ्या मुलाला संत गाडगे महाराज विद्यालयाच्या शिक्षकाने वाचवले. देवेंद्र आनंद जाधव (वय, ७) असे वाहून जाणाऱ्या मुलाचे नाव आहे. तर, प्रकाश गंगाराम मोधे असे या मुलाचे प्राण वाचविणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, पिंपळगाव जोगा धरण कालव्या शेजारी ऊसतोड़ कामगारांची काही लहान मुले खेळत होती. यावेळी देवेंद्र हा पाय घसरून कालव्यात पडला आणि वहात्या पाण्यात गटांगळ्या खात वाहून जाऊ लागला. ही घटना पाहुन त्या मुलाचे मित्र घाबरून पळून गेले. तर, जवळच्या उसाच्य शेतात त्याचे आई आणि वडील उस तोडत होते. यावेळी प्रकाश मोधे हे आपल्या शेताकडे दुचाकीवरुन जात असताना ही घटना त्‍यांच्या लक्षात आली. गाडीवरून उतरून त्‍यांनी या मुलाला पाण्यातून बाहेर काढले.\nहे ऊसतोड़ करणारे कुटुंब मूळचे मोढाळ (ता. पारोळ, जि. जळगाव) येथील असून, उसतोड़नीच्या कामानिमित्त सध्या ओतुर परिसरात आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवणाऱ्या शिक्षकाचे कोणत्या शब्दात आभार मानावेत हे त्या दांपत्याला उमगले नाही. मात्र, हे कधीही न फिटनारे ऋण असल्याचे भाव त्यांच्या रडक्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.\nउस तोड़नीचे काम करताना आपल्या लहान मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष होते. या कामगारांच्या हाल अपेष्टा जवळून पहायला मिळतात. त्यांच्या अनेक समस्या आहेत. समाजातील हा घटक अनेक सवलतीपासून वंचित राहिला असून, शासन स्तरावर त्यांचा विचार होने गरजेचे असल्याचे, मत उपस्थित प्रत्यक्षदर्शिनी व्यक्त केले.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Suspension-Postponed-of-16-ST-employees-in-miraj/", "date_download": "2018-11-16T08:32:40Z", "digest": "sha1:Q7ZCMCHCJUYI6GRFXCBFZPROXJK3KAL5", "length": 4848, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एस. टी.च्या १६ कर्मचार्‍यांचे निलंबन स्थगित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › एस. टी.च्या १६ कर्मचार्‍यांचे निलंबन स्थगित\nएस. टी.च्या १६ कर्मचार्‍यांचे निलंबन स्थगित\nएस.टी. संपाच्या दुसर्‍या दिवशी कामावर हजर होऊन पुन्हा अचानक संपावर गेलेल्या 16 वाहक, चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली; परंतु लगेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार निलंबन आदेशाला तात्पुरती स्थगितीही देण्यात आली आहे. वरिष्ठ आगार प्रमुख बी. बी.नाईक यांनी निलंबनाची कारवाई केली होती.\nनिलंबन करण्यात आलेल्या 16 जणांमध्ये 14 सेवेत कायम असलेल्या चालक-वाहकांचा आणि 2 हंगामी चालकांचा समावेश होता. हे कर्मचारी संपाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी कामावर हजर झाले; परंतु लगेच त्यांनी काम अर्धवट सोडून संपात सहभाग घेतला होता. पगारवाढीच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशीही मिरज आगारातून काही किरकोळ फेर्‍या वगळता शहर व ग्रामीण बस वाहतूक ठप्प होती. कर्नाटकातून होणारी एस.टी. वाहतूकही बंद राहिल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली होती.\nमिरज आगारातून दररोज शहरी 166, ग्रामीणच्या 130 आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे 150 हून अधिक फेर्‍या होतात. संप न मिटल्याने एस.टी. वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वडाप, रिक्षा व वडाप गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती. जादा दराने ही वाहतूक होताना दिसून येत होती.\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-shirala-nagpamchmi-artical/", "date_download": "2018-11-16T07:30:30Z", "digest": "sha1:3FSD4MYWM7ESMJVSZ2MN4ZYF3MNTAOWZ", "length": 7179, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शतकाची परंपरा असलेली शिराळची 'नागपंचमी' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शतकाची परंपरा असलेली शिराळची 'नागपंचमी'\nशतकाची परंपरा असलेली शिराळची 'नागपंचमी'\nशिराळा : विठ्ठल नलवडे\nशतकाची परंपरा असलेली ऐतिहासिक शिराळची नागपंचमी १५ ऑगस्टला होत आहे. शिराळा नागपंचमी उत्सवात देश - विदेशातील पर्यटक व प्रसार माध्यमे यामुळे नागपंचमी जगभर प्रसिद्ध झाली व शिराळा गाव जगाच्या नकाशावर झळकले.\nन्‍यायालयाच्‍या आदेशानुसार नागपंचमी साजरी\nनागपंचमी उत्सव निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी यामुळे बंधनात अडकला आहे. नागपंचमीवर न्यायालयाने बंधने आणली आहेत. जिवंत नाग पूजा, नागस्पर्धा, जीवंत नागाची मिरवणूक यावर बंधने आली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळाकर बंधू नागपंचमी साजरी करत आहेत. जरवर्षी प्रतिकात्मक नागाची पूजा करून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते.\nनागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात\nशिराळा येथे नागपंचमी उत्सव हा धार्मिकता जोपासून विज्ञान निष्ठ पद्धतीने साजरा केला जातो. कोणतीही अंधश्रद्धा नाही. शिराळयात कधीही नाग सापडला तर त्याला मारत नाही. वन विभागाच्या देखरेखीखाली त्यास सोडून दिले जाते. नागावर जीवापाड प्रेम करणारी माणसं शिराळ्‍यात आहेत. आणि आज जगात शिराळ्‍याची ओळख जिवंत नागाची पूजा करतात यासाठीच आहे.\nशिराळा नागपंचमीचा इतिहास प्राचीन\nशिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास प्राचीन आहे. श्री गोरक्षनाथ महाराज यांनी जीवंत नाग पूजेची प्रथा शिराळ्‍यात सुरू केली. गोरक्षनाथ हे फिरत शिराळा येथे आले होते. भिक्षा मागत फिरत असताना महाजन यांच्या घरी आले. त्यावेळी महाजन यांच्या घरातील भगिनी मातीच्या नागाची पूजा करत होती. त्यामुळे भिक्षा वाढण्यास वेळ झाला. त्यावेळी श्री गोरक्षनाथ यांनी सांगितले, जीवंत नागाची पूजा करा, असे सांगितले. तेव्‍हापासून जीवंत नागाची पूजेची परंपरा सुरू होती. मात्र आता ही परंपरा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंद झाली आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळात १८६९ सालची शिराळा नागपंचमी विषयी पुराव्याची कागदपत्रे सापडली आहेत.१८४८ मध्ये शिराळा येथे नाग आणल्याचा पुरावा सापडला आहे.\nआजही न्‍यायालयीन लढा सुरुच\nनागपंचमी यात्रा एक दिवस भरत असून राज्यातील भाविकांची मोठी गर्दी आंबामातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून सुरू असते. नागपंचमी उत्सव गत वैभव मिळावे, जिवंत नागाची पूजेची परंपरा सुरू रहावी यासाठी शिराळकरांचा न्यायालयायीन लढा आजपर्यंत सुरू आहे. न्यायालयीन लढयासाठी सर्व नागराज मंडळे व सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. न्यायालयीन लढा सुरू आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Puyesavalli-Kaushalya-vagh-Shivchhatrapati-State-Sports-Award/", "date_download": "2018-11-16T07:57:17Z", "digest": "sha1:72ZZ2VEXQY56H7D7BGHOFPGYS6XQWP5H", "length": 5579, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कौशल्या वाघला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कौशल्या वाघला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान\nकौशल्या वाघला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान\nरायगावची ‘सुकन्या’ कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राची ‘वाघीण’ कौशल्या वाघ हिला नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानीत करण्यात आलेे. तसं पाहिलं तर कुस्ती हा मर्दानी खेळ. मुली हा खेळ खेळू शकत नाहीत, असा समाजाचा समज. मुलींनी कुस्ती खेळू नये, अशी परंपरा समाजात रूढ झालेली असताना या सर्व गोष्टी बाजूला ठेवून कुस्तीतही महिला अग्रेसर होत आहेत.\nहरियानातील महावीरसिंग फोगट यांनी आपल्या नीता व बबीता दोन मुलींना लहानपणापासूनच कुस्तीचे धडे दिले. प्रसिद्ध अभिनेता अमिरखानने यावर चित्रपट तयार केला. या सिनेमातून आदर्श घेऊन आज ठिकठिकाणी महिला मल्ल आखाड्यात उतरत असल्याचे पहायला मिळत आहे.\nकौशल्या ही खेड्यातील मुलगी. वडील कृष्णत वाघ यांनी मुंबईत हमाली करून मुलीच्या कुस्तीसाठी आपले सर्वस्व पणाला लावले.त्याचबरोबर भाऊ विकास यानेही कौशल्याची कुस्तीची आवड लक्षात घेऊन स्वतःच्या कुस्ती करियरला तिलांजली देत तिच्या पाठीशी कोच म्हणून उभे राहण्याची जबाबदारी पेलली. कौशल्या मैदानात उतरायची तेव्हा तिच्यासमोर कोणीही महिला मल्ल नसायची. अशावेळी पुरुष मल्लांशी दोन हात करत त्यांना चारीमुंड्या चीत करण्यात ती यशस्वी व्हायची. 48 किलो वजनी गटात पाच वेळा नॅशनल चॅम्पियनशिप तसेच 2006 मध्ये बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिले रौप्यपदक मिळवले तर तिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 12 पदके मिळवली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे,पालकमंत्री विजय शिवतारे व मान्यवरांच्या उपस्थितीत तिला 2014-15 चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/annsankar/", "date_download": "2018-11-16T08:20:07Z", "digest": "sha1:W3R6IFQM65T5JG2DATR7H2MELO3UHL4F", "length": 13990, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अन्नसंकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nकेळफुलाची भाजी निवडायला किचकट\nअळकुडय़ा शिजल्या की थोडय़ा बुळबुळीत होतात. अळकुडय़ांचीही भाजी प्रसिद्ध आहे.\nशेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं या सगळ्यांचा भाजीत वापर करतात\nबार्ली हे धान्य आपल्या आहारात क्वचितच वापरलं जातं\nखारीक ही खजुराची बहीण असली तरी स्त्रियांच्या आरोग्यासंबंधात तिचं स्थान विशेष आहे.\nकुठलाही चाटचा पदार्थ म्हटला की तो पुदिन्याशिवाय होत नाही.\nलाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे.\nगवार ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. पण मधुमेही व्यक्तींनी मात्र गवार अवश्य खावी.\nचिंचेत टार्टरिक अ‍ॅसिड आहे, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ असून कॉपर, पोटॅशियम, आयर्न आणि कॅल्शियमही आहे.\nकाजूची फळं पिवळी, केशरी रंगाची असतात आणि काजू बी मात्र फळाखाली लटकत असते\nदुधीच्या गुणधर्माच्या या भाजीत कॅलरीज कमी आणि चोथा भरपूर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खावी.\nवैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे.\nभरपूर फायबर, लोह, फॉस्फरस, फॉलेट आणि मॅग्नेशियम असलेले हरभरे लगेच ऊर्जा देतात.\nरताळ्यात फॅट नाही, कोलेस्ट्रोल नाही आणि पचायला हलकी आहेत.\nबेसिल ही वनस्पती तुळशीच्या कुटुंबातली असून तिलाही ताजा सुगंध असतो\nकुट्टू हे धान्य नसून एका वनस्पतीच्या त्रिकोणी आकाराच्या बिया आहेत. महाराष्ट्रापेक्षा ते भारताच्या इतर अनेक प्रांतांत उपवासासाठी वापरलं जातं.\nसुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो.\nअळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात.\nअजिबात तिखट नसणारी ही मिरची हल्ली लाल-पिवळ्या तसंच केशरी-हिरव्या रंगात मिळते\nइतर भाज्यांच्या तुलनेत स्वस्त तशीच टिकाऊ, वर्षभर उपलब्ध असणारी आणि जगभरात वापरली जाणारी कोबी अनेक गुणांनी समृद्ध आहे.\nहिरव्यागार कोथिंबिरीच्या पानांनी सजलेला कोणताही पदार्थ आपलं मन वेधून घेतो. जगभर वापरली जाणारी ही कोथिंबीर केवळ सजावटीसाठीच नव्हे तर अनेक व्याधींसाठीही उपयुक्त आहे.\nशेपू या पालेभाजीच्या विशिष्ट वासामुळे अनेक लोक नाक मुरडतात. पण कमी कॅलरी असूनही या भाजीत डाळी आणि सुक्या मेव्यातले अनेक गुणधर्म आहेत. शेपूच्या पानातलं ‘अ’ आणि ‘क’ आणि बी\nहाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, मँगनीज याशिवाय फॉस्फरस आणि झिंक असलेली खसखस बाळंतिणीच्या आहारात अवश्य असावी. खसखशीत तांबा, लोह, ‘ब’ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमही...\nउन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. त्यात कॅलरीज अगदी कमी, फॅट किंवा कोलेस्टोरॉल अजिबात नाही. शिवाय पुरेसा चोथा असलेली काकडी आतडय़ातली विषारी द्रव्यं बाहेर काढायला...\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्म��ती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/gp-kolhapur-recruitment-29062018.html", "date_download": "2018-11-16T08:20:41Z", "digest": "sha1:CNIJ3GKNVVDM5JMNGLJQSQ7ESEPDJMQU", "length": 6433, "nlines": 104, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "शासकीय तंत्रनिकेतन [GP Kolhapur] कोल्हापूर येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा", "raw_content": "\nशासकीय तंत्रनिकेतन [GP Kolhapur] कोल्हापूर येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा\nशासकीय तंत्रनिकेतन [GP Kolhapur] कोल्हापूर येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा\nशासकीय तंत्रनिकेतन [Government Polytechnic Kolhapur] कोल्हापूर येथे 'व्याख्याता' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nनोकरी ठिकाण : कोल्हापूर\nमुलाखतीचे ठिकाण : संबंधित विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर, विद्यापीठ रोड, विद्यानगर, कोल्हापूर - ४१६००४ (महाराष्ट्र) भारत.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 July, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड [Cantonment Board Kamptee] कामठी येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ ��ागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/comment/998602", "date_download": "2018-11-16T07:34:03Z", "digest": "sha1:KGNXW3QKCDEORZMV4LXAQPMMQHC36XNP", "length": 21381, "nlines": 203, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअनिकेत कवठेकर in तंत्रजगत\n(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील आप किंवा द्रवरूप पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली जल किंवा आपद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो)े\nद्रवरूपात असलेल्या सर्वच द्रव्यांना आप किंवा जल या गटात मोजलं जातं.\nआपगटाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे – रंग, चव, तापमान, प्रवाहीपणा, चिकटपणा, मोजणी करता येणे, मोजण्याचे एकक असणे, विलगपणा, संलग्नपणा, दूरत्व, निकटत्व,गुरुत्वबळ त्यांच्यावर काम करते आणि ती दुसऱ्या पदार्थांवर बळ लावू शकतात.\nवैशेषिक सूत्रांमध्येही ते गुणधर्म सांगितलेले आहेत.\nरूपरसस्पर्शवत्य आपो द्रवा: स्निग्धाश्च (२|१|२)\nरंग, चव आणि तापमान असणाऱ्या आपद्रव्याचे नैसर्गिक ��्रवाहीपणा आणि चिकटपणा हे ही गुण असतातच.\nपाण्याचा रंग पांढरा असतो, चव गोड असते आणि ते थंड असते.\nचिकटपणा आणि नैसर्गिक प्रवाहीपणा हे गुणधर्म केवळ आपद्रव्यांच्या गटालाच लागू होतात.\nस्थायू द्रव्यांप्रमाणे आपद्रव्याचेही दोन गट आहेत – सूक्ष्मरूपात ते चिरकाल टिकतात व मोठ्या आकारात ते काही विशिष्टकाळापर्यंतच टिकतात.\nआपद्रव्यापासून तीन प्रकार तयार होतात – शरीरांचे बाह्यकवच, इंद्रिय आणि वस्तू.\nजलयुक्त बाह्कवच असलेली शरीरे ही मातेच्या गर्भातून जन्माला आलेली नसतात आणि ती पाण्यातच असतात. पण जलचर हे सस्तन प्राण्यांच्या वर्गात मोडत नाहीत. परंतु तरीही या जलचर प्राण्यांचे शरीर हे स्थायू व जलरेणूंच्या मिश्रणातून बनलेले असल्याने त्याद्वारे त्यांना आनंद व दु:ख यांचा अनुभव घेता येतो.\nजलद्रव्याने बनलेले इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय किंवा जीभ आणि सर्व सजीवांना या रसनेंद्रियाद्वारे चवीचा अनुभव घेता येतो. हे इंद्रिय केवळ द्रवरूप रेणूंचेच बनलेले असते. त्यात इतर कुठल्याही कोणत्याही प्रकारचे द्रव्य नसते.\nद्रवरूपाने बनलेल्या वस्तू म्हणजे नद्या, समुद्र, हिमप्रपात इत्यादि.\nपदार्थ धर्म संग्रह: अनुक्रमणिका\nमूळ गोष्ट : विक्रम वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात\n'आप' हे पंचमहाभूतांपैकी एक\n'आप' हे पंचमहाभूतांपैकी एक महाभूत असे केवळ न मानता त्याचे अधिभौतिक दृष्टीने निरीक्षण आणि विश्लेषण करणे, आणि त्याच्या गुणधर्मांंना नियमांमध्ये मांडण्याचा वैशेषिकांचा प्रयत्न तत्कालीन अभ्यासपद्धती, गृहितके व परिस्थितीचा विचार करता एक स्तुत्य 'शास्त्रीय' पुढाकार म्हटले पाहिजे. भारतीय दर्शनांमधील न्याय-वैशेषिक दर्शनांचे हे वेगळेपण नकीच उठून दिसते. छान लेख. थोडा त्रोटक वाटला. पण काहीतरी लिखाण या विषयावर होतेय हे आश्वासक आहे.\nहो, मी एक प्रयत्नच करतोय. संस्कृत पंडित आणि शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन यांचा विचार करायला हवा. जे सहजसिद्ध आहे ते ठेवणे, जे कालबाह्य आहे त्याला सन्मानाने निरोप देणे अशी कामे शास्त्रीय दृष्टिकोनातून करायला हवी आहेत. पण भारतीयांचा हा खरा विज्ञान दृष्टिकोन आहे हे निश्चितच.\nबाकी हा लेख त्रोटक आहे हे खरंय. मूळ पुस्तकातील श्लोक 'वरुण प्रदेश', 'जल शरीरे' असा प्रयोग करते तेव्हा शरीर म्हणजे आवरण का आपण ज्याला शरीर म्हणतो ते 'काया ' या अर्थी असते असे संभ्रमाचे प्रसंग येतात. अशा वेळी काहीतरी विचित्र/अनर्थ कारक विधान होऊ नये म्हणून केवळ श्लोकार्थाला चिकटून राहणे मी पसंत करतो. म्हणून काहीवेळा स्वतः:ला आवारावं लागतं :)\nहे आपलं सर्वांचं ज्ञान असल्याने त्याबाबत कोणाच्या काही सुधारणा असल्यास विचार करता येईल. हा सर्व भारतीयांचाच वारसा हक्क आहे.\nहे सगळं विश्लेषण फक्त अभ्यास म्हणुन \nकि त्याचा वापर सुद्धा होता म्हणजे कॅनाल/तळे बांधणी, औषधी बनवणे, रसायनांचं वर्गीकरण वगैरे...\nतुमचा अभ्यास खरच स्तुत्य आहे राव.\nगिरनार शिलालेख त्यासाठी प्रसिद्ध आहे. एकाच विशाल प्रस्तरावर सम्राट अशोक, क्षत्रप रुद्रदामन आणि स्कंदगुप्त ह्यांचे वेगवेगळ्या कालखंडातील लेख आहेत.\nरुद्रदामनाच्या लेखात लिहिलेले आहे की चंद्रगुप्त मौर्याच्या पश्चिमेकडील प्रांताधिकारी पुष्यगुप्त ह्याने सुदर्शन नाम सरोवर निर्मिले आणि तद्नंतर अशोकाचा यवन अधिकारी तुषास्य ह्याने त्यातून कालवे खोदवले त्यानंतर हा बांध प्रचंड वादळाने नष्ट होऊन गेला त्यानंतर मी (रुद्रदामनाने) हा बांध पहिल्यापेक्षा तिपटीने मोठा असा परत बांधून काढला.\nतर स्कंदगुप्ताच्या शिलाल्केहात लिहिले आहे की इस. ४५८ मध्ये बांध परत फुटला आणि त्यानंतर लगेचच सम्राटाचा (स्कंदगुप्त) उपप्रधान पर्णदत्त ह्याचा मुलगा चक्रपालित ह्याने त्या बांधाची डागडुजी केली.\nप्रतिसाद व कॊतुकाबद्दल आभारी आहे\nहे पुस्तक आजकालच्या भाषेत आपण ज्याला treatise म्हणतो तसे आहे. हे पुस्तक त्या काळातला theoretical physics ग्रंथ असू शकतो. यांचा वापर करण्याविषयी काहीही माहिती नाही. या सूत्रांचे application वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे केले असावे. त्याची विस्तृत माहिती मिळणे अवघड आहे.\nपण मजा अशी आहे की ही सूत्रे जितक्या वेळा वाचावीत तसे अजून अर्थ लागतात. जसे .. द्रव दोन आकारात असतात.. सूक्ष्म आणि नेहमीच्या ढोबळ आकारातले..सूक्ष्म आकार दीर्घकाळ टिकतात.. ढोबळ आकार कालांतराने नष्ट होतात.. म्हणजेच द्रव्य हे अणू रेणू आकारात 'नित्य' असते असा त्या काळातला अणुवाद आपल्याला लक्षात येतो..\nतत्कालीन ज्ञानसंपदा अशीच तयार होत गेली असावी.\nआजही हि पद्धत उपयोगी आहेच.\nकाही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 ��दस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=26", "date_download": "2018-11-16T08:10:47Z", "digest": "sha1:RH62Q7EHFPAOKDZ4HJHBT27Z3EMJVOPY", "length": 10233, "nlines": 131, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\n1 मुंबई स्थानिक लेखा परिक्षण नियम 1931 डाउनलोड\n2 महाराष्ट्र जन्म मृत्यु नोंदणी नियम 2000 डाउनलोड\n3 महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 डाउनलोड\n4 महाराष्ट्र नागरी सेवा नियुक्ती, बडतर्फी इत्यादी संदर्भात नियम 1981 डाउनलोड\n5 महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) नियम 1981 डाउनलोड\n6 महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2009 डाउनलोड\n7 महाराष्ट्र स्थावर मालमत्ता हस्तांतरण नियम 1983 डाउनलोड\n8 महाराष्ट्र माहिती अधिकार सुधारणा नियम 2012 डाउनलोड\n9 श्वान नियंत्रण नियम 2001 डाउनलोड\n10 श्वान नियंत्रण सुधारित नियम 2010 डाउनलोड\n11 जनगणना नियम 1990 डाउनलोड\n12 विकास नियंत्���ण व विकास नियम डाउनलोड\n13 महाराष्ट्र नागरी सेवा (सेवा शर्ती व अटी ) नियम 1981 डाउनलोड\n14 महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम 1981 डाउनलोड\n15 महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठता नियमन नियम 1982 डाउनलोड\n16 महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्या उत्पादन व वापर नियम 2006 डाउनलोड\n17 महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्या उत्पादन व वापर नियम 2007 डाउनलोड\n18 महाराष्ट्र नागरी सेवा नियम शिस्त व अपील डाउनलोड\n19 नगरपरिषद संवर्ग भरती व सेवा शर्ती सुधारित नियम 2010 डाउनलोड\n20 नगरपरिषद संवर्ग भरती व सेवा शर्ती नियम 2006 डाउनलोड\n21 विवाह नोंदणी कायदा १९९९ डाउनलोड\n22 नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000 डाउनलोड\n23 प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान व चाचणी प्रतिबंध व नियंत्रण नियम 2003 डाउनलोड\n24 प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान व चाचणी तंत्रज्ञान (गैरवापर प्रतिबंध व नियंत्रण नियम) 2003 डाउनलोड\n25 प्राण्यांबाबत क्रूर वर्तन प्रतिबंध (कत्तलखाने ) नियम 2001 डाउनलोड\n26 पर्यावरण संरक्षण नियम 1986 डाउनलोड\n27 पाणी प्रदुषण प्रतिबंध व नियंत्रण संबंधी अधिभार नियम 1978 डाउनलोड\n28 महाराष्ट्र जैव विविधता नियम 2008 डाउनलोड\n29 जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 1998 डाउनलोड\n30 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा ) नियम 1981 डाउनलोड\n31 ध्वनी प्रदुषण नियंत्रण नियम 2000 डाउनलोड\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १६-११-२०१८\nएकूण दर्शक : १४५३\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/diwali-vacation-try-some-thing-new/", "date_download": "2018-11-16T08:41:42Z", "digest": "sha1:MNLPQWFYFDFSHUGWW2BYFD4ORIF7NO4U", "length": 36418, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Diwali Vacation- Try Some Thing New! | दिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ न��व्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nCyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्��ेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nAll post in लाइव न्यूज़\nदिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो\n | दिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो\nदिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो\nदिवाळीची सुटी आहे हाताशी, फराळ-खरेदी तर होईलच; पण अजून काय करता येईल मिनिंगफुल एकदम हटके तरीही भन्नाट\nदिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो\nठळक मुद्देठरवलं तर जमतं, सहज जमतं फक्त ठरवून करायला लागलं पाहिजे.\nसणासुदीला, त्यातही दिवाळीसारख्या सणाला नवीन कपडे घेणं ‘मस्टच’ आहे असं मानणारी पिढी आता जुनी झाली. पूर्वी शाळा-कॉलेज सुरू होताना नाहीतर दिवाळीतच नवीन कपडे घेतले जायचे. आता आपल्या पिढीत आवडेल तेव्हा, आवडेल ते आणि आपापला खिसा पाहून आवडेल तितके कपडे घेता येतात. चकाचक मॉल्स खुणावत असतात. ब्रॅण्ड्सने भुरळ पाडलेली असते. आज भलेही नसतील आपल्याकडे तितके पैसे, पण मनात आस तर लागलीच असते की हे घ्यायचं यार एक दिवस. ऑनलाइन साइट्सवर आपण सेव्ह करून ठेवतो अनेकदा, हे घेऊ. ते घेऊ. खिशात असतील पैसे तर लगेच घेऊनही टाकतो. दोन दिवसांत घरपोहोच येतं सगळं.\nत्यामुळे कपडय़ांच्या खरेदीचं अप्रूप उरलेलं नाही. शहरी-निमशहरी भागात तरी. सण आणि कपडे खरेदी, हे समीकरण आता पूर्वी इतकं पक्कं नाही. तरी संधी मिळाली म्हणून दिवाळी शॉपिंग करणारे हौशीही काही कमी नाहीत.\nत्यात आजकाल ‘डे’ किती असतात वरचेवर. काही ना काही निमित्तानं आपण एकत्र येतोच, भटकतो, मजा करतो. वेळच मिळत नाही यार, असं म्हणतसुद्धा भरपूरच मजा करतो की. त्यामुळे यंदा दिवाळी पारंपरिक खरेदी, झालंच तर दणकून फराळ खाणं, सिनेमे टाकणं हे सालाबादाप्रमाणं झालंच तरी या सुटीचा काही वेगळा विचार करता येतो का, हे जरा बघू..\nवेगळा विचार म्हणजे बोअरिंग काम, नो फन असं नाही. तर जरा वेगळा विचार इतकंच. यावर्षीच्या दिवाळीच्या सुटीकडे जरा वेगळ्या नजरेने बघू. एरव्ही अभ्यास, करिअर, रिलेशनशिप्स, स्पर्धा परीक्षा, नव्या��े लागलेल्या नोकर्‍या या सगळ्या चक्रात आपण फारच अडकलेलो असतो. नोकरी करून अभ्यास करणारेसुद्धा भरपूर तरुण असतात. या सर्वानाच दिवाळीच्या निमित्ताने सलग अशी जरा तरी सुटी मिळतेच. काहींना कमी, काहींना भरपूर; पण सुटी मिळते. त्यात यंदा तर शनिवार-रविवार लागून आल्यानं अनेकांना किमान चार दिवस तरी हक्काची सुटी मिळावी. तर दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या सुटीचा उपयोग नेहमीपेक्षा ‘वेगळं’ काहीतरी करायला आपल्याला करता येईल.\nतुम्ही डोकं लावून पाहा, तुम्हाला याहूनही भारी काही सुचेल.\nकर के तो देखो..\nघरात आपले कपडेच कपडे साठलेले असतात. फस्ट इम्प्रेशन फार महत्त्वाचं, असं आपल्या मनावर जामच गोंदवून टाकलेलं असतं. कपाटात कपडे ओसंडून वाहत आहेत; पण ऐनवेळी घालायला एक धड वाटत नाही, अशी परिस्थिती जवळपास सर्वांची असते. मग आपण नवनवीन कपडे घेत सुटतो. बटण तुटलं, जरा उसवलं, चेन तुटली, नुसतेच चुरगळले, डाग पडले या आणि अशा अनेक कारणांनी आधीचे कपडे आपल्या प्रेमाची वाट पाहत कपाटात केविलवाणे पडलेले असतात. त्यांच्या ढिगावर नवनवीन कपडे येऊन जुन्यांना वाकुल्या दाखवत असतात. तर या सुटीत जुन्या कपडय़ांना जरा हवा दाखवली पाहिजे. जरावेळ त्यांना ‘आपलं’म्हणू. काय दुरु स्त्या असतील त्या करून टाकू. असलेल्या कपडय़ाचेच वेगळे सेट्स, विविध कॉम्बिनेशन्स ट्राय करून बघू. आपल्यालाच फ्रेश वाटेल. फार खराब कपडे काढून टाकू. त्यांच्या विविध गोष्टी शिवून टाकता येतील किंवा कुठे देता येतील. या गोष्टीमुळे कपाट आवरलं जाईल, आपल्याला नवीन कॉम्बिनेशन्स मिळतील, असलेले पुरेपूर वापरले जाईल आणि उगाच नव्याची खरेदीसुद्धा वाचेल. पर्यावरण वाचवा वगैरे गप्पा नुसत्याच जोशात ठोकण्यापेक्षा आपल्या कपाटात कोंबून ठेवलेल्या कपडय़ांचा आढावा घेऊनसुद्धा तेच काम होऊ शकेल. तेही घरबसल्या काम वाचाताना रोमॅण्टिक वाटत नसेल, पण करून पाहा, हे काम भारी रोमॅण्टिक आहे.\nफिरणं, मौजमजा तर सगळेच करतो. या दिवाळीत जो वेळ मिळेल, तो जरा वेगळ्या प्रकारे भटकंती करण्यासाठी वापरता येईल.\nलगेच विचारू नका, पैसे कुठेत कुठं जाणार रिकाम्या खिशानं\nपण फार दूर कशाला जायला पाहिजे\nआपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आपण धड बघितलेलं नसतं. आपल्या गावापासूनच सुरुवात करायची. पायी अंतरावर जायला कोणती हटके ठिकाणं आहेत शोधायचं गूगलबाबाची मदतसुद��धा घेता येईल. आसपासच्या लोकांकडे चौकशी करता येईल. आपलं गाव, आपलं शहर असं टप्प्याटप्प्यानं फिरायला लागायचं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून बघायची. एसटी झिंदाबाद. शेअर रिक्षा झिंदाबाद. आपल्या आसपासच्या अनोळखी लोकांमध्ये मिसळणं, त्यांचं विश्व जाणून घेणं, पायी फिरणं शरीर-मनाला मस्तं तजेला देणारं असतं.\nहे करायला विशेष काही खर्च नाही. कसला फारसा धोकाही नाही पर्यावरणस्नेही जीवनशैली अशीच छाटय़ा छोटय़ा प्रयत्नांतून आपण शिकू शकतो. अशानं आपल्या गरजा नीट कळू लागतात. फ्लेक्झिबिलिटी वाढते. नव्यानं कोणताही आव्हानात्मक जॉब करायला आपण एकदम ‘फिट है बॉस’ होऊन जातो पर्यावरणस्नेही जीवनशैली अशीच छाटय़ा छोटय़ा प्रयत्नांतून आपण शिकू शकतो. अशानं आपल्या गरजा नीट कळू लागतात. फ्लेक्झिबिलिटी वाढते. नव्यानं कोणताही आव्हानात्मक जॉब करायला आपण एकदम ‘फिट है बॉस’ होऊन जातो स्मार्टनेस आणखीन वेगळा कशाला शिकायचा मग\n3. छोटा पॅकेट, बडा धमाका.\nकाहीच करता येत नाही म्हणता.\nमग एवढं सहज जमेल.\n1. दिवाळी संपत नाही, तोवर चालू वर्षही संपत आलेलं असतं. दिवाळीचा काळ असतो थंडीचा. बॉडी बिल्डिंग सुरू करायला एकदम उत्तम हवामान. शरीर आणि मनाला झकास सव्र्हिसिंग देण्यासाठी हा काळ वापरता येईल. एकच छोटी गोष्ट ठरवा. तेवढीच करा. चालणं, व्यायाम, वेळच्या वेळी जेवणं. एकावेळी एकच.\n2. एखादी परसबाग लावून बघता येईल. बागेत झाडांच्या वाढीचा फॉलोअप ठेवायच्या निमित्तानं आपल्या कामातलं सातत्यदेखील वाढेल. हेच काम आपले इतर नवे प्रोजेक्ट्स रोज आठवून देण्यासाठी रिमाइंडर म्हणूनसुद्धा वापरता येईल.\n3. अमुक झालं की तमुक करायचं रोज, थोडावेळ तरी, अशी सवय करायची स्वतर्‍ला. हळूहळू फोकस वाढत जातो. हे तरी सहज जमेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nअंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T07:48:14Z", "digest": "sha1:LDBDFJ6RYM4VSGZQZ37AREOUXNX6XKIO", "length": 9279, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गरोदर गायिकेवर गोळीबार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच���या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nपाकिस्तानात कार्यक्रमादरम्यान गरोदर गायिकेवर गोळीबार\nपाकिस्तानमधल्या एका कार्यक्रमात एका महिला गायिकेला गोळी मारून तिची हत्या केली गेली आहे. ही महिला 6 महिन्यांची गरोदर असल्याचं सांगण्यात येत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ganpati-festival/", "date_download": "2018-11-16T08:22:46Z", "digest": "sha1:RZKUCUMCFAV3CROROZZK47YJDW6KCAPK", "length": 11133, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganpati Festival- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडू���्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n'निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...',मुंबईतील गणेश विसर्जनाचे टाॅप 20 PHOTOS\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS: 600 किलो फुलांनी केली बाप्पावर पुष्पवृष्टी\nविसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर कोर्टाकडून तूर्तास बंदी\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास टोल फ्री,\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्य��� भेटीला\nगणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम\nफोटो गॅलरी Sep 5, 2017\nपुण्यातील गणपती विसर्जनाचे फोटो\nब्लॉग स्पेस Aug 12, 2017\nगणेशोत्सवाचे जनक कोण टिळक की रंगारी \nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/isha-keskar/", "date_download": "2018-11-16T08:17:45Z", "digest": "sha1:3FJ6N3H24I6MOU373IRF5HMLNWAVEZBB", "length": 9823, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Isha Keskar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इत��्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n...म्हणून शनाया तुमच्या शुभेच्छांच्या मेसेजना उत्तर देणार नाही\nतिच्या फॅन्सना आज तिला सोशल मीडियावर किंवा फोनवर शुभेच्छा द्यायच्या असतील तर पेशन्स वाढवावे लागतील. तुमच्या शुभेच्छांना जरा उशिराच प्रतिसाद मिळेल.\nBirthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन\nकसं केलं नव्या शनायासाठी शाॅपिंग\nगुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF.html", "date_download": "2018-11-16T07:34:21Z", "digest": "sha1:XPJ5Y4J55JUT4CZRKQKUZXRKJCJ5CCZ7", "length": 26838, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | बिहारमध्ये भाजपाचाच विजय", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » बिहारमध्ये भाजपाचाच विजय\nनवी दिल्ली, [२३ मे] – सध्या केंद्रात सत्तेत असलेला भाजपा हा आता देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाला असून, सर्व राजकारण भाजपाच्या अवतीभोवती फिरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी येथे एका पत्रपरिषदेत केले. बिहारची आगामी विधानसभा निवडणूक मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाच जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nभाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जेटली म्हणाले की, देशाचे राजकारण आता भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधक या दोन मुद्यांवरच केंद्रित झाले आहे. भाजपाच्या वाढत्या शक्तीचे हे द्योतक आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकांमध्येही आपली ताकद सिद्ध केली आहे, केंद्रातील सत्तेनंतर हरयाणा आणि झारखंडमध्ये भाजपाने स्बळावर सरकार बनवले. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांच्या मदतीने, तर आंध्रप्रदेशात तेलगू देसम्‌सोबत सरकार स्थापन केले. ओडिशा आणि तेलंगणात गैरकॉंग्रेसी पक्षांचे सरकार आले. विशेष म्हणजे या सर्व राज्यात कॉंग्रेस कुठेच शिल्लक नसून पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे.\nआता बिहारमध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाच सरकार स्थापन करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये विरोधक गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. आम्हाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी तथाकथित जनता परिवाराने अव्यवहार्य युती करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोपही जेटली यांनी केला.\nजम्मू-काश्मिरात ���ीडीपीसोबत युती करण्याचा निर्णय देशहिताच्या भूमिकेतून घेण्यात आला. राज्यातील विघटनवादी शक्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी याची आवश्यकता होती, असे स्पष्ट करत जेटली म्हणाले की, खोर्‍यात मिळालेल्या जनादेशाने भाजपा आणि पीडीपी यांना युती करावी लागली. जम्मूचा जनादेश भाजपासाठी, तर काश्मीर खोर्‍याचा पीडीपीला. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी या दोन पक्षांना एकत्र यावे लागले. राज्याच्या राजकारणातील हा एक टर्निंग पॉईट होता. वैचारिक मतभेद असलेले दोन पक्ष किमान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनवण्यासाठी एकत्र आले. हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nमोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशहिताचे निर्णय धडाक्याने घेणे सुरू झाले, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, सरकारची दिशा स्पष्ट आहे. जलद गतीने आम्ही अनेक निर्णय घेतले. निर्णय प्रक्रिया पारदर्शी केली. आम्ही भ्रष्टाचार बंद केला. साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमधील दलालांचा वावर कमी झाला. कोणतीही विशिष्ट व्यक्ती आणि उद्योगाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले नाही. चौकशी यंत्रणांचा दुरुपयोग बंद केला. त्यांच्या कार्यपद्धतीवरील प्रश्‍नचिन्ह दूर केले, असा दावा जेटली यांनी केला.\nआमच्या सरकारच्या वर्षभराच्या काळातील अनेक उपलब्धी आहेत. सर्वांत महत्त्वाची उपलब्धी म्हणजे आम्ही पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता पुन्हा प्रस्थापित केली. संपुआ सरकारच्या काळात बाह्य सत्ताकेंद्रामुळे पंतप्रधानपदाचे अवमूल्यन झाले होते. आम्ही ते वातावरण बदलवले. आमच्याकडे पंतप्रधानांचा शब्द हा शेवटचा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nआमच्या कार्यकाळात अल्पसंख्यक सुरक्षित आहेत. चर्चवरील हल्ले हा जातीय नव्हे, तर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, असे जेटली म्हणाले. जोपर्यंत जनतेचे एकमत होत नाही, तोपर्यंत दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्याचे जेटली यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले सांगितले. पत्रपरिषदेला भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि प्रवक्ते श्रीकांत शर्मा उपस्थित होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्या��े वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली द��नांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1671 of 2453 articles)\n=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष= चेन्नई, [२३ मे] - बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/12th/recruitment/5/", "date_download": "2018-11-16T07:59:18Z", "digest": "sha1:QAI26IH7AXV2BP25QB2GMQAVCBPHKMUY", "length": 9435, "nlines": 133, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "12Th Jobs - Latest Recruitment For 12Th", "raw_content": "\nबारावी - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For 12Th\nबारावी - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. ११ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] हिंगोली येथे विविध पदांच्या ६९ जागा [मुदतवाढ]\nदि. १० सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 महानगर पालिका सेवा आयोग [MSCWB] कोलकाता येथे विविध विविध पदांच्या ०४ जागा\n〉 जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेड [JVVNL] मध्ये विविध पदांच्या २४१२ जागा\nदि. ०८ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दमण येथे 'शिल्प प्रशिक्षक' पदांची ०१ जागा\nदि. ०७ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] अग्निशामक विभाग पुणे 'फायरमॅन' पदांच्या ४४ जागा\nदि. ०६ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 भारतीय कोस्ट गार्ड [Indian Coast Guard] क्षेत्र मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागा\nदि. ०५ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 केन्द्रीय विद्यालय संघटन [KVS] दिल्ली येथे विविध पदांच्या ८३३९ जागा [मुदतवाढ]\n〉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पिंपरी, पुणे येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या २३६ जागा\nदि. ०४ सप्टेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMC] शिवपुरी येथे विविध पदांच्या २९ जागा\n〉 राज्य टी.बी. नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र [STDC] नागपूर येथे 'लॅब तंत्रज्ञ' पदांची ०१ जागा\n〉 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] तिरुचिरापल्ली येथे 'ट्रेड प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५२९ जागा\n〉 डाक विभाग [Postal Department Chikodi] चिकोडी येथे 'एजेंट' पदांच्या ०२ जागा\n〉 राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त [JEE Main)] प्रवेश मुख्य परीक्षा २०१९\nदि. ०३ सप्ट���ंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] भंडारा येथे विविध पदांच्या ७७ जागा\nदि. ३१ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 कार्यालय प्रमुख वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी कबीरधाम छत्तीसगढ़ येथे विविध पदांच्या ४२ जागा\nदि. २९ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] धुळे येथे विविध पदांच्या ६९ जागा\nदि. २८ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या ८३ जागा\nदि. २७ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 भारतीय विमानतळ [AAI] प्राधिकरणात 'ज्युनिअर असिस्टंट' पदांच्या ११९ जागा\nदि. २५ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 भारतीय सैन्य [Indian Army] विविध पदांची भरती मेळावा २०१८\nदि. २४ ऑगस्ट २०१८ च्या जाहिराती\n〉 राज्य संक्रमण परिषद [SBTC] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागा\nअधिक जाहिराती पुढील पेज वर...\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nशैक्षणिक पात्रता बारावी साठी उपलब्ध असलेल्या सर्व जाहिराती येथे उपलब्ध आहेत. दररोज नवीन जाहिरातींचे अपडेट्स मिळवण्याकरिता \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaums-heavy-rain/", "date_download": "2018-11-16T07:29:45Z", "digest": "sha1:6XXWZKMUNDKRRA2AKQNX77GZB4SLLNY2", "length": 5280, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा\nबेळगावला अवकाळीचा जोरदार तडाखा\nशहर परिसराला रविवारी (दि. 6) दुपारी वळिवाने झोडपून काढले. सुमारे दोन तास वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने शहर, उपनगराच्या सखल भागात पाणी साचले. भोई गल्लीत दोन फूट पाणी तुंबले तर काही अपार्टमेंटस्मधील तळघर पावसाच्या पाण्याने भरले. कॉलेज रोड��रील वनिता विद्यालयासमोर झाडाच्या फांद्या मोडून पडल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. याआधी शुक्रवारी वळिवाने हजेरी लावली होती. त्यानंतर शहरवासीयांना गारवा अनुभवावयास मिळाला होता. मात्र, दुसर्‍या दिवसापासून उष्म्यात कमालीची वाढ झाली होती.\nरविवारी दुपारी तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला. साडेचार वाजेपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली. वादळी पावसाचा फटका शहरातील भोई गल्ली, पांगुळ गल्लीला बसला.या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी दोन फूट पाणी तुंबले. येथील अनेक घरात पाणी शिरले.\nपांगुळ गल्लीतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये तळघरात पाणी तुंबल्याने पार्किंग केलेल्या बहुतांशी कार पाण्यात बुडाल्या.रहिवाशांनी घरात शिरलेले पाणी मोटार लावून बाहेर काढले. माजी नगरसेवक रायमन वाझ यांनी परिसरातील नागरिकांना सूचना करीत महापालिका अधिकार्‍यांना याची माहिती दिली. कडोलकर गल्लीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कडोली, उचगाव, सांबरा, वडगाव परिसरात वळीवाने झोडपले असून अनेक शेतकर्‍यांच्या सुक्या चार्‍याचे नुकसान झाले आहे. वळिवाचा पाऊस पेरणीपूर्व मशागतीला उपयुक्‍त असला तरी भाजी उत्पादनावर याचा परिणाम जाणवणार आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/local-political-issue-in-mangaon/", "date_download": "2018-11-16T07:37:36Z", "digest": "sha1:RS7ZCB6DY4MIR2OTBQ23DUQG4H7N7SAD", "length": 7750, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकप्रतिनिधींना गृहित धरण्याची पद्धत सोडून द्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › लोकप्रतिनिधींना गृहित धरण्याची पद्धत सोडून द्या\nलोकप्रतिनिधींना गृहित धरण्याची पद्धत सोडून द्या\nमालवण नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांना सभेची टिपणी न दिल्याने संतप्त नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच फैलावर घेतले. नगरस��विका पूजा करलकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नितीन वाळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना गृहीत धरण्याचे सोडून द्यावे असे सुनावले.\nपालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, यतीन खोत, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, पंकज सादये, पूजा करलकर, पूजा सरकारे, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, मुख्याधिकारी रंजना गगे आदी उपस्थित होते.\nशहरातील चिवला बीचच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी एलईडी लाइट उभारणी कामास मुदतवाढ आणि मूळ आराखड्यात बदल करणे या विषयासाठी ही विशेष सभा घेण्यात आली. नगरसेविका पूजा करलकर यांनी ठेकेदाराला मुदत वाढ देण्यास आणि मूळ आराखड्यात बदल करण्याच्या आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. सभागृहात या विषयावरील दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले.\nनगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्यानंतर पूजा करलकर व उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याशी बोलत होते. यावेळी नगरसेविका सेजल परब यांनी सभा संपली असताना आता चर्चा कशाला अशी विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आम्ही नगराध्यक्षांशी चर्चा करताना अन्य सदस्यांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे सुनावले. हा वाद वाढण्याची चिन्हे होती. त्यामुळे नगराध्यक्षांनी खुर्चीवरून उठत नगरसेवकांसोबत बसणे पसंत केले. त्यामुळे हा वाद टळला. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वच्छता अभियानात पालिकेचा सहभाग असल्याने किनारा स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करणे तसेच सर्व नगरसेवकांनी यात आपला सहभाग देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.\nशासनाचा निधी मागे जाऊ नये यासाठी ठेकेदाराने मागणी केल्याप्रमाणे दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असे गटनेता गणेश कुशे यांनी सांगितले. नितीन वाळके यांनी चिवला वेळावर अजून 65 लाईट बसविल्यानंतर संपूर्ण किनारपट्टी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे असे सांगितले. चिवला वेळ येथील संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची आवश्यकता काय एकाच ठिकाणी किती निधी खर्च करणार एकाच ठिकाणी किती निधी खर्च करणार यापूर्वी चिवला वेळ याठिकाणी बसविण्यात आलेल्या लाइटचे काय झाले यापूर्वी चिवला वेळ याठिकाणी बसविण्यात आलेल्या लाइटचे काय झाले शहरात बसविण्यात आलेल्या 2200 एलईडीपैकी 300 एलईडी कुठे गेले शहरात बसविण्यात आलेल्या 2200 एलईडीपैकी 300 एलईडी कुठे गेले असे प्रश्‍न करत सौ. करलकर यांनी मुदतवाढीस आपला विरोध दर्शविला.\nसोलापूरात महोत्सवाचे उद्घाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/unic-holi-celebration-in-sindhudurg/", "date_download": "2018-11-16T07:28:56Z", "digest": "sha1:5TAJTKYPEMMAOHCHMKLLTYR4V4O6IBZ5", "length": 14400, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्ग : साळच्या ‘गडय़ांचे गूढ’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : साळच्या ‘गडय़ांचे गूढ’\nसिंधुदुर्ग : साळच्या ‘गडय़ांचे गूढ’\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरालगतच्या साळ (गोवा) या सीमावर्ती भागातील गावातल्या गडे उत्सवाचे गूढ व उत्सुकता आजही बदलत्या जमान्यात अगदी जैसे थे आहे. दोडामार्गालगत अवघ्या चार कि. मी. वर वसलेले ‘साळ’ हे गाव गोवा राज्याच्या हद्दीत येत असले तरी त्याची नाळ जणू दोडामार्गशी कित्येक वर्षे जोडली गेली आहे. नदीकाठालगत वसलेले व शेती बागायती सोबत आर्थिकदृष्ट्या सुजलाम- सुफलाम म्हणुन या साळ ची वेगळी ओळख आहे. या गावामध्ये श्री महादेव, श्री देवी भूमिका पंचायतन ही देवस्थाने पुरातन आहेत. याच भागातले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडे उत्सव.. साळ मधील या गडे उत्सवाला चारशे- साडेचारशे वर्षाची परंपरा आहे.\nया उत्सवाला सुरूवात होते ती होळी पोर्णिमेच्या दुस-या दिवशी मध्यरात्री १२ वाजता मग रात्रभर, पहाटे पाचपर्यंत हा उत्सव चालतो. या उत्सवादरम्यान गावातील रहिवाशांपैकी ६४ तर कधी ४० व्यक्तींवर संचार येतो. हे ६४ किंवा ४० मानकरी म्हणजेच गडे. त्यांचा पेहराव नेहमीचाच. धोतर, कमरेला पट्टा आणि बनियन असा.. मध्यरात्री सर्व गड्यांना देवीचे तीर्थ दिल्यानंतर हे गडे नजीकच्या जंगलाकडे एकापाठोपाठ जाऊ लागतात. प्रथा अशी आहे की, ढोलकी वाजू लागते.\nपहिला गडा या वाजंत्र्याच्या हाताला पकडून डोंगराच्या उंच टेकडीवर धावू लागतो. आवाजाचा वेध सर्वानाच घेता येतो. पहिल्या रात्री करूले पकडण्याचा कार्यक्रम असतो. करूले म्हणजे स्मशानात उत्तरकार्यासाठी वापरतात तेवढया आकाराचे मातीचे भांडे मात्र हे करूलेही पळत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. देवचार म्हणजे देव नव्हे. एखाद्या क्षेत्राचा किंवा संबधित जागा- परीसराचा राखणदार म्हणजेच देवचार. हे गडे जंगलात जाऊन रात्रीच्या अंधारात हे करूले जमा करत असताना एक किंवा दोन गडे ‘देवचार लपवून ठेवतो’ अशी श्रद्धा आहे, आणि भावनाही. त्या दरम्यान भाविकांना देवचाराने दर्शन द्यावे, यासाठी आगीची चूड दाखवली जाते. ही चूड उलटसुलट फिरवत फे कली जाते. त्यामूळे एका चुडीबरोबर तीन – चार चुडी पळताना दिसतात. हे दृश्य चित्तथरारक असेच मात्र हे करूलेही पळत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. देवचार म्हणजे देव नव्हे. एखाद्या क्षेत्राचा किंवा संबधित जागा- परीसराचा राखणदार म्हणजेच देवचार. हे गडे जंगलात जाऊन रात्रीच्या अंधारात हे करूले जमा करत असताना एक किंवा दोन गडे ‘देवचार लपवून ठेवतो’ अशी श्रद्धा आहे, आणि भावनाही. त्या दरम्यान भाविकांना देवचाराने दर्शन द्यावे, यासाठी आगीची चूड दाखवली जाते. ही चूड उलटसुलट फिरवत फे कली जाते. त्यामूळे एका चुडीबरोबर तीन – चार चुडी पळताना दिसतात. हे दृश्य चित्तथरारक असेच ते पाहण्यासाठी हजारो भाविक साळमध्ये दर शिमगोत्सवात येत असतात.\nदुस-या दिवशी हे गडे रात्री १२ वाजता ठरलेल्या होळीकडे येतात. देवीचे पुन्हा एकदा तीर्थ घेतल्यानंतर पहिल्या रात्री ललपवलेल्या गडयांना आणण्यासाठी हे सगळे गडे जंगलात जातात. त्यांना नेण्यासाठी देवचार ह्यअदृश्य रूपाने होळीकडे येतो, असे मानले जाते. त्यांना घेऊन गेल्यानंतर उंच टेकडीवर पवलेल्या अगोदरच्या गडयांना देवचार या गडयांकडे सुपुर्द करतो. मात्र लपवून ठेवलेला गडे पूर्णपणे बेशुद्धावस्थेत असतात. त्यांना चार गडे आपल्या खांद्यावरून होळीकडे आणतात. येथे त्यांना भूमिका देवीचे तीर्थ दिले जाते. त्याला शुद्धीत आणण्याची परंपरा ही वेगळी आहे. दोन गडे हातात हात घालून होळीभोवती फे-या मारतात. हळुहळु शुद्धीवर आलेल्या त्या गडयांवरही संचार येतो. आणि उंच उडी मारून तो ही नाचू लागतो. बाकीच्या गडय��ंना घेऊन लपवून ठेवलेल्या गडयांच्या शोधार्थ सर्वजण पून्हा रवाना होतात. तेथे झाडावर लपवून ठेवलेल्या गडयालाही अन्य गडयांच्या सुपूर्द केले जाते. या दरम्यान देवचार व गडयांमध्ये रस्सीखेचही होते असे सांगितले जाते.\nगडा दिल्यानंतर त्या जागी मोठी मशाल पेटते. अशा तीनचार मशालींचे दृश्य दिसू लागते .हे दृश्य पाहण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या – झुंडी अक्षरश: धावत पळत असतात.तिस-या दिवशी म्हणजेच अंतिम रात्री हे सर्व गडे स्मशानात जातात. हा मार्ग लोकवस्तीतून जात असल्याने सर्वजण घराचे दरवाजे बंद करतात. गडे सरणावरील लाकडे, मडकी, पांढरे कापड व अन्य वस्तू होळीकडे आणतात. मात्र या वस्तू गडयांना देण्यास मशाणातील आत्मे नाखूष असतात म्हणुन गडे या वस्तू नेत असताना मोठयाने चित्र विचित्र आवाज येवू लागतात असे जाणकार सांगतात. या तिन्ही दिवशी ढोलताशे यांचा गजर आणि नमनाचा कार्यक्रम सुरु असतो.\nया नमनात गोव्यापासून सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतील सर्व देवांचे काव्यातून नामस्मरण करून त्यानाही उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली जाते.विशेष म्हणजे होळीत होणा-या या उत्सवाच्या तिन्ही रात्री सर्व गडे अनवाणी गावाच्या सीमेवर, जंगलभर फि रत असतात. गडयांची वये १६ वर्षापासून ६० वर्षापर्यंत .. पण ह्यसंचार आल्यावर एखादया वृद्ध गडाही तरूणासारखा धावू लागतो. हा गडा नसलेल्यांना या तीन दिवसांत मध्यरात्री बारानंतर गावाच्या सीमेबाहेर जाता येत नाही.तसे सीमे बाहेर कोणी जाऊ नये असा रिवाज आहे. या बद्दल अनेकवेळा सांगितले जात होते.. पण अनेकांना काही खरे वाटले नव्हते ह्यामधील बरेच प्रंसग अनेकानस्वतः बघीतले आहेत हातात मशाल घेतलेला व्यक्ती (देवचार) एका क्षणात डोंगरात तर क्षणात आपल्या जवळ पण येते.. पण कीतीही जवळ गेलात तरी त्याचा चेहरा दीसत नाही फक्त दिसते एक अंधुक आकृती.\nकंबरेला चामडयाचा काळा पट्टा, पायघोळ, पांढरे धोतर अशा पेहरावात असणा-या व्यक्ती. पहिल्यांदा रोंबाट घातले गेले. मन झाले आणि मग गडयांचा थरारक उत्सव सुरू झाला.होळीला पाच फेरे मारून गडे डोंगरावर असणा-या करवल्या आणण्यासाठी बाहेर पडले. होळीपासून डोंगरावर जाणारे गडे तुफान वेगात जाऊ लागतात.त्यांच्या अंगात एक वेगळीच शक्ती आलेली असते. त्यांच्या स्वागतासाठी मध्ये-मध्ये मशाली पेटतात. या मशाली कशा पेटतात, कोण पेटवतो या���ाबत मतमतांतरे आहेत.\nगडयांना आणणे म्हणजे एक दिव्य काम असते. हजारो भाविक गडयांच्या पाठोपाठ धावत असतात. हा उत्सव रात्रीचा चालतो. सूर्योदय होताच चित्रबदलते.हजारो माणसे धावत असलेल्या मळलेल्या वाटेवरच्या पाऊलखुणाही गायब झालेल्या असतात. या उत्सवाचा थरारपहिल्या चार दिवसांत अनुभवायला आला.\nज्यांना पटत नसेल त्यांनी एकदा जाऊन नक्की बघा.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Minister-Vinod-Tawde/", "date_download": "2018-11-16T08:26:30Z", "digest": "sha1:URTJKBVWSKSPDMGH5TQCM4O6SFHWKBOQ", "length": 6570, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हा तर गुरू-शिष्यांचा गौरव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हा तर गुरू-शिष्यांचा गौरव\nहा तर गुरू-शिष्यांचा गौरव\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या माणिक आहेत. त्यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भिमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे, असे गौरव उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काढले.\nसांस्कृतिक संचालनालयातर्फे प्रतिवर्ष भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार पं. अरविंद परिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात तावडे म्हणाले की, आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकताईंचे सुर आम्ही ऐकले आहेत. आज त्यांना गौरविण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजिकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवीन पिढीमध्ये राष्ट्रीय संगीताची आवड आणि गोडी रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही तावडे यांनी सांगितले.\n2019 मध्ये सुधीर फ���के, गदिमा व पुल देशपांडे या महान व्यक्तींचे जन्मशताब्दी वर्ष येत आहे, हे जन्मशताब्दी वर्ष नियोजनबद्ध पध्दतीने साजरे करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या जन्मशताब्दी वर्षामध्ये फक्त उत्सव साजरे करायचे नसून, नवीन पिढीमध्ये संगीतकार कवी, गायक, साहित्यिक निर्माण करावयाचे आमचे उद्दीष्ट आहे.\nजीवनगौरव पुरस्कार विजेत्या माणिक भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या आज आपल्याला मिळालेला पुरस्कार वैयक्तिक नाही तर गुरुंचा आशीर्वाद आहे. संगीत क्षेत्रात गुरु-शिष्याची परंपरा आजही कायम असून माझा गौरव म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा गौरव आहे. नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळत असून शास्त्रीय संगीतामध्ये संगीतसाधक व्हायचे असेल तर गुरु शिष्य परंपरा जोपासली पाहीजं. आज सोशल मिडीयाच्या जमान्यात संगीताचा गाभा सर्वांना जपायचा आहे. त्याचे भान सर्वांनी राखावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bhama-Askhed-will-finally-get-the-funds/", "date_download": "2018-11-16T07:42:22Z", "digest": "sha1:VALGOC25RPYFDEJB5XGZPVZP34HWOY5H", "length": 3302, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार\n‘भामा-आसखेड’ला अखेर निधी मिळणार\nशहरातील भामा आसखेड पाणीपुरवठा आणि वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही योजनांसाठी अखेरचा 83 कोटींचा निधी अमृत योजनेंतर्गत महापालिकेला मिळणार आहे. हा निधी महापालिकेला वितरण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे महापालिकेवरील मोठा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.\nकेंद्रात काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत भामा आसखेड योजनेस��ठी 380 कोटी, तर वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी 120 कोटी असा तब्बल 500 कोटींचा निधी मंजूर केला होता. या दोन्ही योजनांची कामे आता सुरू आहेत. त्यासाठीचा निधी महापालिकेला टप्प्यानुसार मिळाला आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-problem-of-health-in-iron-ore-is-on-the-anagram/", "date_download": "2018-11-16T08:29:24Z", "digest": "sha1:L57F6Z7JKDYLC5JNDJRTTVTXJJXCSOOI", "length": 7955, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोहगावात आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोहगावात आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर\nलोहगावात आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर\nयेरवडा : उदय पोवार\n11 गावांसोबत लोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला; मात्र अद्याप लोहगावात विकास कामे सुरू झालेली नाहीत. रस्ते, पाणी, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य अशा नागरी समस्या लोहगावकरांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.कोट्यावधींचा कर महापालिकेला लोहगावातून मिळणार असला तरी त्यामानाने महापालिकेने नागरी सुविधा सोडविणे सुरू केलेले नाही. लोहगावातील सद्यस्थितीला कामकाज नगर रस्ता सहाय्यक महापालिका आयुक्त कार्यालयामार्फत पहाण्यात येत आहे.\nलोहगावचे क्षेत्रफळ 13 कि.मी. आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लोहगावची लोकसंख्या 32 हजार 857 इतकी आहे. तर नमुना 8 प्रमाणे 5018 मिळकती आहेत. ग्रामपंचायत असताना एकूण 2 कोटी 40 लाख 15 हजार 662 रूपये इतकी कर मागणी होती. रोज सुमारे 25 टन कचरा जमा होत असून त्यातील 70 टक्के कचरा वेगवेगळा करण्यात येतो. व 30 टक्के मिश्र स्वरूपाचा असल्याने सदरचा कचरा येरवडा रॅम्प येथे पाठविण्यात येतो. या अगोदर हा कचरा हरणतळे याठिकाणी टाकण्यात येत होता.\nपरंतु स्थानिक नागरिकांनी हरणतळे येथे कचरा टाकण्यास विरोध केल्याने हा सुका कचरा हडपसरला व ओला कचरा येरवडा रॅम्प याठिकाणी टाकण्यात येतो. सदर कचरा उचलण्याकरिता 5 टेम्पो व 1 टिपर उपलब्ध आहेत. याचबरोबर पुनावाला ��ाउंडेशनतर्फे देखील टेम्पो उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दैनंदिन स्वच्छतेकरिता एकूण 39 सेवक कार्यरत आहेत. लोहगावमध्ये ड्रेनेजचे एकूण 929 गोल चेंबर व 118 चौकोंनी चेंबर आहेत. एकूण 1047 चेंबर्स आहेत. लोहगावात एकूण 483 झाडण हद्दी असून रोज 18 सेवकांमार्फत 36 हद्दीमधील दैनंदिन झाडणकाम केले जाते. उर्वरित शिल्लक 447 पडीक हद्दी झाडण करण्याकरिता 2 हद्दीकरिता 1 सेवक याप्रकाणे झाडण कामाकरिता अतिरिक्त 223 सेवकांची आवश्यकता आहे. घंटागाडीवर 10 सवेक, क्रॉनिक स्पॉट सफाईकरिता 30 सेवक, ड्रेनेज चेंबर सफाई करिता 15 सेवक, घनकचरा वर्गीकरण करता 25 असे एकूण 80 सेवक मिळूण एकूण 303 सेवकांची दैनंदिन स्वच्छतेकरिता अतिरिक्त सेवकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी मुख्य खात्याकडून लोहगाव करिता 40 सेवक कंत्राटी पध्दतीने घेण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच कचरा व्यवस्थापनाकरिता 3.8 क्षमतेचे 25 कंटेनर, 2 बी.आर.सी, 3 डी.पी., 2 घंटागाड्या व 2 कॉम्पॅक्टर गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच 1 हॉटेल गाडी व 1 जे.सी.बी. ची आवश्यकता आहे.\nसध्या पावसाळयाचे दिवस सुरू आहेत. लोहगावात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया अशा साथीचे आजार फैलावणार्‍या डासांची उत्पत्ती होते. याचबरोबर परिसरात साथीचे आजार असलेले रूग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. महापालिकेने साथीच्या आजरांचे सर्व्हेक्षण करून लोहगावात सर्वत्र औषध फवारणी करावी, औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-deshmukh-targate-in-hallabol/", "date_download": "2018-11-16T07:25:51Z", "digest": "sha1:JTIQU545FZBYOZ44EL46TPV56O4S65IL", "length": 6321, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हल्लाबोलमध्ये ‘देशमुख’टार्गेट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › हल्लाबोलमध्ये ‘देशमुख’टार्गेट\nसोलापूर : महेश पांढरे\nविद्यमान भाजप-शिवसेना शासनाच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी तसेच निष्क्रिय शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या शुक्रवारी 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळीही उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील आणि लतीफ तांबोळी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या हल्लाबोलमध्ये विकासकामे आणण्यात अपयशी ठरलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख टार्गेट राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nगेल्या तीन वर्षांपासून राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असून नोटबंदीपासून ते कर्जमाफीपर्यंत अनेक आघाड्यावर हे सरकार अपयशी ठरले आहे. शासनाच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहे. अनेक विकासकामे रखडली असतानाही शासन त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कष्टकर्‍यांपासून ते सुशिक्षित बेरोजगारांपर्यंतचे अनेक प्रश्‍न असताना शासनाने यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. तसेच नियोजनाचा अभाव असल्याने विद्यमान शासन अनेक आघाडीवर अपयशी ठरले आहे. या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी आणि शासनाचे डोके ठिकाणावर आणण्यासाठीच राष्ट्रवादीच्या वतीने शुक्रवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खा. सुप्रिया सुळे, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तालुकानिहाय बैठका घेऊन योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून सरकारची झोपच उडविण्याचा प्रयत्न या हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही दीपक साळुंके-पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून नियोजन सुरु असून राष्ट्रवादी जनतेचा प्रक्षोभ शासनापुढे मांडणार असल्याचे साळुंखे-पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मानां आणखी एक संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणा��� नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/relationships/articlelist/2915572.cms?curpg=10", "date_download": "2018-11-16T08:42:57Z", "digest": "sha1:I3FRAS66EKROHVESCQSXZA5Q4MV6FN45", "length": 8075, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 10- Relationship News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nमेघना अभ्यंकर, रुईया कॉलेजपोलिसांचं आयुष्य हे तसं धकाधकीचं...\nस्माइल करा, खुश राहा\n‘स्ट्रेट’ रस्त्यावरील नागमोडी वळणेUpdated: Jul 14, 2018, 04.00AM IST\nतुमची मुलं टीव्हीवर बघतात काय\nमुलांचा ताबा आणि पालकत्व अधिकारUpdated: Jul 7, 2018, 04.00AM IST\nमुंबई: लालमाती झोपडपट्टीला भीषण आग\nरावणदहनासाठी जमलेल्या गर्दीला ट्रेनने चिरडले;...\nउरलेल्या चिवडा आणि शेवेचं काय कराल\nमध्य प्रदेश: मंत्रोच्चाराच्या घोषात 'बाबा' ति...\nउज्जैनमध्ये प्रथा; भाविकांच्या अंगावरून धावल्...\nपाहाः नाशिक पोलिसांचे सिंघम...\nमित्र / मैत्रीण याा सुपरहिट\n मराठी तरुणींचा अनोखा विक्रम\nवर्ष झालं तरी पत्नी सेक्स करत नाही, काय करू\n मराठी तरुणींचा अनोखा विक्रम\nपगार लपवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त खर्च करण्याची लोकांची तयारी: सर्व्हे\nवाकडे पाय सरळ होतील\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-local-news-jalgaon-rasta-roko-electricity-circulation-88503", "date_download": "2018-11-16T08:23:00Z", "digest": "sha1:FM3UEMCTDDYB6HSKTT4F2LENMORADXOE", "length": 14580, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news local news jalgaon rasta roko electricity circulation सुरळीत वीज पुरवठ्यासाठी जळगाव बुद्रुक ग्रामस्थांचा रास्ता रोको | eSakal", "raw_content": "\nसुरळीत वीज पुरवठ्यासाठी जळगाव बुद्रुक ग्रामस्थांचा रास्ता रोको\nबुधवार, 20 डिसेंबर 2017\nजळगाव : कसाबखेडा व पोही या गावांना जळगाव बुद्रुक येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राला जोडण्यात यावे, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतुकीची दीड-���ोन तास कोंडी झाली.\nपोलिसांनी वीज वितरणाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना घटनास्थळी पाचारण केल्यावर दोन दिवसांत जळगाव बुद्रुक येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा करून देऊ या साळुंके यांच्या तोंड आश्वासनावर विश्वास ठेवीत दुपारनंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.\nजळगाव : कसाबखेडा व पोही या गावांना जळगाव बुद्रुक येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राला जोडण्यात यावे, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतुकीची दीड-दोन तास कोंडी झाली.\nपोलिसांनी वीज वितरणाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना घटनास्थळी पाचारण केल्यावर दोन दिवसांत जळगाव बुद्रुक येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा करून देऊ या साळुंके यांच्या तोंड आश्वासनावर विश्वास ठेवीत दुपारनंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.\nदरम्यान या प्रश्नावर दहा महिन्यांपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर मतदान घेण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रामस्थांची समजुतीनंतर प्रशासनाने घातली होती. मात्र, त्यांनतर आजतागायत या मागणीच्या अनुषंगाने वीज वितरण विभागाने कुठल्याही प्रकारची पाऊले उचलली नव्हती. त्याचा उद्रेक आज या रास्ता रोको आंदोलनात दिसून आला. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती विजय इप्पर सरपंच कांतीलाल इप्पर माजी सरपंच काशिनाथ काळे,शांताराम इप्पर,गोकुळ इप्पर,श्यामराव पवार,तुळशीराम शिंगाडे,हेमंत चव्हाण,मनोज जाधव,अशोक भाबड आदी ग्रामस्थांनी आज सकाळी कासारी बस स्थानकासमोर असलेल्या नांदगाव औरंगाबाद हा राज्यमार्ग अडविण्यास सुरवात केली.\nया रास्ता रोको आंदोलनाची पूर्व कल्पना प्रशासनाला देण्यात आली असल्याने पोलिस बंदोबस ठेवण्यात आला होता. मात्र, आंदोलक ग्रामस्थांच्या मागणीबाबत ठोस कारवाईसाठी ते आग्रही होते. नांदगावहून सहाय्यक कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवारपर्यंत थ्री फेज पुरवठा करू असे आश्वासन दिले.\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43592", "date_download": "2018-11-16T07:34:59Z", "digest": "sha1:S5N3NSYFCGOGT3HDADFSWVMVBDWQR4BE", "length": 10269, "nlines": 144, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तोळा तोळा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nलौंगी मिरची in जनातलं, मनातलं\nपापण्यांचे खेळ ते बालिश\nतुझ्या मिठितले श्वास जिवंत\nतुझ्या माझ्यातली प्रित बहरतेय , मोहरतेय , दरवळतेय त्या रातराणी सारखी . उगाच फुलुन येते रात्रीची .गंधाळलेला आसमंत , त्यात ती एकटीच नसते , सोबत असते चांदण्यांची . शांत रात्रीची , मुग्ध रातकिड्यांची .\nपहिल्यांदा पाहिलं तुला तेव्हा थबकले होते मी , नजरेत अडकलास माझ्या , बरेच दिवस फक्त तुला शोधण्यातच घालवले , आणि मग भेटलास , भेटलास तो हि असा , मुक्त ,स्वच्छंदि .. सतत गर्दि आजुबाजुला . वाट काढणहि मुश्किल होतय . पण त्यातहि माझे प्रयत्न तुला मिळवण्याचे .\nकधी कधी तुझ्या पाठमोर्या आक्रुतिवरहि मी फिदा असते . सरळ पण आडव्या बांध्याचा तु . एखाद्या उंच पर्वतासारखा वाटतोस , ऐकुन घेतोस माझं .. कधी त्या जराशी विसावलेल्या झाडासारखा भासतोस.. तुझ्या पाठीवर डोकं ठेवुन सुख दु:खात भागिदारी करायची असते मला .\nतुझं ते वार्याकडे तोंड करुन उभं राहाणं , चेहर्यावरचे हावभाव बदलणं ,\nओठांना एकिकडे गालात ओढुन हसणं , जिवघेणं स्मायिल. जगात याशिवाय मनमोहक काहि असुच शकत नाहि यावर शिक्का मोर्तब होतो माझा .\nहरवल्यासारखं विश्व असतं हल्ली माझं . तुझी वाट पहाणं , तुला पहाणं , तु दिसलास कि आजकाल माझ्या काळजाची धडधड मलाच ऐकु यायला लागलिये . श्वासांचे मजले जड पावलांनी चढल्यागत वाटतं . तुला पाहिलं कि मन अलगद वार्यासोबत झुलतं . शहारतं , बहकतं , माझं अंतरमन माझ्यासोबतच चढाओढ करतं ... थांबतं .\nआणि तु नेहेमीसारखाच असतोस , तुझ्या बोलण्यात वेगळीच लकब , भारदस्त आवाज त्याला रुजव्याची किनार .माझ्याशी बोलताना सतत माझं तुझ्याकडेच लक्ष आहे ना ,ह्याची खात्री करणं . माझ्या बोलण्यावरुन माझा अंदाज घेणं , दोघांमधले नेमके दुवे शोधणे ... हे जे करतोस त्यातच तर अडकतो माझा श्वास .\nगुंतणं माझ्या हातात नव्हतं , थांबवणं तुला जमत नव्हतं , ओघळत्या भावनांशी सलगी करण्यात तुझं माझं विश्व एकदम मग्न होतं . अफलातुन होतं सगळच . सोडुन दिलं मग मीहि स्वताहाला समजावणं , तुझ्याकडुन उत्तर मिळालं , त्या उत्तराच्या जोरावर सगळे डाव मांडले.\nआता फक्त खेळायचं ..\nतुझ्यासाठी तोळा तोळा झुरायचं ,\nतुझ्या मागे बिरभिरणारं मन\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B/news/", "date_download": "2018-11-16T07:20:21Z", "digest": "sha1:RNSSAVDY3A3OFBTVHEZRLWLE2F2KCMES", "length": 11518, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साजरा केला जातो- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो ���ाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक\n‘ठाण्यातील तलावाच्या काठी गणेशोत्सवामध्ये निर्माल्य नेण्यास बंदी आहे. मग छटपूजेला तलावाकाठी निर्माल्य नेण्यास कशी परवानगी दिली जाते\n'सेक्स,ड्रग्ज अॅण्ड थिएटर' आहे काय\nकॅलिफोर्नियात अश्विनी भावे रंगलीय फेस्टिवलमध्ये\nउदे गं अंबे उदे...तुळजापूर, कोल्हापूरात भक्तांचा महापूर\nकुरुंदवाडच्या पाच मशिदीत गणरायाची स्थापना, 'पूजा' आणि 'इबादत' एकाच ठिकाणी\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\nपोळा विशेष : या गावात वेशीवरील दरवाजातून उधळली जाते बैलजोडी\nठाण्यात प्रो-गोविंदा स्पर्धेत 10 थरांसाठी मनसे देणार...\nराखीचा अनोखा सोहळा, मलंगगडावर हिंदूंनी मुस्लिम बांधवांना बांधली राखी\n...म्हणून बकरी ईदला दिली जाते बकऱ्याची कुर्बानी\nअनोखं मंदिर : इथं दर्शन घेण्यासाठी महिलांसारखं नटतात पुरुष \nमहाराष्ट्र May 1, 2018\nआज 59वा महाराष्ट्र दिन; राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-shortage-shirala-33250", "date_download": "2018-11-16T07:50:44Z", "digest": "sha1:JKUXLSY32NPN65JSKIQNGYKLINK4K6XV", "length": 14037, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "water shortage in shirala शिराळा उत्तरेत पाण्यासाठी भटकंती | eSakal", "raw_content": "\nशिराळा उत्तरेत पाण्यासाठी भटकंती\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nचार-पाच दिवसांतून एकदाच पाणी; तेही येते कमी दाबाने\nशिराळा - शिराळा तालुक्‍यातील उत्तर भागातील कोंडाईवाडी, धामवडे, वाकुर्डे बुद्रुक, गिरजवडे, वाकुर्डे खुर्द, बेलदारवाडी, खेड या गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.\nरेड गावाजवळील तलावाखाली असणाऱ्या गाव विहिरीतून पाणी पुरवठा होत असून गेली दीड महिन्यापासून विहिरीला पाणी कमी पडत असल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसत असून चार-पाच दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी व तेही कमी दाबाने मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे.\nचार-पाच दिवसांतून एकदाच पाणी; तेही येते कमी दाबाने\nशिराळा - शिराळा तालुक्‍यातील उत्तर भागातील कोंडाईवाडी, धामवडे, वाकुर्डे बुद्रुक, गिरजवडे, वाकुर्डे खुर्द, बेलदारवाडी, खेड या गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.\nरेड गावाजवळील तलावाखाली असणाऱ्या गाव विहिरीतून पाणी पुरवठा होत असून गेली दीड महिन्यापासून विहिरीला पाणी कमी पडत असल्यामुळे पाणी टंचाईच्या झळा बसत असून चार-पाच दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी व तेही कमी दाबाने मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे.\nग्रामपंचायत सदस्य शिवाजी मस्कर, योगेश मस्कर, मारुती घारगे आदींसह ग्रामस्थांनी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेऊन गेली दीड महिन्यापासून बेलदारवाडी गावात चार दिवसांतून एकदाच पाणी मिळत होते तेही २३ फेब्रुवारी पासून वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे व महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत असल्याची व्यथा मांडली.\nगिरजवडे येथील विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने लोकांना दोराच्या सहाय्याने पाणी वर काढून दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावेळी आमदार नाईक यांनी या घटनेची ���ांभीर्याने दखल घेत बेलदारवाडी गावासह अन्य गावांत असणाऱ्या पाणीटंचाईबाबत तसेच वाकुर्डे योजनचे पाणी शिराळा व वाळवा तालुक्‍याला मिळण्याबाबत तातडीने बैठक बोलविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.\nगावाला नेहमीच उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच पाणी टंचाई भासते. बेलदारवाडी ग्रामपंचायतीने २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेमध्ये ठराव करून टॅंकरची मागणी केली होती. मात्र, अध्यापही प्रशासनाने याबाबत कसलीही दखल घेतलेली नाही.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43593", "date_download": "2018-11-16T07:52:17Z", "digest": "sha1:D5GOHOXR6GSUCHZCNEQR5GOJODPKLBIZ", "length": 42150, "nlines": 663, "source_domain": "www.misalpav.com", "title": "शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद\nनरेंद्र गोळे in जे न देखे रवी...\nपुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद\n(१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत)\nमराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७\nमहिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी\nअथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन\nममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः\nतुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता\nस्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता\nमला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते\nशिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे\nअतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः\nअतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि\nस कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः\nपदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः\nमनाने वाचेने कथुन महिमा सरत न तुझा\nश्रुती नाही, नाही, वर्णन असे करत असते\nपरी साकाराचे किति गुण कथू लोक म्हणती\nमनाला वाचेला न कळत परी चित्र रचती\nमधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः\nतव ब्रह्मन किंवागपि सुरगुरोर्विस्मयपदम\nकशी वाणी केली अमृतमय तू निर्मित अशी\nतुला ब्रम्हा किंवा सुरगुरुस्तुती स्तिमित न करी\nनसो आश्चर्याचे, तरि करत मी वर्णन तुझे\nशिवा माझी बुद्धी गुणकथन पुण्यात रमते\nत्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु\nजगाची उत्पत्ती, स्थिति, विलय देवा घडवसी\nतुझे हे ऐश्वर्य, सत-रज-तमा दे परिणती\nमनोहारी भासे वरद तव हे रूप बरवे\nन रूपा जाणूनी, जड जन पहा क्षोभ करती\nकिमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं\nकिमाधारो धाता सृजति किमुपादान इति च\nअतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः\nकुतर्कोऽयं कांश्चित मुखरयति मोहाय ज���तः\nनिराकाराने हे जगत सगळे काय घडले\nतया आधाराला सृजन कसले साधन ठरे\nतुझे हे ऐश्वर्य न कळत असे लोक सगळे\nकुतर्कांनी होती मुखर, करण्या मोहित मते\nअजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगतां\nअनीशो वा कुर्याद भुवनजनने कः परिकरो\nयतो मन्दास्त्वांप्रत्यमरवर संशेरत इमे\nन का ईशावीणा जग घडवणे संभव असे\nन का आधाराची गरजच तया भासत असे\nकुतर्काने ऐशा कलुषितच ज्यांचे मन अती\nतुझ्या लीलांनाही बघुन न असे मान्य म्हणती\nत्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति\nप्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च\nनृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव\nअसो सांख्यांचेही, शिवमत व विष्णूप्रिय जरी\nअशा मंतव्यांना हितकर असे मार्ग मिळती\nरुची वैविध्याने अवघड, सुधे पंथ धरती\nपरी सार्‍यांनाही, तव वरच वाटे परिणती\nमहोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः\nकपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम\nन हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति\nकपाली, संपत्ती, परशु, जिन, सर्पादी, भस्मे\nतुझ्या संसाराचा रथ फिरत त्यांचेसह असे\nसुरांना लाभे श्री, लव उचलिता तूच भुवई\nकळे ज्याला त्याला, विषय सगळे ना भ्रमवती\nध्रुवं कश्चित सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं\nपरो ध्रौव्याऽध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये\nसमस्तेऽप्येतस्मिन पुरमथन तैर्विस्मित इव\nस्तुवन जिह्रेमि त्वांन खलु ननु धृष्टा मुखरता\nजगा काही नाशी, म्हणत अविनाशी जग कुणी\nअसा विचारांचा असत सगळा गोंधळ जगी\nतरीही पाहोनी जग स्तिमित लीलेत तुझिया\nस्तुती वाचेने ही, उगंच नच वाचाळपण हे\nतवैश्वर्यं यत्नाद यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः\nस्वयं तस्थे ताभ्यांतव किमनुवृत्तिर्न फलति\nतुला ब्रम्हाविष्णू हुडकत वरी आणिक तळी\nतिथे नाही नाही म्हणत मग झाले चकितही\nतुझ्या ऐश्वर्याने स्तिमित करती कौतुक तुझे\nशिवा भक्तीश्रद्धा धरुन मिळसी निश्चितपणे\nतया लंकेशाचे स्फुरण सरल्यावीण सहजी\nजरा ना झुंझूनी पदरि पडले त्रिभुवन तया\nशिरोपद्मांची जो चरणी रचुनि रास, भजतो\nतयाला दुस्साध्य शिव न जगती ठेवत स्थिती\nबलात कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः\nप्रतिष्ठा त्वय्यासीद ध्रुवमुपचितो मुह्यति खलः\nअशा लंकेशाने न स्मरत कृपा धीर करुनी\nबळाने कैलासा हलवुन तुला नेऊ म्हटले\nतवा पाताळाचे तळि सहज त्याला दडपले\nतिथेही मोहाने तववरकृपे, तो न बधला\nयदृद्धिंसुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सती��\nन तच्चित्रं तस्मिन वरिवसितरि त्वच्चरणयोः\nन कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः\nतुझ्या आशीर्वादे अधिपति असा बाण सजला\nतिन्ही लोकी त्याने जय मिळवुनी राज्य रचले\nतुझ्या ठायी श्रद्धा असुन मनु पूजा तव करे\nतया नाही नाही अवनति मुळी ठाउक असे\nविधेयस्याऽऽसीद यस्त्रिनयन विषं संहृतवतः\nस कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो\nजवा ब्रम्हांडाचा क्षय समिप देवासुर जगा\nत्रिनेत्राने विश्वा अभय दिधले प्राशुन विषा\nतये नीळ्या कंठा मिरवत असे शंकर सदा\nजगाला तो वाटे खरच जगदुद्धार करता\nअसिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे\nनिवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः\nस्मरः स्मर्तव्यात्मा न हि वशिषु पथ्यः परिभवः\nजयाला पाहोनी तुज वगळता देव सगळे\nअसो वा दैत्यादी मनुज अवघे विद्ध असती\nअशा कंदर्पाला दहन करुनी सिद्ध करसी\nकधीही श्रेष्ठांना दुखवुन नसे श्रेय जगती\nमही पादाघाताद व्रजति सहसा संशयपदं\nपदं विष्णोर्भ्राम्यद भुज-परिघ-रुग्ण-ग्रह- गणम\nजगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता\nतुझ्या पादाघाते थरथरत पृथ्वी थिरकता\nतुझ्या बाहून्यासे डळमळत तारे गगनिचे\nजटांच्या पाशांनी पिडित तट स्वर्गास थटती\nजगा रक्षिण्या तांडव करसि, डावेच तरि ते\nप्रवाहो वारांयः पृषतलघुदृष्टः शिरसि ते\nजगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति\nअनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः\nजगाला द्वीपाचे रुप मिळत धारेतच जिच्या\nपुर्‍या आकाशाला उजळत जिचे फेस उठती\nअशा गंगेलाही अवतरत माथ्यावर तुझ्या\nमिळे बिंदू जागा, बघुन तव देवा मिति कळे\nरथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो\nरथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति\nदिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिः\nविधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः\nधरेला चंद्रार्का करुन विधि चाके निघतसे\nधनुष्या मेरूच्या हरिस शर योजे, शिव वधे\nअसा काही मोठा त्रिपुर नव्हता थोर वधण्या\nतरी शंभोचीही उमजत नसे काय किमया\nहरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः\nगतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः\nत्रयाणांरक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम\nहरी देई डोळा कमलसहस्रा पूर्ण करण्या\nतुवा भक्तीने त्या गहिवरुनी चक्र, वर दिले\nभक्तिसामर्थ्याला स्मरुन दिधले अस्त्र तव ते\nजगा रक्षायाला त्रिपुरहर वृत्तीच धजते\nक्रतौ सुप्ते जाग्रत त्वमसि फलयोगे क्रतुमतां\nक्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते\nश्रुतौ श्रद्धांबध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः\nपरीत्यागाला बा सहज फळ लाभो म्हणुन तू\nसदा जागूनीया सुरस फल देसी म्हणुनही\nतुझ्या विश्वासाने सुजन करण्या कर्म धजती\nश्रुत श्रद्धेने ते बद्ध करण्या कार्य असती\nऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुर-गणाः\nध्रुवं कर्तुंश्रद्धा विधुरमभिचाराय हि मखाः\nजरी होता दक्ष यजनकरता तज्ञ अगदी\nऋषींच्या साह्याने सुरगणसहाय्ये यजत तो\nतरी विध्वंसूनी यजन सगळे सिद्ध करसी\nविनाश्रद्धा, कर्त्या, यजनहि मुळी साधत नसे\nप्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वांदुहितरं\nगतं रोहिद भूतांरिरमयिषुमृष्यस्य वपुषा\nत्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः\nप्रजेचाही स्वामी भुलुन पद मोहात पडला\nमुलीच्याही मागे फिरत वनी व्याधास दिसला\nशिवा वेधूनी त्या भयचकित केले तूच जगती\nस्थिती ती आकाशी मिरवत मृग होऊन विधी\nपुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि\nयदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात\nअवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः\nस्वसौंदर्यगर्वे मदन सजला युद्ध करण्या\nतया पाहूनी त्वा त्वरित वधिले भस्म उरण्या\nउमेला मोहूनी शिव वसवि अंगात अरध्या\nअसे नाही, त्याचेवरचि युवती मुग्ध असती\nश्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः\nअमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं\nतथापि स्मर्तॄणांवरद परमं मङ्गलमसि\nस्मशानीची क्रीडा, स्मरहर पिशाच्चे सहचरे\nचिताभस्मालेपासहित नरमुंडे तव गळा\nअशूभाची शीले तव असत नावात सगळ्या\nतरीही मानाने शुभकर असा तूच अससी\nमनः प्रत्यक चित्ते सविधमविधायात्त-मरुतः\nयदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये\nदधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत किल भवान\nजरी प्राणायामे विधिवत तुझा ध्यास धरुनी\nयशाच्या आनंदे स्फुरित अश्रु गाळीत जगी\nतुला पाहोनीही अनुभवत सौख्यामृतमयी\nअशा सर्वांचे ईप्सितच शिवा काय नससी\nत्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः\nत्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च\nपरिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रति गिरं\nन विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत् त्वं न भवसि\nशिवा सूर्य, चंद्र, पवन, अनली, तूच अससी\nजले तू, आकाशी, अवनिभरही, तूच गमसी\nअसे छोटे मोठे, विवरण तुझे, नांदत इथे\nजिथे तू नाही ते, स्थळ नच अम्हा ज्ञात असते\nत्रयींतिस्रो वृत्तीस्त्रिभ���वनमथो त्रीनपि सुरान\nतुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः\nसमस्त-व्यस्तं त्वांशरणद गृणात्योमिति पदम\nतिन्ही वेदं, वृत्ती, भुवनत्रय, ते देव तिनही\nतया योगे होई अ उ म च ध्वनी स्थानक तुझे\nतया ओंकारी हे शब्द तिनहि वास करती\nसमस्तांचे व्यस्त तवशरणची लोक गणती\nभवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान\nअमुष्मिन प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि\nतुझी देवा नावे, भव, शर्व, अतीऊग्र, असती\nमहादेवा, भीमा, पशुपति, असे लोक म्हणती\nरुद्रा ईशाना वा म्हणुन सर्व वेदांत वससी\nअशा शंभो माझे नमन चरणी सादर असे\nनमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः\nनमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः\nनमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः\nनमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः\nनमू या प्रीयाला विजनवनप्रीयास नमु या\nनमू या सूक्ष्माला स्मरहर शिवा खास नमु या\nनमू या वृद्धाला त्रिनयन युवा त्यास नमु या\nनमू या ज्ञात्याला सकललयकर्त्यास नमु या\nबहुल-रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः\nप्रबल-तमसे तत संहारे हराय नमो नमः\nजन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः\nप्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः\n(हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७)\nजग रज वृत्ते साकारीसी, प्रजापति तू भवा\nतम गुण कृते संहारीसी, तुला म्हणती हरा\nसत्व गुण रुपे सांभाळाया, विश्वा अससी मृडा\nत्रय गुण निर्गुणी वंदू या, तुला नमु या शिवा\n(हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७)\nकृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं\nक्व च तव गुण-सीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः\n(मालिनीः १५- न न म य य, ८,७)\nजडतर मन माझे, पार शोधी गुणांचा\nकुठवर शिव सीमा, ठाव घे मी भवाचा\nपरि चकित मनाला थांग नाही कळाला\nवरद चरणि वाहू वाक्यपुष्पे तयाला\n(मालिनीः १५- न न म य य, ८,७)\nअसित-गिरि-समं स्यात कज्जलं सिन्धु-पात्रे\nलिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं\nतदपि तव गुणानामीश पारं न याति\nकरुन दउत सिंधू, मेरुच्या तुल्य शाई\nकरुन सुरतरूची लेखणी, पत्र भू ही\nसरस्वति लिहि स्तोत्रे, सारखी सर्वकाळ\nस्तवन तरि न शंभो संपते, तू अकाल\nसुर असुर मुनींनी अर्चिला चंद्रमौली\nलिहित गुण महीमा निर्गुणी विश्वव्यापी\nनिरुपण गणमुख्ये पुष्पदन्ते रचीले\nसुरस कथन केले र्‍हस्व आवर्तनांते\nपठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान यः\nस भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र\nस्मरत स्तवनरूपे जो जटाशंकराला\nस्वच्छ मन करुनी ��ो भजे शंभु त्याला\nसमजति शिवलोकी रुद्रतुल्य, इथेही\nसधन, सपुत, दीर्घायू सुकीर्तीत होई\nमहेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः\nअघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम\nमहेशापरी देव, महिम्नापरी नसे स्तुती\nशिवासम नसे मंत्र, नचतत्त्व गुरूपरी\nदीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः\nमहिम्नस्तव पाठस्य कलांनार्हन्ति षोडशीम्‌ (अनुष्टुप्‌)\nदीक्षा, दान, तप, तीर्थ, ज्ञान, याग करूनही\nमहिम्नपाठे जे लाभे, ते न सोळा कळी मिळे (अनुष्टुप्‌)\nस खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात\nपुष्पदंत गंधर्वांचा राज राजेंद्र साचा\nचंद्र शिखरि धरी त्या, दास तो ईश्वराचा\nगतमहिम्न जहाला, ईश्वरी कोप होता\nदिव्य स्तवन शिवाचे तोच निर्मून गेला\nपठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्य-चेताः\nव्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः\nसुरगुरूमुनिपूज्य स्वर्ग मोक्षास मार्ग\nपठण करि स्वभावे हात जोडून रोज\nकुसुमदशन स्तोत्र किन्नरां गानयोग्य\nवसत शिवसमीपे, तो सदा दीर्घकाळ\nआसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम\nसमाप्त होतसे स्तोत्र गंधर्वरचित ते हे\nअनुपम मनोहारी पवित्र ईश वर्णन\nइत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्कर-पादयोः\nअर्पिता तेन देवेशः प्रीयतांमे सदाशिवः\nअसो ही वाङ्मयी पूजा शंकराचरणी रुजू\nआवडो तुज देवेशा, प्रसन्न तू होई मला\nतव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर\nयादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः\nतुझे तत्त्व न जाणे मी, कसा तू असशी शिवा\nजसा तू असशी देवा, तशा तुज मी वंदितो\nएककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः\nसर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते\nएकवार द्विवारं वा, त्रिवार म्हणता नर\nसर्वपाप हरूनीया, शिवलोकी सुखे वसे\nश्री पुष्पदन्तरचिता स्तुति ही शिवाची\nपापा हरेल, शिवप्रीय, स्तुति शंकराची\nजो जो स्मरे, मनन, गान करेल भावे\nहोई प्रसन्न शिवशंकर त्या, स्वभावे\n॥ इति श्री पुष्पदन्त विरचितं शिवमहिम्नःस्तोत्रं समाप्तम्‌ ॥\n॥ पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्र समाप्त ॥\nशिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद\nसमश्लोकी अनुवाद अतिशय सुंदर उतरला आहे.\nमाझे शिवभक्त वडील मी लहान असतांना ह्या स्तोत्राच्या संथा मला देत असत. तुमची संमती ग्रूहीत धरून हा अनुवाद त्यांना (आज वय वर्षे ८५) पाठवीत आहे. त्यांना खूप आनंद होईल.\nत्यांच्या आता ह्या वयात त्यांना ��िवाळीनिमित्त अशी अन्य भेट असू शकत नाही.\nबोल बम , बोल बम ,बोल बम , हर हर महादेव, बोल बम , बोल बम ,बोल बम\nचौदाव्या सोमवारी हि अनपेक्षित दुर्मिळ भेट दिली .. धन्यवाद ..\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-14-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-11-16T07:57:45Z", "digest": "sha1:LT35GOETJTOBN6SYHFCOBYVXMGPRULGS", "length": 10034, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअर निर्देशांकात 14 टक्‍क्‍यांची भक्‍कम वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेअर निर्देशांकात 14 टक्‍क्‍यांची भक्‍कम वाढ\nमुंबई: चालू आर्थिक वर्षात आपापर्यंत म्हणजे एप्रील महिन्यापासून शेअर बाजार निर्देशांकात 14 टक्‍क्‍यापेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्ल्यात तब्बल 12 लाख कोटी रुपयानी वाढ झाली आहे. सध्या चालू असलेला सप्टेंबर महिना वगळता आतापर्यंत प्रत्येक महिन्यात सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली आहे.\n29 मार्च पासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 4749 अंकादी म्हणजे 14.40 टक्‍क्‍यांनी वाढून आता 37717 अंकावर आहे. 29 ऑगस्ट राजी सेन्सेक्‍स 39 हजाराच्या जवळ म्हणजे 38989 अंकापर्यंत वाढला होता. मात्र त्यानंतर जागतिक परिस्थिती बिघडत चालल्यामुळे निर्देशांकात काही प्रमाणता घट झालेली दिसून येत आहे.\n28 मार्च राजी शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्याचे एकूर बाजार मूल्य 1201444 कोटी रुपये इतके होते. ते आता 15426441 कोटी रुपयावर गेले आहे. काल शेअर बाजार निर्देशांकात दाने दिवसानंतर चांगली वाढ झाली होता. मात्र आज धार्मीक कारणामुळे शेअर बाजाराना सुटी आहे. या काळात बरेच आंपीओ जारी केले गेले. त्याचबराबर हे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्याची शेअर बाजारावा नोंदणी करण्यात आली.\nकाल केंद्र सरकारने रुपयाचे मुल्य जास्त कमी होऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात रुपयाच्या मूल्ल्यात सुधारणाही झाली. त्यानंतर काल निवडक खरेदी होऊन निर्देशांकात वाढ झाली. त्या अगोदर दोन दिवसांपासून निर्देशांक रुपयाच्या अवमूल्यनामुळे घसरले होते. काल ग्राहक वस्तू, धातू, भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्याचे शेअर कमी भावादर उपलब्ध असल्यामुळे त्यांची खरेदी झाली.\nकाल रुपया 72.91 रुपये प्रती डॉलरपर्यंत कोसळल्यानंतर सरकारने हस्तक्षेपाची भाषा सुरू केली. पंतप्रधान कार्यालय या प्रकरणात लक्ष घालणार आहे. त्यानंतर रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली. त्याचा सकारात्मक परिणाम निर्देशांकावर झाला. त्यातच भारताची ऑगस्ट महिन्यातील निर्यात वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली.\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स बुधवारी 304 अंकांनी म्हणजे 0.81 टक्‍क्‍यांनी वाढून 37717 अंकावर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी वाढून 11369 अंकावर बंद झाला. जागतिक व्यापार युद्धामुळे त्याअगोदर दोन दिवसात सेन्सेक्‍स 977 अंकावर बंद झाला. मात्र जागतिक बाजारात आजही नकारात्मक वातावरण कायम आहे. जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची भीती कायम आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनाधिकृत बांधकाम; आठ जणावर गुन्हा\nNext articleकृष्ण आणि बलरामामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न\nगुंतवणुकीत कर्नाटक देशात आघाडीवर\nरिअलमी व शाओमीची दरवाढ\nआरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली\nआजारी जेट एअरवेजबरोबर टाटा समूहाची बोलणी सुरू\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nनिवडक खरेदी वाढल्याने निर्देशांक उसळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpari-bjp-21274", "date_download": "2018-11-16T07:26:34Z", "digest": "sha1:4EQWPFTCHIVIB4AG5COZFMCXVVZUE3HH", "length": 13572, "nlines": 148, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpari-bjp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n��ाजपमधील बंड थंड झाल्याने `स्थायी'साठी भाव फुटलाच नाही\nभाजपमधील बंड थंड झाल्याने `स्थायी'साठी भाव फुटलाच नाही\nभाजपमधील बंड थंड झाल्याने `स्थायी'साठी भाव फुटलाच नाही\nमंगळवार, 6 मार्च 2018\nपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून सत्ताधारी भाजपमध्ये उठलेले वादळ हे पेल्यातलेच ठरले आहे. त्यामुळे उद्याच्या या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा विजय आता निश्‍चित मानला जात आहे. तरीही सावधगिरीची उपाय म्हणून भाजपने दोन पानी व्हिप जारी केला आहे.\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून सत्ताधारी भाजपमध्ये उठलेले वादळ हे पेल्यातलेच ठरले आहे. त्यामुळे उद्याच्या या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा विजय आता निश्‍चित मानला जात आहे. तरीही सावधगिरीची उपाय म्हणून भाजपने दोन पानी व्हिप जारी केला आहे.\nविरोधी उमेदवाराला मत दिले वा मतदानाला गैरहजर राहिलात, तर नगरसेवकपद रद्द करू, असा इशारा सत्ताधारी दहा स्थायीच्या सदस्यांना हा व्हीप जारी करणारे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे. त्यामुळे नाराज सत्ताधारी स्थायी सदस्य मतदारांना गैरहजर ठेवून आपले ईप्सित साधण्याची विरोधी पक्षाच्या उमेदवारीची खेळीही आता हुकली आहे.\nदरम्यान, भाजपमधील बंड थंड झाल्याने स्थायीसाठी भाव फुटलाच नाही. त्यामुळे स्थायीच्या सदस्यांची मोठी निराशा झाली. त्यांच्या बोलण्यातून ती व्यक्त झाली. कुणाचे फोनही आले नाही, असे भाजप व विरोधी पक्षाच्या एकेका स्थायी सदस्याने सांगितले. बंडोबा थंडोबा झाल्याने सुरवातीला परवा जोमात असलेल्या विरोधी उमेदवाराचे अवसान आज गळून पडल्याचे दिसून आले. त्यामुळे ते उद्या ऐनवेळी माघार घेण्याची शक्‍यता आहे. त्यातून ही निवड बिनविरोध होईल, असे संकेत मिळाले आहेत.\nस्थायीचे मावळते अध्यक्ष हे शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप गटाचे होते. त्यामुळे पालिकेत भाजपची सत्ता आणण्यात मोठा वाटा असलेले पक्षाचे दुसरे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाचा आता त्यासाठी टर्न होता. मात्र, या गटाचे डावपेच कमी पडले. ही संधी साधून मुत्सद्दी व राजकारणाच्या डावपेचात पटाईत असलेल्या जगताप साधली. पुन्हा आपला मोहरा त्यांनी पुढे करीत हुषारीची चाल खेळली. त्यामुळे लांडगे गट बिथरला. त्यांनी राजीनाम्याचे ��स्त्र उगारले. परिणामी उद्याची स्थायी अध्यक्षपदाची निवडणूक काहीशी अडचणीत आली होती. मात्र, लांडगे गटाचे बंड पक्षश्रेष्ठींपुढे थंड झाले. त्यामुळे जगताप गट पुन्हा बाजीगर ठरला.त्यातून पालिकेच्या खजिन्याची चावी पुन्हा त्यांच्याच गटाकडे येण्याचा मार्गही मोकळा झाला.\nजगताप यांचे कट्टर समर्थक असलेले पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांनी स्थायी अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज व्हिप जार केला. स्थायीचे 16 सदस्य आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे 10 आहेत. अपक्षांचा एक सदस्यही त्यांच्याबाजूने आहे. तर विरोधी राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य असे स्थायीचे बलाबल आहे. आमचे 11 सदस्य असल्याने या निवडणुकीची एक टक्काही चिंता नाही, असे पवार म्हणाले.\nपिंपरी-चिंचवड महापालिका भाजप एकनाथ पवार लक्ष्मण जगताप महेश लांडगे\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/satara-udyanraje-birthday-analysis-21014", "date_download": "2018-11-16T07:48:46Z", "digest": "sha1:MMKFWWIKA2K5ETNS3PHCQH3JXOBWQOWR", "length": 12574, "nlines": 146, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "satara udyanraje birthday analysis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादीचे चार आमदार विरोधात गेल्याने उदयनराजेंना लोकसभा जड जाणार\nराष्ट्रवादीचे चार आमदार विरोधात गेल्याने उदयनराजेंना लोकसभा जड जाणार\nराष्ट्रवादीचे चार आमदार विरोधात गेल्याने उदयनराजेंना लोकसभा जड जाणार\nशनिवार, 24 फेब्रुवारी 2018\nसातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला जमलेली गर्दी ही आगामी लोकसभेची झलक आहे. सलग दोन निवडणुका एक हाती जिंकणाऱ्या उदयनराजेना पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी थेट विरोध दर्शवून कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. त्यामुळे उदयनराजेना आगामी लोकसभा निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.\nसातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाला जमलेली गर्दी ही आगामी लोकसभेची झलक आहे. सलग दोन निवडणुका एक हाती जिंकणाऱ्या उदयनराजेना पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी थेट विरोध दर्शवून कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. त्यामुळे उदयनराजेना आगामी लोकसभा निवडणूक जड जाण्याची चिन्हे आहेत.\nआपल्या हटके स्टाईलमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस. साताऱ्यात या वाढदिवसासाठी हजारोंची गर्दी जमली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील अशा दिग्गज नेत्यांची फौज या कार्यक्रमाला उपस्थित होती. हे सगळे असले तरी उदयनराजेना दोन वेळा खासदार करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व दिग्गज नेते अनुपस्थित होते.\nखरेतर उदयनराजेंनी हा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला होता. आतापर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उदयनराजे यांच्यात सतत धुसफूस होत होती मात्र काही काळानंतर सगळे एक होत होते. यावेळी सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यात शिवेंद्रसिहराजे भोसले आणि उदयनराजे समोरासमोर उभे ठाकल्याने सुरु झालेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि नेतेमंडळी उदयनराजेना थेट विरोध करु लागले आहेत. आजच्या वाढदिवसाला शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील हे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे भविष्यात सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत.\nउदयनराजे भोसले लोकसभा पृथ्वीराज चव्हाण शशिकांत शिंदे\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/high-court-orders-to-dsk/", "date_download": "2018-11-16T08:28:15Z", "digest": "sha1:LJ5YKFCRQSOCHZMPXC2MHJMDZBRKUDCV", "length": 8656, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे चुकते करा; डीएसकेंना उच्च न्यायालयाचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे चुकते करा; डीएसकेंना उच्च न्यायालयाचे आदेश\nपुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी होणार\nटीम महाराष्ट्र देशा: गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. आतापर्यंत काय केले ते सांगू नका, ठेवीदारांचे पैसे कधी आणि कसे देणार ते सांगा, असे बजावताना न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी कुलकर्णी यांना स्थावर मालमत्ता आणि उर्वरीत गुंतवणूकदारांचे पैसे यांचा तपशील सादर करून किमान 50 टक्के रक्कम तातडीने जमा करा असे निर्देश उच्च् न्यायलयाने दिले आहेत. त्याचबरोबर अर्जाची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरपर्यंत तहकूब ठेवली आहे.\nपुणे जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. मनोज मोहिते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर गुरूवारी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. अशोक मुदरवी यांनी युक्तीवाद करताना 35 कोटी न्यायालयात जमा करण्याची तयारी दर्शविली. मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे अश्वासन त्यांनी दिले. तसेच पोलिसांनी सर्व मालमत्ता सिल केल्याने आम्ही तातडीने पैसे देऊ शकत नसल्याची माहिती देखील मुदरवी यांनी न्यायलयात दिली आहे.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-supreme-court-will-take-definite-action-on-culprits-after-the-investigation/", "date_download": "2018-11-16T07:38:10Z", "digest": "sha1:VNRGYR42STZN3XTLBPJA3ILYKUXMNKIM", "length": 8683, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव प्रकरणी सर्वंकष चौकशीअंती दोषींवर निश्चित कारवाई होणार - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोरेगाव प्रकरणी सर्वंकष चौकशीअंती दोषींवर निश्चित कारवाई होणार – मुख्यमंत्री\nकोरेगाव भीमा प्रकरणी रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणाची सर्वंकष चौकशी होणार आहे. त्यातील दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वस्त केले. या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी भीमा-कोरेगाव, वढू बुद्रूक परीसरातील घटनाक्रमाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विविध मुद्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. परिस्थिती बिघडविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नूकसानग्रस्तांना भरपाई मिळावी. बंदच्या काळात निरपरा��ांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा निर्धार आहे. त्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल, नाहक नुकसान झालेल्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न राहील. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार आढावा घेतला जात आहे. बंदच्या काळात परिस्थिती बिघडविणाऱ्यांवर कारवाई होईलच. पण नाहक कुणावरही कारवाई होऊ नये, अशी काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-16T08:30:29Z", "digest": "sha1:TBPF4SRYJ5RLKMPZQGYHIFNMCLXILFUQ", "length": 10721, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "धोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news धोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत\nधोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत\nलंडन – भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि अर्थातच यशस्वी यष्टीरक्षक कोण असे विचारले, तर महेंद्रसिंग धोनीचे नाव घेण्यासाठी विचारही करावा लागणार नाही. धोनीची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असताना त्याचा वारसदार म्हणून ज्यांची नावे घेतली जात आहेत, त्यात धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचे नाव सर्वात वर आहे. सध्या भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्ये असलेल्या पंतने आपल्या यशाचे श्रेय धोनीलाच दिले आहे.\nवास्तविक पाहता ऋषभ पंतची क्षमता पाहता इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु अज्ञात कारणांमुळे पंतला टी-20 मालिकेत किंवा एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली नाही. मात्र याची भरपाई व्हावी असा निर्णय लवकरच जाहीर झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात ऋषभ पंतची निवड झाली. भारत अ संघाकडून अनेक मालिकांमध्ये पंतने बजावलेल्या कामगिरीमुळेच त्याला ही संधी मिळाली आहे. परंतु कसोटी संघापर्यंत मजल मारता आल्याचे श्रेय धोनीला देताना पंत हात राखून बोलत नाही.\nमला जेव्हा जेव्हा आधाराची गरज भासली, मार्गदर्शनाची गरज भासली, तेव्हा तेव्हा मी थेट माहीभाईकडे गेलो आणि मला कधीही निराश व्हावे लागले नाही, असे सांगून पंत म्हणाला की, आयपीएल स्पर्धेत करार मिळण्याची बाब असो, क�� यष्टीरक्षणाबाबतीत मार्गदर्शन असो, त्याने मला नेहमीच योग्य आणि बहुमोल सल्ला दिला आहे. यष्टीरक्षण करताना शरीराचा समतोल राखण्यापेक्षाही मस्तक आणि हात यातील समन्वय अधिक महत्त्वाचा असतो, असे त्याने मला बजावले आहे.मी त्याच्या सल्ल्याचे बिनचूक पालन करतो आणि त्याचा मला प्रचंड फायदाही झाला आहे. भविष्यातही कोणत्याही अडचणीसाठी मी थेट माहीभाईकडेच जाईन आणि मला योग्य सल्ला मिळेल अशी माझी खात्री आहे.\n‘या’ लघुपटात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपण\nपुणे लीग कबड्डी स्पर्धा : वेगवान पुणे संघाला दुहेरी मुकुट\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/letter/", "date_download": "2018-11-16T07:32:46Z", "digest": "sha1:DIH25BRW3BLYESPK46L7ZO24XIICYJZK", "length": 11652, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Letter- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील ��ा\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी\nपानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे\nएआयसीसीची सेक्रेटरी पदावरून हटवल्यानंतर प्रिया दत्त यांनी केलं हे ट्विट\nउद्याची आषाढी एकादशी सुरळीत पार पडण्यासाठी उदयनराजेंनी लिहलं पत्र\nसोनाली बेंद्रेनं लिहिलं मुलाला भावनिक पत्र\nखडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी \nमृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र\nशिवाजी महाराजांचं दुर्मिळ पत्र मिळाल्याचा दावा\nअनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र\nपवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही \nकिम-ट्रम्प बहुप्रतिक्षित बैठक रद्द, शत्रुत्वाची भावना असल्याचं ट्रम्प यांनी दिलं कारण\nसज्जाशेठ, पुन्हा भेट होणार नाही, मुलांची काळजी घे केरळमधल्या नर्सचं ह्रदयस्पर्शी पत्र\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43596", "date_download": "2018-11-16T08:12:16Z", "digest": "sha1:EGA3XNW6AVX6VYIR7EIV25UH55WRJTKB", "length": 37064, "nlines": 232, "source_domain": "www.misalpav.com", "title": "फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n - कथा : ११\nरा.म.पाटील in जनातलं, मनातलं\n : कथा - ११\n'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्या���्यासाठी एक कडू आठवण झाली होती..\nत्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा.. माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.\nमागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते.. पण त्यावेळी रागाने तो म्हणाला होता, ' नाही आवडत म्हणजे नाही, का माणसाची आवड बदलू शकत नाही का..', पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते संतप्त भाव पाहून त्याच्या आईने पुढे विषय वाढवला नाही..\nतसा तो नॉर्मल वागत होता, कॉलेज संपून चांगला जॉब मिळाला होता आणि मित्राबरोबर फिरायलाही जात होता, मग काय झाले असेल, माणूस इतका बदलू शकतो की त्याची एकेकाळची आवडती गोष्ट त्याची इतकी नावडती बनू शकते, कशामुळे होऊ शकतो इतका बदल.. हा त्याच्या आईला पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरित होता..\nआता मागच्या दिवाळीसारखे हयावेळी पण लाडू वाटावे लागणार बहुतेक, असे म्हणत आईने डबे भरण्यास सुरुवात केली.. एक डबा भरून आईने त्याला खालच्या मजल्यावरील नवीन शेजारांच्या घरी देऊन येण्यास सांगितले, नाही हो करत तो गेला..\nपण जेव्हा माघारी आला तेव्हा तडक त्याच्या रूममध्ये गेला.. घरी आलेल्या पाहुण्याकडेही त्याचे लक्ष गेले नाही.. आई संभ्रमात पडली, पाहुणे जाईपर्यंत त्याला काही विचारता येणार नाही हेही खरे..\nपण थोड्या वेळाने पाहुणे जाण्याआधी तोच घराबाहेर पडला, ह्यावेळी पाहुण्याकडे पाहून उसने हसला आणि येतो म्हणून निघून गेला, शेवटी काय झाले असेल हे विचारायचे राहूनच गेले..\nतो बाहेर जात असताना त्याला ती येताना दिसली, त्याने तिला न पाहिल्यासारखे केले आणि पुढे निघून गेला, तिनेही त्याला पाहिले होते, त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले होते.. पण त्याने न दाखवलेली ओळख पण तिला जाणवली होती..\nत्याने बोलणे टाळले होते, पण त्याला समोर आठवणारा भूतकाळ टाळता येत नव्हता.. आणि भूतकाळात भेटलेल्या तिला..\nती तीच होती जी आता त्याच्या समोरून गेली..\nती तीच होती जिच्या घरी मघाशी तो दिवाळी फराळाचा डबा देऊन आला होता आणि तिथे तिचा फॅमिली फोटो पाहून बाहेर पडला होता..\nती तीच होती जिच्या आठवणीने ऐन दिवाळीत, आनंदोत्सवाच्या सणात त्याच्या डोळ्यात अश्रू आणले होते..\nती.. जेव्हा सुरुवातीला भेटली होती तेव्हा त्याला कळले की आपणही कोणाच्या प्रेमात पडू शकतो.. त्यावेळीही अशीच दिवाळी होती.. तो मित्रांबरोबर मंदिरात गेला होता.. पणत्यांची सजावट करायला.. तीही आली होती.. तेव्हाच त्यांची नजरानजर झाली..\nत्या दिवांच्या रोषणाईत सारा परिसर प्रकाशमय झाला होता, अंधार दूर झाला होता..\nएक दिवा त्याच्या हृदयातही पेटू लागला.. तिच्याबद्दलच्या प्रेमाच्या.. आता तो तेवत ठेवणे महत्वाचे होते..\nतोच वाऱ्याने एक पणती फडफडत होती.. त्याने लगेच हाताचा आडोसा धरला.. ह्या गडबडीत ती कधी नजरेआड गेली त्याला कळलेच नाही..\nपणती आणि प्रेम सारखे असते का.. दोन्हीना जपावे लागते.. विझू नये म्हणून..\nआता तिच्याशी ओळख होणे महत्वाचे होते, पण ती होणार कशी कारण तो ही मुलीच्या बाबतीत जरा लाजाळूच होता..\nत्याला त्याच्या मित्रांकडून तिचे कॉलेज तरी कळले होते आणि तीची नेहमीची बस.. सध्या बस स्टॉप वर तरी तिला पाहता येईल..\nत्याचेही त्या बसस्टॉपवर वर थांबणे वाढले, बराच वेळ तिच्यासाठी घुटमळणे होऊ लागले.. नेहमी नजरेत पडणाऱ्या अनोळखी माणसाबद्दल आपल्यालाही थोडेसे कुतूहल वाटतेच.. अशीच उत्सुकता त्याच्याबद्दल तिला वाटू लागली..\nआणि ह्या कुतूहलामध्येच पुढील तीन चार महिने निघून गेले, बघता बघता परीक्षा झाल्या, आणि सुट्टी लागली..\nम्हणूनच की काय मागचे दोन चार दिवस बसस्टॉप वर त्याला ती दिसलीच नाही..\nआता पुन्हा भेट कॉलेज सुरू झाल्यावरच..\nह्या सर्व प्रवासात त्याचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते, जेव्हा मार्क्स हातात आले तेव्हा त्याच्यासारख्या हुशार विद्यार्थी आणि एवढे कमी मार्क्स ह्याचेच सर्वाना आश्चर्य वाटत होते.. पण त्याला उलट कारण सापडले तिचे कॉलेज जॉईन करायला..\nत्याच्या हृदयातील प्रेमाची पणती अजूनही तेवत होती..\nदुसऱ्या वर्षी हट्टाने त्याने तिचे कॉलेज जॉईन केले.. आता काय तिचे दुर्मिळ असणारे दर्शन त्याला सहज होऊ लागले होते..\nती एक वर्ष त्याला ज्युनिअर होती, आता फक्त तिच्या जास्तीत जास्त जवळ येणे गरजेचे होते.. तीही संधी मिळाली, त्याने कॉलेजचे कल्चर डिपार्टमेंट जॉईन केले, तिच्याबरोबर थिएटर करू लागला, सुरुवातीला अडखळत होता पण मुळातच हुशार असल्याने नंतर अभिनय जमू लागला.. ती लिखाण करायची.. सुंदर कविता करायची.. तिने लिहलेले प्रेमाचे संवाद म्हणताना त्याला वाटायचे हेच संवाद आपल्याला तिला म्हणता आले तर..\nखासकरून तो संवाद.. ' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा टवटवीतपणा जपण्यासाठी..'\nआता त्यांच्या कल्चरच्या ग्रुपमुळे त्यांचे एकेमकांशी बोलणे होऊ लागले, तिलाही हळूहळू त्याचा स्वभाव कळला, न तिच्या कुतूहलाची जागा प्रेमाने घेतली..\nमागच्या दिवाळीत पणती लावताना ती दिसली होती, आणि ह्या दिवाळीत ते दोघे एकत्र पणती लावणार होते, तो खूपच खुश होता..\nदिवाळी आली.. सर्वजण मंदिरात जमले होते, ती व तिच्या मैत्रिणी रांगोळी काढत होत्या.. तो तिथे पोहोचला..\nती रांगोळी पाहत मित्राला म्हणाला, ' माणूस एवढी सजावट का करतो जर उद्या ती पुसली जर आहे तर..',\nत्यावर ती त्याला ऐकू जाईल असे मैत्रिणीकडे पाहत म्हणाली, 'अल्पायुषी तर फुलपाखरू पण असते, तरिपण ते रंगीबेरंगी असते.. '\nतो- ' पटतंय तुझं पण सजावट जेवढी नैसर्गिक तेवढी मनाला जास्त भावते..'\nती- ' हे मान्य, पण आजकाल नैसर्गिकच खूप दुर्मिळ झाले आहे आणि कृत्रिम खूप मुबलक.. तरीपण आपण प्रयत्न करतो आहेच की नैसर्गिकता जपण्याचा आणि म्हणूनच आपण इथे येऊन पणत्या लावतो..'\nसर्व कामे उरकल्यावर, सर्वजण एकत्र जमतात, त्याच्या आईच्या हातचे लाडू खूप चविष्ट असतात हे सर्वांकडून त्याने ऐकले असल्यामुळे त्याने मुद्दामहून घरून आईच्या हातचे लाडू करून नेले होते.. ते त्यांच्या ग्रुप मध्ये सर्वाना आवडलेही..\nआणि ती त्याला म्हणाली.. 'खूप छान झालेत लाडू, अप्रतिम, ही चव विसरुच शकत नाही मी.. अजून लाडू असते तर मीच एकटीने खाल्ले असते.. आणि नशीब दिवाळीचा फराळ अजून कृत्रिम नाही झाला ते..\nपण त्याच्या हेच लक्षात राहिले होते की तिला अजून लाडू हवेत.. त्यालाही लाडू खूप आवडायचे पण आता त्याला ते जास्त आवडू लागले.. त्यांची गोड चव अजून गोड झाली होती..\nमग ह्याने लगेच आईला सांगून तिच्यासाठी परत लाडू बनवून घेतले..\nआणि एके दिवशी थिएटर हॉल मध्ये तिच्यापुढे गुडघ्यावर बसत हातातील लाडूचा डबा पुढे करत म्हणले, '' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..'\nसर्वांना तो नाटकातील संवाद वाटला पण तिला मात्र कळले की त्याने केलेल्या त्या संवादातील त्या बदलामुळे त्याला काय म्हणायचे आहे ते.. आणि तो गोडवा का म्हणाला हे तो डबा उघडल्यावर तिला कळले होते..\nतिला खूप स्पेशल फील झाले.. लाडूमुळे गोडी वाढत होती प्रेमाची..\nआता मात्र दोघांचे एकट्यानेच कॉलेजबाहेर, सुट्टीदिवशी भेटणे वाढू लागले, एकमेकांसोबत फिरणे होऊ लागले..\nतोही तिचे संवाद, तिच्या कविता तिच्यासमोर वापरून.. तिला सुचवत होता.. हळूहळू प्रेमबंध जुळत होते..\nआणि असेच वर्ष निघून गेले.. त्या वर्षाची परीक्षा झाली आणि त्याला पुन्हा कमी मार्क्स मिळाले..\nपण तो खुश होता, कारण त्याला वाटत होते की प्रेमाची परीक्षा तो पास झाला आहे..\nत्याच्या हृदयातील प्रेमाची पणती अजूनही तेवत होती..\nसुट्टीनंतर कॉलेज सुरू झाले, पण सुट्टीतही ही दोघे भेटत होती.. फोनवर बोलत होती.. आणि आता तर दररोज भेटणे होणार होते..\nपण त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतच होते पण आता थिएटरकडेही दुर्लक्ष होऊ लागले,\nसंवाद पाठ होईनात, होणार कसे त्याचा बराच वेळ तिच्याशी बोलण्यात जाई आणि इतर वेळ तिच्या आठवणीत..\nअभिनयात एकाग्रता येईना, येणार कशी ती समोर असल्यावर..\nतिलाही हे जाणवत होते, तिने त्याला समजवण्याचा प्रयत्नही केला..\nपण तो म्हणायचा... 'इतर गोष्टी मिळून काय फायदा, जर तुम्हाला तुमचे प्रेम मिळत नसेल तर..'\nती- 'पण कसे आहे ना, प्रेम सजवण्याच्या नादात आपण हे विसरता कामा नये की आपल्याला आपले आयुष्यही सजवायचे आहे..'\nतो- 'अग तू फक्त साथ दे, मी तुझ्यासाठी काहीही करेन..'\nती- ' अरे काव्यात्मक दृष्ट्या हे ऐकायला छान आहे, पण वयाचा ऐन उमेदीचा काळ आहे हा, तुला आताच काहीतरी करायला पाहिजे..'\nतो- ' हो करतोय की मग, हे थिएटर, अभिनय आणि कॉलेज सारे काही तुझ्याचसाठी..'\nती निरुत्तर व्हायची.. त्यांच्या ह्या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झाल्या.. पण तिचे समाधान झाले नाही आणि त्याचा हा विषय निघाला की चिडचिड वाढू लागली..\nआणि बघता बघता दिवाळी आली..\nआज पुन्हा सर्वजण मंदिरात पणती पेटवण्यासाठी जमणार होते.. तीही निघण्यासाठी आवरत होती तोच तिच्या घरी तिच्या क्लासचे जुने शिक्षक आले होते.. बोलता बोलता विषय निघत गेले आणि तिला कळले की तो सुद्धा त्यांच्याकडेच जात होता शिकण्यासाठी.. आता मात्र ती बारकाईने ऐकू लागली आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले..\nत्याने पुन्हा तिला आवडणारा लाडूचा डबा भरून घेतला.. कदाचित कडवट होत चाललेले त्याचे प्रेम पुन्हा ह्या लाडूच्या गोडीने गोड होईल ही त्याची अपेक्षा..\nतो नेहमीप्रमाणे मंदिरात पोहचला, सर्वजण जमले होते, पण ती कुठे दिसली नाही, त्याने तिच्याबद्दल विचारले.. एकीने खुणेनेच सांगितले.. ती एकांतात उ��ी होती.. त्याने जाऊन गुडघ्यावर बसत तिला पुन्हा म्हटले.. '' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..'\nपण ती रागातच म्हणाली..\n' तू मला फसवलंस, तू मला सांगितले की तुला कमी मार्क्स मिळाले म्हणून तू हे कॉलेज जॉईन केलेस.. '\nतो- ' हो खरं आहे हे..'\nती- ' खोटं.. पण हे का नाही सांगितलंस की तुला कमी मार्क्स मिळाले ते माझ्यामुळेच.. माझ्यापायी तू त्या बस स्टॉप वर वेळ वाया घालवायचा त्यामुळे..'\nतो- 'पण तुला हे कोणी..ss'\nती त्याला थांबवत- 'आणि हेही खोटे तुला थिएटर वगैरे आवडते, तू मुळातच स्कॉलर विद्यार्थी आहेस आणि नाटकात ह्याआधी तू कधीच काम केले नाहीस.. मला सगळे कळले आहे..'\nतो भावनाविवश होत- ' पण हे सारे मी तुझ्यासाठी केले..'\nती त्याच रागात- 'माझ्यासाठी नाही हे सारे तुझ्यासाठी होते, तुला प्रेम हवे होते, तू जवळ आलास मी नाही, मला असे जोडून जुळवून केलेले प्रेम नकोय, तू जसा खरा आहेस तसा मला दिसू दे तरच खरं.. आणि अजून एक महत्वाचे, माझे प्रेम कोणाच्या तरी यशाचा पाया झालेला मला आवडेल, कोणाच्या अपयशाचा कर्ता करविता नको..'\nआणि रागाने ती निघून गेली..\nत्याच्या हातातला तो लाडूचा डबा जमिनीवर पडला..\nती लाडूची गोड आठवण आता कडू झाली होती..\nत्याच्या हृदयातील प्रेमाची पणती विझली होती..\nभूतकाळ पण आपल्याला हतबल करतो, आपल्याला हव्या त्या आठवणी निवडण्याचे स्वातंत्र्य तो देतच नाही.. तो विचार करत होता.. तोच घरून आईचा फोन आला तेव्हा तो भूतकाळातून वर्तमानकाळात आला.. नवीन नोकरी लागल्यावर त्याने त्याच शहरात नवीन फ्लॅट घेतला होता.. नवीन ठिकाणची आईला सवय होईपर्यंत आईची सोबत करणे त्याला भाग होते.. तो घरी निघाला..\nसंध्याकाळ झाली होती, शहरातील घरासमोरचे आकाश कंदील पेटले होते.. तो विचार करत होता.. आकाश कंदील.. म्हणजे कशाचे प्रतीक.. दिवाळीतील घराघरांत असणाऱ्या आनंदाचे असेल बहुतेक.. पण काही घरातील आनंद बहुतेक त्या कंदीलातच टांगलेला राहत असेल.. तोही आनंदी राहायचा प्रयत्न करू पाहत होता पण..\nजाताना पुन्हा तिच्या घरावरूनच तो पुढे जाणार होता.. ती दारातच होती.. रांगोळी काढली होती.. ती फुलांची रांगोळी होती अगदी नैसर्गिक..त्याने पुन्हा दुर्लक्ष केले.. तोच तिने त्याला हाक मारली, तो पण तिच्याकडे पाठमोरा उभा राहिला..\nती- ' मला जरा तुझ्याशी बोलायचे होते, त्या दिवशी कदाचित मी चुकीचे वागलेही असेन, प�� माझ्याकडे पर्याय नव्हता.. तुझ्यासारख्या हुशार मुलाचे नुकसान होताना पाहून मला वाईट वाटत होते.. म्हणूनच मी तेव्हा जे सुचेल ते बोलले.. शक्य असेल तर मला माफ कर..' तिचा स्वर गहिवरला होता..\nपण त्याचे त्याला काहीच वाटले नाही, ती बोलायची थांबली आहे हे पाहून तो पुढे चालू लागला..\nतो गेल्यावर तीला मात्र हुंदके आवरेनात.. ती तशीच घरात गेली..\nतो घरात आला की लगेच रूममध्ये गेला, त्याच्या आईला पुन्हा आश्चर्य वाटले ह्याचे अचानक काय बिनसले आहे..\nथोड्या वेळाने तो रूममधून बाहेर आला, गॅलरीत येऊन उभा राहिला, तोच आई बोलू लागली, ' अरे ते नवीन शेजारी, तू सकाळी फराळाचा डबा देऊन आलास ते, त्यांनी परत डबा भरून दिला आहे.. आणि त्यातही लाडूच जास्त.. त्यांच्याही मुलीने तुझ्यासारखेच गेले दोन तीन वर्ष लाडू खाणे सोडून दिले आहे असे त्या सांगत होत्या.. तीही बाहेरच्या शहरात आहे वाटते शिकायला, हिस्तेलवर राहते वाटते, आणि त्या अजून म्हणत होत्या कसे समजवायचे ह्या पिढीला, आताच लाडू खाऊन घ्या म्हणायचे, गोड खाता येईल तोपर्यंत..'\nतिनेही तुझ्यासारखेच गेले दोन तीन वर्ष लाडू खाणे सोडून दिले आहे ह्या वाक्यावरच तो थबकला होता.. पुढचे त्याने ऐकलेच नाही.. लगेच आईजवळ येत म्हणाला, 'आई, तू केलेले लाडू आहेत का अजून..\nआईने डब्याकडे बोट दाखवताच त्याने तो डबा उचलला.. धावत पळत घराबाहेर पडून गाडी सुरू केली.. तिला मघाशीच गाडीवर बाहेर पडताना बघितले होते त्याने गॅलरीतून..\nतो तडक मंदिरात पोहचला.. ती तिथेच होती.. एक पणती पेटवत होती.. पण वाऱ्याने काडी पेटत नव्हती, त्याने हाताचा आडोसा दिला, तिने वर पाहिले, त्याला पाहताच ती उभी राहिली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले..\nतो लगेच गुडघ्यावर बसला आणि म्हणाला.. ' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..' आणि लाडूचा डबा तिच्यापुढे केला..\nतिने हसत हसत अश्रू आवरत हो म्हटले..\nखालची पणती पेटली होती आणि त्याच्या हृदयातीलही प्रेमाची पणती पुन्हा पेटली होती..\nतो तिला लाडू भरवत होता.. तो लाडू पुन्हा मिळवून देत होता.. हरवलेला त्यांच्या 'प्रेमाचा गोडवा..'\nसूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.\nसंपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)\n : कथा - १० ची लिंक\n : कथा - १० ची लिंक\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/usmanabad/girl-went-see-and-got-married-osmanabad-vishakha-marry-farmer-mahesh/", "date_download": "2018-11-16T08:40:33Z", "digest": "sha1:HGB4IXURX2AKIDUD4MQ362KJFWN5ZKDZ", "length": 32459, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Girl Went To See And Got Married In Osmanabad, Vishakha Marry To Farmer Mahesh | मुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात ���हशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nमुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश\nमुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश\nमुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली.\nमुलगी पाहायला गेले अन् लग्नच उरकून आले, विशाखाला भावला शेतकरी महेश\nउस्मानाबाद - साखरपुडा करायला गेले अन् लग्नच उरकून आले, अशी बातमी आपण वाचली आहे. मात्र, मुलगी पाहायला गेले अन् चक्क 3 तासात लग्नच उरकून आल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी येथे घडली. महेश केशव गायकवाड असे शेतकरी कुटुंबातील नवरदेवाचे नाव आहे. तर विशाखा संभाजी शिंदे असे वधु मुलीचे नाव आहे. दुष्काळी ��रिस्थितीमुळे लग्नाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या या उपक्रमाचे गावपातळीवर कौतूक होत आहे.\nसोलापूरच्या पाथरी येथील महेश केशव गायकवाड हे आपल्या नातेवाईकांसह मुलगी पाहण्यासाठी वाशी तालुक्यातील गोलेगाव येथे गेले होते. साधारण दुपारी दोन वाजता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची चर्चा सुरु होती. मात्र, मुलाचे भाऊजी बालाजी चौधरी आणि राजाभाऊ बाराते यांनी पुढाकार घेत दुष्काळी परिस्थितीचा दाखला घेत लगेच लग्न करण्याचा विचार मांडला. त्यास, मुलाचे वडिलबंधू रमेश गायकवाड, न्या. दिनेश गायकवाड आणि अमोल गायकवाड यांनी सहमती देताच लग्न करण्याचं ठरलं. त्यानंतर, दिवाळीच्या पाडव्यादिवशीच गुरुवारी सायंकाळी लग्नासोहळा पार पडला.\nबी कॉम पदवीधर शिक्षण घेतलेल्या विशाखानेही व्यवसायाने शेतकरी असलेल्या महेशसोबत संसार करण्याचा होकारार्थी निर्णय एका क्षणात कळवला. त्यानंतर, लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मुलगी अन् नारळ या परंपरेनुसार लग्न सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात पडला. या लग्नसोहळ्याला दोन्ही कुटुंबातील मोजकीच वऱ्हाडी मंडळी हजर होती.\nशेतकरी कुटुंबातील महेश हा पदवीधर असून वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करतो. विशेष म्हणजे महेशच्या कुटुंबातील दोन्ही वडिलबंधू उच्च शिक्षित असून रमेश गायकवाड हे प्राध्यापक आहेत. तर दिनेश गायकवाड हे न्यायमूर्ती आहेत. तरीही, कुठलाही बडेजाव न करता, किंवा मोठेपणाचा कुठलाही आव न आणता साधारणपणे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदवीधर असलेल्या विशाखानेही तात्काळ लग्नाला होकार देत शेतकरी महेशला आपला आयुष्यभराचा साथीदार निवडले. इंजिनिअरच मुलगा हवा असा अट्टाहस करणाऱ्या मुलींपुढे पदवीधर विशाखाने एक आदर्श घालून दिला आहे.\nमुलीकडील सर्वसाधारण परिस्थितीचा अंदाज घेत गायकवाड कुटुंबीयांनी लग्नातील खर्चाला फाटा देण्याचे ठरवलं. तसेच, ना घोडा, ना बँड, ना नेते ना प्रतिष्ठित व्यक्तींची रांग, केवळ हजर असलेल्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्नासाठी अनावश्यक खर्च करुन दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागू नये, यासाठी हा निर्णय एकमताने घेतला. विशेष म्हणजे यास नवरा ���णि नवरीने पसंती दिल्यानेच हे शक्य झाल्याचे, गायकवाड कुटुबीयांनी म्हटले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसातारा : सोयाबीन खरेदी केंद्रात व्यवहार सुरू, कोरेगाव बाजार समितीचा पुढाकार\nऊस आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'कडून सांगली जिल्ह्यात जाळपोळ\nशेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे\nदोन वेच्यातच शेताची उलंगवाडी\nनेरच्या शेतकऱ्यांची दिवाळी तहसीलमध्ये\nशेतकऱ्यांनी सोमैया उद्योग समूहाच्या मोटारी पाडल्या बंद\nकळंब तहसीलमध्ये लाच प्रकरणी दोघांवर कारवाई\nइंदापूर येथे पाण्यासाठी रोखला राष्ट्रीय महामार्ग\nउस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न\nलोहाऱ्यात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा\nDrought In Marathwada : पाण्याअभावी जागेवरच वाळली पिके\nऊसदर नियंत्रण समिती सरकारच्या हातचे बाहुले - राजू शेट्टी\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्क���ंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/divya-education/56", "date_download": "2018-11-16T07:09:18Z", "digest": "sha1:NBLL3MA6MK4HWPUPZ6VOU4SUMUNIQWD7", "length": 30828, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nकॉलेज, कॅम्पस आणि मी एक विद्यार्थी\nशालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यातील पदार्पण म्हणजे एका अर्थाने नव्या क्षितिजाचा शोध. नवीन वातावरण, नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी आणि खूप उत्सुकता या नवीन गोष्टींसाठी मार्क ट्वेनने सांगितलेली शिक्षणाची व्याख्या येथे तंतोतंत लागू होते.What you must acquire Without interference from Your schoolingरात्रीत तुमच्या शिक्षण तसेच अभ्यास पद्धतीत आमूलाग्र बदल दिसून येतो. महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे म्हटलं तर एक प्रकारे मज्जाचरात्रीत तुमच्या शिक्षण तसेच अभ्यास पद्धतीत आमूलाग्र बदल दिसून येतो. महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे म्हटलं तर एक प्रकारे मज्जाच महाविद्यालयीन आयुष्य, तिथली मजा अगदी लाईन मारण्यापासून ते लेर बंक करत नाक्यावर बसून टाईमपास...\nवॉटर कलरचा स्टेप बाय स्टेप परिचय\nचित्रकार मिलिंद मुळीक यांची वॉटर कलर या माध्यमावर हुकुमत असल्याने त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत व सुटसुटीत पद्धतीने या माध्यमाची १२ तंत्रं सांगितली आहेत. त्यांच्या वॉटर कलर लँडस्केप्स स्टेप बाय स्टेप या नव्या पुस्तकात नवख्या चित्रकारांना आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले आहे. कुंचला हाती घेण्याआधी हे पुस्तक वाचायलाच हवे.चित्रकलेतलं वॉटर कलर हे अनोखं व आकर्षक माध्यम. सार्जंट, होमर, जॉन पाईक यासारख्या अनेक ग्रेट चित्रकारांनी वॉटर कलरमध्ये काम केलं आहे. अशा...\nस्थापत्य विद्याशाखेपासून रुजवात झालेली अभियांत्रिकी शाखा आता वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रशिक्षण प्रदान करणा-या सुमारे ६०० पेक्षा जास्त संस्था असून, २ लाखांपेक्षा जास्त प्रवेश क्षमता आहे. विद्याशाखांचा सातत्याने विकास होत असून परस्परांमध्ये सरमिसळ होऊन आंतरविद्या शाखा तयार होत आहेत. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल टेक्सटाईल इ. विद्याशाखांची व्याप्ती...\nनौदलामध्ये इंजिनिअर होण्यासाठी सर्वसाधारण पात्रता, वयोर्मयादा, प्रशिक्षण कालावधी, फी व अर्जाची पद्धत कशी असते - मकरंद पाटील, औरंगाबाद.उत्तर : अगदी तरुण वयात नौदलात अधिकारी बनण्यासाठी पुण्याजवळ लोणावळा या ठिकाणी दि नेव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लोणावळा येथे देशातील एक उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या प्रकारचे आशियातील एकमेव कॉलेज आहे. या कॉलेजमधून अधिकारी वर्ग तयार केला जातो, जो मरीन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ अँरोनॉटिकल किंवा नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पदवी घेऊ शकतो.उमेदवाराला...\nआम्हाला शाळेत तक्ते पाठांतरासाठी दिले जायचे. त्यात क्रियापदाचा पहिला तक्ता अगदी छड्या मारून आमच्या स्मरणिकेत रोवला गेला तो To be होणे किंवा असणे या क्रियापदाचा. आपणही यातूनच सुरुवात करूया. ज्याला हे पाठांतर न जमेल त्याने स्वत:च स्वत:ला छडी मारून घ्यावीभाषा कशी शिकावी या प्रश्नाचे उत्तर वेताळाच्या कथेसारखे मालिका पद्धतीने द्यायचे आपण ठरवलेले आहे. प्रथम व्याकरणी धडे व नंतर मौखिक पाठांतर हा सरळ मार्ग आहे. शेवटी अनुभवातून व निरीक्षणातूनही काही टिप्स मिळतात.आम्हाला शाळेत तक्ते...\nध्येय गाठण्यासाठी करा स्वत:ला तयार\nरोजच्याप्रमाणसुरेश सकाळी ऑफिसमध्ये. त्याच्या ज��गेवर. हातात वाफाळती कॉफी. कॉम्प्युटर सुरू केला.सवयीप्रमाणे प्रथम मेलबॉक्स उघडला. फ्रॉम द डेस्क ऑफ सी. ई. ओ. ही अक्षरे वाचून सुरेशला आनंदच वाटला. काहीतरी नवीन शिकणार आज मी. एखाद्या नवीन कॉलेजला जाणार्या मुलाच्या उत्साहाने तो मेल उघडला त्याने. रमेशचा मेल.माझ्या सहकार्यांनो, हा मेल मी आपणा सर्वांना पाठवत आहे. आपल्या मीटिंगमध्ये मला अनेकांनी प्रश्न विचारले. वाटलं, परत मीटिंग होईपर्यंत थांबण्यापेक्षा आपल्या प्रश्नांचा ऊहापोह करावा.करिअर...\nUPSC आणि विविध स्पर्धा परीक्षा\nUPSC ची परीक्षा म्हणजे नक्की कोणती, याविषयी महाराष्ट्रात प्रचंड अनभिज्ञता दिसून येते. सर्वसामान्यपणे कअर, कढर ची परीक्षा म्हणजेच UPSC ची परीक्षा असे जे समीकरण झाले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग ज्या अनेक परीक्षा घेतो त्यांपैकी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच कअर, कढर परीक्षा ही केवळ एक परीक्षा आहे. मराठी विद्यार्थ्यांमध्ये वढरउ द्वारा घेतल्या जाणा-या इतर परीक्षांविषयी जागृती व्हावी, हा लेखामागील मानस आहे.खालील पदांच्या परीक्षा दरवर्षी...\nसीईटीमध्ये अपेक्षेप्रमाणे स्कोअर मिळाला नाही आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या क्षेत्रात आपणास करिअर करता येणार नाही, म्हणून बरेच विद्यार्थी हिरमुसतात. या अपेक्षाभंगाने अजिबात गांगरून न जाता आणि निराश न होता इतर अभ्यासक्रमांचा विचार केला तर ते विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. आज आम्ही अशाच काही करिअरच्या संधी सांगणार आहोत, यात सीईटीचा स्कोअर हा गौण आहे.बी.एस्सी.फिजिक्स, केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी, गणित, इलेक्ट्रानिक्स, आयटी, कम्प्युटर सायन्स...\nआकाशात पहायला मिळणार चंद्र-शनी एकत्र दर्शनाची पर्वणी\n१० जूनला पहाटे ५.१५ ते ५.३०च्या दरम्यान पूर्व क्षितिजावर मंगळ, गुरू आणि शुक्र या तीन ग्रहांचे दर्शन होईल. शुक्र तेजस्वी असल्याने तो चटकन दिसेल. एकदा शुक्र दिसला की त्याच्यावर ७ ते ८ अंशांवर बारीक आकाराचा मंगळ दिसेल. शुक्र, मंगळ यांना जोडणारी रेषा आणखी वर मंगळाच्या दिशेने वाढवल्यास २० अंशांवर ठळकपणे गुरू शोधता येईल.आपल्या सूर्य कुटुंबात उपग्रह खंडीभर असले तरी ग्रह मोजकेच आहेत. नुसत्या डोळ्यांनी ५ ग्रह दिसू शकतात. त्यापैकी बुध ग्रह सोडला तर इतर �� ग्रह म्हणजे गुरू, मंगळ आणि शुक्र पहाटे, तर शनी...\nपेट्रोलचे सारे ज्ञात साठे संपत चालले आहेत, याबाबत कोणाचेच दुमत नाही. त्यामुळे त्याच्या किमती कमी होण्याच्या शक्यता फारच कमी आहेत; पण पेट्रोलला स्वस्त पर्याय शोधले जात आहेत. काही वर्षांनंतर पेट्रोलविरहित एक नवी ऊर्जाप्रणाली स्थापन होण्याची शक्यता आहे; पण सध्या मिथेन हा नवा पर्याय शास्त्रज्ञांना दृष्टिपथात दिसतो आहे.एकदा पेट्रोलियम दरवाढ झालेली आहे आणि पुन्हा कधी पेट्रोल-डिझेल महागणार नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. नैसर्गिक तेल व वायू या दुर्मिळ होत चाललेल्या घटकांशी...\nफेसबुक, ऑर्कुट आणि विद्यार्थी\nकोटक महिंद्र बँकेची सध्याची प्रसिद्ध जाहिरात हमारे जमाने में, हम फेस टू फेस बात करते थे असे एक सिनियर सिटिझन कॉम्प्युटरवरून त्याच्या नातवाशी चॅटिंग करता करता सांगत आहे.आजच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यामध्ये सगळीच तरुणाई फेस टू फेसपेक्षा चॅट, एसएमएस आणि मिस कॉलच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे बघायला मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांवर असलेले दडपण लक्षात घेता ते करीत असलेली वेळेची बचत ही नक्कीच कौतुकास्पद आहे. किंबहुना अभ्यास करता करता किंवा अभ्यास झाल्यावर...\nही गोष्ट आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती, अध्यापक हेलन केलर हिची. तिच्या आत्मचरित्राचा अनुवाद शांताबाई शेळके यांनी केला आहे. हेलनचे आत्मचरित्र वाचले की, आपण परिस्थितीसमोर किती खचून जातो किंवा तिच्यापासून दूर पळतो याची प्रचीती येते.बुद्धिमान मुलगी... उत्सुक... सगळं जग समजून घ्यायला, पाहायला, शिकायला आणि अचानक एकेदिवशी एका जीवघेण्या दुखण्यात ती मूकबधिर व अंध होते अशी घटना घडल्यावर सामान्यत: काय होतं अशी घटना घडल्यावर सामान्यत: काय होतं ती मुलगी खचते, कोलमडते, तिचे जग अंधाराच्या गर्तेत जाते... पण ही मुलगी तशी नाही. तिचे डोळे...\nजॉब वॉच / 8 जून\nमिनिस्ट्री ऑफ सायन्समध्ये शास्त्रज्ञांच्या जागापदाचा वर्ग : क (६ जागा)वयोमर्यादा : ३५ वर्षांखालीलपदाचा वर्ग : ड (३ जागा)वयोमर्यादा : ४० वर्षांखालीलशैक्षणिक पात्रता : अॅग्रीकल्चर सायन्स किंवा नॅचरल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री/इंजिनिअरिंग, मेडिसिन किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : ३० जून २०११अधिक माहितीसाठी संपर्क : http://www.govtjobs.in/government/research/recruitment-of-scientist-in-ministry-of-sciene-technology/ फंडामेंटल रिसर्चपदे : सायंटिफिक आॅफिसर ( १ पद ओबीसीसाठी)पात्रता :...\n१० वी अथवा १२ वीनंतर करिअरच्या वाटा शोधणा-यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणाला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवितात. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र विभागांतर्गत असणाया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका (डिप्लोमा), पदवी (डिग्री) इ. प्रवेशांची प्रक्रिया राबविली जाते. याविषयीची संबंधित सर्व माहिती www.dte.org.in या संकेतस्थळावर दिलेली आहे. सुमारे ५० पेक्षा जास्त विद्याशाखा आहेत. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित विद्याशाखांमध्ये समाविष्ट असणाया विविध विषयांची माहिती...\nध्येय साध्य करण्याची किल्ली\nकंपनीच्या मीटिंगमध्ये अनेक वर्षांनी झालेली भेट, त्याचे व्यक्तिमत्त्व याची भुरळच पडली होती सुरेशवर. त्याचे विचारचक्र अजूनही चालू होते. तेच ते प्रश्न परत परत मनात रुंजी घालत होते. त्याबरोबरच एक विश्वास वाटत होता, होय, मला पश्नांची उत्तरे मिळतील. अनेक वर्षांनी भासलेली ती उणीव कुठे कमी पडलो मी ही विकासाची पहिली पायरी तर नव्हे ही विकासाची पहिली पायरी तर नव्हे एक उत्सुकता मात्र भरून राहिली होती मनात.जवळजवळ आठवडा असाच सरला. शनिवार दुपार. आज जरा कामातून मोकळीक होती. एक चहा घ्यावा म्हणून सुरेश कंपनीच्या कॅन्टीनमध्ये बसला होता....\nक... करिअरचा / ८ जून\nप्रश्न : जहाज बांधणीसाठी भारतात कोणकोणत्या शिपयार्डमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करण्यात येते तेथील प्रवेश पद्धतीची माहिती द्यावी तेथील प्रवेश पद्धतीची माहिती द्यावीजनार्दन पाटील, जालना रोडउत्तर : भारतात मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड, गोवा शिपयार्ड, गोवा, हिंदुस्तान शिपयर्ड, विशाखापट्टणम व गार्डेनकिट शिपबिल्डर्स, कोलकाता या चार कंपन्यांत मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी म्हणून भरती केली जाते.भारतातील बहुउत्पादनी, प्रमुख शिपयार्ड व संरक्षण मंत्रालयातील संस्था असून, जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, फॅब्रिकेशन तसेच...\nप्रत्येक ध्येयवेड्या तरुणाचे स्वप्न\nतयारीची सुरुवात नेमकी कधी, कशी करावी, असा मोठा यक्षप्रश्न उमेदवारांसमोर असतो. यूपीएससी करायचीच, अशी प्रखर भावना मनाशी असते; पण नेमका स्टार्ट कोठून घ्यायचा, याबाबतीत गोंधळ असतो. त्यातही भरीस भर स्पर्धा परीक्षांचा गंध नसलेली; पण मार्गदर्शनासाठी तत्पर असणारी मंडळी आयएएसची परीक्षा फार अवघड, ते मोठ्या वशिल्याचे काम, असे मोफत मार्गदर्शन करायला उपलब्ध असतात. असे चुकीचे मार्गदर्शन करून परीक्षेविषयी भीती व संभ्रम वाढण्याशिवाय दुसरे काहीच साध्य होत नाही. आता कुठेतरी आपल्या राज्यात सकारात्मक...\nताई, हा फॉर्म जरा भरून देता का मला इंग्रजी येत नाही. अशी विनंती करत थांबलेले (बँकेत) निवृत्त नागरिक पाहून आपण काय उत्तर द्याल मला इंग्रजी येत नाही. अशी विनंती करत थांबलेले (बँकेत) निवृत्त नागरिक पाहून आपण काय उत्तर द्याल Sorry, मला वेळ नाही, किंवा मला घाई आहे किंवा I am extremely sorry, I have to rush तुमचे उत्तर काही का असेना, भाषेच्या अज्ञानापोटी केविलवाणा झालेला तो चेहरा तुमच्या नक्कीच लक्षात राहणार. आपल्याला इंग्रजी येत नाही तर निदान आपल्या मुला-मुलींना इंग्रजी माध्यमात शिक्षण द्यावे, ही सामान्य माणसाची सामान्य इच्छा पुन्हा त्याच एका वेताळ प्रश्नावर येऊन लोंबकळते - इंग्रजी भाषा कशी शिकावी\nमन होई फुलांचे थवे, रंग हे नवे...मित्राच्या मोबाइलवर रिंगटोन वाजली आणि या गाण्याच्या वेल्हाळ चालीने लक्ष वेधून घेतलं. मग ती रिंगटोन त्याच्याकडून घेतली आणि पुन्हा पुन्हा ऐकली आणि त्या चालीचा आनंद घेतला. कोण आहे हा संगीतकार वेगळा दिसतोय. यावर मराठी छाप भावगीत स्टाइलचा फारसा प्रभाव दिसत नाही, असं मनात आलं. शोध घेतला तेव्हा कळलं, नीलेश मोहरीर. अगदी आत्ताच्या पिढीतला तरुण आहे हे कळल्यावर अधिक आनंद झाला.मग त्याची इतरही गाणी ऐकली तेव्हा जाणवू लागलं की, सध्या सुरू असलेल्या संगीताच्या...\nनर्सिंगच्या क्षेत्रात करिअरची संधी\nनर्सिंग हे क्षेत्र फक्त महिलांसाठी आहे, असा सर्वांचा समज आहे. वास्तविक पाहता महिलांप्रमाणे पुरुषही या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. नर्सेसना भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड मागणी आहे. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील हे करिअर पुरुषांनाही तेवढीच संधी देणारे आहे. या क्षेत्रात यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी पुढील अभ्यासक्रमांचा जरूर विचार करावा.पदवी अभ्यासक्रम- बी.एस्सी. (आॅनर्स-नर्सिंग)- बी.एस्सी. (नर्सिंग-पोस्ट सर्टिफिकेट)- जीएनएम (जनरल नर्सिंग अॅण्ड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-infog-bhima-koregaon-violence-sambhaji-bhide-sanman-morcha-all-over-maharashtra-5839417-NOR.html", "date_download": "2018-11-16T08:26:46Z", "digest": "sha1:CR24AWY36HUG5GN7BZAGUYJQTTZI7XUF", "length": 14228, "nlines": 174, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bhima Koregaon Violence Sambhaji Bhide Sanman Morcha All Over Maharashtra | भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यात लाखाे धारकरी रस्त्यावर; गुन्हे मागे घेण्याची मागणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यात लाखाे धारकरी रस्त्यावर; गुन्हे मागे घेण्याची मागणी\nचिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिड\nपुणे- चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नागपूर, नगर, अकाेला, अमरावती, बुलडाणा आदी शहरांतही अांदाेलन करुन प्रशासनाला निवेदन दिले.\nप्रकाश अांबेडकरांच्या ब्रेन मॅपिंगची मागणी\nपुण्यात ३१ डिसेंबर राेजी एल्गार परिषद झाली. त्याच्या नियाेजनात अनेक नक्षली संस्थांचा सहभाग हाेता हे तपासात समाेर अाले. तिथे भडकाऊ भाषणे देणाऱ्या उमर खालिद, जिग्नेश मेवानी, बी.जे.काेळसे पाटील यांच्यावर दंगल घडवून अाणल्याचे गुन्हे दाखल करावेत. नक्षलवादी विचारसणीच्या लाेकांशी प्रकाश अांबेडकर यांचे संबंध पाहता, या सर्व दंगलीच्या पूर्वनियाेजित कटात अांबेडकरांचासुद्धा सहभाग असावा. त्यामुळे त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संयाेजक प्रा.पराशर माेने यांनी केली अाहे.\nमाझ्या मुलास एवढ्या क्रूरतेने मारले की हाडही शिल्लक राहिले नाही\nविशिष्ट समाजाचा असल्याने अाणि शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घातल्याने काेरेगाव भीमा येथील दंगलीत माझ्या मुलाला क्रूरपणे मारण्यात अाले. त्याचे हाडसुद्धा शिल्लक राहिल�� नाही. त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दाेषींवर कारवाई हाेऊन त्यांना कठाेर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काेरेगावच्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे याची अाई जनाबाई फटांगडे यांनी अांदाेलनाच्या वेळी केली.\nमुख्य अाराेपीस अटक न केल्यास अांदाेलन : तेजस\nमृत राहुलचा भाऊ तेजस म्हणाला, ‘जे काेणी अाराेपी असतील त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. मात्र, अद्याप या प्रकरणातील मुख्य अाराेपींना अटक केल्याचे दिसत नाही. शासनाने त्यांना अटक करावी अाणि दाेषींवर याेग्य कारवाई करावी. अाराेपींना लवकर अटक न केल्यास अाम्हाला अांदाेलनासारखा मार्ग शाेधावा लागेल.’\nसांगली शहरात भिडेंच्या समर्थकांनी भव्य माेर्चा काढला हाेता. गुरुजींचे माेठमाेठे हाेर्डिंग घेतलेले समर्थक या माेर्चात सहभागी झाले हाेते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले.\nपुण्यात पाेलिसांनी माेर्चाला परवानगी नाकारली हाेती. त्यामुळे भिडे समर्थकांनी टिळक पुलाजवळील नदीपात्रात ठिय्या मांडला. भिडे व मिलिंद एकबाेटेंवरील\nगुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nसोलापूरात महामोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे यांना न्याय मिळालाच पाहिजे, देशभक्तांच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो, खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे तर काहींनी वारकरी टोपी परिधान केली होती.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांकडून 'क्लिन चिट'... पाहा मोर्चाचा व्हिडिओ...\nकोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यापूर्वीच त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंगळवारी विधानसभेत क्लीन चिट दिली. दरम्यान, अॅट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन घेता येईल, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केला आहे.\nभिडे गुरुजी यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची लायकी नाही, असे उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. वडीलधा���्या असणाऱ्या गुरुजींचे आणि कोरेगाव भीमा प्रकरणानंतर बोलणे झाले, त्यावेळी बोलत असताना गुरुजी रडले, असे उदयनराजे यांनी सांगितले.\nबछड्यांच्या मृत्यूनंतर संतापली रविना; म्हणाली..ह्यांना जंगल नष्ट करुन महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचेय\n13 निकषांच्या अाधारे सिद्ध झाले मराठ्यांचे मागासलेपण; आयोगाने तपासला शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक स्तर\nदोन तोतया सीबीआय अधिकार्‍यांच्या हातात बेड्या, एन्काउंटरची धमकी देऊन वसूल केली कोट्यवधींची खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8.html", "date_download": "2018-11-16T07:48:46Z", "digest": "sha1:D2YLKE7BUZIVMOLBXIS2KZ46DOPPE6XU", "length": 23203, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | वैद्यकीय प्रवेश : केंद्र सरकार अध्यादेश काढणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वैद्यकीय प्रवेश : केंद्र सरकार अध्यादेश काढणार\nवैद्यकीय प्रवेश : केंद्र सरकार अध्यादेश काढणार\nनवी दिल्ली, [१६ मे] – सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील एकाच प्रवेश परीक्षेच्या (नीट) माध्यमातून करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार सर्व राज्यांशी चर्चा करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.\nवैद्यकीय प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील एकाच प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत, याला महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विरोध आहे. किमान यावर्षी तरी हे प्रवेश राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार्‍या प्रवेश प��ीक्षांच्या माध्यमातून घेण्याची अनुमती द्यावी, अशी राज्य सरकारांची भूमिका आहे. या मुद्यावर देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी बोलावली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार केला नाही, तर केंद्र सरकारला यासंदर्भात अध्यादेश काढावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज राजधानी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडींनंतर या आशयाचे संकेत मिळाले आहेत.\nप्रत्येक राज्यातील शिक्षण मंडळ, त्यांचे अभ्यासक्रम वेगवेगळे आहे, राज्यांच्या भाषाही वेगळ्या आहेत, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, अशा परिस्थितीत वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या आणि भाषांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या नावावर एका व्यासपीठावर आणणे अन्यायकारक आहे. हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे. मात्र, यातून सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर मात्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. देशातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार यासंदर्भात अध्यादेश काढणार असल्याचे संकेतही जेटली यांनी यावेळी दिले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक राज्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे स्वत: अरुण जेटली यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (341 of 2453 articles)\nआरबीआय, अर्थमंत्रालय यांच्यात सौहार्दाचे संबंध: अर्थमंत्री\nनवी दिल्ली, [१६ मे] - बेरोजगारी आणि औद्योगिक विकासातील अडथळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुसर्‍या कारकीर्दीवर अनिश्‍चिततेची टांगती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-zp-ncp-35289", "date_download": "2018-11-16T07:52:19Z", "digest": "sha1:NZIQOOS4A4KYLCTWNIBCQYNUAE36KRTL", "length": 14642, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara zp NCP बारामतीच्या खलित्यात नाव कोणाचे? | eSakal", "raw_content": "\nबारामतीच्या खलित्यात नाव कोणाचे\nगुरुवार, 16 मार्च 2017\nसातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी रा��्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सोमवारी (ता. 20) जिल्हा बॅंकेत होणार आहे. यात सर्वानुमते चर्चा करून दोघांची नावे खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना कळविली जातील. त्यातून एकाच्या नावाचा खलिता बारामतीहून मंगळवारी (ता. 21) येईल. अद्यापपर्यंत तरी फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.\nसातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सोमवारी (ता. 20) जिल्हा बॅंकेत होणार आहे. यात सर्वानुमते चर्चा करून दोघांची नावे खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना कळविली जातील. त्यातून एकाच्या नावाचा खलिता बारामतीहून मंगळवारी (ता. 21) येईल. अद्यापपर्यंत तरी फलटणचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी येत्या मंगळवारी (ता. 21) होत आहेत. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचाच होणार हे निश्‍चित असले, तरी अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. फलटणच्या निंबाळकर घराण्याचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना पहिल्यांदाच अध्यक्ष होण्याची संधी आली आहे. त्यामुळे त्यांचे नाव निश्‍चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर इतर आमदारांशी चर्चा करून निर्णय घेतील; पण काही आमदारांनी एकाच घरात दोन लाल दिवे कशासाठी, पक्षाचा आमदार नसलेल्या मतदारसंघात अध्यक्षपदाची संधी द्यावी, असे फाटे फोडण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक इच्छुक आपापल्या आमदारांकडे अध्यक्ष पदासाठी हटून बसला आहे. हा हट्ट पूर्ण करण्यासाठी आमदारांची मुंबईत रामराजेंसोबत एक दोन दिवसांत बैठक होईल. सध्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सर्व जण व्यस्त असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे नाव निश्‍चित करण्यासाठी बैठकच होऊ शकलेली नाही. येत्या एक दोन दिवसांत मुंबईतच बैठक उरकून काही तरी निर्णय घेण्याच्या तयारीत आमदार आहेत. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. काही इच्छुक सदस्यही मुंबईकडे डोळे लावून बसले आहेत. सोमवारी (ता. 20) साताऱ्यात होणाऱ्या बैठकीत अध्यक्षपदासाठ��� दोन व उपाध्यक्ष पदासाठी दोन सदस्यांची नावे अजित पवारांना कळवली जातील. त्यातून प्रत्येकी एक नाव बारामतीहून निश्‍चित होऊन निवडी दिवशी तासभर आधी कळविले जाईल. त्यामुळे बारामतीच्या खलित्यात आपलेच नाव यावे, यासाठी इच्छुकांना झुंजावे लागणार आहे.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43598", "date_download": "2018-11-16T07:53:05Z", "digest": "sha1:3IE7HKSYKA5F6DPLLPPKTN47TO5FEFQO", "length": 42898, "nlines": 160, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माध्यमांच्या प्रगतीचा प्रवा��� | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनिमिष सोनार in जनातलं, मनातलं\n(सूचना: हा लेख लिहितांना मी वापरलेली नावे किंवा वर्ष/साल मला उत्स्फूर्तपणे लेख लिहितांना जशी आठवली, सुचली तशी लिहिली आहेत. मुद्दाम त्यात अचूकपणा येण्यासाठी आणि नावांमध्ये आणखी भर घालण्यासाठी गुगलवर मी काहीही सर्च केलेले नाही नाहीतर त्यात कृत्रिमपणा आला असता. म्हणून कदाचित एखादे वर्ष किंवा कार्यक्रमाचे नाव इकडे तिकडे, पुढे मागे होऊ शकते, याची नोंद घ्यावी उल्लेख केलेल्या माध्यमातली काही नावे, त्यावर मी व्यक्त केलेली मते आणि आवड नावड या माझ्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी उल्लेख केलेल्या माध्यमातली काही नावे, त्यावर मी व्यक्त केलेली मते आणि आवड नावड या माझ्या वैयक्तिक आहेत याची नोंद घ्यावी येथे \"माध्यमे\" म्हणजे \"प्रसार, संवाद, मनोरंजन, ज्ञान\" माध्यमे आणि \"माहिती साठवण्याची आणि पाठवण्याची\" माध्यमे असे मी गृहीत धरले आहे येथे \"माध्यमे\" म्हणजे \"प्रसार, संवाद, मनोरंजन, ज्ञान\" माध्यमे आणि \"माहिती साठवण्याची आणि पाठवण्याची\" माध्यमे असे मी गृहीत धरले आहे अर्थ मराठी २०१८ दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे)\nमाझ्या मते \"माध्यमे\" म्हणजे त्या सगळ्या गोष्टी, ज्या फक्त बातम्याच नाही तर नवनवीन विचारांचा, कल्पनांचा आणि ज्ञानाचा सुध्दा सगळीकडे प्रसार करतात आणि त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सहाय्य करतात ज्याद्वारे समाजाची वैचारिक जडणघडण होत जाते. मग ती पुस्तके मासिके साप्ताहिके वर्तमानपत्रे असोत किंवा विविध टिव्ही चॅनल्स, चित्रपट, मालिका असोत किंवा मग पत्र, तार, लँडलाईन फोन, मोबाईल फोन, सोशल मीडिया असो काही वेळेस प्रसारमाध्यमे आणि संवादमाध्यमे यांच्यातील सीमारेषा पुसट होऊन जाते. या सगळ्या माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच माझ्या लेखन, वाचनाचा तसेच इतर छंदांचा प्रवासही\nमला तो काळ आठवतो जेव्हा मी जळगाव जिल्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळे नावाच्या खेड्या�� राहात होतो आणि शाळेत शिकत होतो. 1989 साली एके सकाळी आमच्या सायकलवरून येणाऱ्या पेपरवाल्याने नेहमीच्या वर्तमानपत्रासोबत एक नवीन मासिक टाकलं, \"चित्रलेखा\" नावाचं माझ्या बाबांनी त्यांना विचारलं, \"हे काय नवीन टाकलं माझ्या बाबांनी त्यांना विचारलं, \"हे काय नवीन टाकलं\" सायकलवरून जाता जाता जात उंचावून तो म्हणाला, \"सर, वाचून बघा, नवीन साप्ताहिक सुरू झालंय\" सायकलवरून जाता जाता जात उंचावून तो म्हणाला, \"सर, वाचून बघा, नवीन साप्ताहिक सुरू झालंय\" पुस्तक घरात पडल्या पडल्या मी हातात उचललं. सर्वच पानं गुळगुळीत असलेले पहिलेच मराठी साप्ताहिक मी बघत होतो. मी त्या पुस्तकाच्या पानांचा सवयीप्रमाणे वास घेतला. पाचच मिनिटांत बाबांना म्हणालो, \"बाबा, आपण लावायचं का हे मासिक नेहमी करता\" पुस्तक घरात पडल्या पडल्या मी हातात उचललं. सर्वच पानं गुळगुळीत असलेले पहिलेच मराठी साप्ताहिक मी बघत होतो. मी त्या पुस्तकाच्या पानांचा सवयीप्रमाणे वास घेतला. पाचच मिनिटांत बाबांना म्हणालो, \"बाबा, आपण लावायचं का हे मासिक नेहमी करता\" बाबा हो म्हणाले कारण माझी वाचनाची आवड त्यांना माहीत होती. मुखपृष्ठावर बहिरी ससाण्याचे चित्र होते आणि किंमत होती 3 रुपये\nमग तेव्हापासून चित्रलेखा वाचनाची सवय झाली. चित्रलेखाने पहिल्याच अंकापासून वेगळेपणा जपलं. त्यातले मोजके पण प्रवाही भाषेत लिहिलेले लेख वाचनीय असायचे. \"प्रभात पुष्प\" पासून तर शेवटच्या \"मसाला पान\"पर्यंत \"मसाला पान\" वरच्या बातम्या आणि शेवटी तळाशी वेलची सदरातील भन्नाट सुविचार हे सगळेच अफलातून वाचनानुभव द्यायला लागले. लोकप्रभाही छान साप्ताहिक \"मसाला पान\" वरच्या बातम्या आणि शेवटी तळाशी वेलची सदरातील भन्नाट सुविचार हे सगळेच अफलातून वाचनानुभव द्यायला लागले. लोकप्रभाही छान साप्ताहिक त्यात लेखांची संख्या जास्त आणि भरगच्च मजकूर असायचा. दोन्ही साप्ताहिके छान\nकालांतराने मग साप्ताहिक सकाळ, मार्मिक वगैरे आणि नंतर नंतर कॉलेज जीवन सुरू झाल्यापासून इंडिया टुडे, आऊटलुक अशा इंग्रजी मासिकांची ओळख झाली. 1995 ला दोन महिन्यांसाठी पुण्यात बारावीचे जोग क्लासेस केले तेव्हा पुण्यात सगळीकडे सकाळ पेपर प्रसिद्ध होता आणि चिंटू सुद्धा खूप लोकप्रिय होते. तसेच त्या काळापासून आजपर्यंत पुण्यात अमूलचे व्यंगचित्र असलेले पोस्टर्ससुद्धा लोक आवर्��ून वाचतात. मात्र आमच्या गावाकडे तेव्हा \"सकाळ\"ची एवढी चलती नव्हती. आमच्याकडे लोकमत जास्त प्रसिद्ध होता. (अधून मधून \"गांवकरी\" यायचा. एक अतिशय वेगळाच पेपर वाटायचा मला तो) आज पुण्यात रहात असल्याने सकाळ, प्रभात, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता (जो माझ्या मते डोंबिवलीत जास्त लोकप्रिय आहे), पुण्य नगरी, सामना, संध्यानंद, नवा काळ वगैरे सारखी वर्तमानपत्रे वाचायला मिळायला लागली. मुंबईत नोकरीला असतांना, टाईम्स तसेच मिड डे हा उभ्या आकाराचा (टॅब्लॉईड) पेपर मी नियमित वाचायचो. लोकल ट्रेन मध्ये ही लोक हा पेपर वाचायचे पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. तसेच कधी कधी आफ्टरनून, मुंबई चौफेर असे पेपर बदल म्हणून वाचायचो. काही पेपर माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुंबईत मिळायचे जसे फ्री प्रेस जर्नल, दि एशियन एज, नवशक्ती वगैरे.\nत्या काळी आमच्या गावी दर शनिवारी लोकमत सोबत \"चित्रगंधा\" पुरवणी यायची आणि सोबतच \"लोकमत कॉमिक्स\" यायचे. त्यासाठी तर मी शनिवारची सकाळची शाळा कधी सुटेल आणि मी घरी जाऊन दोन्ही गोष्टी वाचेल असे मला होऊन जायचे. लोकमत कॉमिक्सच्या शेवटच्या पानावर \"फँटम\" या (अनेकांना फारशा न आवडणाऱ्या पण मला आवडणाऱ्या) सुपरहिरोचे मराठीत डब केलेले (भाषांतरित) क्रमशः कॉमिक्स छापले जायचे. आजच्या भाषेत ग्राफिक नॉव्हेल. ते मला भयंकर आवडायचे.लोकमत कॉमिक्स चा स्वतःचा असा एक गुप्तहेर होता पण त्याचे नाव आता आठवत नाही. त्या काळात दूरदर्शनवर महाभारत लागायचे त्याचा इत्यंभूत शूटिंग रिपोर्ट चित्रगंधा पुरवणी द्यायची. अधून मधून अमर चित्रकथा वाचायचो. त्याही काळात लोकमत गुरुवारच्या धूम नावाच्या पुरवणीत त्या काळच्या मानाने बोल्ड विषय असलेले लेख छापायचा. बाबांनी मला आणखी एक मासिक पोस्टाने लाऊन दिले होते: प्रगत विज्ञान, पण कालांतराने ते बंद पडले. चित्रलेखाचे \"जी\" हे सिनेक्षेत्रावर असलेले मासिक सुद्धा छान होते पण ते का बंद पडले काय माहिती\n\"लोकमत कॉमिक्स\" मध्ये वेगळ्याच प्रकारची अनिल मंडले यांची चित्रे बघायला मिळायची जी कुणातरी इंग्रजी चित्रकारासारखी (बहुदा मारिओ मिरांडा) होती नंतर कळले. लोकमत कॉमिक्समध्ये सुध्दा अनेक पौराणिक, ऐतिहासिक कथा असलेले जसे चाणक्य, महाभारत, रामायण यावर कॉमिक्स छापले जायचे. मला त्यामुळे ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टींची आवड निर्माण झाली आणि त���यात भर पडली ती माझ्या आजोबांनी (आईचे वडील) आम्हा सर्व मावस भावांसाठी \"चांदोबा\" ची वर्गणी भरली होती त्यामुळे माझ्यासाठी ती एक पर्वणीच ठरली. तेव्हा चांदोबातली चित्रे काय सुरेख आणि अवर्णनीय होती माझ्यासाठी ती एक पर्वणीच ठरली. तेव्हा चांदोबातली चित्रे काय सुरेख आणि अवर्णनीय होती त्यातले विक्रम वेताळ तर पंचवीस कथांना कधीच पार करून गेले. वेताळ \"पंचविशी\" न होता दोघांनी मिळून चांदोबात कायम बस्तान बसवले. जणू काही \"वेताळाच्या\" अमर्यादित कथांचा तो जणू काही एक \"विक्रमच\" प्रस्थापित झाला होता. त्या वेळेस किशोर, कुमार, ठकठक, अमृत ही मासिकंसुद्धा मी वाचायचो. \"अमृत\" म्हणजे \"रिडर्स डायजेस्ट\" चे भारतीयीकरण\nमामांच्या गावी (आमच्या गावाच्या तुलनेत शहर) फैजपूर येथे (1993/94) 11वी आणि 12वी सायन्स शिकायला गेल्यानंतर बस स्टँडवर आणि तिथल्या लायब्ररीत विविध पुस्तके, मासिके आणि साप्ताहिके दिसायला लागली आणि वाचायला मिळत गेली. इंद्रजाल कॉमिक्स, राज कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स (चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी) वगैरे साठी आम्ही अक्षरशः नंबर लावायचो. इंद्रजाल मध्येही फँटम होताच, मॅड्रेक होता तसेच फ्लॅश गॉर्डन, फौलादी सिंग होते. लायब्ररीत आणि (सगळी भावंडं मामेभाऊ, मावस भाऊ मिळून) घरीसुद्धा माझे मामा डिस्नेची डोनाल्ड डकची कॉमिक्स आणत त्यामुळे परदेशी कॉमिक्सची ओळख झाली.\nमाझे ड्राईंग चांगले असल्याने आणि वाचनामुळे लेखनाची आवड सुध्दा निर्माण झाली आणि मी अनेक कॉमिक्स स्वतः सुध्दा बनवू लागलो. अनेक व्यंगचित्रे बनवू लागलो. काही छापूनही आलीत. आम्ही कितीही घरे बदलली तरीही त्या ड्राईंग आणि लेखनाच्या वह्या आई नेहमी एका अल्युमिनियमच्या पेटीत सुरक्षित सांभाळून ठेवत होती. बारावीत असताना 1994 साली तर मी एक सायन्स फिक्शन कादंबरी सहज म्हणून लिहून काढली होती पण ती वही माझ्याकडून हरवली. तशीच काहीशी कथा काही वर्षांपूर्वी आलेल्या हॉलिवूडच्या \"इंटरस्टेलार\" चित्रपटाची होती.\nगेल्या सहस्त्रकाच्या शेवटी शेवटी मुंबईत असतांना म.टा. आणि नव शक्ती मध्ये माझे लेख छापून यायचे. एकदा तर मराठी चित्रपटाच्या सासू सुनेच्या त्याच विषयांना कंटाळून मी म.टा. मध्ये लिहिलेल्या टीकात्मक लेखाला प्रदीप फाळके यांनी जोरदार प्रत्युत्तर देणारा लेख पुढच्या आठवड्यात दिला होता. आता मात्र मराठी सिनेमा अतिशय वेगव���गळे विषय हाताळतो आहे यात वाद नाही.\nमामांकडे ज्युनिअर कॉलेज शिकत (1993/94) साल असतांना मला मामेभावकडून परदेशातील काही अनुवादित कादंबऱ्यांच्या जगाची ओळख झाली जसे डायरी ऑफ ऍन फ्रॅंक, नॉट विदाऊट माय डॉटर, गॉडफादर, बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य वगैरे. नंतर हळूहळू सुहास शिरवळकर, पु.ल. वगैरे अनके लेखकांची पुस्तके वाचली. नंतर नंतर सिडनी शेल्डन आणि इतर इंग्रजी लेखकांच्या कादंबऱ्या इंग्रजीतून मी वाचत असतो तसेच मी करत असलेल्या जॉबच्या अनुषंगाने लीडरशिप आणि मॅनेजमेंटवर सुद्धा अनेक पुस्तके वाचली. तसेच पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर सुद्धा\n1993 च्या सुमारास माझ्या एका मावसभावाने मला आम्ही सुटीत लहानपणी मामाच्या गावी भेटत असू त्यावेळेस \"पेन फ्रेंड\" ही संकल्पना सांगितली. IYS म्हणजे इंटरनॅशनल युथ सर्व्हिस ही संस्था जगभरातील पेन फ्रेंडशिप (पत्रमैत्री) करू इच्छिणाऱ्या मुलांकडून फक्त 35 रुपयात (त्यावेळच्या) एक फॉर्म भरून घ्यायची ज्यात आपली प्राथमिक माहिती, आपला देश, आवडी निवडी आणि ज्या देशाचा आपल्याला पेन फ्रेंड हवा आहे त्याचे नाव लिहायचे आणि मग काही दिवसांनी IYS कडून आपल्याला आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेला एका परदेशातील मुला/मुलीचा पोस्टल एड्रेस मिळायचा (आणि त्याला/तिला आपला). मग आपण आंतरदेशीय पत्राद्वारे व्यवहार सुरू करायचा. एकमेकांच्या देशाविषयी लिहायचे. एक वेगळाच अनुभव होता हा माझ्या दिलेल्या अनेक देशांच्या चॉईसपैकी माझी सर्वात पहिली पेन फ्रेंड मला इटली देशातील मिळाली. तिचे नाव होते- गायडा ग्यूरियोला. दोनेक वर्षे पत्रव्यवहार चालला मग मी इंजिनियरींग कॉलेजला गेल्यानंतर कालांतराने बंद पडला. मग माझे इंजिनियरींग झाल्यानंतर इंटरनेटचा प्रसार झाला, हॉट मेल, याहू मेल, याहू मेसेंजर आले, ऑर्कुट आले, मग फेसबुकमुळे ऑर्कुट बंद पडले. मग ढीगभर सोशल मीडिया साईट्स आणि ऍप्स येऊन \"सोशल प्रसार क्रांती\" झाली. पण तरीही ही माझी पत्रमैत्रीण मला अजूनही कुठे सापडत नाही आहे. मात्र तिचे हस्ताक्षरातील सगळे पत्र अजूनही माझेकडे आहेत.\nदूरदर्शन वगैरेचा प्रसार होण्यापूर्वी रेडीओ हे महत्त्वाचे प्रसार माध्यम होते. मात्र रेडिओलासुद्धा एफ एम मुळे आज चांगले दिवस आले आहेत. आमच्या गावात सर्वप्रथम रंगीत टीव्ही आला तो गावच्या सरपंचांकडे 1984 साली जेव्हा इंदिरा गांधी यांची ह��्या झाली होती तेव्हा मला आठवतं की त्यांनी घराबाहेर तो टीव्ही ठेऊन दिला होता आणि त्या संदर्भातील बातम्यांचे थेट प्रक्षेपण बघायला अख्खा गाव तेथे लोटला होता. 1992 पर्यंत फक्त दूरदर्शन आणि सह्याद्री होते. काही केबल चालक त्या काळातही ओरिजिनल परदेशातील \"स्टार टीव्ही\" दाखवायचे, ज्यावर \"क्रिस्टल मेझ\" नावाचा कार्यक्रम मी बघायचो. पण मी ऐकलं की ते नंतर बंद करण्यात आलं म्हणे\nदूरदर्शनवर रविवारी रामायण महाभारत चाणक्य तसेच डक टेल्स, टेल्स स्पिन आणि इतर दिवशी ये जो है जिंदगी, देख भाई देख, चित्रहार, स्ट्रीट हॉक, सिग्मा, गोट्या, सुपर सिक्स, एक शून्य शून्य, परमवीर, शांती, चित्रगीत, द्विधाता, झोपी गेलेला जागा झाला, साप्ताहिकी, व्योमकेश बक्षी, किले का रहस्य, जंगल बुक, नुक्कड, सुरभि, भारत एक खोज, मुजरीम हाजीर है, हमलोग, एक आकाश संपलं अशा सिरीयल लागायच्या. आता अशा सिरियल्स पुन्हा होणार नाहीत. त्यावेळेस फक्त तेरा भागांची साप्ताहिक मालिका असायची पण आता मालिका वर्षानुवर्षे चालतात. धार्मिक आणि ऐतिहासिक मालिकांची आवड आणि प्रेक्षकवर्ग तेव्हाही होते आणि आताही आहेत, पण आता विविध सॉफ्टवेअरमुळे स्पेशल इफेक्ट्स देणे शक्य झाल्याने त्या सिरीयल आता आवर्जून बघव्याशा वाटतात.\n2 ऑक्टोबर 1992 ला झी टीव्ही सुरू झाला आणि टीव्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल व्ह्यायला सुरुवात झाली. फिलिप्स टॉप टेन, झी हॉरर शो, साप सीडी, बोले तारे, तारा (अति दीर्घ सिरीयल), सिनेमाचे ट्रेलर्स असलेला झलक असे कार्यक्रम लागायचे. झी टीव्हीने टीव्ही क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला. मग कालांतराने रोज रात्री दहा वाजता झी टिव्हीने बातम्या सुरू केल्या. भारतातील पहिल्या खासगी बातम्या सुरू करण्याचा मान झी टीव्हीलाच जातो. मराठीत पहिले चोवीस तास खासगी चॅनेल \"अल्फा मराठी\" तसेच चोवीस तास सिनेमा दाखवणारा \"झी सिनेमा\" वगैरे हे सर्वप्रथम झीनेच आणले.\nसोनी हे चॅनल बोल्ड विषय असलेल्या कार्यक्रमांची निर्मीती करण्यात ट्रेंड सेंटर ठरलं. (\"जस्ट मोहब्बत\" ही सिरीयल मला चांगलीच लक्षात आहे आणि अगदी अलीकडची \"ये उन दिनो की बात है\"). सोनीने अनेक परदेशी सिरीयल 1997, 1998 च्या काळात हिंदीत डब करून आणल्या, जसे \"आय ड्रीम ऑफ जिनी\" आणि इतर काही बोल्ड थीम असलेल्या सिरियल्स) तसेच \"थोडा है थोडे की जरुरत है\" ही अतिशय छान मालिका सोनीने दिली जात ���चिन खेडेकरची छान भूमिका होती आणि अगदी अलीकडची \"कुछ रंग प्यार के ऐसे भी\" ही सुद्धा अशीच छान कौटुंबिक मालिका. सोनीने मात्र मराठी चॅनेल काढायला खूप उशीर केला म्हणजे 19 ऑगस्ट 2018\nझीने सुध्दा त्या काळात रात्री दहा वाजता थोडीशी बोल्ड \"हसरतें\" ही विवाहबाह्य संबंधांवर सिरीयल आणली होती (1995 सालाच्या आसपास बहुतेक) ज्यात माझा आवडता कलाकार \"हर्ष छाया\" होता पण त्याच्या ऑफिसातील त्याच्या सहकारी स्त्रीचे काम करणाऱ्या कलाकाराचे नाव आता आठवत नाही.\nमग नंतर नंतर चोवीस तास बातम्या, चोवीस तास गाणे आणि चोवीस तास इतर बरंच काही दाखवणाऱ्या वाहिन्यांचा पूर आला. पण एबीसीडी मधल्या शेवटचे अक्षर (Z) वापरून सर्वात पुढे राहिली आणि बऱ्याच गोष्टींची सुरुवात करणारी ठरली. फक्त आता चोवीस तास हॉरर चॅनेल निघायचे बाकी आहे.\nमाहिती साठवण्याची माध्यमे पण वेगाने बदलत गेली. त्या काळात ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेट्स मिळायच्या.ऑडिओ कॅसेट्स मध्ये साईड A आणि B ला वेगवेगळ्या चित्रपटांची गाणी असायची. 40 ते 50 रुपयाला नवीन चित्रपटाची गाण्याची कॅसेट मिळायची. बाबांना गाणी ऐकण्याची फार आवड असल्याने ते नेहमी नवनवीन कॅसेट्स आणत. मग कालांतराने सीडी, डीव्हीडी आणि मग पेन ड्राइव्ह आणि आता तर मोबाईलच्या मेमरी कार्ड मध्ये हजारों गाणी (किंवा डझनभर सिनेमे) साठवता येतात. त्याही पुढे जाऊन आता तर मोबाईल मध्ये ऑनलाईन अँप्सद्वारे ऑनलाईन हवी ती गाणी शोधून ऐकता येतात. साठवण्याची गरज संपली. स्पीकर्समध्ये वायर जाऊन वायरलेस ब्लुटूथ स्पीकर, हेडफोन्स, इयर फोन्स आले.\nअशीच काहीशी प्रगती संवाद माध्यामांची झाली. 1997 च्या आसपास मी इंजिनियरींगला होतो त्यावेळेस एसटीडी बूथची चालती होती. माझी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियरींग शाखा असूनही त्यावेळेस फक्त सेलफोन टेक्नॉंलॉजीवर आम्हाला एकच चॅप्टर होते कारण नुकतेच भारताचे मोबाईलच्या आगमनाची चाहूल लागली होती, पण सुरुवात झाली नव्हती. बाकी आम्हाला अँटेना, रेडिओ, टीव्ही (पिक्चर ट्यूबवाला) यांचा सगळा अभ्यास होता. आता तर एलसीडी, एलईडी टीव्ही आले. सिग्नल प्रक्षेपण (ट्रान्समिशन) आणि रिसीप्शनची पद्धत तीच. पूर्वी जागोजागी एंटेना, मग छोट्या केबल टीव्हीच्या डिश दिसायच्या मग सॅटेलाईट टीव्ही (आणि सिनेमा सुद्धा) आले आणि आता घरोघरी पर्सनल डिश टीव्ही दिसतात. आता तर इंटरनेट टीव्ही आला आणि सिरियल्स सुद्धा ऑनलाईन झाल्या. त्या आता \"वेब सिरीज\" झाल्या. चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांची गरजच उरली नाही. मोबाईल कॅमेरामुळे अनेक हौशी लोकं स्वतः शॉर्ट फिल्म्स बनवून युट्यूब वर अपलोड करत आहेत. त्या फिल्म्ससुद्धा लोकप्रिय होत आहेत. या सगळ्या माध्यमांच्या प्रवासात आणि प्रगतीत काही नवनवीन व्यवसाय जोमाने फोफावले (उदा. सायबर कॅफे) तर काही व्यवसाय बुडालेसुद्धा या सगळ्या माध्यमांना मात्र जाहिरातींनी नेहमीच काबीज केले. आज (आणि पूर्वीही) असे कोणतेही माध्यम नाही ज्याद्वारे जाहिरातीचा प्रसार होत नाही. किंबहुना \"जाहिराती\" ह्या प्रत्येक माध्यमाचा जणू काही अविभाज्य घटकच (आणि त्या माध्यमांतून कमाई करण्यासाठी \"गरजसुद्धा\") झाल्यात\nमोबाईल फोनबद्दल सांगायचे झाल्यास सुरुवातीला नोकियाचे साधे मोबाईल आले. त्यात मोनोफोनीक, पॉलिफोनीक रिंगटोन, मग स्मार्ट फोन्स आले. त्यात कोणतेही mp3 गाणे कट करून रिंगटोन वापरता यायला लागला. ब्लुटूथ आले. इन्फ्रारेड आले ज्याद्वारे मोबाईल फोनचा वापर टीव्हीचे रिमोट कंट्रोल म्हणून करता यायला लागला. मग वाय फाय आले. डाटा साठवता यायला लागला. डाटा साठवण्याचे माध्यम बदलत गेले. मग विविध मोबाईल ऑपरेटर टेलिकॉम कंपन्या आल्या आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली मग मोबाईल मध्ये इंटरनेट आले, त्यातील 2G, 3G, 4G आणि आता 5G येणार. आता तर रोज नवीन तंत्रज्ञान येत असतं.\nया सगळ्या माध्यमांच्या बदलत जाणाऱ्या स्वरूपासोबत माझ्या लेखन, वाचन, चित्रपट, संगीत, चित्रकला या छंदांचेही व्यक्त होण्याच्या, लोकांपर्यंत ते पोहोचण्याच्या आणि ते साठवून ठेवण्याच्या पद्धतीत बदल होत गेले\nया सगळ्या माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास हा असाच सुरू राहणार आहे. या प्रवासात आणखी पुढे काय काय स्टेशन्स येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे\nया सगळ्या माध्यमांच्या प्रगतीचा प्रवास हा असाच सुरू राहणार आहे.\n\"या प्रवासात आणखी पुढे काय काय स्टेशन्स येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे\nएकच गोष्ट परत परत लोकांना ऐकवत रहा हा मुलभूत नियम मात्र राहणारच.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्य��ची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-16T08:16:44Z", "digest": "sha1:JAVFPVKG44KG4MT7XREQHSCRZ3EZJE5Z", "length": 9559, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इराण बनला भारताला कच्चे तेल पुरवणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news इराण बनला भारताला कच्चे तेल पुरवणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश\nइराण बनला भारताला कच्चे तेल पुरवणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश\nतेहरान (इराण) – भारताला कच्चे तेल पुरवणारा इराण हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. सात वर्षांनतर इराणने पुन्हा एकदा आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे.\nएकीकडे अमेरिका इराणवर अनेक प्रकारचे निर्बंध घालत आहे, तर तेल निर्यातीबाबत इराण अनेक आकर्षक योजना सादर करत आहे. आणि अशा योजनांचा भारतीय कंपन्या पुरेपूर फायदा घेत आहेत. अमेरिकेने इराणवर घातलेले निर्बंध नोव्हेंबर महिन्यापासून प्रभावी होत आहेत.\nचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत्‌ भारतीय तेल कंपन्यांनी सौदी अरबपेक्षाही इराणकडून अधिक कच्चे तेल आयात केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. त्यामुळे भारताला कच्च्या ���ेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये सौदी अरब तिसऱ्या स्थानावर गेला आहे.\nइराणकडून भारताने 56.70 लाख टन कच्चे तेल आयात केले. भारताने इराणकडील कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे बंद करावी यासाठी अमेरिकेचा भारतावर दबाव वाढता आहे. मात्र त्यासाठी पुरेसा वेळ असल्याचे इंड्‌स्ट्रीचे म्हणणे आहे. डेडलाईनपूर्वी इराणकडील आयात कमी करून दुसरे स्रोत शोधता येणार आहेत.\nअमेरिकेची शांती योजना बिनबुडाची – पॅलेस्टाईन\nरवांडा : भारत-चीन शीतयुद्धाचे एक कारण\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/election-commission-declares-dates-punjab-goa-manipur-and-uttarakhand-polls-24375", "date_download": "2018-11-16T07:59:31Z", "digest": "sha1:BM2WTSLSPRIMTNI5DWGK44K2NSXY6OLA", "length": 17074, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Commission declares dates for UP, Punjab, Goa, Manipur and Uttarakhand polls पाच राज्यांत फेब्रुवारीत निवडणुकांची रणधुमाळी | eSakal", "raw_content": "\nपाच राज्यांत फेब्रुवारीत निवडणुकांची रणधुमाळी\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूकांची रणधुमाळी उडणार असून, निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा आज (बुधवार) जाहिर केल्या. पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला (शनिवार) होणार आहे.\nनवी दिल्ली- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूकांची रणधुमाळी उडणार असून, निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा आज (बुधवार) जाहिर केल्या. पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला (शनिवार) होणार आहे.\nउत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये मतदान होणार आहे. गोवा, पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान होत असून 4 मार्चला पहिला टप्पा (38 जागा) तर 8 मार्चला दुसरा टप्पा असणार आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पाच राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून, सुमारे 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार असून, सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार आहेत. शिवाय, त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी माहिती पुस्तक देण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाचे नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nउत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे.\nउत्तर प्रदेश सात टप्प्यांमध्ये मतदान\nपहिला टप्प्याचं मतदान 11 फेब्रुवारीला\nदुसरा टप्प्याचं मतदान 15 फेब्रुवारीला\nतिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 फेब्रुवारीला मतदान\nचौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारीला मतदान\nपाचव्या टप्प्याचं मतदान 27 फेब्रुवारीला\nसहाव्या टप्प्याचं मतदान 4 मार्चला\nसातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 08 मार्चला मतदान\nगोवा, पंजाब - 4 फेब्रुवारी\nउत्तराखंड - 15 फेब्रुवारी\nमणिपू�� - 4 व 8 मार्च मतदान (दोन टप्प्यात)\nउत्तर प्रदेश- सात टप्प्यांमध्ये मतदान\nगोवा निवडणूक : अर्ज भरण्याचा दिवस 11 जानेवारी, अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस 18 जानेवारी, पडताळणी 19 जानेवारी, 4 फेब्रुवारीला मतदान\nउत्तर प्रदेश- 403 जागा\n(एकूण 619 जागांपैकी 133 जागांवर अनुसुचित)\nपाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार आहे.\nमहिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार\nसर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार\nस्लिपवर मतदारांचे छायाचित्र असणार\nपाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू\nव्होटिंग मशिनवर उमेदवाराचा फोटो असणार\nप्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करता येणार नाही\nप्रचारासाठी रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरला बंदी, पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देखरेखीचे आदेश\nउत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड- उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा - 28 लाख, तर गोवा आणि मणिपूर 20 लाख खर्च करता येणार\nउमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक\nकाळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार\nनिवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी\nप्रचारासाठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या जाहिराती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरल्या जातील\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-backward-poverty-line-farmers-get-low-cost-meal-102267", "date_download": "2018-11-16T07:47:57Z", "digest": "sha1:SZVA3XCY6HSD3IMC3KMSJVPJZKCOJ2KN", "length": 12286, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Mumbai News Backward Poverty Line Farmers Get Low Cost Meal दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्तात धान्य ; 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा | eSakal", "raw_content": "\nदारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्तात धान्य ; 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा\nरविवार, 11 मार्च 2018\nराज्यातील 14 जिल्ह्यांतील दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्त अन्नधान्याचा लाभ घेता येणार आहे. तांदूळ आणि गहू शिधा केंद्रावर देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.\nमुंबई : राज्यातील 14 जिल्ह्यांतील दारिद्य्र रेषेवरील शेतकऱ्यांना स्वस्त अन्नधान्याचा लाभ घेता येणार आहे. तांदूळ आणि गहू शिधा केंद्रावर देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी 922 कोटींची आर्थिक तरतूदही केली आहे. राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या अन्नधान्याचा लाभ घेता येईल.\nराज्यातील औरंगाबाद, नागपूर, अमरावती या तीन विभागांतर्गत शेतकरी या एपीएल योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. एपीएल योजनेचे अधिक लाभार्थी या तीन विभागांत असल्याने ही योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. तांदूळ प्रति किलो दोन, तर गहू प्रति किलो तीन रुपयांनी एपीएल ग्राहकांना शिधापत्रिकेवर देण्यात येणार आहे.\nअन्न नागरी पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे. त्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 5 कोटी 41 लाखांची तरतूद केली आहे. आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प अन्न नागरी पुरवठा विभागाने हाती घेतला आहे.\nत्यामुळे 10 लाख शिधापत्रिका चुकीच्या आढळून आल्या आहेत; तसेच या शिधापत्रिका रद्दही केल्या आहेत. 2016 नंतर 92 लाख नव्या गरजू लाभार्थींना शिधापत्रिका दिल्या आहेत.\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nशेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी\nवडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...\nपुणे - तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यामुळे तासिका...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-16T07:26:47Z", "digest": "sha1:M2RQH5OOHXWTYPOVRXOLUPP6KZWQHGSD", "length": 15999, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केवळ संशयकल्लोळ ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगेल्या आठवड्यात जेव्हा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वेग जाहीर करण्यात आला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामगिरीची पाठ थोपटण्यात आली. समर्थकांना केवढा आनंद झाला; परंतु त्याचवेळी सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या विकासदराबाबत साशंकता व्यक्त केली होती. तिमाही विकासाचा दर सातत्याने कायम असतोच असे नाही. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या कार्यालयात आपले वडील महत्त्वाच्या पदावर होते, तिथे आकड्यांचा कसा घोळ घातला जातो, हे मला चांगलेच माहीत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. डॉ. स्वामी हे मोदी यांचे पक्षांतर्गत विरोधक असल्याने त्यांचा घरचा आहेर ही फार गांभीर्याने घेतला गेला नाही. जागतिक बॅंक, जागतिक पतमापन संस्था, रिझर्व्ह बॅंक, देशातील अर्थतज्ज्ञ, अर्थविश्‍लेषकांच्या अंदाज मोडीत निघून सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वेग जास्त झाल्यामुळे तो आश्‍चर्याचा धक्का होता. निर्मिती क्षेत्र सातत्याने कमी वाढ नोंदवित असताना या क्षेत्राने नोंदविलेली 13.9 टक्‍क्‍यांची वाढ आणि दीड टक्‍क्‍यांच्या आत असलेली कृी क्षेत्राची वाढ थेट पाच टक्‍क्‍यांहून अधिक होणे हे जरा संशयास्पद होते; परंतु सरकारी आकड्यांवर विश्‍वास ठेवावा लागतो. सरकारवर टीका केली, मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या, तरी आता केव्हाही अटक होऊ शकते असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यावर कुणीच बोलायला तयार नव्हते. आता रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या सदस्यालाच जेव्हा संशय येतो, तेव्हा त्याबाबत गांभीर्याने दखल घ्यायला हवी. अंदाजापेक्षा सरस असा आठ टक्क्‌यांहून अधिक आर्थिक विकास दर नोंदविला जाण्यामागे निर्मिती क्षेत्रातून उत्पादन विकासाचा अंदाज अवास्तव असण्याची शंका रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण निश्‍चिती समितीच्या एका सदस्यानेच व्यक्त केली आहे. अर्थवृद्धीच्या 8.2 टक्‍क्‍यांच्या आकडेवारीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनांच्या नवीन मालिकेमध्ये मुख्यत: निर्मिती क्षेत्रातून उत्पादन मूल्य वाढ ही उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाऐवजी उद्योगांकडून उपलब्ध वित्तीय माहितीच्या आधारे निर्धारित केली गेली आहे. तिमाही अर्थविकासात निर्मिती क्षेत्रातून उत्पादन वाढीचा गृहीत धरलेला 13.5 टक्क्‌यांचा दर अवास्तव असू शकेल, असे मत मध्यवर्ती बॅंकेच्या पतधोरण निश्‍चिती समितीचे सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी व्यक्त केले आहे. निर्मिती क्षेत्राच्या वाढीच्या 13.5 टक्के दरामुळेच, एकंदर सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर जूनअखेर तिमाहीत 8.2 टक्के अशा दमदार पातळीवर पोहोचल्याचे गेल्या आठवडयात केंद्रीय सांख्यिकी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जगातील सर्वांत वेगाने विकास पावत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचा यातून दबदबा निर्माण झाला असून, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा आर्थिक सुधारणांवर भर आणि वित्तीय शिस्तीचा पाळला गेलेला विवेक यामुळेच हे शक्‍य झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे; परंतु आता अर्थतज्ज्ञ या विकासदराबाबत संशय व्यक्त करीत आहेत. निर्मिती क्षेत्रातील मूल्यवर्धनाचे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब उमटले आहे की हा अवास्तव अंदाज आहे, अशी शंका ढोलकिया यांच्यासह दोन अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ढोलकिया हे जगातील प्रसिद्ध अशा आयआयएममध्ये अध्यापक आहेत. पतधोरण निश्‍चिती समितीतीत ही ते वेगळे मत नोंदवित असतात. डिसेंबर 2017 पासून सलगपणे या सहा सदस्य असलेल्या समितीच्या प्रत्येक बैठकीत अन्य पाच सदस्यांविरुद्ध ढोलकिया असे मतविभाजन होत आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीतही व्याजदर वाढीऐवजी अर्थवृद्धीला पूरक व्याजदर कपातीच्या बाजूने ढोलकिया यांनी मत व्यक्त केले होते. एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्यातील वाढ थांबायला तयार नाही. रुपयाची दररोज घसरण होत आहे. आता तर डॉलरपुढे रुपयाची शरणागती 72 नजीक पोचली. रुपयाच्या मोठ्या घसरणीने भांडवली बाजारात सेन्सेक्‍स-निफ्टीने सलग सहाव्या सत्रात घसरण नोंदविली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप 78 डॉलरला पोहचला असून, जवळपास सर्वच आशियाई चलनांसमोर डॉलर भक्कम बनत चालला आहे.\nखनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत निरंतर सुरू असलेली वाढ तसेच चीन-अमेरिका या महासत्तांमध्ये रंगलेले व्यापार युद्ध याचे चलन बाजारात विपरीत पडस��द उमटत आहेत. याचा रुपयाच्या मूल्यावर स्पष्टपणे ताण पडलेला दिसून येतो. इंधन आयात खर्चात मोठया वाढीने देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून अर्थव्यवस्थेला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. दुसरीकडे वस्तू व सेवाकराच्या उत्पन्नातही घट झाली आहे. 93 हजार कोटी रुपयापर्यंत उत्पन्न घसरले आहे. या सर्वांचा देशाच्या आर्थिक वृद्धीदरावर परिणाम होण्याची शक्‍यता असताना विकासदर इतका कसा वाढला, याबाबत सांशकता व्यक्त करायला जागा आहे. शेतीमालाला भाव नाही. देशात काही ठिकाणी दुष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी ओला दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतीक्षेत्राचा विकासदर चार पटीने कसा वाढला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. देशाच्या इतिहासात रुपयाचे इतके अवमूल्यन कधीही झाले नव्हते. आता गुंतवणूक हवी तितकी नाही. ती नसल्यामुळे सरकारच्या तिजोरीत महसूल नाही. अशा वेळी आपले सर्व काही कसे उत्तम चालले आहे, हे दाखवण्यासाठी सरकारने आकड्यांचा हा खेळ केला असावा, असे विरोधकांचे नाही, तर तज्ज्ञांचे मत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगंगा बचाव विधेयकात सशस्त्र दल नियुक्ती, प्रदूषणकर्त्यांस अटक – शिक्षेची तरतूद\nNext articleअजमेर स्फोट प्रकरणातील दोषीचे हिरोसारखे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T07:54:48Z", "digest": "sha1:Z7GS7NJOJTPB2CV5KC6XK6KQIZ22CDE2", "length": 10840, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हास्यासनाचे काही प्रकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोकीळेसारखा घशातून आवाज काढत जोरात हसावे. यामुळे स्वरयंत्र चांगल्याप्रकारे कार्यान्वित होते. हे बैठकस्थितीतही करता येते.अल्फाबेटीकल हास्यासन हे दंड स्थितीत करतात. दोन्ही पाय आपटत पायाने पायाला जोर देत हात झटकत स्टेप बाय स्टेप चालत मोठ्याने इंग्लिश किंवा मराठी अक्षरे म्हणत शेवटच्या अक्षराला जोरात हसत दोन्ही हात डोक्‍यावर घ्यावेत. या हास्यामुळे चालण्याचा तर व्यायाम होतोच पण श्‍वसनाचाही व्यायाम होतो कारण आपल्या वर्णाक्षरामध्ये केव्हा तोंडावाटे, केव्हा नाकावाटे श्‍वास घ्यायचा हे ते उच्चार ठरवतात. अ, आ, इ, ई किंवा ए, बी, सी, डी किंवा क, ख, ग, घ, हे हास्य करताना म्हणावेत. हे हास्यासन फक्‍त “ह’ ची बाराखडी म्हणत खालून वर हात घेतही करतात.\nढगांच्या गडगडाटासारखे न लाजता हसावे. दोन्ही हातांना झटके देत सकाळी हे हास्य केल्यास संबंध दिवस आनंदात जातो. हातापायांना चांगला व्यायाम होतो.\nयाला कोणी कोणी पुष्पांजली तर कोणी कोणी लोटस्‌ हास्यासन म्हणतात. यामध्ये दोन्ही हातांची मनगटे जुळवून कमळाची कळी बनवावी व ती उमलवत उमलवत म्हणजेच बोटे पसरवत खालून वर हात नेताना मधुर हासावे आणि वर आकाशाकडे नेल्यावर ओंजळ रिती केल्याची ऍक्‍शन करावी. हे हास्यासन ही एक प्रकारची नृत्य मुद्रा आहे. ज्यामुळे मनगट, कोपर, दंड यांचे रक्‍ताभिसरण सुधारते. गोलांगुरन मुद्रा होते तसेच ताणतणाव नाहीसा होतो.\nपाण्यात पोहल्यासारखी हाताची ऍक्‍शन करत हास्याचा आवाज करत हात गोलाकार पुढे न्यावेत. त्यामुळे कोपर, मनगट, कोपर आणि मनगट यामधील स्नायू, याचबरोबर छातीला व्यायाम मिळतो. याला स्विमिंग हास्यासनही म्हटले जाते.\nयामध्ये उजवा हात डाव्या हातावर घेऊन सोंडेसारखी ऍक्‍शन करत खाली वाकून हत्तीचा चित्कार करत हसावे. यामुळे कंबरेला तसेच हातापायांना व्यायाम चांगला होऊन तेथील कार्यक्षमता सुधारते. हत्तीसारखे चालत टाचा व तळव्यांना व्यायाम होतो. एकदा डावीकडून एकदा उजवीकडून हातांची सोंड बनवून खाली वाकून चित्कार करावा. एक मिनिट कालावधी ठेवावा.\nअशा प्रकारे अनेक हास्यासने आहेत पण त्यातील महत्वाची नमूद केली आहेत रोज यातील काही प्रकार नियमित केले तर आपण नक्‍कीच आरोग्यसंपन्न राहू आणि आपले शरीर आणि मनही सुदृढ राहील.\nमी कधीही रडणार नाही.\nमी दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसीन.\nमी कोणाच्या रंगावर हसणार नाही.\nमी कोणाच्या व्यंगावर हसणार नाही.\nमी कोणाच्या दु:खावर हसणार नाही.\nमी कोणाच्या पराभवावर हसणार नाही.\nमी कोणाकडे कुत्सितपणे… “बरं झालं.. त्याचं वाईट झालं.. चांगली अद्दल घडली..’ अशा भावाने कधीही हसणार नाही.\nमी सतत निखळपणे हसत राहीन.\nमी आयुष्यभर हसत राहीन. मी हसेन आणि जग जिंकीन. जगालाही हसवत राहीन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nNext articleअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nजाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग\nनाळ���तील रक्‍तामधल्या मूळ पेशी : अम्बिलिकल कॉर्ड ब्लड स्टेम सेल्स\n मग ‘हे’ आसन करून पहाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jaysingrav-gayakwad-21146", "date_download": "2018-11-16T07:34:02Z", "digest": "sha1:S3AY7WDI67U2E66ZYCAKQIBRUTUFWHO2", "length": 13865, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jaysingrav gayakwad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजयसिंगराव गायकवाड यांची रविवारपासून अभिवादन फेरी\nजयसिंगराव गायकवाड यांची रविवारपासून अभिवादन फेरी\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nऔरंगाबाद : शिवसेनेच्या बालेकिल्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपचे संभाव्य उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारी केली आहे त्यासंबंधी त्यांना वरूनच सूचना देण्यात आली असावी असे सांगितले जाते. येत्या चार मार्च पासून जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अभिवादन फेरीला सुरूवात करणार आहेत. ऑक्‍टोबर 2018 पर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे.\nऔरंगाबाद : शिवसेनेच्या बालेकिल्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले भाजपचे संभाव्य उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मतदारसंघ पिंजून काढण्याची तयारी केली आहे त्यासंबंधी त्यांना वरूनच सूचना देण्यात आली असावी असे सांगितले जाते. येत्या चार मार्च पासून जयसिंगराव गायकवाड हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अभिवादन फेरीला सुरूवात करणार आहेत. ऑक्‍टोबर 2018 पर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे.\nवीस वर्षापासून औरंगाबाद लोकसभेवर फडकत असलेला शिवसेनेचा भगवा उतरवून भाजपचे कमळ फुलवण्याची जोरदार तयारी पक्षाने सुरू केली आहे. सलग चारवेळा विजयी झालेले शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना आव्हान देण्यासाठी भाजपने जयसिंगराव गायकवाड यांच्या रुपाने आपल्या भात्यातील जुने अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे.\nहरिभाऊ बागडे, भागवत कराड, विजया रहाटकर, एकनाथ जाधव, किशनचंद तनवाणी, पुरुषोत्तम भापकर, उद्योजक मानसिंग पवार, राष्ट्रवादीचे पदवीधरचे विद्यमान आमदार सतीश च���्हाण आणि सरतेशेवटी वेरूळच्या जर्नादन स्वामी मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांच्या नावाची हवा भाजपकडून गेल्या सहा महिन्यात हेतूपुरस्पर केली गेली.\nभाजपच्या डझनभर इच्छुकांची चर्चा सुरू रहावी हा पक्षाच्या रणनितीचाच एक भाग असल्याचे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. दोनवेळा खासदार व केंद्रात राज्यमंत्री राहिलेल्या जयसिंगराव गायकवाड यांनाच भाजपकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार हे त्यांनी चार मार्च ते 21 ऑक्‍टोबर 2018 दरम्यान आयोजित केलेल्या अभिवादन फेरीवरून स्पष्ट झाले आहे.\nअभिवादन फेरी काढण्यापुर्वीच जयसिंगराव गायकवाड यांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. आता त्यापुढचा टप्पा म्हणून चार मार्चपासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील 911 गाव, खेडी व तांड्यावरील अभिवादन फेरीकडे पाहिले जात आहे.\nचार हजार 50 किलोमीटरचा प्रवास, सगळ्या जाती, धर्माच्या लोकांच्या भेटी-गाठी आणि संवाद असे या अभिवादन फेरीचे स्वरूप असणार आहे. 35 दौऱ्यातून संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे नियोजन भाजपने केले असून जयसिंगराव गायकवाड या अभिवादन फेरी दरम्यान उपस्थितांना प्रवचनाच्या माध्यमातून साकडे घालणार आहेत.\nएकंदरित जयसिंगराव गायकवाड यांनी सुरु केलेली तयारी ही आगामी लोकसभा निवडणूकीतील उमेदवार म्हणूनच केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरूध्द जयसिंगराव गायकवाड अशी लढत पहायला मिळण्याची शक्‍यता आहे.\nऔरंगाबाद लोकसभा निवडणूक कमळ\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/vijay-auti-mla-birthday-21063", "date_download": "2018-11-16T07:49:05Z", "digest": "sha1:ZGSDARAMEQTAHQRDF2PV377FTGFKZM26", "length": 11635, "nlines": 144, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "vijay auti mla birthday | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस ः आमदार विजय औटी (शिवसेना) पारनेर मतदारसंघ.\nआजचा वाढदिवस ः आमदार विजय औटी (शिवसेना) पारनेर मतदारसंघ.\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nजन्म - 27 फेब्रुवारी 1957\nशिवसेनेचे आमदार विजय औटी हे पारनेर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पारनेर तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावताना सर्वसामान्यांना पत मिळावी, यासाठी सेनापती बापट पतसंस्था स्थापन केली. विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. आमदार औटी यांचे वडील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भास्करराव औटी पारनेर तालुक्‍याचे दहा वर्षे आमदार होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू आमदार विजय औटी यांना लहानपणापासूनच मिळाले.\nजन्म - 27 फेब्रुवारी 1957\nशिवसेनेचे आमदार विजय औटी हे पारनेर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पारनेर तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावताना सर्वसामान्यांना पत मिळावी, यासाठी सेनापती बापट पतसंस्था स्थापन केली. विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सद���्य, जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. आमदार औटी यांचे वडील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भास्करराव औटी पारनेर तालुक्‍याचे दहा वर्षे आमदार होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू आमदार विजय औटी यांना लहानपणापासूनच मिळाले.\nविद्यार्थी दशेत असताना कॉंग्रेस पक्षाच्या युवक शाखेच्या जिल्हा सरचिटणीसपदी त्यांनी काम केले. 1986 मध्ये औटी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पवार यांचे ते विश्‍वासू बनले. 1985 मध्ये औटी यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र त्यांना त्या वेळी अपयश आले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आणि विजयश्री खेचून आणली. आपल्या वकृत्त्वशैलीने विधानभवनातील त्यांचे भाषणे गाजली. अधिवेशनाच्या काळात साखर कारखानदारीचे प्रश्‍न मांडून आपल्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवून दिली. पुढे त्यांना पारनेरच्या जनतेने कधीच नाकारले नाही. सध्या शिवसेना स्टाईलने कामे करून घेण्याचा त्यांची हातोटी प्रसिद्ध आहे.\nआमदार विजय victory शिक्षण\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/vikhe-patil-attack-fadanvice-govn-21311", "date_download": "2018-11-16T07:38:20Z", "digest": "sha1:NMN3KTGGCMIELVLN4NLSQJEEW6KKWR4O", "length": 13437, "nlines": 143, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "vikhe patil attack on fadanvice govn | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्रालयात जाळ्या बसवणे म्हणजे \" जखमं मांडीला, मलम शेंडीला\"\nमंत्रालयात जाळ्या बसवणे म्हणजे \" जखमं मांडीला, मलम शेंडीला\"\nबुधवार, 7 मार्च 2018\nमुंबई : धुळे जिल्ह्यातील वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आत्महत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या आहे. शेतकरी मंत्रालयात आत्महत्या करत आहेत म्हणून सरकार जाळ्या बसवत आहेत. मात्र, मंत्रालयातील फाईलवरच्या जाळ्या जळमटे काढून टाकावे. मंत्रालयात जाळ्या बसवणे म्हणजे \" जखमं मांडीला, मलम शेंडीला\" असा सरकारचा कारभार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केली.\nमुंबई : धुळे जिल्ह्यातील वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आत्महत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या आहे. शेतकरी मंत्रालयात आत्महत्या करत आहेत म्हणून सरकार जाळ्या बसवत आहेत. मात्र, मंत्रालयातील फाईलवरच्या जाळ्या जळमटे काढून टाकावे. मंत्रालयात जाळ्या बसवणे म्हणजे \" जखमं मांडीला, मलम शेंडीला\" असा सरकारचा कारभार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केली.\nविधानसभेत आज नियम 293 अन्वये विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले, \"\" मंत्रालयाच्या इतिहासातील ही कदाचित सर्वाधिक दुर्दैवी घटना असावी. आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुळ्याच्या पालक���ंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते. पण ते जीवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्युनंतर मात्र काही तासातच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणून-बुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळे त्यांच्याविरूद्ध चा गुन्हा का दाखल होऊ नये \nविखे पाटील म्हणाले, \"\" औष्णिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची एकर जमीन संपादित करताना त्यांना केवळ लाख रुपये देण्यात आले. पण बाजुलाच एका मंत्र्याचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह गिरासे यांची शेती होती. त्यांना मात्र गुंठ्यांसाठी तब्बल कोटी लाख रुपयांचा मोबदला कसा मिळाला पर्यटन मंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या संघर्षात भाग घेता यावा, म्हणून ही जमीन आपण त्यांच्या नावे करून दिली होती आणि अजूनही त्या जमिनीचे मालक आपणच असल्याही दावा गिरासे यांनी केला आहे. पर्यटनमंत्र्यांनी तब्बल 35 लाख रूपये किंमतीची जमीन विनामोबदला आपल्या नावे करून घेतली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एखाद्या लोकसेवकाने एवढी महागडी जमीन विनामोबदला स्वीकारणे हा गंभीर गुन्हा आहे. पर्यटनमंत्र्यांना हा कायदा लागू होत नाही का पर्यटन मंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या संघर्षात भाग घेता यावा, म्हणून ही जमीन आपण त्यांच्या नावे करून दिली होती आणि अजूनही त्या जमिनीचे मालक आपणच असल्याही दावा गिरासे यांनी केला आहे. पर्यटनमंत्र्यांनी तब्बल 35 लाख रूपये किंमतीची जमीन विनामोबदला आपल्या नावे करून घेतली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एखाद्या लोकसेवकाने एवढी महागडी जमीन विनामोबदला स्वीकारणे हा गंभीर गुन्हा आहे. पर्यटनमंत्र्यांना हा कायदा लागू होत नाही का या प्रकरणात पर्यटन मंत्री व शंकरसिंह गिरासे यांच्याविरूद्ध शासनाची फसवणूक केल्याचे, तसेच लाचखोरीचे गुन्हे दाखल करावे.''\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-11-16T07:57:57Z", "digest": "sha1:RRXXSJNNLOD73CTF3BVJ4DBH3RYUPYRM", "length": 5644, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नॅशनल फुटबॉल लीग संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:नॅशनल फुटबॉल लीग संघ\nनॅशनल फुटबॉल लीग संघ\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► डेन्व्हर ब्रॉन्कोज‎ (३ प)\n► सिअ‍ॅटल सीहॉक्स‎ (२ प)\n\"नॅशनल फुटबॉल लीग संघ\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43446", "date_download": "2018-11-16T07:33:05Z", "digest": "sha1:VFJCD34VNO7YWEDDKPJLZPXHC4JEYQ4Y", "length": 43832, "nlines": 336, "source_domain": "www.misalpav.com", "title": "रफाल - भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरफाल - भाग १\nरणजित चितळे in जनातलं, मनातलं\nरफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड. बनवायला अवघड व असे हे विकसित केलेले तंत्रज्ञान सहजा सहजी कोणताही देश द्यायला किंवा विकायला तयार नसतो. जर असे तंत्रज्ञान शत्रू देशाला कळले तर त्याची ते तोड काढू शकतील किंवा अशा तंत्रज्ञानाने बनलेल्या हत्यारांशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहू शकतील. हे होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगायची. बऱ्याच वेळेला असे तंत्रज्ञान गोपनीय ठेवले जाते.\nहा लेख रफाल बद्दल माहिती हवी असे वाटणाऱ्यांसाठी लिहिला आहे. ह्या लेखाच्या पहिल्या भागात रफाल करार होण्या पर्यंतचे वेळापत्रक दिले आहे. दुसऱ्या भागात आपल्याला वारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. काही लोकांचे पहिला भाग व दुसरा भाग वाचून समाधान होईल. ह्यात त्यांना पडलेल्या प्रश्नांची तर उत्तरे आहेतच पण इतरांना पडलेल्या प्रश्नांची पण उत्तरे आहेत व काँग्रेस पक्षाच्या संशयी नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरे आपल्याला वाचायला मिळतील.\nवारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देताना काही अंग्रेजी शब्दांचे अर्थ व त्यांच्या आद्याक्षरांच्या शब्द समूहांची यादी तिसऱ्या भागात दिलेली आहे. ज्या लोकांना संरक्षण खरेदी कशी होते, त्याचे नियम काय आहेत, संरक्षण खरेदीचे धोरण काय आहे, त्याची प्रक्रिया कशी असते हे वाचायचे असेल त्यांनी तिसरा भाग वाचावा.\nभाग १ - रफाल कराराचे वेळापत्रक\nभाग २ - वारंवार पडणाऱ्या प्रश्न.\nभाग ३ –- संरक्षण खरेदी प्रक्रिया.\nभाग १ - रफाल कराराचे वेळापत्रक\n१.\tभारतीय वायुसेनेला वर्ष २००१ मध्ये असे ���ाटले की त्यांच्याकडे जड व हलक्या वजनाची युद्धविमाने आहेत. त्यांच्याच जोडीला मध्यम वजनाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लिप्त अशी विमाने शामील करून घ्यावीशी वाटली (भाग ३ परिच्छेद ६(अ) वाचा).\n२.\tअशी मध्यम वजनाची विमाने खरेदीची प्रक्रिया वर्ष २००७ मध्ये सुरू झाली. रक्षा संपादन मंडळ किंवा संरक्षण अधिग्रहण परिषद - डिफेन्स एक्विझीशन कौन्सिल (DAC) ने विनंती प्रस्ताव Request for Proposal (RFP) देण्यास हिरवा कंदील दाखवला. १२६ मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) खरेदी करण्यासाठी लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल इतक्या लोकांनी विनंतीला मान देऊन आपली विमाने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. तांत्रिकी चाचणी समिती Technical Evaluation Committee (TEC) व उड्डाण चाचणी Field/ Flight Evaluation Trials (FET) नंतर वर्ष २०११ मध्ये भारतीय वायुसेनेने रफाल व युरोफायटर टायफून ह्यांना तांत्रिकी दृष्ट्या ठीक म्हणून निवडीच्या यादीत ठेवले.\n३.\tत्यात रफालने सगळ्यात कमी बोली लावली होती म्हणून शेवटी रफालची निवड केली गेली. बोली लावल्यावर सुद्धा वाटाघाटी होतात. त्यांनी किंमत अजून कमी होऊ शकते.\n४.\tपण २ वर्षांच्या अथक वाटाघाटी नंतर सुद्धा वाटाघाटी पूर्णं होऊ शकल्या नाहीत. (संरक्षण खरेदीत अशा वाटाघाटी पूर्णत्वाला यायला साधारण काही महिने लागतात पण रफाल बाबत दोन वर्षानंतर सुद्धा वाटाघाटी काही कारणाने पूर्णं होऊ शकल्या नव्हत्या) त्याचे मुख्य कारण हे की रफाल चे तंत्रज्ञान हिंदुस्तान एरोनॉटीक्सला कसे द्यायचे हा वाद चालला होता. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी (ToT) ह्याचे वेगवेगळे स्तर आहेत. काही मध्ये नुसते विमान जुळवण्याचे तंत्रज्ञान असते, काही मध्ये त्याचे भाग बनवायचे व मग ते जुळवायचे असे तंत्रज्ञान असते काहीं मध्ये कच्च्या माला पासून त्याचे भाग बनवायचे व मग ते जुळवून विमान बांधायचे असे वेगवेगळे स्तर असतात. विनंती प्रस्तावात एक कलम असे होते की जर हिंदुस्तान एरोनॉटीक्स ने जुळवून विमान बनवले तर त्या जुळवलेल्या विमानाच्या गुणवत्तेची जबाबदारी दासू (राफेल बनवणारी कंपनी) ने घेतली पाहिजे. दासूला हे बिलकूल पसंत नव्हते. त्यांच्या मते विमान जर हिंदुस्तान एरोनॉटीक्स जुळवणार असेल तर १०८ जुळवलेल्या ���िमानांच्या गुणवत्तेची जबाबदारी पण हिंदुस्तान एरोनॉटीक्स नेच घ्यायला पाहिजे (१८ विमाने जशी च्या तशी फ्रान्स मधून येणार होती व बाकीची १०८ येथे बनली असती - जर वाटाघाटी पूर्णत्वाला गेल्या असत्या तर ) ह्यात परत अजून एक समस्या होती. दासू कंपनी , एक विमान बनवायला, ३ करोड मनुष्य तास लागतील असे म्हणत होती, हिंदुस्तान एरोनॉटीक्सच्या मते मात्र एक विमान बनवायला ३ करोड पेक्षा दुपटीहून जास्त मनुष्य तास लागतील असा अंदाज होता. त्यामुळे दासूचा बोलीचा अंदाज चुकणार होता व दासू घाट्यांत गेली असती. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत\n५.\tआता पर्यंत विमानाची खरेदी रक्षा संपादन प्रक्रिये डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP), प्रमाणे व्यावसायिक खरेदी डायरेक्ट कमर्शियल सेल्स् (DCS) च्या स्वरूपात चाललेली होती. मोदी सरकार आल्यावर सरकारला असे दिसून आले की ३ वर्षा नंतरही वाटाघाटी पूर्णत्वाला पोहचत नाहीत. सरकारने विमानांची आवश्यकता स्वीकारण्या पासून एक्सेप्टेंस ऑफ नेसेसीटी (AoN) स्वीकारण्या पासून साल २००७ पासून २०१५ पर्यंत ८ वर्ष लोटली होती. काही तरी केले पाहिजे होते. मोदी सरकारने ठरवले की हा सौदा खूप महागाचा आहे. त्यामुळे तो वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे. ही वेगळी पद्धत म्हणजे सरकार थेट विमान बनवणाऱ्या कंपनीच्या सरकारशी बोलून ह्या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. हा अंतर सरकारी करार वा सरकार ते सरकार खरेदी हा पहिल्यांदा होणारा प्रयोग नव्हता. खूप महाग सौदे खरे तर सरकार ते सरकार करारानेच केली जातात त्यात मधली लाचलुचपत घेणारी लोक टाळली जातात. त्यामुळे अशा अंतर सरकारी करारासाठी मोदी सरकार ने तेच (रफाल) विमान ठरवले जे आधी रक्षा संपादन प्रक्रियेतून ठरवले गेले होते व ज्याच्या तांत्रिकी व उड्डाण चाचण्या पार पाडून सगळ्यात कमी बोली लावल्यामुळे निवड झाली होती व ते म्हणजे रफाल.\n६.\tमोदी एप्रिल २०१५ मध्ये फ्रांन्सीसी पंतप्रधानांना भेटले व दोन्ही सरकारे एकमेकांशी बोलून रफाल करारावर पुढे जाऊ असे ठरले गेले. अंतर सरकारी करार इंटर गोव्हरनमेंटल ऍग्रीमेंट (IGA) झाले व पुढे १६ महिन्या नंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने - कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCA) फ्रान्स मध्ये बांधली गेलेली अशी ३६ रफाल विमाने (१२६ विमानांच्या ऐवजी फक्त ३६ विमाने) खरेदी करण्याचा निर्णय घेतला.\nदुसरा भाग लवकरच – व तिसरा भाग त्यानंतर लागलीच\nअजून थोडे विस्तृत असले तरी चालले असते. घाईघाईत लेख आटपल्यासारखा वाटला.\nयुरो फायटर न घेण्याचे\nयुरो फायटर न घेण्याचे महत्त्वाचे कारण जरी ते महाग आहे हे दिले जात असले तरी खरी अनेक कारणे आहेत\nएक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंड, जर्मनी स्पेन आणि इटली अशा चार देशात त्याच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन होते. त्यामुळे ऐन युद्धच्या वेळेस जर एखाद्या देशाने सुटे भाग पुरवण्यासाठी नकार दिला तरी तुमची विमाने जमिनीवरच राहतील. येतेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे विमाने हि अतिवेगाने हवेतुन जात असल्यामुळे घर्षण, उष्णता आणि हादऱ्यांमुळे त्याच्या भागांची झीज होत असते यामुळे दर काही तासांनी त्याच्या भागांची तपासणी करून झिजलेले भाग बदलावे लागतात. हि कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि युद्धात विमाने सतत उड्डाण करत असल्य्याने हि प्रक्रिया फार वेगाने हते त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात सुट्या भागांची गरज फारच जास्त असते. नेमके अशा वेळेस एखादा देश तुमची मान आवळू शकतो.\nलक्षात ठेवा कारगिल युद्धाचे ऐन वेळेस अमेरिकेने GPS वापरू देण्यास नकार दिला होता.\n२) युरोफायटरच्या देखभालीचा खर्च रफालच्या तुलनेत बराच जास्त आहे कारण त्याचे सुटे भाग जास्त खर्चिक आहेत शिवाय हा आंतरजातीय विवाह तेवढा यशस्वी झालेला नाही.\n३) फ्रांस हा भारताचा एक अतिशय भरवशाचा साथीदार म्हणून संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. अग्नी तयार होण्यापूर्वी भारताचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी फ्रान्स ने भारताला आपल्या मिराज विमानात आवश्यक ते तांत्रिक बदल करवून दिले होते. असेच बदल रफालमध्ये अंतर्भूत आहेत. भारताला लागणारे(INDIA SPECIFIC) तांत्रिक बदल मध्ये हा एक न बोलता केलेला बदल आहे.\n४) हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी युरोफायटर तेवढे उपयुक्त नाही. मिग २३-२७ या जुन्या विमानांच्या बदल्यात हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी रफाल हे युरोफायटरपेक्षा किती तरी जास्त चांगले आहे.\n५) हवेतून हवेत मारा करणारे मिटीओर हे क्षेपणास्त्र युरोफायटरवर निविदा काढण्याच्या वेळेस (२००७) पूर्णपणे संलग्न झालेले नव्हते. त्याची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली. मिटीओर हे क्षेपणास्त्र साधारण १४०-१६० किमी पर्यंत मारा करू शकते. याच्या तुलनेत चीनचे PL -१२ हे क्षेपणास्त्र ८० किमी पर्यंत मारा करू शकते. ( ते किती अचूक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे), पाकिस्तान कडे अमेरिकेने दिलेली AMRAAM हि ८० किमी टप्पा असलेली क्षेपणास्त्रे आहेत.\nवाचण्यास उत्सुक अाहे. अाणखी थोडा विस्ताराने लिहीला तरी चालेल. पण मला खालील बाबतीत वाचण्यास नक्की अावडेल. खासकरून दासू ही जर अशी कंपनी असेल, की जी अापल्या रेप्युटेशनला खूप जपते अाणि, अापण म्हणता तसे,\n“आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत..”\nतर कोणत्या कारणाने तिने सेट अॉफ देण्यासाठी रिलायन्स डिफेन्सची निवड केली बाकी इतर मुद्द्यांबाबत (विमानाची तातडीची अावश्यकता, तांत्रिक मुद्दे, काही बाबतीतली गोपनियता इ) लोकांना फारशा शंका नाहीत, असे वाटते.\nविमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच\nविमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच नाही. पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले.\nरफाल कराराची घोषणा एप्रिल २०१५.\nकरारावर सह्या सप्टेंबर २०१६\nमनोहर पारिकर गोव्यात परत मार्च २०१७\nअसं लगेच उघडं नाही पाडायचं .\nआणि समजेल अश्या भाषेत असल्याने जास्त काळजीपूर्वक वाचून काढला.\nबाकी मानवनिर्मित अडथळे सहज पार कराल अशी खात्री आहे.\nराजाराम सीताराम पासूनच लक्षात आहे.\nपण काय म्हणुन अंबानी ची निवड\nपण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे.\nह्या बद्दल भाग २ मध्ये वाचायला मिळेल लगेच हवे असेल तर माझा ब्लॉग बघावा राष्ट्रव्रत.\nजाणकारांकडून अधिक माहितीच्या प्रतीक्षेत.\nट्रक फिरवणारे कुठे गेले\nबाकी मला या प्रकरणात रस नाही.\nअसंही crony capitalism मध्ये जनतेलाही रस नसावा. HAL किती आळशी आहे हे नाकपुड���या फुगवून संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मिळाला मलिदा एखाद्या कार्यक्षम दिवाळखोर उद्योगपतीला तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय\nमाझ्या महितीनुसार आळशी म्हटले नव्हते.\nपण अत्यंत वाईट मराठी व लिंक्स मध्ये लिंक्स देऊन माळी साहेबांनी गूंतवून टाकलाय पण वाचेन (ब-याच गोष्टी माहित आहेत पण तरी सूद्धा वाचीन)\nआपले नेहेमीचे यशस्वी कलाकार तुम्हाला रफालचा मूळ करार सुद्धा अंबानींना दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठीच झाला आहे हे पटवून देतील की नाही ते पहा.\nएखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल.\nहा का ना का.\nउगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका\nएखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल.\nउगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका. राफेल ला कोणीच कमी लेखत नाहीए. बाकी वर गोडसे साहेबानी दिलेल्या लिंक्स वाचल्यात का \nइतरांसारखे हवेत गोळीबार करायची सवय नाही मला.\nतिन्ही दुवे नीट वाचून मगच प्रतिसाद दिला आहे.\nत्या लेखातील बऱ्याच गोष्टी भंपकपण आहेत.\nतसंच रशियाकडून पाकिस्तान आणि चीनला देखील मिग-३५शी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा होत होता.\nआणि मूळ महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला उद्देशून प्रतिसाद दिलेलाच नव्हता.\nखाजवून खरूज काढायची सवय सोडून द्या.\nवाचते आहे, लेख आवडला.\nवाचते आहे, लेख आवडला.\nसुंदर सुरुवात. चितळे साहेबांचे लेख म्हणजे संशोधित पुराव्यांसह विश्वासू माहिती अपेक्षित आहेच. बर्‍याच जणांच्या बर्‍याच शंकाकुशंका दूर व्हायला मदत होईल.\nहा भाग जरा थोडक्यात आटपला असे वाटले. सद्या जोरात चर्चेत असलेला आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला विषय असल्याने, त्याबद्दल अजून जरा विस्ताराने माहिती प्रासंगिक होईल, असे वाटते.\nविनाकारण उठाठेवी करणाऱ्या भारतातील समस्त टोळ्यांना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे अंबानी च्या कंपनी ची निवड \nआणि त्या मुद्द्यावर अजूनही भाजप व्यवस्थित कारणमीमांसा देऊ शकली नाही\n सत्य बाहेर यावे इतकीच मागणी आहे फक्त.\nबाकी मान्य केल्या बद्दल आभार - कि भाजप कडे काही स्पष्टीकरण नाही , अंबानी चे .\nमोदींच्या निष्कलंक राजकारणाला अंबानी मूळे डाग लागला हे नक्की , भले त्यात 5 पैशा चा भ्रष्टाचार झाला नसेल .Hal कडे 27 हजार करोड च्या ऑर्डर असताना राफेल च काम त्यांच्या गळ्यात नको म्हणून अंब��नी च्या कंपनी ची निवड केली असेल परंतु ती कंपनी अननुभवी आहे .\nHal च्या कर्मचाऱ्यांना रागा ने भेटून काँग्रेस किती खालच्या थरावर उतरू शकते हे दाखवले .\nनेमकं म्हणणं काय आहे तुमचं\nसमजत असेल तर ठीक नाही तर\nसमजत असेल तर ठीक नाही तर सोडून द्या \nअशी स्थिती का आली आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. राजकारणी लोक चिखलफेक करतात त्यात राजकारण आहे म्हणून.\nसामान्य माणसांनी राहुल गांधींसारख्या माणसाच्या नादी लागु नये. हिंदुस्थान एरोनॉटिक्सची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि ती का आहे याचे ज्यांना ज्ञान नाही ते केवळ राजकारणी लोकांच्या ऐकीव भाषणावर विसंबून येथे प्रतिसाद देत आहेत हे सहज लक्षात येते आहे.\nज्यांना दोन सरकार मध्ये होत असलेल्या कराराबद्दल काहीही माहिती नाही तेहि केवळ स्कोअर सेटल करायला उगाच पिचक्या टाकत आहेत.\nमाहितीपूर्ण लेख आवडला. पुढील २ भागांची वाट पाहतोय.\nछान लेख , सामान्य माणसाला समजेल असा\nआताशी राफेल काय आहे ते कळतंय\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-16T07:37:17Z", "digest": "sha1:NRRA2MGNOBRA6W2K2GGZ3NAJGZ4AEKJK", "length": 9385, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकि��� खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला\nमराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला\nमराठा आंदोलनाची हायकोर्टाकडून दखल\nमुंबई – गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली मराठा आरक्षण याचिका आणि सध्या आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळणाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेची सुनावणी 14 ऑगस्ट ऐवजी एक आठवडा अगोदर 7 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.\nमराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, न्यायालयाने मागिल सुनावणीच्या वेळी मागासवर्गीय आयोगाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्‍त करून राज्य सरकारला आयोगाचा अहवाल 31 जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश देताना याचिकेची सुनावणी 14 ऑगस्ट रोजी निश्‍चित केली होती.\nमुख्य निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र\nशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ न देणाऱ्या शिक्षणसंस्थांसोबत बैठक घ्या\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर��शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-11-16T07:21:40Z", "digest": "sha1:C7WHK42QT6KJK6PGGY2KQKH7KQKOPBQZ", "length": 13649, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय\nश्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय\nदुसरा कसोटी क्रिकेट सामना\nकोलंबो- रंगना हेराथ व अकिला धनंजय यांची भेदक गोलंदाजी आणि दिमुथ करुणारत्नेच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 199 धावांनी जिंकत मालिका 2-0 अशी आपल्या खिशात घातली.\nश्रीलंकेने पहिल्या डावात 214 धावांची आघाडी मिळवल्यानंतर दुसरा डाव 5 बाद 275 धावा��वर घोषित करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 490 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 290 धावांमध्येच गारद झाल्याने श्रीलंकेने हा सामना तब्बल 199 धावांनी जिंकत मालिका आपल्या नावे केली.\nतत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने दिमुथ करुणारत्ने, धनुष्का गुणतिलका व धनंजय डीसिल्व्हा यांच्या फलंदाजीच्या जोरावर 104.1 षटकांत सर्वबाद 338 धावा केल्या होत्या. यावेळी गुणतिलका आणि करुणारत्ने यांनी संघाला चांगली सुरूवात करुन देताना 34.3 षटकांत 116 धावांची भागीदारी केली. गुणतिलकाने 106 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या तर करुणारत्नेने 110 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली.\nकेवळ एका धावेच्या अंतराने दोघेही परतल्यानंतर डीसिल्व्हाने एक बाजू लावून धरली. तरीही कुशल मेंडिस (21), अँजेलो मॅथ्यूज (10), रोशन ीसिल्व्हा (22) आणि डिकवेला (5) यांना अपयश आल्याने श्रीलंकेची 6 बाद 238 घसरगुंडी उडाली होती. डीसिल्व्हाही संघाच्या 247 धावा असताना परतला. त्याने 109 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. यावेळी अखेरच्या काही षटकांमध्ये अकिला धनंजय (43) आणि रंगना हेराथ (35) यांनी 74 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला 338 धावांची मजल मारुन दिली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने 129 धावा देत 9 फलंदाजांना बाद करत विक्रमाची नोंद केली.\nप्रत्युत्तरात खेळणाऱ्या आफ्रिकेच्या संघाला दिलरुवान परेरा आणि अकिला धनंजय यांच्यासमोर तग धरता आला नाही आणि त्यांचा डाव केवळ 34.5 षटकांत 124 धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे श्रीलंकेला पहिल्या डावात 214 धावांची आघाडी मिळाली. यावेळी आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस (48) आणि क्‍विन्टन डी कॉक (32) यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र इतर फलंदाजांनी या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. यावेळी धनंजयने 52 धावांत 5 गडी बाद केले. तर, परेराने 40 धावांत 4 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.\nपहिल्या डावात मिळालेल्या 214 धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात गुणतिलका (61) आणि करुणारत्ने (85) या दोघांनी पुन्हा एकदा चांगली सुरूवात करुन देताना सलामीसाठी 18.1 षटकांत 91 धावांची भागीदारी केली. तसेच अँजेलो मॅथ्यूजने 71 धावांची खेळी करत संघाला 275 धावांचा टप्पा गाठून दिला. यावेळी पहिल्या डावात 9 गडी बाद करणाऱ्या केशव महाराजने दुसऱ्या डावात 154 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले.\nविजयासाठी 490 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. केवळ थेऊनिस डी ब्रुईनने एकाकी लढत देताना 232 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली. तर टेंबा बावुमाने 63 धावांची खेळी करताना त्याला सुरेख साथ दिली. श्रीलंकेच्या रंगना हेराथने 98 धावांत 6 गडी बाद करत आफ्रिकेला 290 धावांत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.\nटोकियो ऑलिम्पिकच्या “शुभंकर’चे अनावरण\nभारत अ संघात चाहलचा समावेश\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/ind-vs-wi-t20-two-new-faces-third-match-indian-team/", "date_download": "2018-11-16T08:41:19Z", "digest": "sha1:2BCA53UXDPIP6WQVFSWB7YZD3DGWXUR2", "length": 29543, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ind Vs Wi T20: Two New Faces In The Third Match In The Indian Team? | Ind Vs Wi T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे? | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट प��िसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nIND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे\n | IND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे\nIND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे\nIND vs WI T20: भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.\nIND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात दिसतील दोन नवीन चेहरे\nठळक मुद्देभारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा सामना रविवारीजस्प्रीत बुमरा, उमेश यादव व कुलदीप यादव यांना विश्रांतीप्रमुख खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता\nचेन्नई : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी चेन्नई येथे होणार आहे आणि हा सामना भारतासाठी केवळ औपचारिक राहणार आहे. त्यामुळे या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन भारतीय संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.\nतिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात जस्प्रीत बुमरा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी तशी घोषणा केली. त्यांच्या जागी संघात सिद्धार्थ कौलचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण, या लढतीत कौलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.\nया दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारत प्रथम ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि 21 नोव्हेंबरला होणाऱ्या या सामन्याची पूर्वतयारी म्हणून रविवारच्या लढतीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळू शकते. लोकेश राहुल, शिखर धवन आणि रिषभ पंत यांना फॉर्म परत मिळवण्याची ही अखेरची संधी असणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIndia vs West IndiesRohit SharmaBCCIभारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माबीसीसीआय\n2019 च्या आयपीएलमध्ये मोठे फेरफार, भारतीय संघाला मिळणार पुरेसा वेळ\nकोहलीच्या मदतीला धावला कैफ, म्हणाला हे सर्व मुद्दाम केलं जातय\nभारतीयांमुळे तुला पगार मिळतो, बीसीसीआयने कोहलीचे कान टोचले\nदिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया...\nIND vs WI T20: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल; तीन प्रमुख खेळाडूंना विश्रांती\nवेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव\nवर्ल्डकपपर्यंत संघात कोणताही बदल होणार नाही; शास्त्रींचा नवा गेम प्लॅन\nक्रिकेट कायमस्वरूपी माझ्या हृदयात\nटी 20 विश्वचषक : आयर्लंडला नमवून टीम इंडियाची उपांत्य फेरीत 'धडक'\nक्रिकेट : अखिलेश, शिवाई, ब्रावोची विजयी सलामी\nIndia vs Australia : विराट कोहली झाला खूष; ऑस्ट्रेलिया वापरणार ‘नो स्लेजिंग’ नीती\nIndia vs Australia : भारताच्या फलंदाजांना विराट कोहलीने दिली समज\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअक���ल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sale-of-bogus-products-of-Hindustan-Unilever/", "date_download": "2018-11-16T08:04:43Z", "digest": "sha1:DFZCFUCMS3GPHJABCWQUXVDHH6EYYPDI", "length": 7158, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बोगस उत्पादनाची विक्री; टोळी गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बोगस उत्पादनाची विक्री; टोळी गजाआड\nहिंदुस्तान युनिलिव्हरच्या बोगस उत्पादनाची विक्री; टोळी गजाआड\nहिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या बोगस सौदर्यप्रसाधनाची विक्री करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत शनिवारी एका व्यापार्‍यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nअब्दुल वहाब जलालउद्दीन सैय्यद, राजेश तुकाराम देसाई, रामदास केशव रहाटे, नितीन गोपाळ पोरे, किशोर मारुती तामाणेकर, रघु देवा पटेल, अब्दुल फारुख मोहम्मद उमर अन्सारी अशी या सातजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुर्ला परिसरात राहणारे तक्रारदार हबीबुर रेहमान खान हे हिदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीत बॅ्रंण्ड प्रोटेशन कन्सल्टंट म्हणून कामाला आहेत. या कंपनीचे सौदर्य प्रसाधनाचे मुंबईसह भारतात तसेच विदेशात उपलब्ध आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या कंपनीच्या बोगस सौदर्यप्रसाधनाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच त्यांनी त्याची गुप्तपणे शहानिशा सुरु केली होती. काही सौदर्यप्रसाधन विकत घेतल्यानंतर ते त्यांच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यावेळी संबधित सौदर्यप्रसाधने बोगस असल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने मुंबई हायकोर्टात एक याचिका सादर करण्यात आली होती.\nयावेळी कोर्टाच्या आदेशानंतर शिवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. याच दरम्यान पोलिसांनी सातपैकी पाच दुकानासह गोदामात छापा टाकून तेथून लाखो रुपयांचे कंपनीचे बोगस सौदर्यप्रसाधने जप्त केली होती. याच गुन्ह्यांत नंतर अब्दुल वहाब याच्यासह इतर सहाजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस येताच या सातजणांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत अब्दुल सैय्यद याला यापूर्वीही अशाच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती.\nया गुन्ह्यांत दोन आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात देवशीभाई समाभाई रबारी ऊर्फ देवा आणि धर्मेंद्रभाई परमार यांचा समावेश आहे. या दोघांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-226061.html", "date_download": "2018-11-16T07:24:25Z", "digest": "sha1:GFJWORLKFHAG3WLDCO26VG433N4LLPRH", "length": 15594, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर की कसाई ?, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्ड्समध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्ड्समध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या\nवाई, 16 ऑगस्ट : मंगल जेधे खून प्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. डॉ. संतोष पोळ यानं भुलीचे इंजेक्शनचे ओव्हरडोस देऊन सहा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये. मंगल जेधे हिनं दुसर्‍या आणि तिसर्‍या खून प्रकरणात मदत केल्याची माहिती संतोष पोळनं पोलिसांना दिलीये. खून केलेल्या पाच जणांचे सांगाडे पोलिसांना संतोष पोळच्या फार्म हाऊसच्या परिसरात पुरलेल्या अवस्थेत सापडले आहे. तर एक मृतदेह त्यानं आठ वर्षांपूर्वी धोम धरणात फेकून दिला होता. तो मृतदेह वाहून गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये.\nसंतोष पोळनं सगळे खून भुलीचे ओव्हरडोस देऊन केल्याचं उघड झालंय. दुसर्‍या आणि तिसर्‍या खुनात मंगल जेधेनं पोळला मदत केली होती. आतापर्यंत पाच सांगाडे सापडले तर सहावा धोम धरणात आठ वर्षांपूर्वी टाकण्यात आला. त्यामुळे तो सापडणं शक्य नाहीये. आरोपीचा सोन्याची बिस्कीटं आणि नकली नोटांची तस्करी करणार्‍या टोळीसोबत होते संबंध सातार्‍यातल्या मंगल जेधे खून प्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आलीये. मंगल जेधेचा खून केल्याची कबुली डॉ. संतोष पोळ यानं दिलीये. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 6 खून केल्याचंही त्यानं पोलीस तपासात मान्य केलंय. त्यामध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या सर्व हत्या पोळने आपल्या फार्म हाऊसवर बोलावून केल्याचंही कबूल केलं आहे.\nया संतोष पोळची पार्श्वभूमी काय \n- इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसीन ही पदवी घेतल्याचा दावा\n- वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून नोकरी\n- अनेक सरकारी अधिकार्‍यांवर ट्रॅप लावण्यासाठी एसीबीला मदत\n- मंगल जेधे खून प्रकरण वाईमध्ये घडलं\n- 16 जूनपासून मंगल जेधे बेपत्ता\n- खून झाल्याचं 12 ऑगस्टला उघडकीला\n- संशयाची सूई डॉक्टर संतोष पोळवर\n- मंगल जेधे शेवटपर्यंत डॉक्टर संतोष पोळच्या संपर्कात\n- संशयावरून 12 ऑगस्टला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात\n- तपासादरम्यान मंगलचा खून करून फार्महाऊमध्ये मृतदेह पुरल्याची डॉक्टर पोळची कबुली\n- 13 ऑगस्टला 5 दिवसांची पोलीस कोठडी\n- 2003पासून वाई परिसरातून 5 ते 6 महिला बेपत्ता\n- मंगलसह आणखी 5 जणांचे खून केल्याची कबुली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mangal jedhesantosh polaमंगल जेधे खून प्रकरण डॉ. संतोष पोळ\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-7/", "date_download": "2018-11-16T07:24:46Z", "digest": "sha1:THFK3P2CO7E6CFS3PPIM5GY2Z63GIFAH", "length": 11537, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्ड्समध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंब���ला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्ड्समध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nनिम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, 18 जिल्ह्यांत 50 टक्केही पाऊस नाही \nतर 11 जिल्यात 75 टक्के पाऊस झालाय. राज्यातील 51 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालंय.\nमहाराष्ट्र Aug 6, 2017\n'हे' 14 पूल कधीही कोस��ू शकतात\n6 कोटींचा पूल कागदावरच , गावकऱ्यांना करावा लागतो जीव मुठीत घेऊन प्रवास\n'माझे 10 हजार रुपये दे',लाचखोर पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद\nशेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांचे दार खुले, 16 जिल्ह्यात मिळणार कर्ज\nमुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी\nस्पेशल स्टोरी May 12, 2017\nशाबासकीसाठी अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात धुळफेक\nशिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अशीही बनवाबनवी, यशोधर फणसेंना केलं आमदार चाबूकस्वार \nमहाराष्ट्र May 9, 2017\nस्पेशल रिपोर्ट : लातूर एक्स्प्रेस राजकारणाच्या 'ट्रॅक'वर\nमहाराष्ट्र May 8, 2017\nआपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर , शिवसैनिकांचा शिलेदारांना संतप्त सवाल\nमहाराष्ट्र May 4, 2017\nअस्वच्छ पुण्याचे वाजले '13', मुख्यमंत्र्यांचं नागपूर 137 क्रमांकावर ; स्वच्छ शहरांची संपूर्ण यादी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-11-16T07:37:50Z", "digest": "sha1:RNMF4HDIISRK6CPYYP3DRL4WQAKU6RXV", "length": 10094, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितीन चंद्रकांत देसाई- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटम\nमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली होती\nसरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\nकला दिग्दर्शक नितीन देसाईंनी स्वीकारला महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रथम पुरस्कार\nदेशयात्रा Apr 23, 2017\n'देशयात्रा'मध्ये नितीन चंद्रकांत देस���ई\n'मेक इन इंडिया' कार्यक्रमात आग: आग विझवण्यात यश\n'अजिंठा'च्या सेटवर होळीची धूम\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/charging/", "date_download": "2018-11-16T07:20:40Z", "digest": "sha1:2HJRGAV27LLWE7CXCI3JEJKG74REKGPK", "length": 11185, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Charging- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ह�� थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\nकाळा दिवस पाळण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन काढलेल्या मराठी युवकांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला. मूक मोर्चा काढूनही मराठी भाषिकांना पंगवण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी दडपशाहीचं दर्शन घडवलं.\nNews18 Lokmat 9 OCT. आपलं गाव आपली बातमी\n...म्हणून पृथ्वी शॉने २ कंपन्यांना पाठवली प्रत्येकी १ कोटींची नोटीस\nना 'बाबुजी', ना 'संस्कारी'... लैंगिक शोषणाचे आरोपी आहेत 'हे' सेलिब्रिटीज\nफोटो गॅलरी Oct 5, 2018\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\nगोकुळ सभास्थळी मोठा राडा, पोलिसांचा लाठीचार्ज\n'सव्वा रूपयां'चा डाग पुसण्यासाठी पठ्ठ्याने लढली आणि जिंकली 26 वर्षांची लढाई\n८ लोकांनी गरोदर बकरीवर केला सामुहिक बलात्कार\nMaratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/article-256457.html", "date_download": "2018-11-16T07:22:02Z", "digest": "sha1:R4LBHXRJEX7662CGQY76JR6YTWP7HIL2", "length": 14107, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदाना���ही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nआयफोन 7 च्या 'RED' एडिशनच्या बुकिंगला आजपासून सुरूवात\n24 मार्च : जगविख्यात स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने नुकताच आपल्या आयफोन 7 सीरीजमधील नवा प्रोडक्ट 'RED' स्पेशल एडिशन लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन लाल रंगाच्या रिअर बॉडीसोबत पाहायला मिळणार आहे. या स्पेशल लिमिटेड एडिशनच्या प्री बुकिंगला आजपासून सुरुवात होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून ग्राहकांना या फोनचं बुकिंग करता येणार आहे. आयफोनने पहिल्यांदाच कंपनीचा ट्रेडिशनल कलर सोडून लाल रंगाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.\nयाआधी आयफोन 7 लाँच करताना कंपनीने जेट ब्लॅक व्हेरिएंट आणला होता. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळालात आहे. त्यापाठोपाठ आता अॅपलने चक्क लाल रंगाचा आयफोन लाँच केला असून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यापासून मिळणारा फायदा 'रेड' नावाच्या संस्थेला देण्यात येणार आहे. 'रेड' ही संस्था एड्सवरील उपचारावर संशोधन करण्याचं काम करते. अॅपल दरवर्षी 130 कोटी डॅालरचा निधी या ट्रस्टसाठी देते. त्यामुळेचे या स्मृतीप्रित्यर्थ अॅपने बाजारात लाल रंगाचा फोन आणला आहे.\nआयफोन 7 आणि 7 प्लस लाल रंगातील 128 GB आणि 256GB मॉडेल उपलब्ध आहे. हा डिव्हाईस अॅपलच्या वेबसाईटवर 749 डॉलर एवढ्या किंमतीला उपलब्ध आहे. या नव्याची स्मार्टफोन विक्री अमेरिकेसह 40 देशात 24 मार्चपासून सुरू होईल.\nडिस्प्ले : 4.7 इंच\nकॅमेरा : 7 मेगापिक्सल फ्रंट\n: 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा\nरिझॉल्यूशन : 1920 x 1080 पिक्सल\nदरम्यान, हा फोन अॅपल आणि REDच्या भागीदारीतील सर्वात मोठं प्रोडक्ट असल्याचं अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्��स फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13162", "date_download": "2018-11-16T07:44:26Z", "digest": "sha1:S2NIZFMCSQUK7TA2CKWK5AJHR7DMUYFC", "length": 34495, "nlines": 309, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गूळपोळी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गूळपोळी\nअर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,\nचार चमचे बारीक बेसन,\n२ चमचे शुद्ध तूप,\n२ चमचे सफेद तीळ,\n२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,\n२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)\n२ चमचा बारीक रवा,\n४ चमचे बारीक बेसन\n४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,\n१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.\n२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.\n३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.\n१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.\n२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेव��े.\n३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.\n४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.\nएकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.\nपण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).\n१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.\n२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,\n३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.\n४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.\n५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.\n७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..\n१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.\nएकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.\n२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.\n३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.\n४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.\nमनु, धन्स गं... अगदी नीट\nमनु, धन्स गं... अगदी नीट लिहिली आहेस. मला १६ ला करायची इच्छा आहे, पण कठीण काम म्हणुन धीर होत नव्हता. आता तुझ्या कृतीने करुन बघते. चांगल्या झाला तर कळवतेच.. (नाहीतर माझे काय चुकले बीबी आहेच,.... )\nदोन चपात्या करुन त्यावर सारण पसरायचे झाल्यास त्याचे गोळे करुन नको ना ठेवायला\n>>दोन चपा���्या करुन त्यावर\n>>दोन चपात्या करुन त्यावर सारण पसरायचे झाल्यास त्याचे गोळे करुन नको ना ठेवायला\nहो. पण झाकून ठेव सारण.\nमस्त.. चुना कशासाठी लावायचा\nमस्त.. चुना कशासाठी लावायचा ते सांग..\nमी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. >>>>>> दोन्हीमधे काय फरक होता चव बदलत तर नाही ना\nमला फर्क नाही जाणवला. मला\nमला फर्क नाही जाणवला. मला वाटले चुकटेल म्हणून चुनाचा उपाय सुचवलेला होता तो केला. पण नाही चिकटत तवा जरा सेट झाला की. तापमान नीट असेल तर.\nगुळपोळी फॉर् डमीज साठी\nगुळपोळी फॉर् डमीज साठी रुचिरातली कृती अगदी परफेक्ट आहे. वर लिहीलेली माझ्यासाठी जरा क्लिष्ट आहे.\nरुचिरातली लिहि ना इथे मग..\nरुचिरातली लिहि ना इथे मग..\nनको ग बाई.. इकडेसुध्दा ते\nनको ग बाई.. इकडेसुध्दा ते प्रकाशकाचे (आणि ओगलेबाईंचे) हक्क्/कायदा/नियम वगैरेची चर्चा होईल\nअदिती, जशीच्या तशी देऊ नका,\nअदिती, जशीच्या तशी देऊ नका, म्हणजे झालं\nअदिती, तू म्हणालीस ह्याच्यापेक्षा सोपी म्हणून एक उत्सुकता की आणखी सोपी व अशी वेगळी काय असते. (सिरीयसली विचारले होते).\nपण तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते कायदे/हक्क चर्चा होइल म्हणून नकोच.\n>> मिश्रण खूप कोरडे करू नये\n>> मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते.\nकोरडं झालं तर दुधाचा हात (अगदी हातच - पटकन सगळा गोळा भिजतो - तेव्हा चमच्याबिमच्यानेही नाही घालायचं दूध) लावून सारखं करून घ्यायचं.\nअशा तयार केलेल्या गुळाची जितकी गोळी घ्याल त्याच्या साधारण दीडपट मोठी कणकेची लाटी घ्यायची , आणि तिचे सारखे दोन भाग करायचे. त्या दोन भागांच्या पुर्‍या लाटून त्यांच्यामधे गुळाची हातावर चपटी केलेली गोळी (ती ही जराशी लाटून घ्यायला हरकत नाही) ठेवायची, कडा जुळवून बंद करायच्या आणि तांदुळाच्या पिठीवर एकाच बाजूने (म्हणजे लाटताना उलटायची नाही) लाटायची पोळी.\nमी कव्हरमधे रवा घालत नाही. आणि मोहनही गरम नाही घालत. कणकेत थोडं डाळीचं पीठ आणि नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घालून नेहमीच्याच कन्सिस्टन्सीची भिजवते. नेहमीच्या पोळ्यांच्या तव्यावरच भाजते.\nस्वाती, तूही गूळाच्या पोळ्यांतली expert दिसतेस मला, तशा फार नाहीत, पण ५ करून पाठवशील का मला, तशा फार नाहीत, पण ५ करून पाठवशील का प्रत्येक पोळीवर फक्त तुझा आणि तुझाच प्रताधिकार आहे असं म्हणून खाईन प्रत्येक पोळीवर फक्त तुझा आणि तुझाच प्रताध���कार आहे असं म्हणून खाईन\n>>मी कव्हरमधे रवा घालत\n>>मी कव्हरमधे रवा घालत नाही>><<\nआता ह्यावेळेला रव्याशिवाय करेन.. तो रवा घातला की हात दुखतो मळून मळून. पण एक क्रिस्प येते असे वाटते मला.\nकाहे लोक नुसते बेसन्,मैदा,कणीक जराशी...\nमी कधीच केल्या नाही आहेत या\nमी कधीच केल्या नाही आहेत या पुर्वी. पण रेसीपी बघुन , कराव्याश्या वाटताहेत. बघु , वेळ मिळाला तर करेन.\nमी एकदाच केल्या आहेत बर्‍याच\nमी एकदाच केल्या आहेत बर्‍याच वर्षापूर्वी.\nह्या पोळ्यांकरता पिवळा धम्मक चिक्कीचा गूळच लागतो ना\nस्वाती, संक्रांतीकरता करणारच असशील तर २३ तारीख फार दूर नाही.\nमाझ्या मते चिक्कीचा गूळ नाही\nमाझ्या मते चिक्कीचा गूळ नाही लागत. मी ३-४ दा केल्या आहेत रुचिरा च्या रेसिपी प्रमाणे. साधाच गुळ वापरला होता मी.\nओगलेबाईंच्या कृतीने छानच होतात पोळ्या. शीगोशीग भरलेल्या २ वाट्या गूळाच्या १२ पोळ्या होतात.\nमनू तू गूळ कूकरमध्ये शिट्टी न लावता वाफवून घेण्याची टीप दिली आहेस, पण मी नेहेमीसारख्या २ शिट्ट्या करून गूळ विरघळवते. कूकरचे झाकण पडेस्तोवर मात्र बाकी जय्यत तयारी करून ठेवायला लागते- कणीक वगैरे. बाहेर गूळ काढला की बेसन, खसखस घालून, मळून पोळ्या करायला लगेच सुरूवात करायची. यात गूळ किसण्याचे कष्टही पडत नाहीत.. शिवाय किसणीला बराच गूळ चिकटून वाया जातो (किसणी, हात, चमचा- सगळं चिकट, चक्क राडाच होतो माझ्याकडून :(), तेही वाचते.\nओगलेबाईची कृती कोणी लिहु शकत\nओगलेबाईची कृती कोणी लिहु शकत नाही का\nखूप वेगळी आहे का असेल सोपी तर मलाही द्या ना. मी शनिवारी करणार आहे. प्रत्येक जण म्हणतय म्हणून विचारतेय.(घाबरत घाबरत विचारतेय कारण तेच उत्तर एकायला मिळेल की कायदा/हक्कभंग वगैरे वगैरे)\nमी लिहिते मनु कृती\nमी लिहिते मनु कृती ओगलेबाईंची.. संध्याकाळी लिहिते घरी गेल्यावर. माझ्या टीपांसहित लिहिते हवंतर\nओगलेआजी खरंच ग्रेट आहेत हा स्वानुभव. अगदी पहिल्यांदा कोणतीही पाककृती करताना स्वतःचं डोकं कुठेही न चालवता त्यांनी लिहिलंय तसंच्या तसं सगळं केलं तर ती कृती जमतेच. मुख्य म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रमाणाचे भाग केले- निम्मं, दीडपट वगैरे, तरीही कृतीत फरक पडत नाही. त्यांनी इतक्या जुन्या काळात सगळं डॉक्यूमेन्ट केलं म्हणून त्यांचं जास्त कौतुक वाटतं. आपल्याला साधं काही लिहून ठेवावं- आपल्याच रेफसाठी म्हटलं तरी कंटाळा येतो\nपूनम- ओगल्यांच्या कृतीवर तुझे\nपूनम- ओगल्यांच्या कृतीवर तुझे रसग्रहण लिही. झाली समीक्षा.\nआत्ताचा हा परिच्छेद \"\"ओगलेआजी खरंच ..... पासून हेवी ड्युटी मराठीत (क्लिष्ट भाषेत) लिहीलास की झाली समीक्षा.\nउदा- ज्या काळात दस्ताऐवजीकरणाची पद्धत नव्ह्ती तेव्हा इतके काटेकोर संशोधन करुन ओगलेआज्जींनी मराठी पाककलेला एक अमुल्य ठेवा दिला आहे आणि शिवाय कित्येक सासुरवाशींणींना स्वयंपाकात पारंगत करण्याचा विडा उचलुन, कित्येक नवदंपत्तींचा संसार वाचवला आहे आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे\" वगैरे.................\nमिल्या काय म्हणाला हे लिहीलेस की समीक्षेवर टीकाकारांचे मत.\nअजून काही पानं भरायची असल्यास गूळ आणि साखरकारखान्यांच्या राजकारणावर केदार लिहून देईल. देशील ना रे \nहवं तर अन्नपूर्णा आणि प्रतिभाताईंच्या कृती लिही बरोबर की झाला तौलनिक अभ्यास.\nमग त्यावर प्रतिक्रिया येणेप्रमाणे.\nसौ पूनम यांच्यासारखी समीक्षा येत्या १०,००० वर्षात होणे नाही.\nसौ पूनम यांना उसशेतातल्या मजूरांविषयी जराही कणव नाही.\nती राणी गुणाची असेल तर- पूनम गूळ कित्ती मस्त मिळतो नाई पुण्यात \nपुण्यातील विचारवंत- गूळ की गुळ \nमाबोवरील टीकाकार- चुना लावायला उद्युक्त करुन तुम्ही तरूण पिढीला व्यसनाधीन करताय आणि वरून मखलाशी करताय.\nमी आता रुचिरा १ व २ उद्याला\nमी आता रुचिरा १ व २ उद्याला पुस्तक इथुनच विकत घ्यायचे ठरवून टाकलेय ऑलरेडी. त्यांचे(ओगलेआजी) खूप एकलेय आता म्हटले घेतेच उद्याला. (खरेदीविभागात कसे जायचे विचारलेय तिथे).\nनाहीतरी मराठी स्वंयपाकाची पुस्तके नाहीच आहेत.\nपूनम पण तू नक्कीच लिहि तुझ्या खास टिपासहित.\nएक टिपण्णी - रूचिरा मधल्या\nएक टिपण्णी - रूचिरा मधल्या रेसिपी ने केलेले बेसनाचे लाडू माझे आजवर एकदाही नीट झाले नाहियेत\nरैना ती राणी गुणाची असेल\nती राणी गुणाची असेल तर- पूनम गूळ कित्ती मस्त मिळतो नाई पुण्यात \nसशल- ठीक आहे, समीक्षणात 'असं मला वाटतं' असंही लिहीन\nआता हे वरचे वाचून मी विचारात.\nआता हे वरचे वाचून मी विचारात. खूप वेगळ्या अश्या मराठी रेसीपी नसतील तर उगाच पुस्तके घेवून कोपर्‍यात पडणार. (पैशाचा प्रश्ण नाहीये पण तू दिसेल ती स्वंयपाकाची पुस्तके विकत घेवून वाचत मात्र नाहीस व कोपर्‍यात पडणार असे एकावे लागते. असो. खूप विषयांतर केले मी).\nपूनम, तू तरीही लिहि गं नाविन्यपुर्ण मराठीत ती रेसीपी..(हे सिरियसली लिहितेय) ...\nउगाच कशाला घ्यायची पुस्तके\nउगाच कशाला घ्यायची पुस्तके इथेच कितीतरी खजीना पडलाय...\nरैना, घरी ओगलेआजींचं रुचिरा\nघरी ओगलेआजींचं रुचिरा माझ्या आईच्याही हाताशी असतं. माझ्याकडची कृती ही बहुतेक तिथूनच आली असावी. फक्त आईने अनुभवाने फेरबदल केले असावेत.\nओके, तर ही पाककृती- साभार\nओके, तर ही पाककृती- साभार 'रुचिरा-१' 'मेहता पब्लिशिंग हाऊस' 'लेखिका- कमलाबाई ओगले'\nसाहित्य- चार वाट्या 'चांगल्यापैकी' किसलेला गूळ, सहा वाट्या कणीक, अर्धी वाटी खसखस, १०-१५ वेलदोडे, अर्धी वाटी बेसन, एक वाटी तेल, तांदळाची पिठी एक वाटी.\nकृती- कणकेमध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धी वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालून कणीक घट्ट भिजवावी. किसलेल्या गूळात, भाजून कुटलेली खसखस, 'बदामी रंगाचे' बेसन आणि वेलदोड्याची पूड घालून चांगले मळावे. पोळी करताना कणकेचे दोन उंडे करावे. त्यापैकी एका गोळ्यापेक्षा थोडा जास्त गूळ घ्यावा आणि तो दोन उंड्यात ठेवून पोळी लाटावी. गूळ कडेपर्यंत जाईल असे पहावे.\nसमीक्षा- १) कृतीत आत्मीयता नाही.\n२) अत्यंत संदीग्ध वर्णन- 'चांगल्यापैकी' गूळ, 'बदामी' रंगाचे बेसन- हे अत्यंत सापेक्ष वर्णन गोंधळात पाडणारे.\n३) तांदूळाच्या पीठीचे प्रयोजन काय- हे प्रत्यक्ष पोळी लाटेस्तोवर समजत नाही- पीठी पोळी लाटताना भुरभुरायची असते हे ज्ञान ज्यांना नुसती कृती वाचून पोळी केल्याचे समाधान ज्यांना मिळवायचे आहे, त्यांना मिळत नाही. पीठी ओट्यावर वाटीत आहे, पोळी पोळपाटावर लाटली जात नसून, चिकटत आहे, तवा तापलेला आहे.. अशा तापलेल्या वातावरणात हीच ती वेळ- वापर ती पीठी- हा साक्षात्कार होण्याचा जो क्षण आहे, तो केवळ अनुभवण्याचा. पण कृतीत त्याचे शंकासमाधान न केलेले असल्याने कृती इथे कमी पडते\nअनुभवाचे बोलः सुंदर पोळ्या होतात (आजीबाई, समीक्षेचा शहाणपणा केल्याबद्दल, मनापासून माफी\nपूनम, एक शंका: उंडे करुन\nपूनम, एक शंका: उंडे करुन म्हणजे पराठ्यांसारखं सारण भरुन लाटायचं\nबदामी बेसन म्हणजे भाजून बदामी केलेलं बेसन का\nमनु, तुला हवे असेल तर माझे\nमनु, तुला हवे असेल तर माझे रुचिरा पाठवते. सगळे प्रकार करुन झाले की परत पाठव(शीलच)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स���वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/sonali-bendres-husband-goldie-behl-urges-not-to-believe-in-rumors-after-death-hoax-on-social-media/articleshow/65742005.cms", "date_download": "2018-11-16T08:46:25Z", "digest": "sha1:K7MNTSQI6E7GAA7C2OSNCA2DPYGOWIAR", "length": 12976, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "death hoax: sonali bendre's husband goldie behl urges not to believe in rumors after death hoax on social media - सोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nसोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले\nमुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असलेले भाजपाचे आमदार राम कदम हे कॅन्सरशी झुंज देत असलेली बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचं ट्विट करून भलतेच अडचणीत सापडले आहेत. या ट्विटनंतर कदम ट्रोल झालेच पण सोशल मीडियावरही सोनालीच्या निधनाची अफवा पसरल्याने तिचे पती गोल्डी बहल प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा न पसरविण्याचं आवाहन बहल यांनी केलं आहे.\nसोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले\nमुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असलेले भाजपाचे आमदार राम कदम हे कॅन्सरशी झुंज देत असलेली बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचं ट्विट करून भलतेच अडचणीत सापडले आहेत. या ट्विटनंतर कदम ट्रोल झालेच पण सोशल मीडियावरही सोनालीच्या निधनाची अफवा पसरल्याने तिचे पती गोल्डी बहल प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा न पसरविण्याचं आवाहन बहल यांनी केलं आहे.\n'सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. सोनालीच्या प्रकृती विषयीच्या अफवा पसरवू नका. तसेच त्यांवर विश्वास ठेवू नका,' असं आवाहन गोल्डी बहल यांनी ट्विटरवरून केलं आहे. मात्र सोनालीच्या निधनाचं ट्विट करणारे राम कदम यांना एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या ट्विट नंतर कदम यांना यूजर्सनी ट्रोल केलं होतं. कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलिट करून दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट केलं. मात्र अनेकांनी आधीच त्या ट्विटचे स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर फिरवले होते. त्यामुळे गोल्डी बहल भडकले आणि त्यांनी अशा प्रकारची अफवा न पसरवण्याची विनंती यूजर्सना केली आहे.\n���िळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nशबरीमाला : तृप्ती देसाई यांच्याविरोधात कोची विमानतळाबाहेर नि...\nदहशतवादी जकीर मुसा फिरताना आढळल्याने पंजाब पोलिसांकडून सतर्क...\nराजस्थान: टोक मधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट यांना उमेदवारी\nतामिळनाडूत 'गज'गर्जना; वादळ नागपट्टणमपर्यंत\nअरेसीबो संदेशाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुगल डुडलची मा...\nखासगी फोटो लीक झाल्यामुळे अक्षरा संतापली\n'लोकांच्या लग्नाबद्दल चर्चा हे वेळ वाया घालवण्यासारखं'\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\nकोंकणी पद्धतीनं दीप-वीरचा लग्नसोहळा संपन्न\nDeepVeer: 'ड्युरेक्स'ने दिल्या 'दीपवीर'ला शुभेच्छा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले...\nमाझे सर्व चित्रपट बॅन करा: ट्विंकल खन्ना...\nराष्ट्रगीत सुरू असताना ऐश्वर्याला अश्रु अनावर\nआशा भोसलेः तरुण आहे 'सूर' अजुनी......\nआयुषमानला काहीतरी सांगायचंय...सर्वांना उत्सुकता...\nशाहीदने 'हे' ठेवलं आपल्या बाळाचं नाव...\n३७७ कलमावर बॉलिवूडकरांनी अशा दिल्या प्रतिक्रिया...\nअभिनेता शाहीद कपूरची अकाउंट हॅक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/naat-hrudhayashi/", "date_download": "2018-11-16T07:50:57Z", "digest": "sha1:V2ZA6YAYPDCTJGBENTLWAWFE7OQ2HWLC", "length": 8969, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नात हृदयाशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\n: थोडा वेळ द्या हृदयासाठी..\nआपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर.\n‘बिटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस’ या जीवाणूमुळे घशाला संसर्ग होतो. तो कमी किंवा जास्त प्रमाणात असतो.\nगरोदरपणात स्रीच्या शरीरात अनेक बदल होतात, त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे शरीरात रक्ताचं प्रमाण वाढतं.\nआहार सवयी आणि हृदयविकार\nआजच्या गतिमान जीवनात खूपदा अपरिहार्यतेपोटी लोकांना बाहेर खावं लागतं आणि नंतर त्याचा त्रासही होतो. म्हणूनच बाहेर खायची वेळ आली तर काय खाल्ल्यास त्रास होणार नाही हे आपल्याला माहीत असायला\nआहार आणि हृदयविकार – २\nआपल्या शरीराच्या जडणघडणीत आपला आहार हा घटक महत्त्वाचा ठरतो.\nआहार आणि हृदयविकार – १\nजिभेला हवेहवेसे वाटणारे पदार्थ पोटाला आणि अर्थातच हृदयाला चांगले असतातच असे नाही.\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4130", "date_download": "2018-11-16T07:43:55Z", "digest": "sha1:FSJX3TTH7NREQH4JDMRSSG4RNF64HZZ5", "length": 4033, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पडझड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पडझड\nअन् जरासा हुंदका मी\nखाक झाल्या कैक रात्री\nगीत माझे आज ओल्या\nअजून काही आहे शिल्लक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स���वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/health/outdoor-pollution-increases-risk-autism-children-78-percent-says-report/", "date_download": "2018-11-16T08:39:27Z", "digest": "sha1:HZNR4PXF2OJCZ7TD7CS7RUPT2GEWHS3I", "length": 31439, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Outdoor Pollution Increases The Risk Of Autism In Children By 78 Percent Says Report | प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका! | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरना��मधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोली�� आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nप्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका\nप्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका\nप्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे.\nप्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये 'या' आजाराचा वाढतो धोका\nप्रदूषण आणि स्मॉगची समस्या सध्या दिल्ली भारताचच्या काही भागांमध्ये डोकं वर काढत आहे. यामुळे अनेकांना केवळ श्वासासंबंधी आणि हृदयासंबंधीच समस्यांचा सामना करावा लागतो असे नाही तर लहान मुलांना ऑटिझमचाही धोका अधिक असतो. याकारणाने नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात इशारा देण्यात आला आहे की, ऑउटडोर प्रदूषण म्हणजेच गाड्यांमधून निघणारा आणि फॅक्टरींमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान मुलांमध्ये ऑटिझमचा धोका ७८ टक्क्यांनी वाढतो. या शोधामध्ये चीनच्या शांघायमध्ये जन्मलेल्या मुलांचा अभ्यास करण्यात आला.\nऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानस‌कि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते.\n९ वर्ष केलं गेलं परिक्षण\nया अभ्यासात १२४ अशा मुलांना सहभागी करुन घेतले होते, जे आधीपासून ऑटिझमने ग्रस्त आहेत. तर १ हजार २४० सामान्य मुलांना सहभागी करुन घेतले होते. ९ वर्ष या मुलांवर अभ्यास करण्यात आला. दरम्यान वायु प्रदूषण आणि ऑटिझम यात काय संबंध आहे याचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास एन्वायर्नमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. हा असा पहिला अभ्यास आहे ज्यात विकसनशील देशातील मुलांवर वायु प्रदूषणात जास्त वेळ राहणे आणि ऑटिझममध्ये संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nवातावरणातील इतरही काही गोष्टी कारणीभूत\nचायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे शिलिंग गुओ सांगतात की, 'ऑटिझम का होतो आणि याचं कारणं शोधणं कठीण काम आहे. हे पूर्णपणे समजून घेता येत नाही. पण आंनुवांशिकता आणि इतर कारणांसोबतच वातावरणाशी संबंधित काही गोष्टींमुळे हा वाढतो. लहान मुलांचा मेंदू विकसीत होत असतो आणि अशावेळी वातावरणातील विषारी कण लहान मुलांच्या इम्यून सिस्टमसोबतच मेंदूच्या कार्यालाही प्रभावित करतात.\nप्रदूषणामुळे इतक्यांचा होतो मृत्यू\nWHO नुसार, दररोज वाढत्या प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण याने दरवर्षी ४.२ मिनियन म्हणजेच ४२ लाख लोकांचा मृत्यू होतो आहे. वातावरणातील प्रदूषित तत्वांमुळे चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये आजारांसोबतच वेळेआधी मृत्यू होणे अशाही घटना वेगाने वाढत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफॅटी लिव्हरच्या समस्येमुळे त्रस्त आहात औषधांसोबतच 'हे' उपचार ठरतात फायदेशीर\nलैंगिक जीवन : ...तर होऊ शकतात हे नुकसान\nकशी कराल आपल्या बाळाची 100 टक्के जेंटल केअर\nगोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय दिवाळीनंतर खा हे फूड्स\nआरोग्यासाठी हानिकारक आहेत प्रमाणापेक्षा जास्त मल्टी-व्हिटॅमिन्स\nवजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nमहागड्या परदेशी स्टेंटसारखीच चांगली आहे स्वदेशी स्टेंट - रिसर्च\nचिंचेच्या बिया चिकनगुनियावर ठरतात औषधी - रिसर्च\n...म्हणून जेवणानंतर आंघोळ करणं ठरतं नुकसानदायक\nसकाळी नाश्ता न करताच घराबाहेर पडता\nअंतराळ प्रवासाचा मेंदूवर होतो प्रभाव - रिसर्च\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगि���ीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-mal-news/", "date_download": "2018-11-16T08:01:54Z", "digest": "sha1:BILWTAWUCHWLFG7GXSFOPHEUHSVX45VO", "length": 9402, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चार वर्षात विकास कामे का केली नाहीत ? असा सवाल करत भाजप आमदाराला चोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचार वर्षात विकास कामे का केली नाहीत असा सवाल करत भाजप आमदाराला चोप\nटीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. देशमुख राजेवाडी येथील एका कार्यक्रमावरून परतत असताना “चार वर्षात विकास कामे का केली नाहीत” असा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. या वेळी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला देखील मारहाण करून त्याचा मोबाईल देखील हल्लेखोरांनी फोडला. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. अखेर पोलिसांच्या गाडीतून त्यांना पोलीस संरक्षणात रवाना करण्यात आले.\nराजेवाडी येथे आज अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रमात आमदार देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ते परत निघाले असता येथील जिल्हापरिषद शाळेजवळ गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद, भाऊसाहेब पवार, माऊली महागोविंद, ईश्वर थेटे, सुखदेव कुरे यांच्यासह 25 ते 30 जणांनी गाडी अडवली. आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही तसेच बंधाऱ्याचे काम का केले नाही, असे म्हणत आमदारांना घेराव घालत गाडीतून खाली खेचून त्यांच्यावर हल्ला केला.\nतसेच त्यांच्या पीएचा मोबाईल खेचून घेऊन फोडला व गाडी चालकाला देखील मारहाण केली. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक तात्काळ धावून आले व त्यांना आमदारांच्या भोवती कडे करून तेथून बाजूला आणले. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व आपल्या गाडीतच आमदार देशमुख यांना पोलीस बंदोबस्तात रवाना केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.\nआमदारकीसाठी काहीही…माढ्याचे संजय शिंदे होणार ‘करमाळा’कर\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्या���ीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-criticize-shivsena-on-rifinary-issue/", "date_download": "2018-11-16T07:58:05Z", "digest": "sha1:Q4LIDJKR3B6WTW7MQZB7HEH6BRL2E7Y6", "length": 9849, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार - नारायण राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार – नारायण राणे\nग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर राणेंचा 'प्रहार'\nसिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणारमधील ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली. मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्योगमं��्री शिवसेनेचा असताना शिवसेनेची नेतेमंडळी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारला का जातात असा सवाल उपस्थित केला.\nनाणारमध्ये नेते मंडळी येतात, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगतात मात्र एकीकडे विरोध करायचा व दुसरीकडे या कामाचे ठेके घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची आहे. याआधी एन्रॉन आणि जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला प्रथम विरोध केला होता. शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.लवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार असल्याचा इशारा ग्रीन रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलताना नारायण राणे यांनी दिला.\n‘जिल्ह्यातील विकासकामे रखडविण्यात छुपे हात आहेत’ या पालकमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना नारायण राणे यांनी ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती पालकमंत्र्यांची असून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी करोडो रुपयांचा आणलेला निधी त्यांनी दाखवून द्यावा आणि त्यांनी आणला असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तो जाहीर करावा असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.जिल्ह्यातील ठेकेदारांशी माझा कोणताही संबंध नाही. विकासकामांना माझ्यामुळे ठेकेदार मिळत नाहीत हा आरोप खोटा असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.पर्यटन वाढीसाठी महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे मात्र सत्ताधारी याबाबत अनुत्सुक असून मालवणात एप्रिलमध्ये महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्���ा चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/fir-registerd-against-devendra-fadanvis-for-maharashtra-facebook-page-by-ncp/", "date_download": "2018-11-16T07:39:06Z", "digest": "sha1:VF7F4ILUCDV7XKQW3FAT3XGYCEZ5GZSF", "length": 10233, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र'वर राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल; सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’वर राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल; सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याचा आरोप\nदेवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र( www.facebook.com/FadnavisforMaharashtra) या फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यात या पेज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती अध्यक्ष मानली भिलारे यांनी पोलिसांकडे या संबंधीचा तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी सायबर कायद्या अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित पेज अॅडमिनचा शोध घेतला जात आहे.\nसंबंधित फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे फोटो एडीटकरून आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल केला जात असल्याच या तक्रारीमध्ये सांगण्यात आला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येत ���सल्याचही सांगण्यात आले आहे.\nदरम्यान या बद्दल भिलारे यांना विचारल असता ‘ देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या पेजवरून फोटो एडीट करत राष्ट्रवादी नेत्यांनी न केलेलं भाष्य पोस्ट केले जातात. कमेंटमध्ये महिलांविषयी चुकीची भाषा वापरली जाते त्यामुळे संबंधित पेजवर कारवाई करण्याची मागणी केल्याच सांगितले.\n‘सुप्रिया सुळे एफसी पेजवरून भाजप नेत्यांवर निशाना\nएका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चालणाऱ्या पेजवरून राष्ट्रवादी नेत्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत बदनामी केली जात असल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे एफसी या नावाने चालवल्या जाणाऱ्या पेजवरून मुखमंत्री तसेच इतर भाजप नेत्यांवरही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. यामुळे एका बाजूला खुल्या सभांमध्ये राजकारणी एकमेकाचे वाभाडे काढताना दिसतात तर दुसरीकडे त्यांचे समर्थक आक्षेपार्ह भाषा वापरत सोशल मिडीयावर नेत्यांची बदनामी करताना दिसत आहेत. दरम्यान दोन्ही पेज आमचे अधिकृत नसल्याच भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही सांगितले जात आहे.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/naina-pujari-murder-case-35619", "date_download": "2018-11-16T07:50:58Z", "digest": "sha1:W75E46SBDWCF3C7Y6FQJWF6E4ORAW3H5", "length": 12106, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "naina pujari murder case माफीच्या साक्षीदारासाठी राजेश चौधरीला आमिष | eSakal", "raw_content": "\nमाफीच्या साक्षीदारासाठी राजेश चौधरीला आमिष\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - सरकार पक्षाकडे आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने राजेश चौधरी याला आमिष दाखवून माफीचा साक्षीदार केले आहे, असा दावा नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीच्या वकिलांनी केला.\nपुणे - सरकार पक्षाकडे आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने राजेश चौधरी याला आमिष दाखवून माफीचा साक्षीदार केले आहे, असा दावा नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीच्या वकिलांनी केला.\nविशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्यासमोर या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली असून, आरोपींतर्फे ऍड. बी. ए. अलूर, ऍड. रणजित ढोमसे पाटील, ऍड. अंकुश जाधव हे बाजू मांडत आहेत. चौधरी याच्या साक्षीनुसार त्याला घटनेच्या दोन दिवसांनी पश्‍चात्ताप झाला होता; परंतु त्याने दोन वर्षांनंतर न्यायालयाकडे जबाब का नोंदविला, असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला. त्याने पोलिसांच्या दबावामुळे आपण माफीचा साक्षीदार झाल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता, त्यानंतर त्याने पुन्हा स्वमर्जीने माफीचा साक्षीदार झाल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्याच्या बोलण्यात विसंगती असून, पोलिसांच्या दबावामुळे माफीचा साक्षीदार झाल्याचे नमूद केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाने खुलासा केलेला नाही. केवळ बलात्काराच्या गुन्ह्याच्या वेळी होतो, खुनाच्या वेळी नव्हतो, असा त्याचा जबाब असून, गुन्ह्याच्यावेळी पूर्ण वेळ हजर नसलेली व्यक्ती माफीचा साक्षीदार कसा होऊ शकते, असा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला.\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nपुणे - पुणे शहराला दररोज किमान 1350 एमएलडी पाणीपुरवठा करावा, या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने हरताळ फासला असल्याचे समोर आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/iucaa-pune-recruitment-18082018.html", "date_download": "2018-11-16T08:10:27Z", "digest": "sha1:WJWTSRYO4SVTJYSX4ZPNEEGNK45TUGQE", "length": 7711, "nlines": 111, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स [IUCAA] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा", "raw_content": "\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स [IUCAA] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स [IUCAA] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स [Inter University Center for Astronomy & Astrophysics, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसॉफ्टवेअर इंजिनियर (Software Enginee) : ०१ जागा\nवयाची अट : ४० वर्षे [SC/ST/OBC & PH - शासकीय नियमानुसार सूट]\nवेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये\nऑनलाइन अर्ज (Application) : येथे क्लिक करा\nवैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी (Scientific & Technical Officer) : ०१ जागा\nवयाची अट : ५० वर्षे [SC/ST/OBC & PH - शासकीय नियमानुसार सूट]\nवेतनमान (Pay Scale) : १,२३,१००/- रुपये\nऑनलाइन अर्ज (Application) : येथे क्लिक करा\nनोकरी ठिकाण : पुणे\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड [Cantonment Board Kamptee] कामठी येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/janhvi-sh-w1-8-gb-mp3-player-black-and-blue-price-pjS1tk.html", "date_download": "2018-11-16T07:48:04Z", "digest": "sha1:DU4ZW5GRETXLWME4RE7TPZW5JJPQHPQD", "length": 14209, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nजान्हवी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये जान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू किंमत ## आहे.\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू नवीनतम किंमत Oct 01, 2018वर प्राप्त होते\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 349)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया जान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 3.5 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 151 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4024 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 691 पुनरावलोकने )\nजान्हवी स हा व१ 8 गब पं३ प्लेअर ब्लॅक अँड ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shashikant-shinde-vs-shivendra-raje-bhosale-21755", "date_download": "2018-11-16T08:30:50Z", "digest": "sha1:CPF7SMYUJZL43RHH4HTJA43HIJKQ73B7", "length": 10646, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Shashikant shinde vs shivendra raje bhosale | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशशिकांत शिंदे विरूध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार महामुकाबला\nशशिकांत शिंदे विरूध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार महामुकाबला\nशशिकांत शिंदे विरूध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार महामुकाबला\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकुडाळ : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावलीच्या मैदानात उतरणार आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे.\nकुडाळ : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावलीच्या मैदानात उतरणार आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे.\nवाचून धक्का बसला असला तरी हे सत्य आहे. निमित्त आहे ते साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भासले यांच्या वाढदिवसादिवशी कुडाळ (ता. जावळी) येथे जावली क्रिकेट किंग 2018 चषक हा क्रिकेटचा सामना होणार आहे. यामध्ये शशिकांत शिंदे टायगर्स विरूध्द शिवेंद्रसिंहराजे 1111 या दोन संघात क्��िकेटचा रंगतदार सामना बुधवारी (ता. 28) होणार आहे. दोन्ही संघाचे नेतृत्व स्वत: दोन्ही आमदार प्रत्यक्षात मैदानात उतरून करणार आहेत. अशा प्रकारचा सामना जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असल्याने क्रिकेटशौकिनांसह राजकीय खेळाडू व कार्यकत्यांत या सामन्याविषयी औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.\nफेसबुक व व्हाटस्‌ अॅपवर सामन्याची चर्चा\nहा सामान पाहण्यासाठी जिल्ह्यातील युवकांची गर्दी होणार असल्याने या सामन्याचे युट्यूब द्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे. सध्या फेसबुक व व्हाटस्‌अपवर या सामन्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.\nकुडाळ राष्ट्रवाद आमदार शशिकांत शिंदे शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट cricket सामना face विषय topics फेसबुक\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/522810", "date_download": "2018-11-16T07:56:04Z", "digest": "sha1:PFLZK4PG3THIPKLUAKOA5PDZHIRZJL2D", "length": 6593, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनच्या सैनिकांची डोकलाममध्ये गस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या सैनिकांची डोकलाममध्ये गस्त\nचीनच्या सैनिकांची डोकलाममध्ये गस्त\nचीनच्या कुरापतीमुळे भारत देखील सतर्क\nभारतासोबतचा वाद संपुष्टात आल्यानंतर मागील एक महिन्यात डोकलाम भागातील सैनिकांच्या उपस्थितीचा चीनने बचाव केला. सार्वभौमत्वाच्या अधिकारांतर्गत आपले सैनिक डोकलाम भागात गस्त घालत असल्याचे चीनने म्हटले. डोकलाम हा भूतानचा भाग असून चीनने त्यावर दावा मांडला होता. डोकलाम सीमेनजीक रस्तेनिर्मितीचा प्रयत्न चीनने चालविला असल्याने तेथील वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nडोकलाममध्ये कोणताही वाद नाही. चीनचे सैनिक डोंगलांगमध्ये गस्त घालत आहेत, ते आपल्या सार्वभौमत्वाच्या अधिकारांचा वापर करत असून ऐतिहासिक सीमेनुसार क्षेत्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण करत असल्याचे चीनने\nभूतानच्या हद्दीतील भागात पीपल्स लिबरेशन आर्मीने रस्तेनिर्मितीचा प्रयत्न केल्याने 16 जूनपासून 73 दिवसांपर्यंत चीन आणि भारताच्या सैन्यादरम्यान तणावाची स्थिती होती. मागील काही दिवसात चीन या भागातील सैनिकांच्या संख्येत वाढ करत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. डोकलामनजीकच्या भागात सैन्यसराव आयोजित करत चीन कुरापती काढत असल्याने भारत दक्ष आहे.\nगुरुवारीच भारतीय हवाईदलाचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनी चिनी सैनिक चुंबी खोऱयात असल्याचे म्हणत या मुद्यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यात दोन्ही देशांचे हित असल्याचे वक्तव्य केले. तसेच त्यांनी पश्चिम तसेच पूर्व मोर्चावर युद्ध लढण्यास हवाईदल सज्ज असल्याचे इशारावजा वक्तव्य केले.\nअमेरिकेतील सुरक्षेवरून भारतीय विद्यार्थी चिंतेत\nकाश्मीरमध्ये हल्ल्यातएक पोलीस शहीद\n50 कोटी कामगारांचे होणार ‘कल्याण’\nआता गप्प राहिलो तर इतिहास कधीच माफ करणार नाही-राहुल गांधी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/caste-differences-book-review-1236007/", "date_download": "2018-11-16T07:50:28Z", "digest": "sha1:7QDOQNVNXDAB6XNQQL6O42ARYPZZN6PU", "length": 32227, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जातिभेदाचा वास्तवशोध | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nदुसरे- ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन’ हे पुस्तक अत्याचारांपेक्षा अन्यायावर- म्हणजे ‘छुप्या’ जातिभेदावर भर देणारे आहे.\nदलित आणि आदिवासी- अनुसूचित जाती आणि जमाती- यांना जातिभेदाने विषम झालेल्या भारतीय समाजात न्याय मिळवून देण्यासाठी घटनादत्त तरतुदी आहेत; पण कथित ‘उच्च जातीं’च्या, ‘सवर्णा’च्या मनातून ‘जात’ जात नाही. अन्याय अत्याचार होतच राहतात, याचा विद्यापीठीय शिस्तीतील धांडोळा घेणारी ही दोन पुस्तके..\nजातिभेद ही आजही भारतातील वस्तुस्थिती आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या विषयी आत्मपरीक्षण न करण्याची भारतीयांची वृत्ती. हे भेद कथित उच्चजातींमध्ये तर आज केवळ नावापुरते- नोशनल- उरले आहेत असा युक्तिवाद केला जातो आणि बऱ्याच अंशी तो खरा आहेही, पण एकमेकांतील जातिभेद नावापुरते उरलेल्या या कथित उच्चजाती, केवळ आर्थिक अंगानेच आता समाजाचा विचार करा, असे म्हणतात तेव्हा आत्मपरीक्षण वगैरे दूरच, वास्तव जाणून घेण्याची साधी तयारीसुद्धा दिसून येत नाही. जाती-आधारित राखीव जागा काढूनच टाका आणि आर्थिक पायावर आरक्षण द्या, असे म्हणताना आपल्याला दलितांबद्दल किंवा आदिवासींबद्दल नेमके काय वाटते, याचा विचार आत्मपरीक्षणाकडे नेणारा ठरेल; पण तो कोणी करीत नाही. जेव्हा आणि जरी समाज स्वत:च्या स्थितीचा विचार प्रागतिकरीत्या (आहे ती स्थिती बदलविण्यासाठी, एवढय़ा किमान अर्थाने) करीत नाही, तेव्हा आणि तरीही विद्यापीठीय संशोधनांतून तो होतच असतो. या वर्षांनुवर्षांच्या अभ्यासातून ‘दलित स्टडीज’ नावाची अभ्यासशाखा उभी राहिली आणि स्थिरावली. समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या प्रमुख शाखांचे (‘डिसिप्लिन्स’चे) हे आंतरशाखीय अपत्य आजही समाजशास्त्राच्या तोंडवळ्याचेच दिसते आणि ‘दलित स्टडीज’चे बिगरदलित उद्गाते-अभ्यासक कमीच असतात, हे पुन्हा व्यापक समाजप्रवृत्तींचे विद्यापीठांत आणि विद्याशाखांत पडलेले प्रतिबिंबच म्हणावे लागेल. जातिआधारित भेदभाव आणि जातिआधारित बहिष्कृतता किंवा बाह्य़ीकरण (सामीलिकरणाच्या विरुद्ध, ‘एक्स्क्लूजन’ या अर्थाने) यांची चर्चा अजेंडय़ावर आणणे- त्यातही दलितांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारामागील समाजवास्तवाचा अभ्यास करणे- हे काहीसे ‘नकारात्मक’ काम आजही ‘दलित स्टडीज’ला करावे लागते आहे. त्यातून बाहेर पडून दलित समाजांचे आत्मभान आज कोठे आहे याचा विविधांगी अभ्यास, असे या शाखेचे स्वरूप घडते आहे. खरे तर जगाच्या दलितकेंद्री विचाराची दिशा दाखवणारी शाखा, असे ‘दलित स्टडीज’चे स्वरूप असायला हवे (जसे ‘विमेन्स स्टडीज’चे ते असलेले आज दिसते); पण तशी स्थिती आज नाही.\nजगन कराडे यांनी संपादित केलेली आणि कोठेही छापील उल्लेख नसला तरी बहुधा विद्यापीठीय परिसंवादात वाचल्या गेलेल्या निबंधांवर आधारित असलेली अशी ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’ आणि ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन’ ही दोन अलीकडची पुस्तकेदेखील या स्थितीला अपवाद नाहीत. ‘दलित स्टडीज’मध्ये बिगरदलितांचे प्रमाण कमी असल्याबद्दल ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’ या पुस्तकातील पहिल्याच निबंधात प्रवीण जाधव यांनी साधार खंत व्यक्त केली आहे. दलितकेंद्री अर्थशास्त्राबाबत विद्यापीठीय स्तरावरही भेदभावच दिसतो तो का, याची फार चिकित्सा न करता जाधव यांनी खंत व्यक्त करण्याच्या सुरात काही कारणे नोंदविली आहेत. दुसरे प्रकरणही खंत व्यक्त करणारेच असून त्यात रमेश कांबळे यांनी दलित चळवळी आज निष्प्रभ ठरताहेत, हे वास्तव मांडले आहे. खरलांजी प्रकरणाने देशातील दलित-सहानुभाव जागा झाला ही घडामोड सकारात्मकच, पण दलितकेंद्री राजकारणाच्या वाटचालीसाठी तेवढे पुरेसे नाही, हे म्हणणेह��� या लेखात आहे. जात हा घटक सामाजिक-सांस्कृतिक प्रगतीवर मर्यादा आणणारा आहेच, पण याच घटकामुळे आर्थिक-राजकीय क्षेत्रांतील न्याय्यताही संकुचित झालेली आहे हे डाव्या व पुरोगामी चळवळींनी (म्हणजे आजवर ‘दलितेतर’ म्हणून बाजूला राहिलेल्या चळवळींनी) आता स्वीकारायला हवे, असा खुलेपणा कांबळे यांच्या निबंधाच्या अगदी अखेरीस दिसून येतो. हा अभ्यासकी विचार योग्य असल्याचे आजच्या (रोहित वेमुला, कन्हैयाकुमार) पाश्र्वभूमीवर दिसू लागते. ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’मध्ये तीन निबंध हे थेट दलित-अत्याचारांच्या प्रकरणांचा सांख्यिकी आणि सामाजिक-आर्थिक अभ्यास करणारे आहेत. पुण्यातील ‘माणुसकी’ आणि ‘मानवी हक्क अभियान’ या स्वयंसेवी संस्थांच्या अहवालांचा आधार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींवरील अत्याचारांबाबत शंकर गायकवाड यांनी नोंदवलेल्या ‘काही निरीक्षणां’ना आहे. हा निबंध निरीक्षणांपुरताच मर्यादित असला, तरी ‘सरकार अनुसूचित जातींनाच प्राधान्य देते अशी बिगरअनुसूचित जातींची मनोभूमिका’ अशांसह अत्याचारांची ११ कारणे येथे नोंदविली आहेत, ती आजच्या वास्तवाशी सुसंगत आहेत. मात्र याच संदर्भात मराठवाडय़ाचा विशेष अभ्यास करणारा बी. एस. वाघमारे यांचा निबंध हा प्रांतकेंद्री अभ्यासापुढे काळ नगण्य मानणारा आहे. या निबंधातील चार विविध सांख्यिकी तक्त्यांची वर्षे १९७८ ते १९९१ इतकी निरनिराळी असल्याने समग्र चित्र उभे राहत नाही. मात्र, मराठवाडय़ाच्या दलित-अत्याचार इतिहासातील प्रत्येक मोठी घटना पुरेशा सविस्तरपणे सांगणे, हे या निबंधाचे वैशिष्टय़ ठरते.\nपुणे विद्यापीठातील प्रा. विलास आढाव यांनी २००५ साली ‘महाराष्ट्रातील दुर्बळ घटकांतील शेतकऱ्यांच्या शेतमाल विपणन समस्यांचा अभ्यास’ हा प्रबंध पीएच.डी.साठी सादर केला होता. त्यावर आधारित निबंध ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’मध्ये आहे, त्यातून शेती क्षेत्रातील कौशल्यांत दलित कमी पडतात अशी बाजू लेखकाने मांडली आहे. शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता, उत्पादन खर्च आणि त्यावरील मिळकत यांचे प्रमाण एरवीही व्यस्त असतेच, त्यामुळे त्यात जातिनिहाय विभागणी कशाला करायची, असे म्हणणाऱ्यांनी या निबंधातील एक आलेख जरूर पाहावा. शेतकऱ्यांसाठी एरवी व्यस्त असणारे हे प्रमाण अनुसूचित जाती/जमातींच्या शेतकऱ्यांसाठी आणखी व्यस्त असते, असे प्रा. आढाव यांच्याकडील आकडेवारी सांगते. एसएनडीटी विद्यापीठातील प्राध्यापिका मेहेरज्योती सांगळे यांनी अनुसूचित जमातींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन (ब्रिटिशकाळापासून २०१० पर्यंत) कसा बदलत गेला, याचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाच्या योजनांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. यासोबतच, आदिवासींवरील अत्याचार काही थांबले नाहीत आणि विशेषत: जमिनी बळकावणाऱ्यांना तर पोलिसांचीही साथ मिळत गेली, हे वास्तवही सांगळे यांनी मांडले आहे. या निबंधातही तक्ते आहेत; परंतु सांगळे यांची मांडणी सांख्यिकीच्या आधारे नाही.\nहरयाणातील जाट व अन्य समाजांनी तेथील अनुसूचित जाती-जमातींवर केलेल्या अत्याचारांचा देसराज सभरवाल यांनी घेतलेला आढावा, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील (बनारसपल्याडचे जिल्हे) दलितांना आजही सवर्णापासून कसे तुटल्यासारखे वाटते याचे सर्वेक्षणाचा सज्जड आधार असलेले तपशील पुरवणारा बिभुतिभूषण मलिक यांचा निबंध, असे अन्य लेख ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’मध्ये आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ आर्ट अँड एस्थेटिक्स’ने अल्पावधीत (विशेषत: कलेतिहास व कलासमीक्षा या शाखांत) बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या इतिहास विभागापेक्षा अधिक विश्वासार्हता निर्माण केली. येथील प्राध्यापक वाय. एस. अलोने यांनी ‘सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते’, तर दलितांसाठी ते कसे असते असा प्रश्न उपस्थित करून दलित सौंदर्यशास्त्राची चर्चा कोणत्या अंगाने जाते, हे दाखवून दिले. हा निबंध अर्थातच इतरांपेक्षा निराळा आहे. रामकिंकर बैज या संथाळ जमातीच्या व शांतिनिकेतनात आयुष्य व्यतीत करून अव्वल भारतीय शिल्पकारांपैकी ठरलेल्या दिवंगत कलावंताबद्दल या संदर्भात नेहमीच बोलले जाते, पण ‘पुणे करारानंतरचे गांधी’ हे जे. नंदकुमारकृत रंगचित्र (कृष्णधवल रूपात ते छापलेही आहे.) या निबंधातून चर्चेत आले आहे. या चित्रात गांधीजींच्या हाती भाला आहे आणि ते दलितांच्या निश्चेष्ट देहावर पाय व भाला ठेवून उभे आहेत. पुणे कराराचा इतिहास, त्याचे निघणारे अर्थ, कोणी कोणावर अन्याय केला याबद्दल असणारे दुमत यांच्या पुढे जाऊन एका कलावंताच्या मनोविश्वातील याबाबतची प्रतिमा हे चित्र दाखविते. अशा अनेक प्रतिमा अद्याप उमटलेल्याच नाहीत, पण म्हणून त्या मनोविश्वांमध्ये नसतीलच, अस�� नव्हे.\nदुसरे- ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन’ हे पुस्तक अत्याचारांपेक्षा अन्यायावर- म्हणजे ‘छुप्या’ जातिभेदावर भर देणारे आहे. याही पुस्तकात बिभुतिभूषण मलिक, प्रवीण के. जाधव यांचे निबंध आहेत आणि तेही त्याच अभ्यास-विषयांवरचे आहेत. तपशिलांत अर्थातच फरक आहे. मलिक हे उत्तर प्रदेशच्या त्याच भागात दलितांचे बाहय़ीकरण सरकारी योजनांतूनही कसे दिसते, हे दाखवून देतात. एम. एस. वानखेडे यांचा निबंध महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील नेमणुकांमध्ये छुपा जातिभेद कसकसा दिसतो, हे नावनिशीवार सांगणारा आहे. कोणकोणत्या प्राध्यापकांना पदे नाकारताना ‘सुयोग्य उमेदवार उपलब्ध नाही’ हे ठरीव कारण वापरण्यात आले, हे यातून कळते. मात्र जातीविषयक कल्पनांमुळे असे वगळले जाण्याचे प्रसंग शिक्षण क्षेत्राबाहेरही भरपूर येतात, हे प्रकाश कांबळे यांच्या- भरपूर सांख्यिकी आधार असलेल्या निबंधातून उमगते. ‘लोकशाही’त जातिविहीन समतेच्या कल्पना किती रुजल्या याचा कर्नाटकातील अभ्यास रावसाहेब जानू कट्टी यांनी मांडला आहे, त्यातील सर्वेक्षणांचे सांख्यिकी निष्कर्षही अस्वस्थ करणारेच आहेत. मडिगर, समगर, ढोर अशा जातींचा अभ्यास कट्टी यांनी केला आहे. ‘कीटकनाशकांतून आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामां’चा धनराज पाटील यांनी केलेला अभ्यास चोख असला, तरी तो दलितांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही हे दाखवून देणारा असून मुद्दाम केल्या जाणाऱ्या भेदभावाचा तो परिपाक म्हणता येत नाही. संपादक जगन कराडे यांनी ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन’मध्ये पहिला (विषयप्रवेशाचा) निबंध लिहिला आहे, तर ‘कास्ट-बेस्ड एक्स्क्लूजन’मधील त्यांचा निबंध लग्न, शिक्षण व लिंगभाव यांमधील भेदभावावर आहे. ‘लोकसत्ता’तील विवाहविषयक जाहिरातींना लक्ष्यून एक परिच्छेद त्यात आहे, तेथेही हाच- भेदभाव ‘वाचता आला’ की ‘केला गेला’- हा प्रश्न उपस्थित होतो. विद्यापीठीय चर्चेत जे मूलगामी सिद्धान्तन अपेक्षित असते, ते येथे कांचा इलय्या यांच्या प्रस्तावनेतही नाही (ती आशीर्वादपर आहे). तरीही, ‘जातिभेद नाही’ असे म्हणणाऱ्यांनी जातिभेदाचा एकविसाव्या शतकात उरलेला आणि काही प्रमाणात वाढलेला परीघ समजून घेण्यासाठी या पुस्तकांपर्यंत अवश्य जावे.\nपृष्ठे : २४८, किंमत : ७९५ रु.\nपृष्ठे : २३२ , किंमत : ७५० रु.\nदोन्ही पुस्तकांचे संपादक : प्रा. डॉ. जगन कराडे,\nद��होंचे प्रकाशक : रावत पब्लिकेशन्स, जयपूर/ दिल्ली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nचातुर्वर्ण्य कधी अस्तित्वात असेल काय\n‘जातीअंतासाठी संघर्ष करावाच लागेल’\nजातींतील दरी कोणाच्या फायद्याची\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/iti/recruitment/5/", "date_download": "2018-11-16T07:53:59Z", "digest": "sha1:I4NSHHG4KPQEIKOZ7ABZ5V7LDWFN3JCV", "length": 9247, "nlines": 134, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "ITI Jobs - Latest Recruitment For ITI", "raw_content": "\nआय टी आय - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For ITI\nआय टी आय - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. २६ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 बबनरावजी शिंदे शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड सोलापूर येथे विविध पदांच्या ७७ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MSEDCL] परभणी येथे अपरेंटिस पदांच्या १०० जागा\nदि. २३ ज���लै २०१८ च्या जाहिराती\n〉 इंटीग्रल कोच फॅक्टरी [ICF] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ७०७ जागा\nदि. १९ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [BHEL] मध्ये ट्रेड अप्रेन्टिस पदांच्या १९७ जागा\nदि. १८ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 रेल व्हील फॅक्टरी [Rail Wheel Factory] बंगलोर येथे 'अपरेंटिस ट्रेड' पदांच्या १९२ जागा\nदि. १७ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड [MDSL] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या ३९२ जागा\n〉 मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये 'अप्रेंटिसशिप' पदांच्या २५७३ जागा\n〉 नव्हल शिप रिपेयर यार्ड मध्ये 'अपरेंटिस ट्रेड' पदांच्या १२८ जागा\nदि. १६ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MECL] मध्ये विविध पदांच्या २४५ जागा\nदि. १२ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL] मध्ये 'ट्रेड अप्रेन्टिस' पदांच्या ३२ जागा\n〉 डीआरडीओ [DRDO NSTL] नौदल विज्ञान आणि तांत्रिक प्रयोगशाळा विशाखापट्टणम येथे 'ट्रेनी' पदांच्या ३६ जागा\nदि. १० जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] मुंबई मध्ये विविध पदांच्या १२ जागा\nदि. ०७ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 सतीश धवन स्पेस सेंटर [SDSC-SHAR] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या २० जागा\nदि. ०५ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 नेव्हल डॉकयार्ड [Naval Dockyard] मध्ये 'बोट क्रू पर्सनल' पदांच्या १०० जागा\nदि. ०४ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 पुणे महानगरपालिका, श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे 'निदेशक' पदांच्या ०६ जागा\n〉 दक्षिण पूर्व मध्य रेलवे [SECR] मध्ये 'अप्रेन्टिस' पदांच्या ४३२ जागा\nदि. ०३ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 ग्रामपंचायत [Gram Panchayat] नांदगाव, वर्धा येथे 'ग्राम विद्युत व्यवस्थापक' पदांची ०१ जागा\nदि. ०२ जुलै २०१८ च्या जाहिराती\n〉 शासकीय तंत्रनिकेतन [Govt Polytechnic Murtijapur] मुर्तिजापूर येथे विविध पदांच्या जागा\nदि. २९ जून २०१८ च्या जाहिराती\n〉 हेवी वॉटर बोर्डात [HWB] विविध पदांच्या २२९ जागा [मुदतवाढ]\nदि. २१ जून २०१८ च्या जाहिराती\n〉 रोजगार व उद्योजकता मेळावा नाशिक येथे विविध पदांच्या ६३५ जागा\nअधिक जाहिराती पुढील पेज वर...\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nशैक्षणिक पात्रता आय टी आय साठी उपलब्ध असलेल्या सर्व जाहिराती येथे उपलब्ध आहेत. दररोज नवीन जाहिरातींचे अपडेट���स मिळवण्याकरिता \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या.\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bedhund-manachya-lahari.blogspot.com/2013/02/blog-post_6.html", "date_download": "2018-11-16T07:53:37Z", "digest": "sha1:HRX4DGMWEXRFWT33WS6ZBA4R2LYNUG7B", "length": 24538, "nlines": 212, "source_domain": "bedhund-manachya-lahari.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: हे ही दिवस जातील...!!!", "raw_content": "\nहे ही दिवस जातील...\nPosted by स्वप्नाली वडके-तेरसे\nहातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप्प राहीला. पाण्याचा ग्लास पुढे केलेला त्याचा बायकोचा हात काही क्षणासाठी थबकला. कडेवरच्या पिल्लाने बाबाकडे झेप घेण्यासाठी चळवळ केली... एरवी दारातूनच आपल्याला घेण्यासाठी हात आणि हास्य रूंदावणार्‍या बाबाने आज आपल्याकडे पाहीलेही नाही... काही झालंय का असा प्रश्न त्या न...िरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय असा प्रश्न त्या न...िरागस पिल्लाला कुठून पडणार. बायकोने ओळखले... काहीतरी अघटीत घडलेय ती पिल्लाला चुचकारू लागली. तिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने तो भानावर आला. काही क्षण पिल्लाकडे पाहून त्याने बायकोकडे नजर वळवली... हताशपणे पुटपुटला... कामावरून काढून टाकलं... इन्टिमेशनही न देता...\n\" हा त्यालाही छळणारा प्रश्न अलगद तिच्याही डोक्यात शिरला... पण चटकन स्वतःला सावरत ती त्याच्याशेजारी बसली... बाबाकडे झेपावणार्‍या पिल्लाला एका हाताने सावरत तिने त्याच्या केसांतून ममत्वाने हलकेच हात फिरवला... इतका वेळ थोपवलेल्या भावनांचा कल्लोळ झंझावत बाहेर पडला... \"असं कसं करू शकतात ते माझ्यासोबत आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वा�� जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा आणखी दहा-बाराजणांनाही कमी केलं. पण माझा आजवरचा रेकॉर्ड बघायचा...परफॉर्मन्स तरी लक्षात घ्यायचा. दिवस रात्र एक करून या कंपनीसाठी झटलो... तुझ्या प्रेगनन्सीच्या वेळी तुला माझी सर्वात जास्त गरज असूनही प्रोजेक्टची डेडलाईन पाळण्यासाठी ओव्हरटाईम केला... पिल्लू चातकासारखी वाट बघतो, त्यालातरी कुठे वेळ देता येतोय... श्याSS वैताग आलाय या आयुष्याचा\" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला... बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, \"आता\" त्यानं त्राग्यानं हात सोफ्यावर आपटला. पिल्लू बिथरलं होतं, शांतपणे टकामका बाबाकडे पाहत होतं. तिला त्याचा त्रागा हताशपणा समजत होता. घरकुलासाठी, पिल्लाच्या भविष्याच्या तरतूदीसाठीची त्याची धावपळ ती बघत होती. पण ती गप्प राहीली. आत्ता त्याला भडास काढून टाकू दे... मोकळं होऊ दे. तो बरंच काही बोलत होता...अचानक थांबला... बायकोच्या डोळ्यांत पाहत कळवळून त्याने विचारलं, \"आता\" मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच\" मोठाच गहन प्रश्न होता... तिलाही तो सतावत होताच महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच महागाई वाढतेय. पिल्लाला सांभाळण्यासाठी आपण नोकरी सोडली. त्याच्या पगारात कसंबसं निभावत होतं पण वाढते खर्च भागवायचे म्हणजे... क्षणभरच स्वत:च्या मनातील सर्व काळज्यांना मागे सारत तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला... हळूवारपणे पण ठामपणे ती म्हणाली, \" हे ही दिवस जातील...\" त्या उबदार स्पर्शाने आश्वासक शब्दांनी त्याच्या चेहर्‍यावरील काजळी काहीशी मंदावली.\nत्याने नवीन नोकरीसाठी धडपड चालू केली. पिल्लाला सांभाळून तीही त्याला मदत करत होती... पेपरमधील जाहीराती कापून ठेवणे, त्याचा बायोडेटा अपडेट करायल��� मदत करणे... पिल्लू मात्र खूश होतं... बाबा बराच वेळ मिळत होता त्याला. पिल्लाच्या निखळ खळखळाटाने, आनंदी किलबिलाटाने नी निरागस चेहर्‍याने त्याला नवीन हुरूप मिळत होता. इंटर्व्हूजचं चक्र चालूच होतं. पण अजूनही जमत नव्हतं कुठेच पुंजी हळूहळू आटत चालली होती. धीर सुटतोय की काय अशी परीस्थिती निर्माण होते न होते तोच...\nएक दिवस तो आला... धापा टाकत... तिला दारातूनच हाका मारत... धावत आला होता वाटते... धसकून घाईघाईने तिने दार उघडलं... तिचे दोन्ही खांदे अलगद दाबत हसर्‍या चेहर्‍याने त्याने तिच्याकडे पाहीलं... पिल्लू रांगत रांगत आलंच मागून... त्याला झटकन उचलून त्याने गरागरा फिरवलं... एवढा आनंद म्हणजे... तिच्या तोंडात पेढा कोंबत तो गदगदत्या स्वरांत म्हणाला... मला नवी नोकरी मिळालेय आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय आधीच्या कंपनीहून अधिक ऑफर केलेत, पोस्टही वरची आहे... आता सगळं नीट होईल... आता सगळंच अगदी छान होणारेय त्याच्या डोळ्यात तरळलेल्या आनंदाश्रूंनी ती सुखावली. दोन्ही हात छातीशी धरून तिनं वर बघत देवाचे आभार मानले... अस्पष्ट स्वरांत पुटपुटली...\" हे ही दिवस जातील...\"\nमनाच्या अथांग गर्द सागरातल्या बेधुंद लहरी.. कधी उंच उचंबळणार्‍या तर कधी अचानक ओसरणार्‍या कधी अगदी आपल्याशा वाटणार्‍या तर कधी अनोळखी, नव्याने भेटणार्‍या... माझ्या मनातल्या; कधी मनातल्या मनात विरणार्‍या तर कधी तुमच्या मनात शिरकाव करून मनाचा तळ घुसळून काढणार्‍या... बेधुंद मनाच्या लहरी फेसबूकवर : http://on.fb.me/fmPhwf फेसबूकवर संपर्क साधण्यासाठी : http://on.fb.me/endNcv ट्विटरवर संपर्क साधण्यासाठी : twitter.com/simplensmartseo\nललित : मुंबई - यंगीस्तानची\nललित : आपली मुंबई- जीवाची मुंबई --- \"जिव्हा\"ळ्याची...\nललित : ग्रे शेड\nहे ही दिवस जातील...\nललित : मै अपनी फेवरेट हूं\nललित : 'मदर्स डे' च्या निमित्ताने...\nललित : बाबाची कहाणी...\nललित : अरे संसार संसार : १. भांडा सौख्यभरे\nललित : पाऊस - आठवणींनी भिजलेला...\nललित : विकणे आहे... \"मार्केटिंग - एक कला\"\nललित : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे\nललित : MBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस\nकाव्य : मन रिमझिम पावसाचे\nमायबोलीवर पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल. खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आ...\nहे ही दिवस जातील...\nहातातील टिफीनबॉक्स काहीश्या नाराजीने टेबलावर ठेवत त्याने स्वतःला सोफ्यावर भिरकावले...अस्ताव्यस्त... काही क्षण जमीनीकडे खिळून पाहत तो गप...\nललित : मै अपनी फेवरेट हूं\nपूलाखालून धडधडत येणारं रेल्वेचं धूड ओझरतं पाहीलं तिने आणि पावलांचा वेग वाढवून चक्क पळत सुटली...आजूबाजूच्या गर्दीची, धक्क्यांची तमा न बाळ...\nललित : विकणे आहे... \"मार्केटिंग - एक कला\"\nमायबोलीवर आणि मराठीमाया.कॉम मासिकामध्ये पूर्वप्रकाशितः मायबोलीबर इथे वाचता येईल. ऑफीसच्या टेरेसवरील पत्राकँटीनमध्ये चिकन खायला गेलेलो...\nMBA नंतर...ग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस\nMBA केल्यानंतर काय करावं समजा एखाद्या MNC मध्ये मॅनेजरपदी राहून मस्त स्वतंत्र एसी केबीनमध्ये पाच सहा आकडी पगार घ्यावा, मस्त लोण्यासारखी च...\n\"या कातरवेळी, पाहीजेस तू जवळी...\" धीरगंभीर सूर, ही हूरहूर लावणारी वेळ - या गाण्यातील चटका लावणारा आर्त स्वर, ती ओढ, तो विरह.....\nनुकतीच रंगपंचमी पार पडली... धुलीवंदन/धुळवड आणि पंचमीच्या दिवशी रंगपंचमी रंगांचा उत्सव ऋतूराज वसंताच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागतासाठी निस...\nजी ले जरा... (१)\nरोजचं धकाधकीचं आयुष्य... कितीही काटेकोरपणे घड्याळाच्या हिशोबी काट्यांवर धावलं तरीही हमखास चुकवणारं... तसंही आपल्याला कुठे होता हा सोस ह...\nइतके दिवस पावसाला वेड्यासारखी 'मिस' करत होते. काल एक छानसं ग्रीटींग ही बनवलं त्याच्यासाठी पण ते त्या वेड्याला कसं समजलं कुणास ठ...\n२०१० च्या डिसेंबरला जपानला भूकंपाद्वारे सावधानतेचा इशारा देणार्‍या निसर्गाच्या रौद्ररूपाने अखेर सुनामीच्या प्रलयाने स्वतःचे वामन रूप प्रकट क...\nइ मेल द्वारा सहभागी व्हा...\nमनमिळावू, हळवा, हसरा, खेळकर, धडपड्या, उत्साही, नवीन शिकण्यासाठी नेहमी उत्सुक...\nवाचन, साहित्यलेखन, चित्र, भरतकाम आणि विविध कलांचा आस्वाद घ्यायला, विचार करायला आवडतं, माणसं ओळखायला (किमान प्रयत्न करायला), समुद्रावर भटकायला, पावसात फिरायला, नेटवर भटकायला, कधी भरकटायला, गुगलवर गुगलायला, जुनी गाणी ऐकायला, गप्पा मारायला...खूप आहेत\nसांकेतिक स्थळे (वेबसाईटचे) ऑनलाईन मार्केटिंग किंवा इंटरनेट मार्केटिंग.\nकंपनी सांकेतिक स्थळे (वेबसाईट्स)\nइतर साहित्यिक व्यावसायिक उपक्रम\n* मटा मधून प्रॉपर्टी पुरवणीमध्ये लेखन\n* दिवाळी अंकांमध्ये कथालेखन\n* आकंठ भारतीय भाषा साहित्यविशेषांकामध्य�� कथा अनुवादन\n* मराठीमाया.कॉम मध्ये ललितलेखन\n'मदर्स डे' च्या निमित्ताने (1)\nइंटरनॅशनल विमेन्स डे (1)\nकवी मंगेश पाडगांवकर (1)\nग्रीन कार्ट कोकोनट एक्प्रेस (1)\nजपान सुनामी २०११ (1)\nजागतिक महिला सामर्थ्य दिन (1)\nजी ले जरा 1 (1)\nजी ले जरा 2 (1)\nपाऊस - आठवणींनी भिजलेला (1)\nमन रिमझिम पावसाचे (1)\nमै अपनी फेवरेट हूं (1)\nस्वप्नाली वडके तेरसे (2)\nहे ही दिवस जातील (1)\nचौर्यकला अवगत असेल तरी इथे नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617087", "date_download": "2018-11-16T07:54:37Z", "digest": "sha1:VAOV5WT57UFUQULSIJ7YLLMKJXXJZQ55", "length": 5604, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ट्रक-कार अपघात, तिघे ठार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रक-कार अपघात, तिघे ठार\nट्रक-कार अपघात, तिघे ठार\nविजापूर-बेळगाव राज्य महामार्गावरील दुर्घटना : मृत विजापूर जिह्यातील\nट्रक-ओम्नी कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील तिघेजण ठार झाले. ही घटना शनिवार 8 रोजी बागलकोट जिह्यातील मुधोळ येथील विजापूर-बेळगाव राज्य महामार्गावरील के. आर. लक्कम शाळेजवळ घडली. कासिमसाब मुजावर (वय 42), अफ्रिना कासिमखान मुजावर (35), शबाना नूरअहमद (वय 40) अशी मृतांची नावे आहेत.\nयाबाबत समजलेली माहिती अशी, शनिवारी विजापूर जिह्यातील कलकेरी येथील मजूर गोव्याहून आपले काम आटोपून ओम्नी कारने परतत होते. दरम्यान ट्रक विजापूरहून गोव्याकडे जात होता. त्यावेळी मुधोळ येथील के. आर. लक्कम शाळेजवळ दोन्ही वाहने आली असता समोरासमोर त्यांच्यात धडक झाली. यात कासिमसाब, अफ्रिना व शाबाना हे तिघेजण जागीच ठार झाले. तसेच ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यावेळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.\nया घटनेची माहिती मिळताच बागलकोट जिल्हा पोलीसप्रमुख सी. बी. रिषंत, जमखंडीचे डीवायएसपी रामनगौडा हट्टी यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून देण्यात आले. या घटनेची नोंद मुधोळ पोलिसात झाली आहे.\nशरीर नश्वर तर आत्मा शास्वत असतो\nपरिवर्तन रॅलीतून इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन\nलेखा स्थायी बैठकीला बहिष्काराचे ग्रहण\nविष प्राशनाने शेतकऱयाची आत्महत्या\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक��षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97.html", "date_download": "2018-11-16T08:16:43Z", "digest": "sha1:GDMWMPCNP73HW66DDQBZHOX4FW3UOCLT", "length": 23373, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | २४ सप्टेंबरला होणार ‘मंगळ’ प्रवेश", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, विज्ञान भारती » २४ सप्टेंबरला होणार ‘मंगळ’ प्रवेश\n२४ सप्टेंबरला होणार ‘मंगळ’ प्रवेश\n=आता उरले केवळ शंभर दिवस, ७० टक्के प्रवास पूर्ण=\nबंगलोर, [१६ जून] – आजपासून बरोबर शंभर दिवसांनंतर भारत नवा इतिहास रचणार आहे. तपकिरी रंगाच्या मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठविलेल्या मंगळयानाने ७० टक्के प्रवास पूर्ण केला असून, आजपासून शंभराव्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होणार आहे. आतापर्यंत केवळ चार देशांनीच मंगळावर आपले यान पाठविले आहे. यात आता भारताचेही नाव सन्मानाने घेतले जाणार आहे.\nएकूणच, २४ सप्टेंबर रोजी तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक मैलाचा दगड भा��त देश पार करणार आहे. या दिवशी मंगळाच्या कक्षेत आपले अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेले यान प्रवेश करणार आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बंगलोर येथील मुख्यालयाने दिली.\nगेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्हीच्या माध्यमातून भारताने आपली महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम प्रारंभ केली होती. पृथ्वी ते मंगळ हा प्रवास ३०० दिवसांचा निश्‍चित होता. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या मंगळ मोहिमेमुळे मंगळ ग्रहाच्या अभ्यासाची सुवर्ण संधी जगभरातील वैज्ञानिकांना उपलब्ध होणार आहे.\nमंगळयानाने २०० दिवसांच्या आपल्या प्रवासात आतापर्यंत ७० टक्के पेक्षा जास्त अंतर पूर्ण केले असून, ते अतिशय वेगाने मंगळाच्या दिशेने जात आहे. सध्या हे यान पृथ्वीपासून १०८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. यानातून कुठलाही संदेश पृथ्वीपर्यंत येण्याकरिता केवळ सहा मिनिटांचा अवधी लागणार आहे. मंगळयान आणि त्यावरील पाचही पे-लोडस् सुस्थितीत असल्याचे इस्रोने आपल्या फेसबुक पेजवर नमूद केले आहे.\nदरम्यान, मंगळ मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठताना इस्रोने गेल्या ११ जून रोजी दुपारी साडेचार वाजता यानावर दुसरी ‘ट्रॅजेक्टरी करेक्शन मॅनोव्हर’ (टीसीएम-२) प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. यानाची दिशा अचूक राहावी आणि त्याची गती वाढावी, यासाठी ही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. पुढील ‘टीसीएम’ प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पाडण्याची इस्रोची योजना आहे. यानंतर २४ सप्टेंबर रोजी यानाचा मंगळप्रवेश होणार आहे.\nउद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर\nपाणी संपताच बाटलीही होईल गायब\nआता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nविश्‍वचषक फुटबॉलचे थाटात उद्घाटन\nसाओ पाउलो, [१३ जून] - जगातील फुटबॉलचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तसेच क्रीडा विश्‍वातील सर्वात मोठा थरार असलेल्या फुटबॉलच्या विश्‍वचषक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-world-sleep-day-health-sickness-103238", "date_download": "2018-11-16T07:52:05Z", "digest": "sha1:XLWRKDH6H4COJ4KZIIRLZPT6HMQXPS3A", "length": 15115, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news World Sleep Day health sickness बिघडले जैव��क घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण! | eSakal", "raw_content": "\nबिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nपुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील \"जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी \"जागतिक शांत झोप दिन' उद्या (16 मार्च) साजरा होत आहे.\nपुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील \"जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी \"जागतिक शांत झोप दिन' उद्या (16 मार्च) साजरा होत आहे.\nत्यानिमित्ताने तज्ञांशी चर्चा केली असता हे वास्तव समोर आले.\nऔषधांशिवाय झोपेच्या समस्येचे निराकरण आणि व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी हा दिवस जगभरात साजरा होतो. या संदर्भात काम करणाऱ्या \"इंडियन असोसिएशन फॉर स्लीप अप्निया'च्या (आयएएसएसए) सदस्या डॉ. कविता संदीप चौधरी म्हणाल्या, 'कामाच्या बदललेल्या वेळा, दैनंदिन कामांमुळे होणारे शारीरिक कष्ट आणि मानसिक ताणतणाव यांमुळे नैसर्गिक झोपेच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या \"जैविक घड्याळा'मध्ये (बायोलॉजीकल क्‍लॉक) बदल होत आहेत. परिणामी, झोपेमध्ये अनियमितता आणि त्याचा परिणाम विविध आजार बळावतात. 80 टक्के जणांना झोपेत घोरण्याचा त्रास होतो. तसेच झोप न लागणे, स्मृतिभ्रंश, झोपेतून उठताना थकवा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे आजार होतात.\nविशेषतः रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या वाहनचालक, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी यांना हा त्रास होतो. त्यामुळे कामाच्या वेळी अपघात होतात. त्यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसोबत योग, प्राणायाम, वेळेत झोपणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही पाहणे टाळले तर ही समस्या कमी होऊ शकते.''\nयोगासनांच्या उपयुक्ततेबाबत योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे म्हणाल्या, \"\"योगशास्त्रामध्ये निद्रानाशावर मात क��ण्यासाठी विविध आसने सांगितलेली आहेत. संतुलित आहारासह दैनंदिन मण्डुकासन, योगमुद्रा, वज्रासन, गोमुखासन, पवनमुक्तासन आणि शवासन केल्यास झोपेची समस्या दूर होऊ शकते. या आसनांसोबत अनुलोम, विलोम, भ्रामरी आणि उज्जायी प्राणायाम करावा.''\n- जैविक घड्याळानुसार आचरण\n- किमान सहा ते सात तास झोपणे\n- रात्री उशिरापर्यंत मोबाईल, संगणक, टीव्ही पाहणे टाळणे\n- सतत मन शांत आणि प्रसन्न ठेवणे\n- मसालेदार, तेलकट पदार्थ आहारात टाळणे\n- संगीत ऐकणे, वाचन करणे\n...अन्यथा गाठतील हे आजार\nनिद्रानाश, झोपेत फिट येणे, झोपेत चालणे, झोपेत काही सेकंद श्‍वास थांबणे, घोरण्याचा त्रास, विसरभोळेपणा, दिवसा व झोपेतून उठताना थकवा, निरुत्साह जाणवणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आणि मानसिक आजार.\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/shivaji-university-kolhapur-recruitment-11072018.html", "date_download": "2018-11-16T08:37:37Z", "digest": "sha1:TTCH7KGRHD4FZJOPKMTT4XKHOWXG3IOM", "length": 7222, "nlines": 106, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "बी.बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पदांच्या ०९ जागा", "raw_content": "\nबी.बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पदांच्या ०९ जागा\nबी.बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पदांच्या ०९ जागा\nबी.बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ [Barr. Balasaheb Khardekar Knowledge Resource Center Shivaji University, Kolhapur] कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जुलै २०१८ व मुलाखत १८ जुलै २०१८ रोजी आहेआहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nप्रशिक्षणार्थी ग्रंथालय सहाय्यक (Trainee Library Assistant)\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : कोल्हापूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : बी.बी.के. ज्ञान संसाधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 July, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड [Cantonment Board Kamptee] कामठी येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Maratha-Kranti-Morcha-Motorcycle-Rally-on-31st/", "date_download": "2018-11-16T08:19:29Z", "digest": "sha1:4JGSPCXKMDKUNN4HTK6CX66JNWLXZJPJ", "length": 5613, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा क्रांती मोर्चा : 31 रोजी मोटारसायकल रॅली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा क्रांती मोर्चा : 31 रोजी मोटारसायकल रॅली\nमराठा क्रांती मोर्चा : 31 रोजी मोटारसायकल रॅली\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात जनजागृतीसाठी दि. 31 जुलै रोजी मोटारसायकल रॅली काढून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nया रॅलीचा प्रारंभ सकाळी 11 वाजता कावळा नाका येथील ताराराणीच्या पुतळ्यापासून होणार आहे. ही रॅली दसरा चौक, सीपीआर मार्गे शिवाजी पुतळा येथून श्री अंबाबाईच्या मंदिरात नेण्यात येणार आहे. मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे.\nभोसले म्हणाले, आजपर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. यातूनही शासनाला जाग आली नाही. त्यामुळे आता ‘ठोक मोर्चा’ काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शहरातील व्यापारी संघटना, वाहनधारक संघटनांनी व्यापार बंद ठेवून सहकार्य कारवे, अशी विनंती करण्यात येणार आहे. जिल्हा बंदच्या दिवशी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात नेण्यात येणार आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे, पण बंदच्या दिवशी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्यात येर्ईल, असेही भोसले यांनी सांगितले.\nपत्रकार परिषदेला मोहन मालवणकर, नितीन लायकर, संतोष कांदेकर, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, सौ. सुनीता पाटील, निरंजन पाटील आदी उपस्थित होते.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Farm-losses-in-the-first-rainy-season-in-Hingoli/", "date_download": "2018-11-16T07:26:32Z", "digest": "sha1:4IXIQPKD2LMKU722DS7VBVSFYXZNJHVU", "length": 6766, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पहिल्याच पावसात शेतीचे नुकसान\nपहिल्याच पावसात शेतीचे नुकसान\nजिल्हाभरात गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. वसमत तालुक्यातील धामणगावसह धामणगाव वाडी परिसरातील शेतकर्‍यांची दोन दिवसांंपूर्वी आधुनिक पद्धतीनी बेडवर हळद तसेच कपाशीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र पावसामुळे हळदीसह कपाशी लागवड केलेली शेती खरडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक शेतकर्‍यांचे शेती उपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्याने ते हतबल झाले.\nमागील चार वर्षांचा विचार करता यंदाच्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी आपली शेतीतील मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज केली होती. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, अशा शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने बेडवर हळद लागवड केली. काहींनी ठिबकच्या माध्यमातून कपाशी लागवडीला सुरुवात केली होती. यंदा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. त्याप्रमाणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी बाजारातून विविध बी-बियाणे, खते, ठिबक, पाईप आदी साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.\nशुक्रवारी व शन���वारी असे सतत दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली, तर अनेकांनी बेडवर लावलेल्या हळदीसह कपाशी खरडल्याने मोठे नुकसान झाले. वसमत तालुक्यात मृग नक्षत्राच्या तोंडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात हळदीसह केळी, ऊस, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. त्यानुसार यंदा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन करून बेडवर मोठ्या प्रमाणात हळद, तर ठिबकद्वारे कपाशीची लागवड केली होती. मात्र मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे लागवड केलेल्या हळदीसह कपाशी शेतातून नदी तसेच ओढ्याचे पाणी वाहिल्याने मोठे नुकसान झाले. यात अनेक शेतकर्‍यांनी लावलेली हळद पुरात वाहून गेली. तसेच शेती उपयोगी साहित्य ज्यामध्ये ठिकबचे बंडल, पाईप आदी वाहून गेल्याने शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मानां आणखी एक संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-tips-for-car-tyre-in-rainy-season-5923556-NOR.html", "date_download": "2018-11-16T07:08:34Z", "digest": "sha1:K4M3DY26IS5VB65YYXRINOEAJRMH2RL7", "length": 8720, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tips for car Tyre in rainy season | पावसाळ्यात गाडीचे टायर पंक्चर आणि स्लिप होणार नाही, फक्त करावे लागतील हे काम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपावसाळ्यात गाडीचे टायर पंक्चर आणि स्लिप होणार नाही, फक्त करावे लागतील हे काम\nसध्या पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी ठिकाणी पाऊस, चिखल, जलमय स्थिती पाहण्यास मिळत आहे.\nसध्या पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी ठिकाणी पाऊस, चिखल, जलमय स्थिती पाहण्यास मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गाडी चालवणेसुद्धा अवघड झाले आहे. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात निसरडा रस्���्याची समस्या जास्त होते. यामुळे टुव्हीलर आणि फोरव्हीलर वाहन स्लिप होण्याच्या घटना वाढतात. एवढेच नाही तर पावसाळ्यात तयार पंक्चर होण्याचा धोका वाढतो. परंतु काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिल्यास गाडी स्लिप आणि पंक्चर होण्याची शक्यता कमी राहते.\nटायर पंक्चर होण्याचे कारण\nपावसाळ्यात रस्त्यावर पाणी जमा होते. वाहते पाणी आपल्यासोबत विविध प्रकारच्या वस्तू घेऊन येते आणि यामध्ये काही टोकदार वस्तूही असतात. गाडी रस्त्यावरून जात यावरून जाते आणि टायर पंक्चर होण्याची शक्यता वाढते. रस्त्यांवरील दगड आणि खादीचे तुकडेही अनेकवेळा टायर खराब करतात. गाडीचे टायर जास्त झिजलेले असल्यास ते लवकर पंक्चर होतात. यामुळे टायर तपासून घ्यावेत.\nका स्लिप होते गाडी...\nओल्या रस्त्यांवर वाळू, छोटे-छोटे दगड आणि खडी पडलेली असते आणि यामुळे गाडी स्लिप होते. यामुळे अपघताही होतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे टायरची ग्रीप कमजोर होते. अशावेळी गाडी जास्त स्पीडमध्ये असल्यास ब्रेक लावताच स्लिप होते.\nबचावासाठी या आहेत एक्स्पर्ट टिप्स...\nगाडीचे टायर्स झिजलेले नसावेत. एक्स्पर्टसनुसार टायरमध्ये 3mm चे थ्रेडस असणे आवश्यक आहे कारण रोडवर यांची ग्रीप चांगली राहते. टायरमध्ये हवेचे प्रेशर योग्य नसेल तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त वाढते. एवढेच नाही तर गाडी स्लिपसुद्धा होऊ शकते. यामुळे कंपनीने रिकामेंड केलेल्या प्रेशरनुसार टायरमध्ये हवा असावी.\nसर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात गाडीची स्पीड कमी ठेवावी. या दिवसांमध्ये गाडीची स्पीड 40kmph ठेवावी आणि हायवेवर गाडीची स्पीड 70-80 kmph असावी. यामुळे तुमची गाडी कंट्रोलमध्ये राहील.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-akshay-tratiya-how-to-pray-to-goddess-lakshmi-5853604-PHO.html", "date_download": "2018-11-16T07:09:26Z", "digest": "sha1:XE3E3VAZTOPPPFBZEZUD7RWRS6QXTM2F", "length": 5917, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshay Tratiya How To Pray To Goddess Lakshmi | बुधवार आणि अक्षय्य तृतीया योगामध्ये सकाळी उठताच करा हे 5 काम, होईल भाग्यो���य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबुधवार आणि अक्षय्य तृतीया योगामध्ये सकाळी उठताच करा हे 5 काम, होईल भाग्योदय\nबुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.\nबुधवार 18 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. शास्त्रामध्ये या तिथीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या तिथीला वृंदावनात श्री विग्रह चरणांचे दर्शन होते. या तिथीला करण्यात आलेले व्रत आणि दान अत्यंत खास मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार प्राचीन काळी याच तिथीला महर्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना प्रारंभ केली होती. देवी लक्ष्मीकडून कुबेरदेवाला याच दिवशी धन-संपत्ती प्राप्त झाली होती. येथे जाणून घ्या, बुधवार आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्यात येणारे पाच शुभ काम, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो...\n सेक्सबाबतच्या या विचित्र चालीरीती, तुमचं डोकं सुन्न करतील\nया 4 प्रकारे जाणून घेऊ शकता कोणताही व्यक्ती चांगला माणूस आहे की नाही\nचाणक्य नीती : अशा स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, विद्या आणि धन सर्वकाही आहे व्यर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2018-11-16T08:19:10Z", "digest": "sha1:MH4LJUOEJXRHXMAS3NOZVLB6GM5EMRAI", "length": 4518, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खगोलशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nखगोलशास्त्रज्ञ म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २००८ रोजी १८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19012", "date_download": "2018-11-16T07:51:35Z", "digest": "sha1:5WUIY3YRCUZYXCWI5K4RV334PFVFF5T7", "length": 3589, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टमाटे : शब्दख��ण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टमाटे\nटमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nRead more about टमाट्याचं भरीत ( फोटोसहित : मार्कांसाठी )\nडाळ टमाटे ( हिरवे भेद्रं अन डाळ )\nRead more about डाळ टमाटे ( हिरवे भेद्रं अन डाळ )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/celebrated-95-jayanti-of-indira-gandhi-in-maharashtra-sadan-new-delhi/", "date_download": "2018-11-16T07:24:04Z", "digest": "sha1:FZ2JB2UBU7HRV5AFIMXZN4RI4AWUPMFZ", "length": 7860, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "महाराष्ट्र सदन मध्ये इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती साजरी | Celebrated 95 Jayanti of Indira Gandhi in Maharashtra Sadan New Delhi", "raw_content": "\nमहाराष्ट्र सदन मध्ये इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती साजरी\nइंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती\nनवी दिल्ली : भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ९५ वी जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथील सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव बिपीन मलिक यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.\nश्री.मलिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व्यक्त केले. यावेळी अपर निवासी आयुक्त प्रदीप कुमार, व्यवस्थापक नितीन गायकवाड, माहिती अधिकारी अमरज्योत अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यांनीही यावेळी गुलाब पुष्प अर्पण करून इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.\nबांग्‍लादेशाची निर्मिती,४२ वी घटना दुरूस्ती, बँकांचे राष्ट्रीयकरण, गरीबी हटाव योजना अशा महत्वपूर्ण घटना इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत घडल्या. त्यांच्या कार्याची महती अमरज्योत अरोरा यांनी यावेळी सांगितली.\nया वर्गातील आणखी काही लेख\n२६/११ हल्ल्यातील प्रमुख दहशतवाद्यास अटक\nThis entry was posted in घडामोडी and tagged अमरज्योत अरोरा, इंदिरा गांधी, नवी दिल्ली, महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन on नोव्हेंबर 24, 2012 by महान्यूज.\n← २४ नोव्हेंबर दिनविशेष २५ नोव्हेंबर दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Increased-graph-of-heart-attack-in-children/", "date_download": "2018-11-16T07:47:26Z", "digest": "sha1:XJONWEMWILKQ5ZOQPDRO5NKQ3OBPUWKH", "length": 5981, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलांमध्ये हृदयविकाराचा वाढता आलेख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुलांमध्ये हृदयविकाराचा वाढता आलेख\nमुलांमध्ये हृदयविकाराचा वाढता आलेख\nजिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षात शून्य ते अठरा वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 73 पथकांकडून जिल्ह्यातील शून्य ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये 2016-17 मध्ये 285 तर 2017-18 मध्ये 313 मुलांना हृदयरोगाचे निदान झाले. गेल्या पाच वषार्र्ंमध्ये हा आलेख वाढता आहे.\nसन 2013 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी आणि अनुदानित शाळांमधील तब्बल 1 हजार 71 मुले हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यापैकी 789 मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकिस्तक यांच्या वतीने हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात 73 पथके नेमली आहे. या एका पथकात एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, एक नर्स आणि औषध वाटप करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दर सहा महिन्याने ही तपासणी केली जाते. जिल्हा परिषद, जिल्हा चिकित्सक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या तीन विभागांच्या मदतीने हृदयविकार असलेल्या 789 मुलांवर राजीव गांधी जीवनदायी योजना तसेच इतर माध्यतून शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच उर्वरित मुलांपैकी 46 मुलांच्या पालकांची शस्त्रक्रिया करून घेण्याची तयारी नाही, तर 54 मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. तसेच 57 मुलांना शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nहृदयविकार असलेल्या 49 मुलांवर औषधोपचार सुरू आहेत. तर, 30 मुलांचा आजार गुंतागुंतीचा असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. 8 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे अवघड आहे. दहा विद्यार्थ्यांवर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. सात मुलांना अत्याधुनिक तपासण्यांची गरज आहे.\nडॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उद्घा‌टन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'ए�� सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-water-supply-scheme-tender-of-companies/", "date_download": "2018-11-16T07:42:20Z", "digest": "sha1:RTQ7EW5GPP6XKIDDUVQNF26KDCOWJLVC", "length": 8322, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणी पुरवठा योजनेसाठी सात कंपन्यांच्या निविदा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाणी पुरवठा योजनेसाठी सात कंपन्यांच्या निविदा\nपाणी पुरवठा योजनेसाठी सात कंपन्यांच्या निविदा\nबहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. या कामाच्या सहापैकी चार झोनसाठीच या निविदा आल्या असून उर्वरीत दोन झोनच्या कामांसाठी एकही निविदा न आल्याने त्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र ज्या चार झोनसाठी प्रत्येकी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत, त्यामधील एका कंपनीने मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणी निविदा दाखल केली आहे, त्यामुळे ही निविदा प्रकियाही संशयाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वादग्रस्त ठरलेल्या समान पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांसह, पाणी मीटर, योजनेची देखभाल दुरुस्ती अशा विविध कामांसाठी फेरनिविदा प्रकिया राबविली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यात सात कंपन्यांनी भाग घेतला असून एल ऍन्ड टी, लक्ष्मी, एस.पी.एम.एल, जैन इरिगेशन, पटेल इंजिनिअरींग, टाटा, एसएमसी आणि कोया या कंपन्यांनी निविदा भरल्या.\nयोजनेच्या विविध कामांसाठी प्रशासनाने सहा झोन केले आहेत. त्यामधील झोन क्र. 2, 3, 5 आणि 6 या झोनसाठी प्रत्येकी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. तर उर्वरीत 1 आणि 4 या दोनसाठी एकाही कंपनीने निविदा भरलेली नाही. त्यामुळे या झोनच्या कामांच्या निविदांसाठी 15 जानेवारीपर्यंतच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तर ज्या चार झोनसाठी प्रत्येकी तीन निविदा आल्या आहेत, त्यांच्या निविदांचे दर हे 15 जानेवारीनंतर म्हणजेच उर्वरीत दोन झोनच्या निविदा दाखल झाल्यानंतरच उघडण्यात येणार असल्��ाची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता व्ही.जी.कुलकर्णी यांनी दिली.\nअखेरच्या क्षणीच्या निविदेने मुदतवाढ टाळली ; मात्र संशय वाढविला समान पाणी पुरवठा योजना सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. यापुर्वी जलवाहिनीच्या कामाचे इस्टीमेट फुगविण्यात आल्याचा तसेच या कामाच्या निविदा प्रकियेत रिंग झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रशासनाला या निविदा रद्द कराव्या लागल्या, त्यामुळे प्रशासनाने निविदांमध्ये जाईन्ट व्हेंचर करण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता ज्या निविदा आल्या आहेत, त्यात एका कंपनीने निविदा भरण्यास अखेरच्या तासात निविदा भरल्या आहेत. या कंपन्यांच्या निविदा आल्या नसत्या तर चार झोनमध्ये केवळ दोनच निविदा राहिल्या असत्या, त्यामुळे निविदा प्रकियेत पुरेशी स्पर्धेअभावी त्यासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली असती, ही मुद्तवाढ टाळण्यासाठी शेवटच्या तासाभरात एका कंपनीने चार झोनसाठी निविदा भरल्या, त्यामुळे अखेरच्या क्षणी निविदा भरणारी कंपनी ही बोगस (डमी) असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे ज्या काही विशिष्ट कंपन्यांना हे काम देण्याचा घाट घातला गेला होता, त्यांच्याच पदरी हे काम पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे ही निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617783", "date_download": "2018-11-16T08:01:47Z", "digest": "sha1:JJWK5PVMZ3EUXMZUHZ5BGLAXJQC4RL73", "length": 4968, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गुगल भारतातच ठेवणार पेमेन्ट्स डेटा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » गुगल भारतातच ठेवणार पेमेन्ट्स डेटा\nगुगल भारतातच ठेवणार पेमेन्ट्स डेटा\nरिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार पेमेन्ट्स प्रणालीसाठी गुगलने भारतातच डेटा साठवणूक करण्यास सहमती दिली आहे. मात्र आवश्यक ���सणाऱया प्रणालीसाठी डिसेंबरपर्यंत मुदत मागितल्याचे सांगण्यात आले. सध्या भारतात देयक सेवा देणाऱया कंपन्यांना देशातच माहिती साठविण्यासाठी आरबीआयकडून 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली. गुगलसह यामध्ये व्हिसा, अमेरिकन एक्स्प्रेस, फेसबुक, पेपल आणि मास्टरकार्ड या विदेशी कंपनीच्या समावेश आहे. सध्या या कंपन्यांकडून मर्यादित प्रमाणात डेटा साठविण्यात येतो.\nसध्या गुगल पेकडून देशांतर्गत सेवा देण्यात येते, मात्र व्हिसा, मास्टरकार्डच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय व्यवहार होत असल्याने त्यासाठी अधिक डेटा आवश्यक असतो. गेल्या आठवडय़ात आरबीआयने देशातच डेटा साठविण्याच्या प्रक्रियेची माहिती मागविली होती.\nजन धन खात्यांचा देखभाल खर्च 775 कोटी रुपये\nजनरल मोटर्स भारतातून बाहेर पडणार\nकच्च्या तेलाच्या किमती अडीच वर्षांच्या उच्चांकावर\nआयसीआयसीआय बँकेला 59 कोटीचा दंड\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-leopard-138877", "date_download": "2018-11-16T08:09:38Z", "digest": "sha1:WOO4YX72VSOJ7OHND6WSRWBDLIOQSWDD", "length": 11763, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women Leopard महिलेने केले बिबट्याशी दोन हात | eSakal", "raw_content": "\nमहिलेने केले बिबट्याशी दोन हात\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nबाजार भोगाव - पडसाळी (ता. पन्हाळा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पानजीक बिबट्याने बैलावर हल्ला चढवून त्याच्या मागील पायाचा लचका तोडला. बैलाच्या राखणीसाठी आलेल्या बाळाबाई विठ्ठल पाटील यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा दगडधोंड्यांनी समाचार घेत त्याला पळवून लावले. तथापि जंगलाकडे जाता जाता बिबट्याने कोलिक (ता. पन्हाळा) येथे गाईवरही हल्ला चढवला. ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.\nबाजार भोगाव - पडसाळी (ता. पन्हाळा) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पानजीक बिबट्याने बैलावर हल्ला चढवून त्याच्या मागील पायाचा लचका तोडला. बैलाच्या राखणीसाठी आलेल्या बाळाबाई विठ्ठल पाटील यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा दगडधोंड्यांनी समाचार घेत त्याला पळवून लावले. तथापि जंगलाकडे जाता जाता बिबट्याने कोलिक (ता. पन्हाळा) येथे गाईवरही हल्ला चढवला. ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.\nदरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे कोलिक, गोठणे, वाशी, पडसाळी परिसरात घबराट पसरली आहे. मानवाडच्या वनपाल स्मिता डाके, वनरक्षक सुनील कांबळे, नाथा कांबळे, आकाराम पाटील, हिंदूराव पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून परिक्षेत्र कार्यालयास अहवाल पाठवला आहे. संबंधित बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी कोलिकच्या दत्ता पाटील यांनी केली आहे.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nकार्तिकी वारीचा मार्ग सु���र\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-voting-increase-32907", "date_download": "2018-11-16T08:40:16Z", "digest": "sha1:CLB4MONYHDGJVO3MZQJ2S64TMHW4D2D7", "length": 14363, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp voting increase भाजपच्या मतांमध्ये तिप्पट वाढ | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या मतांमध्ये तिप्पट वाढ\nबुधवार, 1 मार्च 2017\nपुणे - महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच स्वबळ अजमाविलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीच्या तिप्पट म्हणजे, जवळपास ३७ टक्के मते मिळाली आहेत; तर एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसची अवस्था ‘दीनवाणी’ झाली आहे. त्यांना जेमतेम आठ टक्के मते मिळाली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. या पक्षाची मते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहेत.\nपुणे - महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच स्वबळ अजमाविलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीच्या तिप्पट म्हणजे, जवळपास ३७ टक्के मते मिळाली आहेत; तर एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसची अवस्था ‘दीनवाणी’ झाली आहे. त्यांना जेमतेम आठ टक्के मते मिळाली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. या पक्षाची मते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ३ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहेत.\nमहापालिका निवडणुकीत १९९२पासून काँग्रेसला यंदा नीचांकी मते मिळाली आहेत. त्यांचे संख्याबळ २९वरून नऊपर्यंत घसरले आहे. शिवसेनेच्या जागा घटल्या असल्या, तरी त्यांच्या मतांच्या टक्‍केवारीत वाढ झाली असून, १४ टक्के मते मिळाली आहेत. २०१२च्या निवडणुकीत चांगली कामगिरी करीत २० टक्‍क्‍यांहून अधिक मते घेतलेल्या मनसेची मते या निवडणुकीत सहा टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहेत.\nयंदाच्य�� निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सत्ता हिसकावून घेण्याची भाजपची रणनीती होती; तर महापालिका भाजपच्या हाती जाऊ द्यायची नाही, अशी व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली होती. राज्यात पडझड झाली तरी पुण्यातील ताकद कायम ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. शिवसेनेनेही ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. मात्र सर्वाधिक ९८ जागांवर यश मिळवत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले असून, या पक्षाला सर्वाधिक ३६.९२ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला १२.४८ टक्के मते मिळाली होती; तसेच सर्वाधिक २५ टक्के मते घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत २१.९२ टक्के मते घेतली. शिवसेनेची ताकद वाढल्याचे त्यांना मिळालेल्या मतांच्या आकड्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत ९.५३ टक्के मते मिळली होती. त्यात पाच टक्‍क्‍यांची भर पडली असून, त्यांना १४.१६ टक्के इतकी मते मिळाली आहेत. मनसेच्या मतांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २०.६० टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत मनसेला केवळ ६.१० टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-34198", "date_download": "2018-11-16T08:32:16Z", "digest": "sha1:VGAKVTOSXYWOLLLEBGYJN55GOUEMWRAT", "length": 21817, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical कर्जमाफीची काडी नि कोंडी | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीची काडी नि कोंडी\nगुरुवार, 9 मार्च 2017\nशेतकऱ्यांचे नष्टचर्य, शेतीचे हाल, त्यातून ग्रामीण भागावर पसरलेले दैन्य-दारिद्र्याचे मळभ हे तात्कालिक राजकारणापलीकडचे गंभीर विषय आहेत. तेव्हा त्यावर कायमस्वरूपी उपाय सापडेपर्यंत कर्जमाफीच्या मागण्या आणि त्यावरचा विचार अनिवार्य आहे.\nशेतकऱ्यांचे नष्टचर्य, शेतीचे हाल, त्यातून ग्रामीण भागावर पसरलेले दैन्य-दारिद्र्याचे मळभ हे तात्कालिक राजकारणापलीकडचे गंभीर विषय आहेत. तेव्हा त्यावर कायमस्वरूपी उपाय सापडेपर्यंत कर्जमाफीच्या मागण्या आणि त्यावरचा विचार अनिवार्य आहे.\nकांद्याचे कोसळलेले भाव आणि तूरखरेदीच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनापुढे केलेले आंदोलन हा सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षाने सरकारविरोधी संघर्ष उभा करण्याचा दुसरा अध्याय. आधी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने सरकारवर पंजा उगारला होता. आता ‘स्वाभिमानी’ तशाच भूमिकेत शिरली आहे. फरक इतकाच की शिवसेनेच्या भूमिकेला मंत्र्यांचा पाठिंबा होता. ते राजीनामे खिशात घेऊन निवडणुकीचा प्रचार करीत होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मात्र ���सरकार विरुद्ध स्वाभिमानी’ या संघर्षात सरकारच्या बाजूने आहेत.\nकिंबहुना संघटनेने अधिक आक्रमक होण्यामागे शेट्टी-खोत यांच्यातला बेबनाव हेच महत्त्वाचे कारण आहे. असे असले तरी राजू शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या मुद्द्याचे महत्त्व कमी होत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारबरोबरचे भांडण टिपेला पोचले असताना ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करीत असाल तर बिनशर्त पाठिंबा देतो’ असे सांगितले होते. नाशिकसह कांदाउत्पादक भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. कष्टाने पिकवलेली तूर खरेदी करा म्हणून मराठवाडा व विदर्भातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.\nकांदा किंवा तूर ही केवळ उदाहरणे आहेत. एकूण शेती संकटात आहे. राजकीय आघाडीवर मात्र सत्ताधारी आक्रमक होण्यामुळे विरोधकांची कमजोरी अधोरेखित होत आहे, हे लक्षात आल्याने म्हणा की अन्य कारणांनी म्हणा, दोन्ही काँग्रेस पक्ष कर्जमाफीच्या मुद्द्यावर थोड्या उशिराने का होईना आक्रमक झाले आहेत. ‘उत्तर प्रदेशात निवडणूक असल्याने तिथे कर्जमाफीचे आश्‍वासन देता आणि महाराष्ट्राबाबत मात्र भेदभाव करता’ असे म्हणत विधिमंडळाचे कामकाज रोखणे, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणे, ही आयुधे विरोधकांनी परजली आहेत. शेतकऱ्यांचे नष्टचर्य, शेतीचे हाल, परिणामी ग्रामीण भागावर पसरलेले दैन्य-दारिद्य्राचे मळभ हे तात्कालिक राजकारणापलीकडचे गंभीर विषय आहेत. म्हणूनच गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या शेतकरी आत्महत्यांसदर्भातील धोरणांवरच जोरदार टीका केली. कर्जाची परतफेड शेतकरी करू शकत नाहीत व आत्मघाताचे पाऊल उचलतात. सरकार मात्र मूळ समस्येवर तोडगा न काढता, सर्व काही घडून गेल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देते. सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित अशी गंभीर समस्या हाताळण्याची ही दिशा चुकीची असल्याचे खडे बोल सरन्यायाधीश जे. एस. केहर यांनी सरकारला सुनावले आहेत. कर्जमाफी हा तरी शेतकऱ्यांची सगळी दु:खे संपवणारा, शेतीला ‘अच्छे दिन’ आणणारा रामबाण उपाय आहे काय, यावरही मतमतांतरे आहेत. या आधीच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळातील ७२ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीला आता दहा वर्षे होतील. त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, हे जळजळीत वास्तव आहे. त्याचीही देशव्यापी कारणमीमांसा करण्याची गरज आहे.\nशेती व शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांना अनेक कंगोरे आहेत. केंद्र व राज्य सरकारचा एकूणच या असंघटित घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आयात-निर्यातीची धोरणे व निर्णय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतले जातात काय, त्यातून पिकविलेले विकताना कष्टाचा व गुंतवणुकीचा पुरेसा मोबदला मिळण्याची तजवीज होते काय, हमीभाव उत्पादनखर्चावर आधारित आहेत काय व ते शेतकऱ्यांना मिळतात काय, पाणी-वीज-बी-बियाणे-खते व पतपुरवठाविषयक दीर्घकालीन उपाययोजनांकडे लक्ष आहे काय वगैरे अनेक बाबींची ही बहुपेडी समस्या आहे. त्याबद्दल गंभीरपणे मंथन करण्याऐवजी कर्जमाफीचा खुळखुळा वाजविण्यातच सत्ताधारी व विरोधकही समाधान मानत असतील, तर हा प्रश्‍न सुटण्याऐवजी चिघळण्याचीच अधिक शक्‍यता निर्माण होते. अर्थात, बुडत्याला जसा काडीचाही आधार वाटतो, तसा कायमस्वरूपी ठोस उपाय सापडेपर्यंत कर्जमाफीवर पुन्हा पुन्हा येण्याचा, तुलनेत सोपा राग सगळ्याच राजकीय पक्षांसाठी सोयीचा आहे. यावर योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगून ‘कर्जमाफी हा उपायच नव्हे’ या आधीच्या भूमिकेपासून सरकार आधीच बाजूला झाले आहे. अखेर भूमिका आणि अर्थकारणापेक्षा सत्तेचे राजकारण कोणी कितीही आव आणला तरी चुकत नाही. सरकारी आकड्यांनुसार निम्म्याहून अधिक राज्य भयंकर दुष्काळात होरपळत होते त्या २०१५ मध्ये ४२९१, तर तुलनेने चांगला पाऊस होऊनही गेल्या वर्षी ३०५२ आणि यंदाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास अडीचशे अशा सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे जीव वाचणार असतील त्या मार्गाने जायला हवे, हे आता राज्य सरकारला मान्यही असल्याचे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या वेळी बोलताना ‘योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ’ असे आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला. ही योग्य वेळ अर्थातच राजकीयदृष्ट्या सोयीची निवडली जाईल.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-ipod-touch-a1574-6th-generation-2015-edition-64gb-silver-price-pjsJW7.html", "date_download": "2018-11-16T07:45:50Z", "digest": "sha1:QTAPJ6CZFELJ2DVKF2ZCO4HOX7UNZJKM", "length": 17245, "nlines": 372, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर किंमत ## आहे.\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वरफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 26,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 40 HRS\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 290 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 86 पुनरावलोकने )\n( 1147 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1151 पुनरावलोकने )\n( 298 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 298 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nआपापले आयपॉड तौच अ१५७४ ६थ गेनेशन 2015 एडिशन ६४गब सिल्वर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/vidnyan-sanstha-mumbai-recruitment-30052018.html", "date_download": "2018-11-16T08:03:25Z", "digest": "sha1:ZANVXGUYQ6VX5OSCDKKLJAH34ST2Z76S", "length": 7030, "nlines": 108, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [Vidnyan Sanstha] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा", "raw_content": "\nद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [Vidnyan Sanstha] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा\nद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [Vidnyan Sanstha] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा\nद इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स [The Institute of Science, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०६ जागा\nशैक्षणिक पात्रता : जिवतंत्रज्ञान / पर्यावरणात विषयात एम.एस्सी./पी.एच.डी.नेट/सेट/स्लेट सहित.\nप्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : १) १२ वी उत्तीर्ण / बी.एस्सी. ०२) ०२ वर्षाचा अनुभव\nप्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षाचा अनुभव\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 15, मॅडम कामा रोड, मंत्रालय, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४००००३२.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 June, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-16T07:28:26Z", "digest": "sha1:WS7ZR3RR64JAP7D72WJFFWQ44VNJ7SF2", "length": 6952, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमित शहांची माजी लष्कर प्रमुखांशी चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमित शहांची माजी लष्कर प्रमुखांशी चर्चा\nनवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी माजी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापी भाजपच्या संपर्क से समर्थन या अभियाना अंतर्गत त्यांनी माजी लष्कर प्रमुखांशक्ष भेट घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत अमित शहा हे देशातील किमान 50 प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.\nभाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या पासून ते थेट पंचायत समिती सदस्यांपर्यंत सुमारे चार हजार लोकप्रतिनिधी या अभियाना अंतर्गत विविध क्षेत्रातील सुमारे एक लाख प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोदी सरकारने चार वर्षात केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅराग्वेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ‘एलिसिया पुचेता’\nNext articleयेत्या 31 मार्च पर्यंत दिल्लीत फ्री वायफाय सेवा\nराईट ए��्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nराजस्थानात भाजपकडून 43 आमदारांचा पत्ता कट\n… तर सव्वाशे कोटी भारतीयांची नावे बदलून राम ठेवा – हार्दिक पटेल\nभाजपचे ‘ते’ राष्ट्रवादी, इच्छुकांचे समर्थक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Farmers-suicide-will-not-stop-says-Vaman-Meshram/", "date_download": "2018-11-16T07:27:53Z", "digest": "sha1:PL27YNFUXR25IB2IR3ZY54JBLOJSAPL6", "length": 7312, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ..शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत : वामन मेश्राम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ..शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत : वामन मेश्राम\n..शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत : वामन मेश्राम\nराष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे केंद्रात कृषीमंत्री असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या सुरूच होत्या. आता ईव्हीएम मशीनला दिवसेंदिव महत्त्व वाढत चालले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता गेली की भाजपची सत्ता येते आणि भाजपाची सत्ता गेली की काँग्रेसची सत्ता येते. हे चक्र जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला.\nबामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम संगमनेरात शेतकरी परिषदेसाठी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेश्राम म्हणाले की, निवडणुकांमध्ये ब्लॅट पेपरचे मशीन जाऊन ईव्हीएमचे मशीन आल्यामुळे केंद्रात काँग्रेसची सत्ता गेली. भाजपची सत्ता येते आणि भाजपाची सत्ता गेली की काँग्रेसची सत्ता येते, असे चक्र कायमच चालू असल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न कायम निर्माण होत होते.\nगेल्या आठ ते दहा वर्षांपासून निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर सुरु झाला. त्यामुळे आता आमदार खासदार हे निवडण्याचे काम ग्रामीण भागातील शेतकरी न करता ईव्हीएम मशीनचा करत असल्याचा आरोप करून भाजप व काँग्रेस हे दोन्हीही पक्ष ईव्हीएम मशीनच्या बाबती काहीच बोलत नाही . यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात समझोता असल्याचा आरोप त्यांनी केला. या ईव्हीएम मशीनचा वापर होत असल्यामुळे या दोन्ही पक्षाचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या आत्महत्या वाढत आहेत.\nजर काँग्रे���ला निवडणुकात ईव्हीएम मशीन ऐवजी ब्लेट पेपरद्वारे घ्याव्यात असे वाटत असेल त्यांनी रस्त्यावर उतरून या ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करावे असा सल्ला त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. 2019 च्या निवडणुकीत आपण पुन्हा ईव्हीएम मशीनच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.\nराष्ट्रवादीशी संगनमत करून भुजबळ तुरुंगात\nराज्यात छगन भुजबळ हे ओबीसीचे एकमेव नेते असल्यामुळे ते तुरुंगात गेले तर ती सर्व ओबीसींचे मते आपल्याकडे आकर्षित होतील, अशी भावना भाजपाची होती. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक होत भाजप राज्यात सत्तेवर आले. त्यानंतर आपली प्रतिमा मालिन होणार नाही म्हणून भाजपने शरद पवारांशी संगनमत करून अजित पवारांना बाजूला ठेवत छगन भुजबळांनी तुरुंगात टाकल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केला.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Modi-boastful-said-by-Siddaramaiah/", "date_download": "2018-11-16T07:59:57Z", "digest": "sha1:3UOGAI3XLCWEL6HFAIXL34HNQOP7TGBG", "length": 3248, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोदी बढाईखोर : सिध्दरामय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मोदी बढाईखोर : सिध्दरामय्या\nमोदी बढाईखोर : सिध्दरामय्या\nपंतप्रधान मोदी यांचे कार्य शून्य आहे. ‘मन की बात’ मधून ते केवळ बढाया मारतात, अशी टीका मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली. येथे शुक्रवारी प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी हे राज्याच्या भेटीवर जेव्हा येतात त्यावेळी खोटी आश्‍वासने देत असतात. जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी पध्दतशीरपणे चालविले असल्याचे सिध्दरामय्या म्हणाले.गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवेगौडांना वृध्दाश्रमात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आता देेवेगौडांचे गोडवे सुरू केले असल्याची टीकाही सिध्दरामय्यांनी केली.\nसासरेबुवा��नी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Girl-torture-by-giving-soporific-tablets/", "date_download": "2018-11-16T07:25:58Z", "digest": "sha1:7LVU277B7VMAP5MYVLCFLO5VGGKORGIZ", "length": 6162, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंगीच्या गोळ्या देऊन मुलीवर अत्याचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुंगीच्या गोळ्या देऊन मुलीवर अत्याचार\nगुंगीच्या गोळ्या देऊन मुलीवर अत्याचार\nएका नराधमाने आपल्या मित्राच्या मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे कुमारी माता बनण्याची नामुष्की ओढवलेल्या पीडितेवर तिच्या प्रसुतीनंतरही अत्याचार करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. तिने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.\nवसईतील भोयदापाडा येथे एक मजूर आपल्या मुलीला डोकेदुखीचा त्रास होतो म्हणून उपचारासाठी मुंबईला घेऊन गेला. यावेळी त्याचा मित्र असलेल्या आरोपीने मी तिच्यावर उपचार करतो, असे सांगितले. त्यानंतर गुंगीच्या गोळ्या देऊन उपचाराच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. यानंतर ती गरोदर राहिल्याने तिच्या वडिलांनी वालीव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.\nगेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी पीडितेने एका बाळाला जन्म दिला. आरोपी पीडितेला औषधोपचाराचा खर्च देत नव्हता. त्यामुळे मानवाधिकार संस्थेचे राजसिंग यांच्याकडे पीडितेचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी बलात्कार,धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) रात्री 12 च्या सुमारास आरोपीने पुन्हा पीडितेच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आपली कशीबशी सुटका करून बाहेरून कडी लाऊन आरोपीला कोंडले. त्यानंतर बाजूला राहणार्‍या सीमा सिंग या महिलेला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर त्यांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन सोडून दिले. तसेच मानवाधिकारचे राजसिंग यांच्या मदतीने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला वसई न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मानां आणखी एक संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Marathi-Wikipedia/", "date_download": "2018-11-16T07:27:31Z", "digest": "sha1:MLKKACWUKC27ILF3GA7G7IEL3HHD3W3T", "length": 5266, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी विकिपीडिया @ ५०,००० | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी विकिपीडिया @ ५०,०००\nमराठी विकिपीडिया @ ५०,०००\nमाहितीच्या महाजालातील ज्ञान आणि माहितीचा सर्वात मोठा कोश अर्थात विकिपीडियावर मराठी भाषेचे योगदान वाढावे यासाठी मराठी विकिपीडियाने केलेल्या आवाहनाला मराठीजनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात मराठी विकिपीडियावर विविध विषयांवरील सुमारे 50 हजारांहून आधिक लेख प्रकाशित झाले आहेत.\nमराठी भाषेवर प्रेम करणार्‍या जगभरातील मराठीप्रेमींनी विकिपीडियाच्या महाजालात आपले योगदान दिले आहे. मराठी विकिपीडिया गेली 15 वर्षांपासून कार्यरत आहे. महिती ज्ञानाच्या या स्त्रोताचा वापर आधिकधिक व्हावा, त्याचबरोबर या महाजालांवर वैविध्यपूर्ण माहिती प्रकाशित व्हावी, माहितीचा संग्रह वाढावा यासाठी विकिपीडिया प्रयत्नशील आहे. विकिपीडियाच्या प्रयत्नांना मराठी भाषिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे इंडिया विकिपीडियाचे अध्यक्ष व मराठी विकिपीडियाचे प्रचालक राहुल देशमुख यांनी दै. पुढारीला सांगितले.\nमहाजालावरील अफाट विश्वात उपलब्ध असलेल्या माहिती व ज्ञानाच्या आव��क्याशी मराठी विकिपीडिया या सांकेतिक स्थळाची तुलना केल्यास मराठी विकिपीडिया अद्याप बाल्यावस्थेत आहे. परंतु, महाजालाद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती व ज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका पार पाडतात, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे स्वामित्व हक्क मुक्त केल्याने त्यातील सर्व माहिती आता मराठी विकिपीडियावर आणण्याचे काम वेगात सुरू असल्याचे देशमुख म्हणाले.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Due-to-concretion-the-biodiversity-of-the-riverbank-is-destroyed/", "date_download": "2018-11-16T07:36:03Z", "digest": "sha1:IMTDV62AKE5EOACQJDVGZEHRY3ORB2C3", "length": 5778, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जैवविविधता नष्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › काँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जैवविविधता नष्ट\nकाँक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील जैवविविधता नष्ट\nनदीचे स्वतःचे असे हक्क आणि कर्तव्य आहेत. आपण तिच्या हक्कांवर आणि कर्तव्यांवर घाला घालीत आहोत. नदीपात्रातील काँक्रिटीकरणामुळे नदीची जैवविविधता नष्ट होत आहे. गोदेभोवती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच झाडे लावली पाहिजे. चुकीची झाडे लावल्यास नदीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. नदी ती झाडे स्वीकारत नाही, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासिका कीर्ती अमृतकर यांनी केले. वारसा व रिकनेक्टींग विथ गोदावरीतर्फे गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या रविवारी घेण्यात येणार्‍या गोदावरी परिक्रमेत सातवी परिक्रमा रविवारी (दि. 10) रोजी काढण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या परिक्रमेप्रसंगी रिकनेक्टींग विथ गोदावरीच्या शिल्पा डहाके, वारसाचे नीलेश गावंडे, अमोल पाध्ये, मिलिंद चव्हाण आदी उपस्थित होते.\nपरिक्रमेच्या माध्यमातून ग��दावरी नदीला समजून घेणे, तिच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावा. नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी किती गरज आहे. याबाबत जनजागृती निर्माण करता येईल. सध्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नदीकाठावर तसेच पात्रात झाडे लावण्याचा विचार सुरू आहे. नदीभोवती कोणती झाडे लावावीत व कोठे लावावीत याबाबत अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, नदीच्या काठावर कोणती झाडे लावावीत याचे ठोकताळे ठरलेले आहेत. नदी भोवती जांभूळ, पानजांभुळ, वाळुंज, उंबर, करंज, कदंब, भोकर ही झाडे लावावीत. त्याचे पालन व्हायला हवे. गोदावरीच्या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. गोदेच्या पर्यावरणाला वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे. शिल्पा डहाके यांनी परिक्रमेचे संचालन केले. नीलेश गावंडे यांनी प्रास्ताविक केले.\nसोलापूरात महोत्सवाचे उद्घाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony' (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-woman-looted-in-Yerawada/", "date_download": "2018-11-16T07:43:05Z", "digest": "sha1:XCUEODQWEJDVE5JM5CG23VNDZPICP52O", "length": 7485, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कामावर जाणार्‍या महिलेस लुबाडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कामावर जाणार्‍या महिलेस लुबाडले\nकामावर जाणार्‍या महिलेस लुबाडले\nसकाळी साडेसातच्या सुमारास शाळेत आणि कामावर जाणार्‍यांची वर्दळ असताना नगर रस्त्यावरील गजबजलेल्या हयात हॉटेलसमोरील चौकात शुक्रवारी दुचाकीवरून कामावर निघालेल्या महिलेला सिनेस्टाईल लुबाडण्यात आले. दुचाकीवरून या महिलेचा पाठलग केला गेला व तिच्या गाडीला धक्‍का देऊन तिला पाडल्यानंतर गळ्यातील तब्बल चार तोळ्यांचे दागिने हिसकावून चोरट्याने पोबारा केला. हा चोरटा या रस्त्यावरून जाणार्‍या कुणाच्याही हाती लागला नाही. भर दिवसा घडलेल्या या घटनेने शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nशालु राजेंद्र किथानी (49, रा. फ्लॅट नं. ए-19, श्रावणी गार्डन सोसायटी, गणपती चौक, इंटरविडा स्कूलजवळ, विमाननगर) यांनी या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून तक्रार दिली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिलेली माहिती अशी, किथानी या कल्याणीनगर येथील एन. एम. मेडिकलमध्ये काम करतात. त्यांची कामाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 अशी आहे.\nत्या दुचाकीवरून (एमचएच 12, एचएच 9178) नेहमी याच रस्त्यावरून कामावर ये-जा करीत असतात. आज (शुक्रवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्या कामावर जाण्यासाठी निघाल्या. फिनिक्स मॉल चौकातून उजवीकडे वळून पुण्याकडे जाणार्‍या नगर रोडवरून जाताना हयात हॉटेल चौकात अचानक त्यांच्या मागून उजव्या बाजूने एक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून एक अनोळखी इसम आला. त्याने किथानी यांना जोरात धक्‍का देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन पसार झाला.\nचोरट्याने धक्‍का दिल्याने किथानी यांचा तोल गेला. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो वेगात निघून गेला. यानंतर किथानी यांनी सदर घटनेबाबत पोलिसांना फोनवरून माहिती दिली. सुमारे 80 हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, सोन्याचे पदक असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. किथानी यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, चोरट्याची उंची अंदाजे पाच फूट सात इंच अशी आहे, अंगाने सावळा असून, मजबूत बांधा आहे. अंगात त्याने निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.\nया प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे म्हणाले, सदर घटना गंभीर असून, चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत. त्यावरून तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पाळत ठेवून चोरट्याने हे काम केले, असा अंदाज आहे. लवकरच चोरट्यास जेरबंद करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकस���ेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/encroachment-of-religious-places-has-been-removed/", "date_download": "2018-11-16T07:29:31Z", "digest": "sha1:O5GYG2UVSX26RWN677W7MEY3VICFVOJE", "length": 7823, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले\nधार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले\nयेथील विजयनगरमधील जिल्हा न्यायालय इमारतींच्या आवारातील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण सोमवारी पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी काही नागरिक जमा झाले होते. परंतु, संबंधितांना नोटिसा देऊन ही कार्यवाही करण्यात आली.\nउच्च न्यायालयाने रस्त्यावर, तसेच सार्वजननिक ठिकाणी धार्मिक स्थळांची बेकायदा असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी गेल्यावर्षी शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाची यादी तयार केली होती. यामध्ये विजयनगर येथे नव्याने झालेल्या न्यायालयाच्या दारातच तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण होते. त्यामुळे न्यायालयाच्या कंपौंड वॉललाही अडचण होती. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात न्यायालयाने महापालिका, तसेच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. वकिलांच्या वतीनेही तशी मागणी करण्यात आली होती. परंतु, धार्मिक प्रश्‍न असल्याने प्रशासनाकडून तत्काळ कारवाई झाली नव्हती. याबाबत पुन्हा विचारणा झाल्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाने याबाबत एकत्र बैठक घेतली. त्यानुसार आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी उपायुक्‍त स्मृती पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख डी. टी. घोरपडे, तसेच सहाय्यक संचालक नगररचना यांना प्राधिकृत केले.\nवास्तविक या धार्मिक स्थळांचा कोणताही अधिकृत ट्रस्ट नाही.तरीदेखील तेथे पूजा सुरू होती. संबंधितांना याप्रकरणी नोटीस ही देण्यात आली. संबंधितांना विश्वासात घेवून सोमवारी पहाटे ही धार्मिक स्थळे पथकाने हटविली. संबंधित नागरिकांच्या ताब्यात तेथील मूर्तीसह अन्य साहित्य देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस, महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन ही कार्यवाही केल��.\nजमादारवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल\nविजयनगरमधील न्यायालयाच्या परिसरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या इम्रान महमद जमादार (वय 31, रा. गणेशनगर, सांगली) याने सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घटनास्थळी जाऊन छर्‍याच्या बंदुकीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो पळून जाऊ लागला. त्यानंतर त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याला ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सायंकाळी त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/temple-demolish-for-encroachment-and-proposal-of-same-land-allotment-for-temple-in-Wallacewadi/", "date_download": "2018-11-16T07:42:27Z", "digest": "sha1:7IIVUSFEVAATNGAHY56JUSMELOSDVF44", "length": 6734, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वॉन्लेसवाडीत अतिक्रमण काढलेला भूखंड मंदिराला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वॉन्लेसवाडीत अतिक्रमण काढलेला भूखंड मंदिराला\nवॉन्लेसवाडीत अतिक्रमण काढलेला भूखंड मंदिराला\nवॉन्लेसवाडी येथील मंदिराचे अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा तोच भूखंड मंदिराच्या ट्रस्टला देण्याचा प्रस्ताव एक (ज) खाली महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी होणार्‍या महासभेसमोर तो आहे. यासह मिरजेत पाच-सहा घरांच्या नावे साडेतीन एकरांवरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव महासभेसमोर आहे. यामुळे पुन्हा भूखंड घोटाळ्यांचा पंचनामा अपेक्षित आहे.\nवॉन्लेसवाडीतील भूखंडावर बाळूमामा मंदिराचे अतिक्रमण होते. ते महापालिकेने नुकतेच हटविले आहे. असे असताना पुन्हा नगरसेविका प्रियांका बंडगर यांच्या सूचनेनुसार हा भूखंड श्री बाळूमामा बहुउ���्देशीय सेवा संंस्था (वॉन्लेसवाडी) यांना देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सामाजिक उद्दिष्टासाठी भाडेमूल्याने द्यावा, अशी सूचना केली आहे. वास्तविक एकीकडे मंदिरांचे अतिक्रमण हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असताना पुन्हा हा भूखंड संबंधित धार्मिक संस्थेला देण्याचा उद्योग कशासाठी, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यावरून महासभेत वादंग होणार आहे.\nनगरसेवक संजय मेंढे यांनी मिरजेतील सर्व्हे क्रमांक 399/1 ते 6 या जागेवरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव दिला आहे. वास्तविक जागेवर 458 क्रमांकाने आरक्षण आहे. परंतु तेथे घरे झााल्याचे कारण देत त्यावरीलही गुंठेवारी कायद्याखाली आरक्षण उठविण्याची मागणी केली आहे. मागील महाभेतही मिरजेतील सुमारे साडेतीन एकराचे आरक्षण उठविण्याचा ठराव घुसडण्यात आल्याचा राष्ट्रवादीने केला आहे. तो ठराव रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्‍तांकडे मागणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकूणच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भूखंड बाजार फोफावल्याचे स्पष्ट होत आहे. यातून पुन्हा महासभेत हे विषय वादळी ठरणार आहेत.\nकॉलेज कॉर्नरवर खाऊगल्ली सांगलीतील कॉलेज कॉर्नरवर हातगाडे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्याचा गराडा पडला आहे. तो तेथील लगतच्या रस्त्याला खाऊगल्ली तयार करून पुनर्वसन करण्यासाठी माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांनी प्रस्ताव दिला आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा रखडलेल्या फेरीवाला धोरणाचा विषय ऐरणीवर येणार आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Policeman-motorcycle-theft-in-satara/", "date_download": "2018-11-16T07:44:58Z", "digest": "sha1:GESTNLMKRG73BJ5TUO4NOMJ5MHYFQODO", "length": 4083, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसाच्याच दुचाकीची चोरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पोलिसाच्याच दुचाकीची चोरी\nसातारा जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले पोलिस स��नील सर्जेराव सावंत (वय 51, रा. सातारा) यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. चोरी ही घटना सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिस हवालदार सुनील सावंत हे जिल्हा न्यायालयात कार्यरत आहेत. दि. 6 रोजी सकाळी ते न्यायालयात आल्यानंतर स्वत:ची दुचाकी पार्कींगमध्ये पार्क केली. दुपारी दीड वाजता पाहिल्यानंतर दुचाकी पार्कींगमध्ये उभी होती. सहा वाजता न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर ते पार्कींगमध्ये गेले असता तेथे दुचाकी नव्हती. परिसरात सर्वत्र शोधल्यानंतरही दुचाकी नसल्याने अखेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली. दरम्यान, गेल्या चार वर्षांपूर्वी अशाचप्रकारे जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून पोलिसाची दुचाकी चोरी झाली होती व त्याच दुचाकीवर पुणे येथे बाँम्बस्फोट झाला होता.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/bjp-party-internal-conflict-will-helpful-for-congress/", "date_download": "2018-11-16T07:41:35Z", "digest": "sha1:FBAMSNOBVUSWYKV2YJRGVMAQIKCXSMWZ", "length": 6640, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ससा-कासव लढतीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ससा-कासव लढतीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’\nससा-कासव लढतीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’\nसोलापूर : संतोष आचलारे\nपाच वर्षांपूर्वी सत्तेत असताना काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने गटबाजीने पोखरले होते त्याच पध्दतीने भाजपला गटबाजीने पूर्ण पोखरले आहे. ससा व कासवाच्या शर्यतीमुळे आता घोड्याला चांगले दिवस आले असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मतदारांचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय दबदबा वाढतच असल्याचे दिसून येते.\nआ. प्रणिती शिंदे यांचे राजक���य वलयही अलीकडे वाढले आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आ. प्रणिती शिंदे यांना पुढे आणण्याचा सुशीलकुमार शिंदे यांचा मनोदय असल्याचे दिसून येते. मात्र यामुळे काही ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे.त्यामुळे ना. शिंदे यांचीच उमेदवारी हुकमी व खात्रीची ठरल्याची प्रतिक्रिया मतदारांतून उमटत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ना. शिंदे यांनी खचित न होता पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात भेटीगाठी व कार्यक्रम सुरू केले आहेत. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा ठरत आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गटा-तटाच्या राजकारणामुळे काँग्रेसला धोका निर्माण झाला होता. परिस्थिती ओळखून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने यांची झालेली राजकीय दिलजमाई ही काँग्रेससाठी अत्यंत सकारात्मक ठरणारी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही हीच सकरात्मकता निर्माण करण्यास ना. शिंदे यांनी पुढाकार घेतल्यास निश्‍चितच काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईन योजनेच्या नावाखाली कोणतेही काम नीट व पूर्ण झाले नाही. नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सर्वसामान्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कर्जमाफीचा फार्स सुरु आहे. 2022 पर्यंत प्रत्येकाला घराचे आश्‍वासन देण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या कुटुंबात मोबाईल व मोटारसायकल आहे अशा लाभार्थ्यांनाही या योजनेच्या लाभापासून अपात्र ठरविण्यात येत आहे. हमीभावाने शेतमाल खरेदीचा आव आणला जात असून शेतकर्‍यांकडून माल विकल्यानंतर व्यापार्‍यांकडून माल घेण्याचा विचित्र प्रकार सुरु झाल्याचे दिसून येते.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार एक सांगायचंय...Unsaid Harmony (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modi-rajya-sabha-18554", "date_download": "2018-11-16T08:10:05Z", "digest": "sha1:6NR5ZFXT3MP7WEZDH67OU4D4P4FV5XN5", "length": 17001, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi in rajya sabha मोदी राज्यसभेत; पण गोंधळ कायम | eSakal", "raw_content": "\nमोदी राज्यसभेत; पण गोंधळ कायम\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटाबंदीवर राज्यसभेतील चर्चा गेला आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे, यासाठी रोखणाऱ्या कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज पंतप्रधान आले, तरी ही चर्चा होऊ दिली नाही. नोटाबंदीवर संसदेबाहेर विरोधकांवर काळा पैसा दडविल्याचा सर्रास आरोप करणाऱ्या मोदींनी माफी मागावी, अशी मागणी पुढे करून विरोधकांनी घातलेला गोंधळ तटस्थपणे पाहत पंतप्रधान सुमारे तासभर सभागृहात थांबले व नंतर निघून गेले. दुपारी दोनलाही मोदी पुन्हा सभागृहात आले, थांबले व कामकाज तहकूब होताच निघून गेले.\nनवी दिल्ली - नोटाबंदीवर राज्यसभेतील चर्चा गेला आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे, यासाठी रोखणाऱ्या कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज पंतप्रधान आले, तरी ही चर्चा होऊ दिली नाही. नोटाबंदीवर संसदेबाहेर विरोधकांवर काळा पैसा दडविल्याचा सर्रास आरोप करणाऱ्या मोदींनी माफी मागावी, अशी मागणी पुढे करून विरोधकांनी घातलेला गोंधळ तटस्थपणे पाहत पंतप्रधान सुमारे तासभर सभागृहात थांबले व नंतर निघून गेले. दुपारी दोनलाही मोदी पुन्हा सभागृहात आले, थांबले व कामकाज तहकूब होताच निघून गेले.\nसरकार अल्पमातत असलेल्या राज्यसभेत दर गुरुवारी तासभरासाठी पंतप्रधान येतात. प्रश्‍नोत्तराच्या तासाला ते बसतात. मात्र हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून विरोधक एकवटल्याने राज्यसभा चालणे अशक्‍य झाले आहे. आज पंतप्रधान आले, तरी विरोधकांनी चर्चा घडवली नाही, याबद्दल माहिती आणि प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले; मात्र हा गोंधळ चालू राहिला तरी सारी महत्त्वाची विधेयके निश्‍चित मंजूर होतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष हमीद अन्सारी आज सुरवातीला प्रश्‍नोत्तराच्या तासात चर्चा घेण्यास अनुकूल नव्हते; मात्र सभागृहातील बहुमताचा अंदाज घेऊन (सेन्स ऑफ द हाउस) त्यांनी चर्चा सुरू केली. के. पी. सिंगदेव यांचे नावही पुकारले. एवढ्यात कॉंग्रेस सदस्य \"नरेंद्र मोदी माफी मॉंगो,' अशा घोषणा देत पुढे आले व कामकाज चालण्याची शक्‍यता संपली. आपण माफी मागवी, यासाठीची ही घोषणा���ाजी मोदी शांतपणे पाहत होते. यादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बसपच्या मायावती व तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी नोटाबंदीवर पंतप्रधानांनी संसदेबाहेर वक्तव्ये केली; मात्र ते संसदेला टाळत असल्याचा ठपका ठेवला व त्यांनी सभागृहात बोलावे, अशी मागणी केली. नायडू यांनी दुसऱ्याच क्षणी उठून पंतप्रधान चर्चेत निश्‍चित हस्तक्षेप करतील, असे सांगितले. त्यावर कॉंग्रेसने माफीच्या घोषणा पुढे केल्या. आझाद म्हणाले, की मागील आठवड्यात पंतप्रधान सभागृहात आले आणि गेले 15 दिवस विरोधकांनी हीच मागणी केली आहे, की त्यांनी सभागृहात थांबावे. नोटाबंदीचा निर्णय सरकारने तयारी न करताच घेतल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. रांगांत ताटकळत थांबलेल्या किमान 82 लोकांचा मृत्यू आला आहे. यासाठी जबाबदार कोण आहे; मात्र सरकारच्या विरोधात काहीही बोलले तरी त्याला देशविरोधीच ठरविले जाते, ही गेली दोन वर्षे फॅशनच झाली आहे. सामान्य जनतेचा आवाज संसदेत मांडणारे आम्ही सारे विरोधक देशविरोधी आहोत का पंतप्रधानांनी संसदेबाहेर सांगितले, की विरोधक काळ्या पैशेवाल्यांना पाठिंबा देतात, हे विधान अतिशय गंभीर आहे. हे विधान पंतप्रधानांनी कोणत्या आधारावर केले, हे सभागृहाला सांगितले पाहिजे.\nविरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.\n- वेंकय्या नायडू, माहिती आणि प्रसारण मंत्री\nसामान्य जनतेचा आवाज संसदेत मांडणारे आम्ही सारे विरोधक देशविरोधी आहोत का\n- गुलाम नबी आझाद, विरोधी पक्ष नेते\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही ��सताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/music-drama-42452", "date_download": "2018-11-16T07:48:52Z", "digest": "sha1:XYRIPV2V7WXCSEMR6RKWAOQ4VHWTM7L6", "length": 16357, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Music drama साटेली तर्फ सातार्ड्यात साकारले संगीत नाटक | eSakal", "raw_content": "\nसाटेली तर्फ सातार्ड्यात साकारले संगीत नाटक\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nसावंतवाडी - सोशल मीडिया आणि सिनेमाच्या जमान्यात व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके सहजासहजी कोणाला रुचत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस नाटकाचा प्रेक्षकवर्गही कमी झाला आहे; मात्र वेगळे काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने साटेली तर्फ सातार्डा येथील हौशी कलाकारांनी ‘गीता गाती ज्ञानेश्‍वर’ हे संगीत नाट्य सादर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच गावात घेण्यात आला.\nसावंतवाडी - सोशल मीडिया आणि सिनेमाच्या जमान्यात व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके सहजासहजी कोणाला रुचत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस नाटकाचा प्रेक्षकवर्गही कमी झाला आहे; मात्र वेगळे काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने साटेली तर्फ सातार्डा येथील हौशी कलाकारांनी ‘गीता गाती ज्ञानेश्‍वर’ हे संगीत नाट्य सादर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच गावात घेण्यात आला.\nअव��्या बारा वर्षांच्या मुलीने या नाटकात केलेली मुक्ताईची भूमिका उपस्थित अनेक प्रेक्षकांनी उचलून धरली. यामुळे आता कलकारांत वाघाचे बळ आले आहे. येणाऱ्या काळात आपण या नाटकाला केवळ हौस म्हणून लोकापर्यंत नेऊ, असा विश्‍वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.तालुक्‍यातील साटेली तर्फ सातार्डा हे गाव तसे डोंगराळ आणि मायनिंग खाणीच्या कुशीत वसलेले. त्या ठिकाणी अनेक हौशी कलाकार आहेत. गावात काही वर्षांपूर्वी नाटके केली जात असत; परंतु त्याला काही तरी वेगळेपण देण्यासाठी प्रथमच संगीत नाटक बसविण्याचा प्रयत्न केला. या वेळी व्यावसायाने वेल्डर असलेल्या संतोष कांबळी आणि त्यांचा सहकारी नारायण कळंगुटकर यांनी ही जबाबदारी पेलली आणि म्हणता म्हणता हे संगीत नाटक प्रत्यक्षात आले आहे.\nत्या नाटकात अवघ्या बारा ते तेरा पात्रांनी धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे ज्ञानेश्‍वराच्या भूमिकेसोबत अवघ्या बारा वर्षांची असलेल्या आकांक्षा कांबळी हिने मुक्ताईची भूमिका योग्य पद्धतीने वठविली. त्याचबरोबर अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सर्व कलाकार नवखे असताना सुद्धा नाटकात जाणवणारे प्राउंटिंग कोठेही दिसले नाही.\nया सर्व नाटकाच्या प्रवासात ज्ञानेश्‍वर मोगऱ्याचे छोटे असलेले झाड फुलवताना, भिंत चालविताना तसेच समाधी घेतल्यानंतर समाधीवर घातलेला हार थेट त्यांच्या गळ्यात पडतानाचे ट्रिक सीन दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्‍वरांच्या जीवनातील अन्य काही चमत्कार भविष्यात त्या नाटकात घेण्यात येणार आहेत, असे कांबळी यांनी सांगितले.\nदरम्यान, या नाटकात निवृत्ती- सुंदर झोरे, ज्ञानेश्‍वर- नारायण कळंगुटकर, सोपान- परशुराम मांजरेकर, विठू- अक्षय वराडकर, स्मृती भटजी- सिद्धेश पांढरे, साखरेशास्त्री- लक्ष्मण कांबळी, वासुदेव- गौरेश कोरगावकर, विसोबा- संतोष कांबळी अशा स्थानिकांनीच भूमिका वठविल्या आहेत.\nस्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे संगीत नाटक उभे करण्यात आले आहे. त्यात पंधराहुन अधिक गाणी आहेत. भविष्यात या नाटकाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पैसे कमविणे हा उद्देश नाही. ज्ञानेश्‍वरांचे जीवन आणि त्यातून मिळालेला बोध आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचावा हा उद्देश आहे.\n- संतोष कांबळी, निर्माता\nहे नाट्य सादर करताना संगीत नाट्य असल्यामुळे मोठी भीती होती; मात्र सर्व कलाकारांनी एकत्र येऊन परिश्रम घेतल्याने हा प्रयोग यशस्वी झाला. भविष्यात संधी मिळाल्यास आम्ही नक्कीच लोकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करू.\n- नारायण कळंगुटकर, कलाकार\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nपुणे - पुणे शहराला दररोज किमान 1350 एमएलडी पाणीपुरवठा करावा, या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने हरताळ फासला असल्याचे समोर आले आहे....\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/babasaheb-ambedkar-statue-vandalized-in-uttar-pradeshs-meerut-latest-updates/", "date_download": "2018-11-16T08:08:35Z", "digest": "sha1:4OPJMJKQ456J2ACU6ENSR7WWBHB3RRYQ", "length": 10941, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना\nपुतळ्यांच्या विटंबनेचा वाद पेटला\nटीम महाराष्ट्र देशा- समाजकंटकांनी पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण उत्तर प्रदेशातही पोचलं असून मीरत येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. मीरतचे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की चार ते पाच जणांनी दगड उचलले आणि ते आंबेडकरांच्या पुतळ्यावर मारले. पुतळ्याचे आणखी नुकसान करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र, ते लगेचच पळून गेले. पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.\nत्रिपुरामध्ये लेनिनच्या पुतळ्याची नासधूस केल्याचे पडसाद तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही उमटले. कोलकातामधील कालीघाट परिसरात जनसंघांचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आलं.इतकंच नाही तर हा पुतळा उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला.कालीघाट परिसरातील केवायसी पार्कमध्ये असलेल्या या पुतळ्याला आज सकाळी आठच्या सुमारास काळं फासण्यात आलं.\nतामिळनाडूतही ई.व्ही रामस्वामी अर्थात पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीये. तामिळनाडूच्या वेल्लोर तालुक्यात ही घटना घडलीये. या पुतळ्याचं नाक आणि चष्म्याची तोडफोड करण्यात आलीये, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला हा पुतळा जाळण्यात आलाय. तोडफोड करणाऱ्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.\nपरवा त्रिपुरामध्ये दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला.\nदरम्यान,आज सकाळीच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुतळ्यांच्या तोडफोडी संदर्भात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली असून पुतळ्यांच्या तोडफोडी प्रकरणी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचा संबंध असल्यास अथवा निदर्शनास आल्यावर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमित शहा या��नी दिला आहे.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bakari-id-on-pune/", "date_download": "2018-11-16T08:21:25Z", "digest": "sha1:GYWP7PNXF4EFIJ3BUURVEZUE35IVIWY2", "length": 9551, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोंढव्यात भरतोय बकऱ्यांचा अनोखा बाजार\nबकरी ईद निमित्त बोकड खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची लगबग...\nपुणे : बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव एकमेकांना मेजवानी देऊन उत्साहात बकरी ईद साजरी करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरी हलाल करण्यास मोठे महत्व आहे. कोंढव्यातील कौसरबाग भागात बकऱ्यांचा अनोखा बाजार भरतोय. तब्बल २००० हुन अधिक बकरे येथे विक्रीसाठी आणले गेले आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातून व्यापारी इथे बकऱ्यांची विक्री करण्यासाठी आले आहेत.\nकोंढवा बकरी बाजारमध्ये जवळपास ८० टक्के व्यापारी हे हिंदू आहेत. विविध जातीतील वेगवेगळ्या वजनाचे बोकड येथे पाहायला मिळतात. एका बोकडाचे वजन तर तब्बल १५० किलोपेक्षा जास्त असल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र वक्फ लिबरेशन एण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सच्या वतीने कौसरबाग येथे या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र वक्फ लिबरेशन एण्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला म्हणाले कि, या बाजारातून विक्री होणाऱ्या प्रत्येक बकऱ्यामागे १०० रुपये दान स्वरूपात वर्गणी गोळा केली जाते. या वर्गणीचा वापर अल्प-उत्पन्न गटातील तसेच अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता करण्यात येणार आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेड चा खर्च देखील अत्यल्प असल्यामुळे साहजिकच बकऱ्यांच्या किमती कमी आहेत. त्यामुळे व्यापारी आणि नागरिक खूप आनंदी आहेत.\nकेवळ मुस्लिम व्यापाऱ्यांनाच स्थान न देता इतर जाती धर्मातील व्यापाऱ्यांचे आम्ही स्वागत केले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे सर्वांना दोन पैसे मिळतीलच मात्र समाजात एक बंधुभावाचा संदेश नक्की जाईल अशी आम्हाला आशा वाटत असल्याचे मुल्ला म्हणाले.\nपुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल\nपुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1248", "date_download": "2018-11-16T08:18:52Z", "digest": "sha1:YKF4MBRTYPHFC4WF4ITEWPIBQKVBX23N", "length": 7811, "nlines": 101, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news avani chaturvedi first indian lady to fly fighter plane | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवनी चतुर्वेदी ठरली फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट\nअवनी चतुर्वेदी ठरली फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट\nअवनी चतुर्वेदी ठरली फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nफ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरली आहे. अवनी चतुर्वेदीने एकटीने मिग-21 बायसन उडवलं. अवनीने 19 फेब्रुवारी रोजी जामनगर एअर फोर्स स्टेशनवरुन टेकऑफ केलं. फायटर पायलट बनण्याकरता भारतीय महिला पायलटच्या पहिल्या बॅचमधील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. जुलै 2016 मध्ये या तिघींचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून समावेश करण्यात आला होता. भारताव्यतिरिक्त केवळ ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानातच महिला फाइटर पायलट आहेत. देशात 1991 सालापासून महिला पायलट हेलिकॉप्टर आणि ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट उडवत आहेत.\nफ्लाईंग ऑफिस�� अवनी चतुर्वेदी फायटर प्लेन उडवणारी पहिली भारतीय पायलट ठरली आहे. अवनी चतुर्वेदीने एकटीने मिग-21 बायसन उडवलं. अवनीने 19 फेब्रुवारी रोजी जामनगर एअर फोर्स स्टेशनवरुन टेकऑफ केलं. फायटर पायलट बनण्याकरता भारतीय महिला पायलटच्या पहिल्या बॅचमधील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. जुलै 2016 मध्ये या तिघींचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून समावेश करण्यात आला होता. भारताव्यतिरिक्त केवळ ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तानातच महिला फाइटर पायलट आहेत. देशात 1991 सालापासून महिला पायलट हेलिकॉप्टर आणि ट्रांसपोर्ट एअरक्राफ्ट उडवत आहेत. मात्र फायटर प्लेनपासून त्यांना दूरच ठेवण्यात येत होतं.\nforest भारत सिंह पाकिस्तान\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nपाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे 2 संशयित ताब्यात\nISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या 2 संशयिताना नागपुरच्या भालदारपूरातून...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n13 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू...\nगेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला...\nराम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी : आरएसएस\nमुंबई : ''राम मंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. राम मंदिराची उभारणी व्हावी, ही...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/msp-mandal-aurangabad-recruitment-14072018.html", "date_download": "2018-11-16T07:43:20Z", "digest": "sha1:ZYFP4ITZNFCXFGIBOOQO6EVEVWHXEH2O", "length": 6480, "nlines": 104, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ [MSPM] औरंगाबाद येथे 'अधिव्याख्याता' पदांच्या ०३ जागा", "raw_content": "\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ [MSPM] औरंगाबाद येथे 'अधिव्याख्याता' पदांच्या ०३ जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ [MSPM] औरंगाबाद येथे 'अधिव्याख्याता' पदांच्या ०३ जागा\nमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ [Marathwada Shikshan Prasarak Aurangabad] औरंगाबाद येथे 'अधिव्���ाख्याता' पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nनोकरी ठिकाण : औरंगाबाद\nमुलाखतीचे ठिकाण : जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय परिसर, स्टेशन रोड, औरंगाबाद.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 July, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 एअर इंडिया [Air India] एक्सप्रेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४६ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/simple-remedies-swine-flu-preventing-possible-38140", "date_download": "2018-11-16T07:49:21Z", "digest": "sha1:LI4RJLXCU3ZSYO6TD5O7X3L7CK65NJPF", "length": 18010, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Simple remedies swine flu preventing possible साध्या उपायांतूनही ‘स्वाइन फ्लू’ रोखणे शक्‍य | eSakal", "raw_content": "\nसाध्या उपायांतूनही ‘स्वाइन फ्लू’ रोखणे शक्‍य\nसोमवार, 3 एप्रिल 2017\nपुणे - ‘‘हात धुण्यापासून खोकताना तोंडावर रुमाल धरण्यापर्यंतच्या अनेक साध्या उपायांचा अवलंब करत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवल्यास राज्यात वेगाने वाढणारा स्वाइन फ्लू रोखता येईल,’’ असा विश्‍वास आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला.\nमधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्ण आणि गर्भवतींनी सरकारी रुग्णालयांमधून स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सकाळ संवाद’अंतर्गत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘स्वाइन फ्लू’विषयी सविस्तर माहिती दिली.\nपुणे - ‘‘हात धुण्यापासून खोकताना तोंडावर रुमाल धरण्यापर्यंतच्या अनेक साध्या उपायांचा अवलंब करत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवल्यास राज्यात वेगाने वाढणारा स्वाइन फ्लू रोखता येईल,’’ असा विश्‍वास आरोग्य खात्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला.\nमधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्ण आणि गर्भवतींनी सरकारी रुग्णालयांमधून स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘सकाळ संवाद’अंतर्गत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘स्वाइन फ्लू’विषयी सविस्तर माहिती दिली.\nडॉ. आवटे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या शिंकण्या किंवा खोकण्यातून बाहेर पडणाऱ्या बारीक शिंतोड्यातून स्वाइन फ्लूच्या ‘एच१एन१’ या विषाणूंचा संसर्ग निरोगी व्यक्तीला होतो. तसेच रुग्णाच्या तोंडातून बाहेर पडलेल्या या थेंबांना स्पर्श झाल्यानंतर तोच हात नाक, तोंड किंवा डोळ्यांना लागल्यास त्यातून निरोगी व्यक्तीच्या शरीरात हे विषाणू प्रवेश करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरणे आदी शिस्त बाळगण्याची गरज आहे. त्यातून ‘एच१एन१’सारख्या विषाणूंचा संसर्ग निश्‍चित कमी होईल.’’\nस्वाइन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाली असून, ती घेतल्यास ८ महिने ते एक वर्ष या विषाणूंपासून नागरिकांचे संरक्षण होऊ शकते. जोखमीच्या रुग्णांनी दरवर्षी ही लस घेणे अगत्याचे ठरते. राज्यात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुसंख्य रुग्णांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार होते किंवा गर्भवती होत्या. त्यामुळे हे आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लू होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. इतर नागरिकांसाठी ती बाजारपेठेत उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात स्वाइन फ्लू वाढत असल्याचे चित्र दिसत असल्या��द्दल डॉ. आवटे म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात सर्वेक्षणाची यंत्रणा सक्रिय आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) आपल्या जवळ आहे. तसेच काही खासगी प्रयोगशाळांनाही आपण या विषाणूंची तपासणी करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रोगनिदानाचे प्रमाण जास्त आहे.’’ इन्फ्ल्यूएंझातील ‘ए’ प्रकारचा विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल करतो. सध्या ‘एच१एन१’च्या या विषाणूंमध्ये काहीसा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे निरीक्षण आहे.\nकोकणात स्वाइन फ्लू नाही\nराज्याच्या अनेक भागांत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असले, तरी कोकणात मात्र एकही रुग्ण नाही. याचे कारण तापमानात आहे. कमाल आणि किमान तापमानात कमीतकमी फरक असेल, तर हा विषाणू जिवंत राहात नाही. पुण्यात मार्चच्या पूर्वार्धात पहाटे थंडी आणि दुपारी चटका असा तापमानाचा किमान दुप्पट फरक असल्याने हा विषाणू फोफावला. परिणामी राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले. एकट्या पुण्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक, नगर, औरंगाबाद, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, असे निरीक्षणही डॉ. आवटे यांनी नोंदविले.\nवर्षातून दोन वेळा उद्रेक\nस्वाइन फ्लूचा २००९ पासून केलेल्या अभ्यासानुसार जानेवारी ते एप्रिल असा उद्रेकाचा पहिला टप्पा असतो. एप्रिल, मे आणि जूनमध्ये याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते. जुलैनंतर या रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरवात होते. डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता पुन्हा कमी होत असल्याचा निष्कर्ष आहे.\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती द���साई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-social-activist-nanaji-deshmukh-on-his-101-birth-anniversary-1569927/", "date_download": "2018-11-16T07:49:29Z", "digest": "sha1:XTM43WZYVHVXI7PY4VJQC7KGWXUDK57K", "length": 26286, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on social activist Nanaji Deshmukh on his 101 birth anniversary | बोले तैसा चाले! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nनानाजींकडे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय साधण्याचे असाधारण कौशल्य होते.\nआज देशात आदर्शाचा अभाव असल्याची चर्चा वारंवार ऐकू येते. अशा वातावरणात ‘बोले तैसा चाले’ असं आपल्या व्यवहारातून उदाहरण घालून देणारे नानाजी देशमुख हे एक विरळे व्यक्तिमत्त्व होते. साठाव्या वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही नाकारले व सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांची १०१ वी जयंती नुकतीच साजरी झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा लेख..\nअलीकडच्या काळात नुसतंच ‘चांगलं असणं’ पुरत नाही. चांगलं असण्याबरोबरच चांगलं दिसावंही लागतं. चांगलं दिसण्याचा एक अर्थ जनचर्चेत (पब्लिक डिस्कोर्स) एक स्थान मिळविणं, असाही आहे. पण आपल्याकडे या जनचर्चेला आकार-उकार देणाऱ्यांवरही ‘पोलिटिकल करेक्टनेस’चा एवढा विलक्षण पगडा असतो, की मळलेल्या वाटांनी न जाता वेगळी दृष्टी अंगीकारून आपापल्या क्षेत्रात भरीव, टिकाऊ आणि म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांच्या वाटय़ाला उपेक्षाच येत राहते. तीनएक वर्षांपूर्वी विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांची जन्मशताब्दी साजरी झाली आणि गेल्या वर्षी नानाजी देशमुखांची. पण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अंगीकृत क्षेत्रात आपापल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या दोघांच्याही वाटय़ाला अभिमत निर्मात्यांकडून आली ती उपेक्षा आणि अनुल्लेख\nनानाजी मूळचे मराठवाडय़ातले. परभणी जिल्ह्य़ातील कडोली हे त्यांचं गाव. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या नानाजींचं शिक्षण झालं विदर्भात वाशिमला आणि नंतर राजस्थानात पिलानीच्या बिर्ला महाविद्यालयात. १९३४ मध्येच संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांनी ज्या १७ स्वयंसेवकांना वाशिममध्ये संघाची प्रतिज्ञा दिली, त्यात नानाजी एक होते. भाऊराव देवरसांच्या प्रेरणेने १९४० मध्ये नानाजी संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून गोरखपूरला गेले आणि पाहता पाहता पूर्व-उत्तर प्रदेशात त्यांनी संघाच्या शाखांचे घट्ट जाळे विणले. याच काळात ‘राष्ट्रधर्म’ मासिकाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आणि ‘सरस्वती शिशुमंदिर’ या नावाने शालेय शिक्षण संस्थांचा जो मोठा विस्तार पुढे झाला, त्यालाही सर्व प्रकारे गती दिली. पुढे नानाजींकडे जनसंघाचे काम आले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात जो भूमिगत संघर्ष झाला, तेव्हा त्यांचे कर्तृत्व अधिक ठळकपणे समोर आले. अर्धशतकापूर्वी ज्या गैरकाँग्रेसवादाची पायाभरणी झाली, त्याच्या मजबुतीकरणात नानाजींची मोठी भूमिका होती. उत्तर प्रदेशात संविद सरकारची स्थापना, सं.सो.पा. आणि जनसंघाची हातमिळवणी आणि डॉ. राम मनोहर लोहियांकडून गैरकाँग्रेसवादाची पाठराखण या सर्व घटनाक्रमांत नानाजींची मोठी भूमिका होती.\nपण हे स���्व महत्त्वाचेच असले, तरी नानाजी देशमुख लक्षात राहतात ते तीन मुख्य कारणांमुळे. साठाव्या वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांनी पत्करलेला मार्ग व त्यासाठी विनम्रतेने नाकारलेले मंत्रिपद, दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले काम आणि त्या अंतर्गत स्वावलंबी ग्रामजीवनाचे त्यांचे प्रयोग आणि सत्ताकारणातून निवृत्त झाल्यानंतरही प्रवृत्तीवर जीवनदृष्टीतून साकारलेली त्यांच्या प्रतिभेच्या आविष्कारांची असाधारण मालिका\nभल्याभल्यांना राजकारणातून निवृत्त होणे किती अवघड असते, त्याची उदाहरणे तर अगणित आहेत. पण सत्तातंत्राच्या संचलनात पहिल्या रांगेत असतानाच नानाजींनी नुसते मंत्रिपदच नाकारले नाही तर सत्तेच्या राजकारणाकडेच पाठ फिरवली. १९७४ च्या बिहार आंदोलनाच्या काळात नानाजी जयप्रकाश नारायणांच्या निकट सहकाऱ्यांपैकी एक होते. ४ नोव्हेंबर १९७४ ला पाटण्यात एका निदर्शनाच्या प्रसंगात पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: झोडपून काढले. त्या लाठीहल्ल्यात जेव्हा जे.पीं.वर प्रहार होणार होता, तेव्हा नानाजी मध्ये पडले आणि लाठीचे वार आपल्या हातांवर झेलून त्यांनी जे.पीं.ना वाचवले. कुशल संघटक म्हणून नानाजींची कीर्ती होतीच, पण १९७७ च्या जनता सरकारच्या काळात ते रणनीतीकार म्हणूनही नावाजले गेले. पण हे सर्व सुरू असतानाच आपल्या जीवनाचे श्रेयस कशात आहे, याचे लख्ख भान नानाजींना होते. त्यामुळेच राष्ट्रपती भवनातून झालेली घोषणा, पंतप्रधानांपासून सर्व सहकाऱ्यांचा आग्रह आणि मिळालेल्या खात्याचे महत्त्व यापैकी कशाचेही दडपण न घेता नानाजींनी मंत्रिपदाकडे पाठ फिरवली ज्यांनी विलक्षण कौशल्याने अनेकांना सत्तेच्या सोपानावर चढवीत शिखरापर्यंत नेले, त्यांनी तितक्याच सहजतेने स्वत: सिंहासनावरून पायउतार होण्याचे हे उदाहरण खूपच विरळा म्हणायला हवे.\nराजकारण सोडल्यानंतर काय करायचे हे नानाजींच्या मनात स्पष्ट होते. गोंडा, बलरामपूर, चित्रकूट आणि महाराष्ट्रात बीडसारख्या मागास भागात त्यांनी खेडय़ांना स्वावलंबी बनविण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू केले. गोंडा जिल्ह्य़ातल्याच बलरामपूरमधून नानाजी लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी ज्यांचा पराभव केला होता, त्या बलरामपूरच्या महाराणी राजलक्ष्मी यांनीच नानाजींना ५४ एकर जमीन द��न केली. जिथे नानाजींनी जय-प्रभा ग्राम निर्माण केले. शिक्षण, प्रतिबंधक उपचारांच्या आधारे आरोग्य, तंटामुक्ती आणि समरसता आणि या सर्वाच्या जोरावर स्वावलंबन हे नानाजींच्या ग्रामविकास कल्पनेचे आधारसूत्र होते. गोंडा जिल्ह्य़ात कूपनलिकांच्या माध्यमातून त्यांनी सिंचनाची व्यापक व्यवस्था केली आणि शेतीपूरक उद्योजकता वाढवून तरुणांच्या बेरोजगारीवर उताराही शोधला. १९९० नंतर चित्रकूट हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र बनले. आरोग्यधाम, उद्यमिता विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे, वनवासी छात्रावास, समाजशिल्पी जोडप्यांना गावातच राहून गावाशी समरस होऊन गावांना तंटामुक्त करत विकासाच्या वाटेने घेऊन जाण्यासाठी सुमारे ८० गावांमध्ये केलेले प्रयोग ही नानाजींच्या समग्र दृष्टीची काही उदाहरणे.\nपण नानाजींचे कार्यकर्तृत्व इथेच संपत नाही. त्यांच्या संपर्कशैलीत निरपेक्ष मैत्र निर्माण करण्याची विलक्षण ताकद होती. तिच्या प्रभावापुढे वैचारिक मतभेद आणि कटुता सहजी वितळून जात. मधू लिमये त्यांचे मित्र होते. १९८० मध्ये आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनाने विद्ध झालेल्या रामनाथ गोएंका यांना दु:ख पचवून पुन्हा सक्रिय होण्याचा मार्ग स्वीकारायला लावणाऱ्यांत नानाजी प्रमुख होते. जे.आर.डी. टाटा, रतन टाटा, बी. जी. वर्गिस, ‘ब्लिट्झ’चे करंजिया, ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा अनेकांचे प्रेम नानाजींनी संपादन केले, ते आपल्या अकृत्रिम स्नेहाच्या आणि खणखणीत कार्यकर्तृत्वाच्या जोरावर. नानाजींच्या व्यक्तिमत्त्वात एक कलासक्त रसिकही होता. चित्रकूटमध्येच मंदाकिनी नदीच्या तीरावर त्यांच्या प्रेरणेने आणि चित्रकार सुहास बहुलकरांच्या प्रतिभेतून आणि परिश्रमातून साकारलेले ‘रामदर्शन’ हे नानाजींच्या उच्च अभिरुचीची साक्ष आहे.\nनानाजींकडे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय साधण्याचे असाधारण कौशल्य होते. खाद्यसुरक्षेबरोबरच पोषणसुरक्षाही त्यांनी महत्त्वाची मानली होती. त्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिले होते. त्याच वेळी गोमूत्रातील औषधी द्रव्ये आणि गाईच्या शेणाचा कीटकनाशक म्हणून वा तत्सम उपयोग याबद्दल अशा विषयांची टिंगल-टवाळी न करता संशोधन करण्यावर त्यांनी भर दिला व खूप प्रयोगही केले.\nआज देशात आदर्शाचा अभाव असल्याची चर्चा वारंवार ऐकू येते. अशा वातावरणात ‘बोले तैसा चाले’ असं आपल्या व्यवहारातून उदाहरण घालून देणारे नानाजी देशमुख हे एक विरळे व्यक्तिमत्त्व होते. राजकारणात असतानाही त्यांनी विविध विचारसरणींच्या नेत्यांशी मैत्री केली, साधर्म्य शोधले, समन्वय साधला. ग्रामीण स्वावलंबनाच्या विषयात प्रयोग केले, नवी सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व करण्यासाठी मजबूत संस्थाबांधणीही केली. ‘अपने लिए नही, अपनों केलिए जियो’ हा त्यांचा संदेश त्यामुळेच पोकळ उपदेश वाटत नाही.\nलेखक राज्यसभेचे सदस्य आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nमहाराष्ट्राचे शिल्पकार योजनेंतर्गत आता नानाजी देशमुख यांचे चरित्र\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tccasdic.com/", "date_download": "2018-11-16T07:31:08Z", "digest": "sha1:4KAI6Q5ALLW2RLLM322Z2YRRC6F2ZJ6H", "length": 3788, "nlines": 164, "source_domain": "mr.tccasdic.com", "title": "Chloroisocyanuric ऍसिड, Tcca पावडर, क जीवनसत्व, Tcca रवाळ - एलिट", "raw_content": "\nअन्वेषण करण्यासाठी ��्लिक करा\nJuancheng एलिट उद्योग आणि व्यापार कंपनी, लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे\nELT रसायने उपाय आपण सेवा व्यावसायिक आहे.\nJuancheng एलिट आशियातील सर्वात मोठी रासायनिक उत्पादने उत्पादन बेस मध्ये स्थित आहे - JUANCHENG औद्योगिक पार्क, उत्पादन 16 वर्षे पाणी treament रसायने आणि खते शॅन्डाँग, China.Focus:\nग्राहक समाधान आमच्या अंतिम प्रयत्न आहे\nDodecyl Dimethyl बेन्झील अमोनियम क्लोराईड (BKC)\nTrichloroisocyanuric ऍसिड विविध टॅब्लेट\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: पूर्व Renming रोड, Juancheng, हॅझे, शानदोंग, चीन 274600 च्या NO.66\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T08:24:58Z", "digest": "sha1:NRG2MNWZFJQVW2CCNXT2RYRRSTWL472H", "length": 11483, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आसामी आणि भारतीय नागरीकांच्या हक्कांचे काय? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news आसामी आणि भारतीय नागरीकांच्या हक्कांचे काय\nआसामी आणि भारतीय नागरीकांच्या हक्कांचे काय\nअमित शहा यांचा सवाल – विरोधकांना बांगला घुसखोरांचीच अधिक काळजी\nनवी दिल्ली – आसामात चाळीस लाख नागरीकांना तेथील अधिकृत नागरीकांच्या यादी बाहेर ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाचे विरोधकांनी संसदेत जोरदार भांडवल करून सरकारवर टीका केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की हे विरोधक बांगलादेशी घुसखोरांच्या मानवी हक्कांचा मुद्दा पुढे करीत आहेत पण तेथील मूळ आसामी व भारतीय नागरीकांच्या हक्‍कंचे काय असा सवाल त्यांनी केला आहे. विरोधकांना भारतीय नागरी��ांपेक्षा बांगला घुसखोरांचीच अधिक काळजी आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.\nआसामातील मूळ मुस्लीम नागरीकांना भाजपचे सरकार घुसखोर ठरवून त्यांना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सरकारवर केला आहे. त्याचा अमित शहा यांनी जोरदार प्रतिवाद केला. ते म्हणाले की या घुसखोरांमुळे मूळ भारतीय नागरीकांचे हक्क हीरावले जात आहेत. त्यांच्या नोकऱ्या आणि शिक्षणाच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. राहुल गांधी यांचे नाव घेऊन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने बांगला घुसखोरांविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली.\nते म्हणाले की नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सचा प्रकल्प कॉंग्रेसनेच सन 2005 साली सुरू केला पण तो पुर्ण करण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात 1985 साली झालेल्या आसाम करारानुसार हे नागरीकत्वाच्या छाननीचे काम सुरू करण्यात आले होते याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की या यादीतून ज्या भारतीय नागरीकाचे नाव वगळले गेले आहे त्यांना आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची संधी पुन्हा दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले व या संवेदनशील विषयावर राष्ट्रीय भावनेतून विरोधकांनी आपली भूमिका मांडावी असे आवाहन त्यांनी केले.\nअमित शहा यांनी राज्यसभेत या विषयावर जोरदार भाषण केले पण त्यांच्या भाषणात विरोधकांनी अडथळे आणल्याने त्यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले होते. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.\nफॅशन जगतात शाहरूख खानच्या मुलीचे पदार्पण\nबांगलादेशी आणि रोहिंग्ये जर परत गेले नाहीत, तर गोळ्या घालाव्यात\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/now-road-will-be-prepared-putting-block-nitin-gadkari/", "date_download": "2018-11-16T08:41:14Z", "digest": "sha1:5TJZZZIAZ42LLD6JL2EL2DHVRK4VRMCJ", "length": 39165, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Now The Road Will Be Prepared By Putting The Block: Nitin Gadkari | आता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश��य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nआता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी\nआता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी\nरस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पर्यावरणपूरक विकासासाठी आता सिमेंट रोड हे ‘ब्लॉक’ तयार करून बनवण्याबाबतच्या विकल्पावर विचार केला जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात तयार होत असलेल्या रिंग रोडवर एका ठिकाणी ३०० मीटरच्या भागात याबाबतचा प्रयोग करण्यात आला असून त्याचे निरीक्षण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.नागपुरात आयोजित इंडिया रोड काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.\nआता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी\nठळक मुद्देरिंगरोडवर सुरू आहे प्रयोगडांबरात काचेचाही वापर, प्लास्टिक व रबरही मिक्स करणार\nनागपूर : रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पर्यावरणपूरक विकासासाठी आता सिमेंट रोड हे ‘ब्लॉक’ तयार करून बनवण्याबाबतच्या विकल्पावर विचार केला जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात तयार होत असलेल्या रिंग रोडवर एका ठिकाणी ३०० मीटरच्या भागात याबाबतचा प्रयोग करण्यात आला असून त्याचे निरीक्षण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.\nनागपुरात आयोजित इंडिया रोड काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी नवनवीन इनोव्हेशनची (प्रयोगांची) माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपुरात नवनवीन प्रयोग केले जात आहे. याच अंतर्गत सिमेंट रोड बनवताना अनेक दिवस लागतात. लोकांना त्रास होतो. त्यामुळे आता एका ठिकाणी सिमेंटचे ‘ब्लॉक’ तयार करून ते आणून एका ठिकाणी फिट करून रस्ता तयार होऊ शकतो. याचा प्रयोग व्हीएनआयटीमध्ये करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाने वेळ आणि पैशाची बचत होईल. दिल्लीत प्रदूषण वाढण्याचे एक मोठे कारण म्हणजे रस्ते बांधकाम हे सुद्धा आहे. या तंत्रज्ञानाने प्रदूषण नियंत्रित होईल. त्याचप्रकारे रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळही कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याअंतर्गत डांबरामध्ये रबर आणि प्लास्टिक मिळविले जाणार आहे. डांबरमध्ये १० टक्के मिश्रणाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियातील तज्ञांनी यात काच मिश्रणाला मंजुरी दिली आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल. सोबतच खर्चाचीही बचत होईल. गडकरी यांनी सांगितले की, इनोव्हेशनला साकारण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीकडून इनोव्हेशनला साकार केले जाईल.\nफ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट\nगडकरी यांनी आणखी एका अभिनव प्रयोगाचा उल्लेख करीत सांगितले की, वडगाव धरणाच्या बॅक वॉटरमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्प तयार केला जात आहे. अभियंता जनबंधू यांनी ही संकल्पना साकार केली आहे. यामुळे परिसरातील आदिवासी नागरिकांना शेतीसाठी कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत आहे.\nमेट्���ोच्या एक कोटी वर्गफूट जागेचा व्यावसायिक उपयोग\nगडकरी यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वे प्रकल्पातील एक कोटी वर्गफूट जागेचा व्यावसायिक उपयोग केला जाणार आहे. जर्मनीच्या रादुतांनी रविवारी शहरात होत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करून कौतुक केले. त्यांचे म्हणणे होते की, नागपूर मेट्रो ही जगातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प आहे. मेट्रो इलेक्ट्रीक बस, आॅटोने जुळलेली राहील. ९ हजार कोटी रुपयाच्या मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचा पाच टक्के हिस्सा मनपाला द्यायचा आहे. आर्थिकदृष्ट्या ते मनपाला देणे शक्य नाही. त्यामुळे मार्केट आदी विकसित करून मेट्रो हा हिस्सा घेईल. यातून मनपालाही उत्पन्न मिळेल.\n‘स्टील फायबर’ने पिलरशिवाय बांधकाम\nगडकरी यांनी सांगितले की, बांधकाम खर्च कमी करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे. यात आता लोखंडाऐवजी स्टील फायबरचा उपयोग करण्यात येत आहे. याच्या उपयोगाने ३० टक्के खर्च कमी होईल. १०० मीटरपर्यंतच्या बांधकामात पीलर उभारण्याची गरज पडणार नाही. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक टीम मलेशियाला पाठवण्यात आली आहे. तिथे याचा उपयोग केला जात आहे.\nबांबूपासून एवीएशन बायोफ्यूल, गडचिरोलीत होणार प्लांट\nगडकरी यांनी सांगितले की, बांबूपासून विमानांमध्ये लागणारे बायोफ्यूल इंधन तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पूर्वी जट्रोपापासून हे इंधन तयार करण्यात आले. बोइंग, एअर बस सारख्या कंपन्यांनी या इंधनाच्या उपयोगास मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर बांबूपासून धिंन बनवण्यास सुरुवात झाली आहे. देहरादून येथील पेट्रोलियम रिसर्च इन्स्टीट्यूटने याला प्रमाणित केले आहे. याचा प्लांट गडचिरोलीमध्ये उभारण्याची योजना आहे. जेणेकरून आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यामुळे एव्हीएशन फ्यूलच्या आयात खर्चातही कमी येईल. यावर सध्या ३० हजार कोटी रुपये खर्च होत आहेत.\n१५ दिवसात तुटणार रेल्वे स्टेशन उड्डाणपूल\nरेल्वे स्टेशनसमोर बनलेला उड्डाणपूल तोडण्याचे काम १५ दिवसात सुरु होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यानंतर त्या जागेवर रस्ता तयार केला जाईल. त्यामुळे मानस चौक ते रामझुलापर्यंत होणाऱ्या ट्रॅफीक जॅमपासून सुटका मिळेल. याच प्रकारे केळीबाग आणि तुळशीबाग येथील वाहतूक समस्याही लवकरच दूर करण्याची योजना आहे.\nगडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत नागपूर सुधार प्रन्यास २४०० वर्गफूटाच्या दराने घर बनवत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांनी हे दर कमी करण्यास सांगितले होे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे दर आता १७०० पर्यंत आले आहेत. ते १२०० वर्गफुटापर्यंत यावेत, असे प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी बिल्डींग कोड बनवले होते. आज हे कोड संपूर्ण देशात मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.\nइंडियन अकॅडमी आॅफ इंजिनियरिंगची शाखा नागपुरातही\nशहरात देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या शाखा उघडत आहेत. एम्स, लॉ कॉलेज, आयआयएम आदीनंतर आता इंडियन अकॅडमी आॅफ इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट, नोएडाची शाखा नागपुरात उघडण्यात येणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअवनीच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये : नितीन गडकरी\n'फेकलेले' आकडे पाहून लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचा मोदी-फडणवीस-गडकरींवर वार\nवाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास\nदीड वर्षात पूर्ण होणार जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे चौपदरीकरण\n‘लोकमत दीपोत्सव’ : दर्जेदार आणि कलात्मकही - नितीन गडकरी\nराजकारणाच्या धावपळीतून वेचलेले आनंदाचे क्षण; यवतमाळ हाऊसवर रंगले दिवाळी स्नेहमिलन\n तब्बल ७३६९ शब्दांनी रचली निसर्गपूजा\nनागपूर विद्यापीठातील एकही महाविद्यालय पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ नाही\nकर्ज चुकविण्यासाठी विद्यार्थी बनले गुन्हेगार : पोलिसांनी उलगडले धक्कादायक वास्तव\nकसे राहणार ‘स्वच्छ नागपूर’ नवीन मनपा आयुक्तांसमोर आव्हान\nमिलिटरी आॅपरेशनची माहिती देणारा कोण \nराजधानी एक्स्प्रेसमध्ये सैन्यातील जवानाने प्रवाशाला मारली गोळी\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद��री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/congress-ncp-initiate-unity-all-opposition-parties-maharashtra-28621", "date_download": "2018-11-16T08:14:34Z", "digest": "sha1:2DGHJQHRPFIYLX5X2BRXYJBUW3OXIWSN", "length": 12252, "nlines": 149, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Congress- NCP to initiate unity of all opposition parties in Maharashtra | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेस - राष्ट्रवादीची राज्यात विरोधकांच्या एकजुटीसाठी फिल्डिंग\nकाँग्रेस - राष्ट्रवादीची राज्यात विरोधकांच्या एकजुटीसाठी फिल्डिंग\nकाँग्रेस - राष्ट्रवादीची राज्यात विरोधकांच्या एकजुटीसाठी फिल्डिंग\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष , मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी कामगार पार्टी , भारिप बहुजन महासंघ , राजू शेटटी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांना महागटबंधनात सामील होण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.\nमुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्रितपणे लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असतानाच आता समविचारी पक्षांना एकत्र घेवून महागटबंधन करावे असा निर्णय घेण्यात आला आहे.\nयेत्या एक दोन दिवसात यासंबंधात महाराष्ट्रातील आठ धर्मनिरपेक्ष पक्षांना देशातील वातावरण स्वच्छ करण्यासाठी एकत्र या असे आवाहन केले जाणार आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष , मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष , शेतकरी कामगार पार्टी , भारिप बहुजन महासंघ , राजू शेटटी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांना महागटबंधनात सामील होण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.\nश्री गणेशाच्या आगमना नंतर एक दोन दिवसात या संदर्भातील बोलणी केली जातीलअशी शक्यता आहे राज्याच्या ज्या भागात या पक्षांचा प्रभाव आहे त्यांना तेथे संधी देण्याची तयारी दोन्ही बडया पक्षांनी दाखवली आहे. शेकाप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा लढण्याची इच्छा आहे काय याची चाचपणी केली जाते आहे.\nमंगळवारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ,जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यासंदर्भात चर्चा करतील असे निश्‍चित झाले. कम्युनिस्ट पक्ष आघाडी संदर्भात काय भूमिका घेतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.48 लोकसभा जागांचे वाटप कसे करायचे हा प्रश्‍न आहे.मात्र तो यशस्वीपणे सोडवता येईल असेही आज निश्‍चित झाले.\nमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते मंगळवारच्या बैठकीला हजर होते. भारत बंदच्या आयोजनानंतर राज्यातील समविचारी पक्षांशी संपर्क करण्याचा निर्णय झाला आहे. छोटे पक्ष या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते आता स्पष्ट होईल.\nराष्ट्रवाद अशोक चव्हाण ashok chavan जयंत पाटील jayant patil धनंजय मुंडे dhanajay munde राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pnic.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-16T07:54:37Z", "digest": "sha1:DT6COANTSENTA6QJ6FRCDVLJI5NZWCJ6", "length": 18124, "nlines": 148, "source_domain": "pnic.in", "title": "प्रभावी संवादशैली नोकरी जाहिरात -PNIC.IN", "raw_content": "\nHome career प्रभावी संवादशैली\nस्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमचे विचार आणि दृष्टिकोन यांसोबत\nस्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमचे विचार आणि दृष्टिकोन यांसोबत तुम्ही किती प्रभावीपणे तुमचे म्हणणे मांडता यांवर मुलाखतीतील यश अवलंबून असते.\nकौन सी बात कहाँ कैसी कही जाती है\nये तरीका हो तो हर बात सुनी जाती है\nउर्दू शायर वसीम बरेलवी यांच्या या दोन ओळींच्या शायरीतून संवादकौशल्याचे महत्त्व पुरते स्पष्ट होते. उमेदवाराचा अभ्यास, व्यासंग, संपादन केलेले ज्ञान, माहिती कितीही चांगली असली तरी ती माहिती, ज्ञान मुलाखत मंडळासमोर मांडण्याची शैली प्रभावी नसेल तर अपेक्षित परिणाम साधता येत नाही.\nप्रभावी अभिव्यक्तीद्वारे अपेक्षित परिणाम साधला जातो. अर्थात अभ्यास तोकडा असेल तर नुसत्या प्रभावी शैलीद्वारे काहीही साध्य होणार नाही, हेही तितकेच खरे, कारण मुलाखत ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे. याद्वारे तुमचा अभ्यास आणि ज्ञानसंपन्नता तपासली जाणार आहे, पण प्रभावी संवादकौशल्याशिवाय ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाची’ ओळख पूर्ण होत नाही.\nमुलाखतीदरम्यान उमेदवार उत्तर ‘काय’ देतो याला जितके महत्त्व आहे, तितकेच ते तो ‘कसे’ मांडतो यालाही आहे. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचा आरसा असतात. उत्तम अभ्यासाला, प्रभावी संवादकौशल्याची जोड असेल तर यश नक्की मिळते.\nमुलाखतीद्वारे उमेदवाराचे वाक्चातुर्य (Speech Manerism) मानसिक सतर्कता (Mental firmness) या गुणांची पारख उमेदवाराच्या उत्तरांतून मुलाखत मंडळाचे सदस्य करत असतात. प्रभावी संवादकौशल्यात वाक्कौशल्य आणि श्रवणकौशल्य या दोन्ही बाबींचा समावेश होतो. आपले उत्तर देण्यापूर्वी अथवा मत व्यक्त करण्यापूर्वी मुलाखत मंडळाचा प्रश्न नीट ऐकून घेणे, समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.\nशांतपणे प्रश्न ऐकून घेत उत्तर द्यायला सुरुवात करावी. प्रश्न विचारला जात असताना मध्येच बोलणे, मुलाखत मंडळ सदस्यांचे बोलणे थांबवणे, प्रश्न अर्धवट ऐकून उत्तर द्यायला सुरुवात करणे हे सर्व टाळावे. प्रश्न ऐकल्यानंतर, मुलाखत मंडळाला कोणते उत्तर अपेक्षित आहे, याचा विचार करून प्रश्नाला अनुरूप असे संक्षिप्त उत्तर द्यावे. बोलताना लय बिघडू देऊ नका, खूप विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.\nकाही वेळा उमेदवाराला विचारलेल्या प्रश्नाचा रोख कळत नाही, त्यामुळे उत्तर देणे कठीण होते. अशा वेळेस नम्रतेने पुन्हा प्रश्न जाणून घ्यावा. उत��तरातील महत्त्वाचा भाग, प्रश्नानुरूप सुरुवातीला मांडावा. उत्तर पूर्ण करतानाही योग्य पद्धत अनुसरावी. उत्तर संपल्याचे व्यवस्थित निदर्शनास आणून द्यावे. माहिती अपूर्ण असू शकते, पण उत्तर पूर्ण असायला हवे.\nउमेदवाराची विचारांची बठक किती पक्की आहे, तो आपल्या विचारांप्रति किती प्रामाणिक आणि ठाम राहतो, याची चाचपणी मुलाखतीद्वारे केली जाते. मुलाखत मंडळाचा सदस्य एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करून, याविषयी तुम्हाला काय वाटते, तुमचे मत काय, असे उमेदवाराला विचारतात. अशा वेळी उमेदवाराने डोळे झाकून त्यांच्या मताशी सहमती दर्शवणे बंधनकारक नसते किंवा मुलाखत मंडळाच्या मताशी विरोधी मत मांडूनच आपली छाप पाडता येते, असेही नाही.\nमुलाखत मंडळाच्या मतावर उमेदवाराने आपले सुसंगत, संतुलित आणि प्रभावी मत व्यक्त करायला हवे. उदाहरणार्थ- दयामरण, समलंगिकता, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर उमेदवारांना त्यांचे मत विचारले जाऊ शकते किंवा सर्वोच्च न्यायालयाने, अथवा उच्च न्यायालयाने एखाद्या सामाजिक विषयावर दिलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.\nअशा वेळी तुमचा दृष्टिकोन आणि विचार स्पष्ट असायला हवेत.\nगतवर्षी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत एका उमेदवाराला प्रश्न विचारला गेला होता- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एका लोकप्रिय दैनिकात अग्रलेख प्रसिद्ध झाला होता, त्याविषयी तुम्हाला कल्पना आहे का उमेदवाराने ‘हो सर’ म्हणून लगेचच त्या अग्रलेखाचे शीर्षकही सांगितले. उमेदवाराची सतर्कता आणि चालू घडामोडींविषयीची जाण पाहता नंतरची दहा मिनिटांची मुलाखत त्या एकाच विषयावर रंगली.\nमुलाखत मंडळाचे सदस्य तुमच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन अंगीकारत असतील अथवा असहमती दर्शवत असतील तर लगेचच तुमचे मत बदलू नका. नम्रपणे तुमचे मत मांडण्याचा प्रयत्न करा. नम्र असावे, पण शरणागत वृत्ती नसावी. ‘तुमचे बरोबर आहे, पण याही दृष्टीने विचार करता येईल’ अशी वाक्यरचना करून मुद्दा वेगळ्या शब्दांत मांडता येईल. पण कोणत्याही परिस्थितीत अडेलपणा करू नका. वाद घालू नका.\nव्यक्तित्वमूलक चाचणीच्या माध्यमातून उमेदवाराचा हजरजबाबीपणा तपासला जातो. काही हलकेफुलके उमेदवाराच्या कल्पकतेला वाव देणारे, साधे प्रश्नही विचारले जातात. पण अशा प्रश्नां���ा सामोरे जाताना सावधानता बाळगली पाहिजे. सतर्क राहून उत्तरे दिली पाहिजेत.\n‘जर तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपद मिळाले तर..’ ‘एक दिवसासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी पद मिळाले तर..’ ‘एक दिवसासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी पद मिळाले तर..’ ‘कुशल प्रशासक कसा असावा’ ‘कुशल प्रशासक कसा असावा’, ‘परमेश्वराने तुम्हाला वरदान मागायला सांगितले तर तुम्ही काय मागाल’, ‘परमेश्वराने तुम्हाला वरदान मागायला सांगितले तर तुम्ही काय मागाल’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलाखत मंडळाचे सदस्य तुम्हाला कल्पनाविश्वात भराऱ्या मारण्यासाठी अवकाश उपलब्ध करून देतात. पण उमेदवारांनी या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे द्यायला हवी.\nमुलाखत म्हणजे ‘ग्रििलग सेशन’ नव्हे किंवा वाद-विवादाचे, खंडनाचे व्यासपीठ नव्हे. प्रभावी संवादाद्वारे स्वत:ची मते, विचार स्पष्टपणे मांडून प्रशासकीय सेवांच्या दालनात प्रवेश करण्याची एक संधी आहे.\nNext articleमुलाखतीची तयारी: उमेदवाराची देहबोली महत्त्वाची\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 250 जागा\nमुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 99 जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’ पदांच्या 54 जागा\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 90...\nसाउथ इंडियन बँकेत(South Indian Bank) 100 प्रोबशनरी ऑफिसर (PO)...\nइंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट’ भरती निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या 27 जागा\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1141 जागा\nठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभागात ७२३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sweet-lime-prize-increase-24269", "date_download": "2018-11-16T08:46:07Z", "digest": "sha1:6LCAUNS5B7ITXAXNEPO3Z532DZBEIMKB", "length": 12594, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sweet lime prize increase मोसंबीने खाल्ला भाव | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nपुणे - मोसंबीला मिळाला विक्रमी भाव... 700 रुपयांना तीन डझन ... मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या तीन दिवसांपासून मोसंबीचे (ज��ना बहर) भाव वधारले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा भावातील उच्चांक आहे.\nपुणे - मोसंबीला मिळाला विक्रमी भाव... 700 रुपयांना तीन डझन ... मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात गेल्या तीन दिवसांपासून मोसंबीचे (जुना बहर) भाव वधारले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा भावातील उच्चांक आहे.\nमोसंबीचे आंबे आणि मृग असे दोन बहर मानले जातात. मृग बहरात फळ हे सहा ते सात महिन्यांच्या कालावधीनंतर तोडले जाते, तर आंबे बहरामध्ये नऊ ते दहा महिन्यानंतर फळ तोडले जाते. मोसंबीचा सध्या मृग बहर सुरू झाला आहे. आंबे बहरातील मोसंबीची आवक संपत आली आहे. त्यामुळे भावात वाढ झाल्याचे मार्केट यार्ड येथील घाऊक फळ बाजारातील व्यापारी दासचंद्र पाटील यांनी सांगितले. 2015 मध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे फळबागांना पुरेसे पाणी मिळू शकले नव्हते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आंबे बहराच्या मोसंबीचे उत्पादन घटले होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा जगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा बहर सध्या सुरू झाला असून, याचे प्रमाण कमी असल्याने भाववाढ झाली आहे.\nमृग बहरातील फळ हे हिरव्या रंगाचे आणि कडक असते, तर आंबे बहरातील फळ हे गडद पिवळ्या, नारंगी रंगाचे आणि मऊ असते. मृग बहरातील मोसंबीला ज्यूस विक्रेत्यांकडून मागणी असते. तर आंबे बहरातील मोसंबीला घरगुती ग्राहकांडून पसंती मिळते. आंबे बहरातील मोसंबीला गोडवा अधिक असतो. गेल्या तीन दिवसांपासून जुन्या मोसंबीच्या भावात वाढ होत आहे. रविवारी तीन डझनाला 600 रुपये इतका भाव मिळाला, तर सोमवार आणि मंगळवारी 700 रुपये इतका भाव मिळत आहे. मार्केट यार्डातील व्यापारी बापू कानडे, उद्धव कावळे, बाळासाहेब कुंजीर यांनी हा माल खरेदी केला.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Action-against-power-thieves/", "date_download": "2018-11-16T08:13:35Z", "digest": "sha1:SYT3DHL6H463GVDTA7LQVGW3O6ZE2QLE", "length": 5928, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › महावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई\nमहावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई\nमहावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांनी एकाच वेळेस मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान धडक कारवाई राबवून 269 वीज चोर्‍या पकडून 53 वीज ग्राहकांविरुद्ध कारवाई केली. मुंबईच्या पथकाने शहरात येऊन कारवाई केल्याने स्थानिक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.\nमुंबई येथील पथकाने सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. एकाच वेळी लातूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना,\nहिंगोली व परभणी जिल्ह्यांतील सुमारे एक हजार 421 वीज ग्राहकांची तपासणी केली. यात प्रामुख्याने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, लॉजची तपासणी करण्यात आली, य��त 269 वीज चोर्‍या उघडकीस आल्या असून यातील 153 ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार केल्याचा संशय आल्याने त्याची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. तर 53 वीज ग्राहकांवर कारवाई केली आहे. या पथकात पुणे, नागपूर, परिक्षेत्र कार्यालयातील सुमित कुमार, शिवाजी इंदलकर, मंगेश वैद्य, बत्तलवाड, आदींच्या नेतृत्वाखाली 36 भरारी पथके व संबंधित संचालन व सुव्यवस्था मंडळ कार्यालयात कार्यरत असलेले 46 सहायक अभियंते सहभागी होते. मुंबईच्या पथकाने जिल्ह्यात येऊन कारवाई केल्याने स्थानिक अधिकार्‍यांत खळबळ उडाली आहे. अशीच धडक मोहीम मराठवाड्यात अचानक राबवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अरविंद साळवे यांनी दिली.\nमहावितरणची २६९ वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई\nचोरीच्या अडीच कोटींची आयपीएल सट्ट्यावर उधळपट्टी\nघाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी\nघरफोडी करणारी ‘खिडकी गँग’ जेरबंद\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/MP-Udayanraje-Bhosale-s-Press-conference-on-Maratha-Reservation-in-pune/", "date_download": "2018-11-16T08:32:24Z", "digest": "sha1:5AOPMMZ4UTLCDO2BSCE2LZQOI4L4A47W", "length": 9453, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " .. तर आरक्षण का नाही : उदयनराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › .. तर आरक्षण का नाही : उदयनराजे\n.. तर आरक्षण का नाही : उदयनराजे\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nमराठा आरक्षणासाठी सुरु असलेली आंदोलनाची परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही. काही अनुचित घडण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा असे खासदार उदयनराजे म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच मराठा आरक्षण लांबणीवर पडलं आहे. कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का दिलं नाही इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा का प्रलंबित ठेवला इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा क��� प्रलंबित ठेवला असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.\nॲट्रॉसिटी कायद्याबाबात जेवढी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता मराठा आरक्षणसाठी केंद्र सरकारनेही दाखवावी. आवश्यकता पडल्यास घटनेत बदल करा. घटना ही माणसांनी माणसांसाठी लिहिली. 58 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे उदयनराजे म्हणाले.\nउदयनराजे म्हणाले की, आम्हालासुद्धा समान न्याय मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे. मराठा आरक्षण परिषद भरवून सर्व समन्वयकांचे मत जाणून घेणार आहोत. त्या परिषदेत जो निर्णय होईल त्याला सर्वांची मान्यता असेल. 25-30 वर्षे झाली फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. इतर कुठल्याही समाजाचा आरक्षणाला विरोध नाही, मग उशीर का असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला. अजून किती टोलवाटोलवी करणार उद्या राज्यात भडक उडाला तर कोण जबाबदार असणार. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे उदयनराजे म्हणाले.\nमराठा आरक्षणासाठी नेतृत्व करणार का असे विचारले असता उदयनराजे म्हणाले की, खासदार म्हणून मी ही परिषद घेत नाही, आंदोलनाला दिशा देण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही परिषद असेल. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील आहे. ही दिशा हिंसक नसावी, कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी ही दिशा नसावी. आरक्षणासाठी हिंसेचा मार्ग पत्करु नका असे आवाहनही उदयनराजेंनी केले. 518 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचे सरकारने विचार करावा. सरकारने तेव्हाच यावर तोडगा काढला असता तर ही परिस्थिती आली नसती असे उदयनराजे म्हणाले.\nमराठा समाजाच्या वेदना समजून न घेता सरकारने त्यांच्यावर दरोड्यासारख्या केसेस टाकल्या. शासनाने आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घ्यावेत. नाहीतर समाजात भडका उडेल आणि हे सर्व थांबविण्यासाठी कुणी नसेल. आरक्षण मिळावे इतकीच माफक अपेक्षा या समाजाची असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले.\nकाय म्‍हणाले खासदार उदयनराजे\nमराठा आरक्षणासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने पुढे येण्याची गरज\nआंदोलकांवरील गुन्‍हे मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल\nआरक्षण लांबवणार आहोत याची घोषणा तरी करा. आम्‍ही जनतेला काय सांगायचं ते सांगा.\nअध्यादेश वगैरे काही कामाचे नाहीत.\nसत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा आरक्षणासाठी माणुसकी दाखवावी\nमराठा आरक्षण परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार\nआज विरोधीपक्ष म्हणतोय आरक्षणाचा प्रश्न सोडवा, मग तुम्ही सत्तेत असताना का सोडविला नाही\nमागासवर्गीय आयोगाच्या न्यायमूर्तींची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली\nआयोगाचा अहवाल सादर होण्यास सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.\nलवकर पाठवण्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी आहे.\nराज्य शासनाने तांत्रिक काम करणारे मनुष्यबळ पुरविले पाहिजे\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Growth-rates-with-grape-products/", "date_download": "2018-11-16T07:35:31Z", "digest": "sha1:R7VP3KGV2VNOD5DA2AFH7LDV7AZUZIVJ", "length": 5391, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " द्राक्ष उत्पादनासह दरातही वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › द्राक्ष उत्पादनासह दरातही वाढ\nद्राक्ष उत्पादनासह दरातही वाढ\nपलूस तालुक्यात द्राक्ष उत्पादकांना चालू हंगाम फायद्याचा ठरला आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच द्राक्षांना मागणी वाढल्याने प्रति किलोस सुमारे 45 ते 65 रुपये दर मिळत आहे.\nगतवर्षी ऑक्टोंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, त्यामुळे ऑक्टोबर छाटण्या लांबल्या होत्या. ऑक्टोबर छाटणी झाल्यावर फळधारणेनंतर परिसरात दमट वातावरण, दावण्या सारख्या रोगांच्या प्रादुर्भावातून देखील द्राक्ष बागा बचावल्या. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.\nसाधारणत: मिरज, तासगाव - कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्षबागा संपल्यानंतर पलूस - कडेगाव तालुक्यातील द्राक्षबागांचा हंगाम सुरू होतो. मात्र चालू वर्षी जानेवारीत समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने परिसरात ���गाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे द्राक्षउत्पादक चिंतेत होता. मात्र त्यानंतर द्राक्षबागांना पोषक वातावरण तयार झाले. द्राक्षांचा दर्जा चांगला व वजनातही वाढ झाली.\nसाधारणत: मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या प्रारंभी कोकण व कर्नाटकातील हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आवक होते. त्यामुळे द्राक्षांच्या मागणीत घट होते. मात्र आंब्याची आवक बाजारपेठेत झाली नसल्याने द्राक्षांचे दर टिकून आहेत. द्राक्षे आता प्रति किलो 45 ते 65 रुपये व काळी द्राक्षे 80 ते 90 रुपये दराने व्यापारी खरेदी करू लागले आहेत. या हंगामात सरासरी उतार्‍यात देखील वाढ झाली आहे. एकरी 10 ते 14 टन द्राक्ष उत्पादन मिळत असून एकरी 6 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने बागायतदारामध्ये फिलगुड वातावरण आहे.\nसोलापूरात महोत्सवाचे उद्घाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony' (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/maharashtra-legislature-secretariat-recruitment-06-posts-11-09-2017.html", "date_download": "2018-11-16T07:41:11Z", "digest": "sha1:552L33CEPBKTCKLMLR36V6RQOHUGRY3O", "length": 6770, "nlines": 104, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र विधानमंडळ [MLS] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र विधानमंडळ [MLS] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागा\nमहाराष्ट्र विधानमंडळ [MLS] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागा\nमहाराष्ट्र विधानमंडळ [Maharashtra Legislature Secretariat] सचिवालयात रिपोर्टर पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची दिनांक ११ सप्टेंबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nहिंदी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)] : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) हिंदी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि.\nइंग्रजी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)] : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि.\nवयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागा���वर्गीय - ०५ वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसचिव, (आस्थापना), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 September, 2017\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 एअर इंडिया [Air India] एक्सप्रेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४६ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-11-16T08:14:37Z", "digest": "sha1:JIYQ46FUBQRQAKYOG4Z3A5JR5BJJJC6R", "length": 5604, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिस्योनेस - विकिपीडिया", "raw_content": "\nमिस्योनेसचे आर्जेन्टिना देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २९,८०१ चौ. किमी (११,५०६ चौ. मैल)\nघनता ३६.८ /चौ. किमी (९५ /चौ. मैल)\nमिस्योनेस (स्पॅनिश: Provincia Misiones) हा आर्जेन्टिना देशाच्या ईशान्य कोपर्‍यामधील एक प्रांत आहे.\nएंत्रे रियोस · कातामार्का · कोरियेन्तेस · कोर्दोबा · चाको · चुबुत · जुजुय · तिएरा देल फ्वेगो · तुकुमान · नेउकेन · फोर्मोसा · बुएनोस आइरेस · मिस्योनेस · मेन्दोसा · रियो नेग्रो · ला पांपा · ला रियोहा · सांता क्रुझ · सांता फे · सांतियागो देल एस्तेरो · सान लुईस · सान हुआन प्रांत · साल्ता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2017/03/blog-post.html", "date_download": "2018-11-16T08:29:07Z", "digest": "sha1:FAG72VWQNEE7PKBCEIDNPHYPJTAQ4IHF", "length": 7588, "nlines": 117, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: गोरज मुहुर्त", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nमाझे मित्र पराग दिवेकर गुरुजी हे गेली अनेक वर्षे पौराहित्य करतात. विवाह सारख्या विधींमधे येणार्‍या व्यावहारिक अडचणी त्यांना चांगल्या परिचित आहेत. त्यांनी पारंपारिक धार्मिक विधिंना आधुनिक लग्नविधीपद्धतीत सामावून घेतले आहे.ज्ञानप्रबोधीनी देखील आता याच प्रकारचा मॉडिफाइड लग्नविधी करत आहे. गोरज मुहुर्त हा सायंकाळी सुर्यास्ताच्या आसपास असतो. गायी संध्याकाळी परत गोठ्याकडे येण्याची वेळ म्हणजे गोरज. आता गायी शहरात नसल्या तरी ती वेळ आधुनिक जीवन शैली ला अत्यंत सुसंगत आहे. पण हा मुहुर्त केवळ ब्राह्मणेतरांमधे विशेष वापरात आहे. खर तर तो सर्वांना सोयीचा आहे. शास्त्रात तो ब्राह्मणांनी वापरुच नये असे कुठे म्हटले नाही. पण केवळ लोकसमूहाची परंपरा म्ह्णून तो ब्राहमणात वापरत नाहीत. अलिकडे अनेक उच्चभ्रू ब्राह्मण समाजात तो वापरात येत आहे. विशेषत; लॉन्स मधे सायंकाळ ही लग्नाची खूप सोयीची वेळ असते. लग्न व रिसेप्शन एकत्र असे मोठे फंक्शन करण्याचा प्रघात पडू लागला आहे. पंचांगातील रेडिमेड मुहुर्त हे रेडिमेड कपड्यांसारखे असतात तर काढीव मुहुर्त हे टेलरमेड कपड्यांसारखे असतात. माझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकात याची सविस्तर चर्चा आहेच.\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख���याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष्य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस्थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-11-16T07:38:38Z", "digest": "sha1:CHAH2V57NL75AL36KFPZOBPF2SAQNFI5", "length": 7738, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सन्मानाचा गर्व करू नये… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसन्मानाचा गर्व करू नये…\nनिगडी – मानवी जीवन दुर्लभ आहे, त्यामुळे जीवनात नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच यश, मान, सन्मान, संपत्ती मिळेल. मिळालेल्या संपत्तीचा गर्व करु नये, त्या संपत्तीतून घरात सुख, शांती, समाधान आले पाहिजे. त्याबरोबर गर्व, मद, मत्सर येता कामा नये. मनाच्या विरुध्द काही घडले तर असमाधानी होऊ नये. जीवनात सन्मान आणि अपमान अनेकदा मिळेल. परंतू सन्मानाचा गर्व करु नये, तर अपमानातून खचू नये. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. यांनी केले.\nनिगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे चातुर्मास महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nप.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. म्हणाल्या की, जेथे रात्र आहे, तेथे दिवस होणारच आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला प्रसन्नतेने, साहसाने सामोरे जावे. मानसाचे मन चंचल असते, त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तप, ���ाधना, ध्यान, धारणा आवश्‍यक आहे. जैन धर्मात तपाला, अंहिसेला महत्व आहे. स्वत:ची हौस भागविण्यासाठी फुल उमलण्याआधीच कळी तोडणे देखील हिंसा आहे. फॅशनच्या नावाखाली रेशमी वस्त्रांचा वापर केला जातो. मिटरभर रेशमी कापडासाठी शेकडो रेशीम किड्यांची हिंसा केली जाते. फॅशनेबल बॅग, पाकीट, पर्स, चपला, सॅंन्डलसाठी प्राणीमात्रांची हत्या केली जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसाई आदर्श मल्टिस्टेटचा प्रगतीचा आलेख दीपस्तंभाप्रमाणे – खा. लोखंडे\nNext articleविसर्जन घाटांची स्वच्छता सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/subhash-deshmukh-and-ajit-pawar-21305", "date_download": "2018-11-16T07:45:02Z", "digest": "sha1:TORXIBQXE4LOJLBQU7QJAEW3DA6ZSCA3", "length": 11048, "nlines": 144, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "subhash deshmukh and ajit pawar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"तुमच्या काळातलं काही बोललं की म्हणता का काढता तुम्ही मात्र आमचं सगळं काढता'\n\"तुमच्या काळातलं काही बोललं की म्हणता का काढता तुम्ही मात्र आमचं सगळं काढता'\nबुधवार, 7 मार्च 2018\nमुंबई : \"\" तुमच्या काळातलं काही बोललं मागचं का काढता म्हणता अन्‌ आमचं मात्र सगळं काढता,'' असे मंत्री सुभाष देशमुख सुनावताच बसल्या जागेवरूनच अजित पवार म्हणाले, \" आम्ही काढणारच तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे आम्ही बोलणारच तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे आम्ही बोलणारच '' विधानसभेत या दोघांमध्ये आज कलगितुरा चांगलाच रंगला.\nमुंबई : \"\" तुमच्या काळातलं काही बोललं मागचं का काढता म्हणता अन्‌ आमचं मात्र सगळं काढता,'' असे मंत्री सुभाष देशमुख सुनावताच बसल्या जागेवरूनच अजित पवार म्हणाले, \" आम्ही काढणारच तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे आम्ही बोलणारच तुम्ही सरकारमध्ये आहात त्यामुळे आम्ही बोलणारच '' विधानसभेत या दोघांमध्ये आज कलगितुरा चांगलाच रंगला.\nविरोधी पक्षाच्यावतीने नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना देशमुख बोलत होते. ते म्हणाले, \"\" राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र अपात्र शेतकरी कोण हे आपण ठरवले आहेत. निकषानुसार ऑनलाईन 77 हजार 29 हजार शेतकऱ्यांनी फॉंर्म भरले आहेत. शेतकऱ्यांचे कौतुकच आहे. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बॅंकेला न देता बॅंकेकडून यादी मागून घेतली. पहिल्या यादीनुसार 55 लाख शेतकऱ्यांची यादी बॅंककडे दिली आहे. 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.''\nमाझ्या माहितीनुसार 2008 ची कर्जमाफी ही व निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केली होती. मात्र, आम्ही कर्जमाफी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केली आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या 13 हजार कोटी रूपये आतापर्यंत जमा केले शेतकऱ्यांच्या यादीची सिडीच्या स्वरूपात पटलावर ठेवण्यात येईल. तुमच्या काळातलं काहीही बोललं मागचं का काढता म्हणता अन्‌ आमचं मात्र सगळं काढता असे देशमुख यांनी म्हणताच अजितदादांनीही त्यांना उत्तर दिले.\nत्यावर पलटवार करत देशमुख म्हणाले, \" तुम्ही बोला पण, आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देणार. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणारच \nसुभाष देशमुख अजित पवार\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स���त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanaka-chopra-nick-jonas-officially-engaged-301082.html", "date_download": "2018-11-16T07:36:57Z", "digest": "sha1:25QO5ZKGGW6VH5M3H377LVSAYX36IA52", "length": 14854, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "It’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आ���ेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nपंजाबी पद्धतीने प्रियांका आणि निकचा रोका संपन्न झाला\nमुंबई, १८ ऑगस्ट- प्रियांका चोप्राने सिंगर निक जोनससोबतच्या साखरपुड्याची कबुली दिली आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर निकसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याला कबुली दिली. फोटोला कॅप्शन देताना प्रियांकाने लिहिले की, ‘आता तो माझाय...’ या फोटोमध्ये प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांसोबत डोळ्यांच्या भाषेतून बोलत आहेत. प्रियांकाने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे तर निकने खास भारतीय पद्धतीने पांढरा कुर्ता- पायजमा घातला आहे. या फोटोमध्ये तिच्या हिऱ्यांच्या अंगठीकडेही अनेकांचे लक्ष जाते. निकनेही हाच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. निकने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘फ्युचर मिसेस जोनस... माझं हृदय... माझं प्रेम’\nप्रियांका आणि निक यांच्या साखरपुड्याचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. आज १८ ऑगस्टला प्रियांकाच्या घरी साखरपुडा आणि रोक्याचा समारंभ झाला. याचसाठी काल रात्री निकचे कुटुंबिय अमेरिकेतून मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळपासूनच प्रियांकाच्या घरचे, साखरपुड्याचे आणि रोका समारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर कन्फर्म केल्यानंतर ट्विटरवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे नाव ट्रेण्ड करत आहे.\nपंजाबी पद्धतीने प्रियांका आणि निकचा रोका संपन्न झाला. यासाठी पंडितांनाही आमंत्रण देण्यात आले होते. प्रियांकाच्या घरी पोहोचलेल्या पंडितांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. रोक��आधी घरी एक छोटेखानी पूजा झाली. आज दोन्ही कुटुंबासाठी प्रियांकाने डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राही तिच्या जुहू बंगल्यावर गेली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/atal-bihari-bajpeyi-still-in-hospitle-doctors-treating-him-for-infection-292440.html", "date_download": "2018-11-16T07:22:23Z", "digest": "sha1:56UIHJRHJRKWT4BMYKKWXEKCVFEXKKMI", "length": 12697, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अटलजींची प्रकृती स्थिर, इन्फेक्शन दूर होईपर्यंत उपचार सुरू राहणार", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nअटलजींची प्रकृती स्थिर, इन्फेक्शन दूर होईपर्यंत उपचार सुरू राहणार\nइन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयी यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटिन काही वेळापूर्वी डॉक्टरांनी प्रसिद्ध केलंय.\nनवी दिल्ली, 10 जून : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसादही देतायेत. मात्र इन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयी यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटिन काही वेळापूर्वी डॉक्टरांनी प्रसिद्ध केलंय. त्यात वाजपेयी यांना सध्या इन्फेक्शन दूर होण्यासाठी अँटीबायोटीक्स देण्यात येत असल्याचंही स्पष्ट केलं.\nडॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली वाजपेयी यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.डॉ. गुलेरिया हे एम्सचे संचालक आहेत आणि ते वाजपेयांचे फॅमिली डॉक्टरही आहेत. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी काही वेळापूर्वी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या तब्येतीची विचारपूस केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: atal bihari vajpayeedoctorinfectionअटल बिहारी वाजपेयीइन्फेक्शनडाॅक्टर\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/jack-ma/photos/", "date_download": "2018-11-16T08:19:56Z", "digest": "sha1:TVXVNTHAGNE72HQUXHQANC4B4FJDRAKD", "length": 9709, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jack Ma- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nजगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक ५४ व्या वर्षीच का होतोय रिटायर\nकाँप्युटर सायन्सची डिगरी नसलेला साधा शिक्षक ज्याला इंटरनेट���ीही माहिती नव्हती, तो आशियातल्या सगळ्यात मोठ्या इ कॉमर्स कंपनीची स्थापना करतो आणि जगाला ऑनलाईन शॉपिंगची चटक लावतो. अलिबाबाच्या जॅक मा यांनी ५४व्या वर्षीच रिटायरमेंट जाहीर केली आहे. काय आहेत त्याची कारणं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/shark-is-more-intelligent-than-human-being-289681.html", "date_download": "2018-11-16T07:20:37Z", "digest": "sha1:HH475JNHFCUDYX3A5L6SWQ7KREBGGXDY", "length": 12675, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान, संशोधनात सिद्ध", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्य��� अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nशार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान, संशोधनात सिद्ध\nएका संशोधनाद्वारे हे समोर आलंय की शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान असू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, शार्कला ट्रेनिंग दिलं, तर ते जॅझ संगीत पसंत करतात.\n10 मे : एका संशोधनाद्वारे हे समोर आलंय की शार्क मासे माणसांपेक्षा बुद्धिमान असू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, शार्कला ट्रेनिंग दिलं, तर ते जॅझ संगीत पसंत करतात.\nआॅस्ट्रेलियातल्या एका विद्यापीठात शास्त्रज्ञांनी शार्कच्या पिल्लावर प्रयोग केलाय. त्यात असं आढळून आलंय की जॅझ संगीत वाजवलं की शार्क पदार्थ खाण्यासाठी स्वत:हून पोचतो.\nशास्त्रज्ञ कॅटरिना विला पोकानं सांगितलं, पाण्यातल्या जिवांसाठी ध्वनी महत्त्वाचा असतो. पाण्यात आवाजाची गती जोरदार असते. मासे आपलं अन्न स्वत:च शोधत असतात. ध्वनीमुळे त्यांना संकटंही कळतात. ते एकमेकांशी संवादही साधतात.\nशार्क मासे जहाजांचे आवाज, होडीचे आवाज आणि अन्न यांचा संबंध जोडू शकतात. अॅनिमल काॅग्निशन या पुस्तकात हे संशोधन प्रसिद्ध झालंय.\nबातम्यां���्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nया महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी\nPHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू\nPHOTOS: कमोडमधून निघाला अजगर, व्यक्तीच्या गुप्तांगाचा घेतला चावा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2013/10/blog-post_24.html", "date_download": "2018-11-16T08:30:11Z", "digest": "sha1:6TLO2XIBJXHMTHDTZEUERZV3UA7TBTWH", "length": 10693, "nlines": 130, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले,\" ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करतात. त्याची सारासार विचारशक्ती मारतात.त्यामुळे वरकरणी कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा ही समाजाला घातक ठरते.\"\nपुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.\nपुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.\nप्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५\nआमचे स्नेही आणि गाववाले ( बेलापूरकर ) श्री जगदीश काबरे यांचे अभिनंदन\nजगदीश काका आम्हाल एक प्रत मिळण्याची सोय करा....\nजोतिषाची दुसरी ( चांगली ) बाजू यांबंधी ही काही मुद्दे / पुस्तक / विचार येऊ देत\nसेक्टर ५ , सिबीडी , बेलापूर\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष्य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस��थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\nपत्रिकेवरुन स्त्री की पुरुष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khandesh-drought-situation-serious-13141", "date_download": "2018-11-16T08:16:01Z", "digest": "sha1:MF4FY7URWDVVDSTEFXBV7HJQF7LNKUCZ", "length": 17366, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Khandesh drought situation serious | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीर\nखानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीर\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.\nजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आणि धुळे, नंदुरबारच्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जलस्राेतच नसल्याने टॅंकरशिवाय पर्याय नाही. रब्बीसाठी पुरेसा जलसाठा धरणांमध्ये नसल्याने पुढील हंगामाची चिंता आहे. पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्‍न अनेक दुग्ध उत्पादकांना सतावू लागला आहे.\nवाघूर, हतनूर, गिरणा धरणांत सध्या पाणीसाठा असला, तरी मध्यम प्रकल्पांत ठणठणाट आहे. पाणीटंचाईची तीव्रता अधिक असेल, अशी शक्‍यता आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत दुष्काळजन्य स्थिती आहे. दुष्काळाबाबत अंतिम अहवाल पाठविण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.\nजळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागात दुष्काळाच्या दोन कळ लागू झाल्या आहेत. नंदुरबार व धुळ्यात अनुक्रमे नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, शिंदखेडा, धुळे, साक्री व शिरपुरात दुष्काळी स्थिती आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीची मागणी मंडळांमधून करण्यात येत आहे. जनावरांसाठी लागणारा चारा अल्प प्रमाणात आहे. रो��गार हमी योजनेंतर्गतही कामे नसल्याचे चित्र आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे पीक सर्वेक्षण महसूल, कृषी विभागाने केले आहे.\nजळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोदवड, पारोळा या १३ तालुक्‍यांमध्ये पीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पिकांची स्थिती अतिशय नाजूक असून उत्पादन येण्याची स्थिती नाही. रब्बीचा हंगामही संकटात आहे. याबरोबरच या तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाईची चिन्हे आहेत. चाऱ्याचा साठा अत्यल्प आहे. फेब्रुवारी अखेर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nजळगाव जिल्ह्यातील हतनूर, मंगरूळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. वाघूरमध्ये ४४, गिरणामध्ये ४७ , अभोरा व सुकी प्रकल्पात अनुक्रमे ९९ व ९८ , यावलमधील मोर प्रकल्पात ५४, अग्नावती प्रकल्पात ५३ आणि हिवरामध्ये ३१ टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बहुळा, तोंडापूर, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा आहे.\nधुळे जिल्ह्यातील मालनगाव, करवंद, सुलवाडे बॅरेज, पांझरा या प्रकल्पांमध्ये जलसाठा ९० टक्‍क्‍यांवर आहे. बुराई प्रकल्प कोरडाच आहे. नंदुरबारात प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये बऱ्यापैकी जलसाठा असला तरी दरा व इतर प्रकल्प भरलेले नाहीत.\nजळगाव jangaon खानदेश पाणी water पाणीटंचाई धरण पशुधन प्रशासन administrations ऊस पाऊस पैसेवारी paisewari रोजगार employment दुष्काळ कृषी विभाग agriculture department भुसावळ चाळीसगाव चाराटंचाई धुळे dhule\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपा�� पाऊस पडला खरा; मात्र...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\nदुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nपालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमयेवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nकापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...\nवन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/exams-postponed-kashmir-24851", "date_download": "2018-11-16T07:55:27Z", "digest": "sha1:EE2VVAAM6CE2NW54ELC3G4DKBSJKADQX", "length": 11151, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Exams postponed by in Kashmir काश्‍मीर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nकालपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचे विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या परीक्षा कधी होतील याची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल\nश्रीनगर - येथे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काश्‍मीर विद्यापीठाने उद्या (शनिवारी) आणि रविवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्याचे आज जाहीर केले. या बर्फवृष्टीमुळे येथील रस्ते घसरडे झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.\nकालपासून होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचे विद्यापीठाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या परीक्षा कधी होतील याची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. काश्‍मीर खोऱ्यात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, फुटीरतावाद्यांनी आजपासून दोन दिवसांच्या पुकारलेल्या बंदमुळे येथील कार्यालय आणि व्यावसायिक ठिकाणे बंद राहणार आहेत. श्रीनगरसह काश्‍मीर खोऱ्यातील वाहतूक बंद आहे.\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nमुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच��या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Gold-worth-Rs-32-lakh-District-Bank-Complaint-Filed-the-complaint/", "date_download": "2018-11-16T07:28:14Z", "digest": "sha1:HZVABAWW4BUYM537BWSOZI3YVUOEC2TS", "length": 8804, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 32 लाखांचे सोने हडप; जिल्हा बँकेची फिर्याद; गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 32 लाखांचे सोने हडप; जिल्हा बँकेची फिर्याद; गुन्हा दाखल\n32 लाखांचे सोने हडप; जिल्हा बँकेची फिर्याद; गुन्हा दाखल\nजिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतून तारण ठेवलेल्या 32 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शाखाधिकार्‍यासह कॅशिअर व बँकेचा सोनार अशा तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी बँकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगाेंंडा पाटील यांनी फिर्याद दिली.\nशाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (रा. शिये, ता. करवीर), कॅशिअर परशुराम कल्लाप्पा नाईक (रा. कसबा बावडा) व सोनार सन्मुख आनंदराव ढेरे (रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांनी सोने तारणच्या 27 प्रकरणांतील खरे सोने काढून त्या जागी बनावट सोने ठेवल्याचा संशय फिर्यादीत व्यक्‍त करण्यात आला. सुमारे 32 लाख रुपयांचे खरे सोने हडप झाले असून, चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nजिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेत तारण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी वनिता रंगराव मोरे (रा. शिये, ता. करवीर) आल्या होत्या. त्यांनी सोने तारणावर 99 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची रक्‍कम भरल्यानंतर सोन्याची मागणी केली. त्यांचे सोने ठेवलेली सीलबंद पिशवी उघडली असता त्यांनी हे सोने आपले नसल्याचे सांगितले. खात्री केल्यानंतर पिशवीतील सोने बनावट निघाले. याबाबत शाखाधिकारी पाटील यांनी 1 जून रोजी सराफ ढेरेविरोधात बँकेकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर बँकेच्या पथकाने या शाखेकडे सोने तारण असलेल्या 199 प्रकरणांची चौकशी केली. बँकेच्या पॅनेलवरील दुसरे सराफ बाजीराव जांभळे यांनी यातील सोन्याची तपासणी केली. त्यात 32 प्रकरणांतील सोने बनावट असल्याचे पुढे आले. त्यानंतर या 32 कर्जदारांना नोटिसा पाठवून बँकेत बोलावण्यात आले. 29 कर्जदार हजर राहिले, त्यांच्या समक्ष तारण सोन्याची पडताळणी केली दोन कर्जदारांनी आपले सोने खरे असल्याचे सांगितले. मात्र, 27 कर्जदारांनी आपले सोने बनावट असल्याचे सांगितले. तशी हरकत पत्रे संबंधितांकडून घेतली. त्यानंतर संबंधितांच्या सह्या घेऊन हे सोने लॉकरमध्ये ठेवण्यात आले. त्याचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले.\nबँकेच्या सोमवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज शाखाधिकारी पाटील, कॅशिअर नाईक व सराफ ढेरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी 32 लाख रुपये सोन्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसून, अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे करत आहेत.\nज्या 29 प्रकरणांतील सोने बनावट आढळले आहे, ते ठेवलेल्या पिशवीवरील सराफासह शाखाधिकारी, कॅशिअर यांच्या सह्या बोगस असल्याचेही बँकेने केलेल्या तपासणीत आढळून आले. यात बँकेच्या आणखी काही कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे.\nयाप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच सराफ सन्मुख ढेरे याने आज अटकपूर्व जामीन घेतल्याची चर्चा पोलिस ठाण्यामध्ये होती. बँकेच्या अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Human-Development-Mission-Schemes-issue/", "date_download": "2018-11-16T08:26:35Z", "digest": "sha1:2ZDIV3XAJU527H3P6W3XR6U3FWLCMMBP", "length": 6637, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच योजनांवर 13 कोटी 78 लाख निधीचा खर्च | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पाच योजनांवर 13 कोटी 78 लाख निधीचा खर्च\nपाच योजनांवर 13 कोटी 78 लाख निधीचा खर्च\nपरभणी : प्रदीप कांबळे\nमानव विकास मिशनच्या योजनांची अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा नियोजन मानव विकास विभागाने 2017-18 मध्ये पाच योजनांसाठी प्राप्‍त 13 कोटी 78 लाख 78 हजार रुपये निधी खर्च केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थींनी व मागासवर्गीय पात्र महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे.\nराज्यातील 12 अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता 29 जून 2006 ला मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 2011-12 पासून 22 जिल्ह्यांतील 125 तालुक्यांपर्यंत मिशनची व्याप्‍ती वाढविण्यात आली. यात परभणी सह इतर 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात तेव्हापासून मिशनच्या योजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. 2017-18 मध्ये गाव ते शाळा विद्यार्थिनींच्या बससेवेसाठी 63 बस सुविधेसाठी 4 कोटी 4 लाख 52 हजार रुपये, जिल्ह्यातील 3 हजार 738 विद्यार्थिनींना सायकलींसाठी 1 कोटी 12 लाख 14 हजार रुपये, 9 ठिकाणी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक गोष्टींची प्रयोगात्मक माहिती होण्यासाठी बालभवन विज्ञान केंद्र तयार केले.\nयासाठी 5 लाख 69 हजार रुपये, 195 अभ्यासकांसाठी 7 लाख 2 हजार 720, 7 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांसाठी 1 कोटी 6 लाख 55 हजार रुपये, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत दर महिन्याला दोन आरोग्य शिबिराकरिता 1 कोटी 20 लाख रुपयेे, अ.जा.-अ.ज.- दारिद्य्ररेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मजुरीपोटी 800/रुपये, गरोदरपणातील नवव्या महिन्यात 6 हजार 302 महिलांना 2 कोटी 64 लाख 55 हजार 350 रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. अशा प्रकारे 2017-18 मध्ये 13 कोटी 78 लाख 78 हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात माती परीक्षण केंद्राकरिता मानव विकास अभियानांतर्गत दोन वाहने, 1 वनामकृवि परभणी व 1 कृषी विज्ञान केंद्र परभणीस दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक स���विधांची उपलब्धता होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लाभाच्या दृष्टिकोनातून मानव विकास अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती साधण्यात येत आहे. शिवाय मागासवर्गीय गर्भवती मातांना आर्थिक अनुदान मिळाल्याने मातांचे आरोग्य सदृढ राखण्यास मदत झाली आहे.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dhananjay-Munde-Reply-To-Uddhav-Thakrey-on-Hallbol-Yatra-s-Comment/", "date_download": "2018-11-16T08:04:19Z", "digest": "sha1:C3GKHAO5OAIOORLNAHGPKBYFAPJ7QEZH", "length": 5665, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘​BMCच्या कामाची चौकशी केल्यास खरा डल्लामार समजेल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘​BMCच्या कामाची चौकशी केल्यास खरा डल्लामार समजेल’\n‘​BMCच्या कामाची चौकशी केल्यास खरा डल्लामार समजेल’\nमुंबई महापालिकेच्या मागील दहा वर्षांच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे हे जनतेसमोर येईल असा पलटवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. पैठण येथील सभेमध्ये हल्लाबोल यात्रेला डल्लामार यात्रा असे म्हटले होते यावरुन धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.\nमराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप व सेनेने धसका घेतला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या समारोप सभेत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पैठण येथील सभेत हल्लाबोल यात्रेला 'डल्लामार', असे संबोधून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुंडे म्हणाले की, मुंबई मनपात रस्ते, नाले, टॅब, आरोग्य सुविधा या सर्वच सेवात डल्ला मारलेला आहे. त्यामुळे सेनेनी डल्ल्याची भाषा करु नये. रायगड येथे मुख्यमंत्र्���ांनी केलेली टीका असो किंवा उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका, दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा प्रचंड धसका घेतला असल्याचे मुंडे म्हणाले.\nवाचा : ‘आधी मारला डल्ला; आता करताय हल्ला : उद्धव ठाकरे\nमुंबई महानगरपालिकेतील मागील 10 वर्षाच्या कामाची कॅग मार्फत चौकशी करा म्हणजे रस्त्यांपासून, खड्डयांपर्यंत आणि नाल्यापासून कचऱ्यापर्यंत कोणी डल्ला मारला हे समजेल, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. कॅग मार्फत चौकशीची आपण सातत्याने 3 वर्षांपासून मागणी करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-After-Kashi-Markandeshwar-at-Haripur/", "date_download": "2018-11-16T07:38:29Z", "digest": "sha1:QTFX5EXACRNQVQP63PXJAFQVQUTDLOJP", "length": 7257, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : काशीनंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर(video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली : काशीनंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर(video)\nसांगली : काशीनंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर(video)\nसांगली : सचिन सुतार\nकृष्णानदी आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर हरिपूर गाव वसले आहे. सांगली पासून अवघ्या दोन किलोमीटरवर असणारे हरिपूर गाव आहे. प्राचीन संगमेश्वर मंदिरामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. येथे प्रत्येक श्रावण सोमवारी मोठी यात्रा भरते.\nसंगमेश्वराचा इतिहास थेट रामायणाशी\nसंगमेश्वराचा इतिहास थेट रामायणाशी जोडला आहे. वनवासात असताना शिवभक्त प्रभू श्रीरामाने वाळूपासून हे शिवलींग तयार करून पूजा केली असल्याची आख्यायिका जाणकारांकडून सांगितली जाते. मंदिराचे बंधाकाम हेमाडपंथी असून खांबांचा अर्धा भाग कोरीव असून अर्धा भाग गोलाकार चकत्यांनी बनला आहे. या चकतीवर आघात केला असता घंटेसारखा आवाज येतो. भिंतीवर गणेशमूर्ती कोरल्या आहेत. द��वाच्या आंघोळीच्या पाण्याचे रांजण असून मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग रुपात मूर्ती आहे. त्यावर दुधाचा अभिषेक केल्यास दहा बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात. बाजूची साळुका आणि लिंग यात बोटभर अंतर असून खाली वाळू व पाणी आहे. हे लिंग वाळूचे असूनही ते झिजत नाही, हे त्‍याचे वैशिष्‍ट्‍य.\n'श्रीगुरुचरित्रा'त या तीर्थक्षेत्रचा 'वरुणा संगम असे बरवे तेथे तुम्ही स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पुजावा' असा उल्लेख आहे. श्रीक्षेत्र काशी नंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर आहे.\nश्री संगमेश्वर हे हरिपूर चे ग्रामदैवत आहे. वर्षातून तीनवेळा यात्रा भरते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री आणि पौष पौर्णिमाला भरणारी विशाळी यात्रा, यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील शिवभक्त मोठी गर्दी करतात. विशाळी यात्रेदिवशी निघणाऱ्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. मंदिराच्या आवारात गणपती, हनुमान, कृष्णामाई आणि विष्णू मंदिर असे शिवपंचायतन आहे.\nशहरापासून जवळ असूनही गावाचे गावपण जपले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच भलीमोठी कमान आणि हनुमान मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिराची दगडी तटबंदी, कोरीव विस्तीर्ण नदीघाट पहाण्यासारखे आहे. येथील जगप्रसिध्द हळदीची पेवे आणि नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा नाटक लिहलेला वृक्ष पार अशी अनेक ठिकाणे आहेत.\nहरिपूर येथील मार्कंडेश्वर मंदिराकडे जाण्‍याचा मार्ग\nसांगली येथील मुख्य बसस्थानका पासून अवघ्या २ किलोमीटरवर हरिपूर गाव आहे. स्थानका शेजारील शास्त्री चौकातून खाजगी वाहने, रिक्षा आणि विशेष म्हणजे टांग्याची ही सोय आहे.\nसोलापूरात महोत्सवाचे उद्घाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nप्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार 'एक सांगायचंय...Unsaid Harmony' (video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ncp-demond-protection-jitendra-awhad-28553", "date_download": "2018-11-16T07:56:36Z", "digest": "sha1:6PH2AESFBULKC6XWJ2DYX7CUB3RNBYQ3", "length": 10260, "nlines": 146, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ncp demond protection to jitendra awhad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजितेंद्र आव्हाडांना झेड प्लस सारखे संरक्षण द्या, राष्ट्रवादीची मागणी\nजितेंद्र आव्हाडांना झेड प्लस सारखे संरक्षण द्या, राष्ट्रवादीची मागणी\nजितेंद्र आव्हाडांना झेड प्लस सारखे संरक्षण द्या, राष्ट्रवादीची मागणी\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nपुणे : जितेंद्र दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांच्या जीवाला धोका असल्याने सरकारने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nपुणे : जितेंद्र दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांच्या जीवाला धोका असल्याने सरकारने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जेष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आदी नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन तिघांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. काही कथित संघटनांकडून या तिघांना धमकी देण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड हे तर सातत्याने सनानत, शिवप्रतिष्ठान आदी संघटनांविरोधात टीका करीत असतात. या टीकेमुळे काही संघटनाच्या हिटलिस्टवर असताना त्यांच्या संरक्षणामध्ये कपात केली आहे.\nतसेच मुक्ता आणि हमीद हे समाज जागृतीचे काम करीत आहेत. त्यांचे अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य सुरूच आहे. त्यांच्या जिवितालाही धोका आहे. त्यांमुळे या तिघांनाही झेड प्लससारखी सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे.\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणव��स सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sakal-publications-diwali-issues-available-amazon-13119?tid=124", "date_download": "2018-11-16T08:28:23Z", "digest": "sha1:N6EJZAY4LF6BYQTKAA7KKZOIXEBFE7SM", "length": 17909, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sakal publication's Diwali issues available on Amazon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर \n'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर \nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nपुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे 'सकाळ'चे सर्व दिवाळी अंक अॅमेझॉन डॉट इनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत.\nपुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही एका क्लिकवर घरपोच मिळण्याची व्यवस्था सकाळ माध्यम समुहाने यंदा केली आहे. मराठी अक्षरविश्वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे 'सकाळ'चे सर्व दिवाळी अंक अॅमेझॉन डॉट इनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाले आहेत.\nजीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून तुमच्या-आमच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ���या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्लेनषण आणि अनुभवसंपन्न विचार \"शब्ददीप', \"अॅग्रोवन', \"सकाळ साप्ताहिक', \"तनिष्का' आणि \"प्रीमिअर' या दिवाळी अंकांमध्ये आहेत; शिवाय \"सकाळ माध्यम समूहा'ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे. ती म्हणजे \"सरकारनामा' या राजकीय विशेषांकाची\nसुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी \"सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी \"सरकारनामा'च्या दिवाळी अंकामध्ये आहे. 2019 मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार, या बद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही अंकामध्ये प्रसिद्ध होईल.​\nसध्याच्या सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे नेमका काय आहे भारत हे उलगडणारा परिसंवाद 'आयडिया ऑफ इंडिया' हे शब्ददीपचे विशेष आकर्षण असेल. त्याचबरोबर लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासामध्ये भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज या दिवाळी अंकात असतील. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणीही अंकात आहेत.\nशेतीतील समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशोगाथांनी \"अॅग्रोवन'चा दिवाळी अंक सजलेला आहे. मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा अंकात आहेत. शिवाय, कृषी क्षेत्रातील नवनवे शोध, बदलणारी शेती यावरही मौलिक विचारधन या अंकात आहेच. ​\nसकाळ साप्ताहिक, तनिष्का आणि प्रिमीयर\nयाशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत \"सकाळ साप्ताहिक'मधून, तर खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल \"तनिष्का'मध्ये.. मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन, त्याजोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे \"प्रीमिअर' हा दिवाळी अंक..\nहे सर्व अंक अॅमेझॉनवर प्रसिद्धीपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्याने यावर सवलतीच्या दरात घरपोच अंक मिळविण्याची सुवर्णसंधी वाचकांसाठी आहे.\nसकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर \nवाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा..\nदिवाळी अंक सकाळ साहित्य literature लेखन अॅग्रोवन agrowon agrowon सकाळ साप्ताहिक diwali भारत agrowon शेती farming sakal tanishka मनोरंजन\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादा��क निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\nदुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार...हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nपालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमयेवला, जि. नाशिक : येवला तालुक्यात दुष्काळाची...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nकापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nअकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...\nअमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...\nवन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...\nबोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/all-the-traveler-st/articleshow/65773738.cms", "date_download": "2018-11-16T08:48:03Z", "digest": "sha1:7LP4EWDR7QP5VXTCGPEU57RLD5YEKETX", "length": 10641, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: all the traveler st! - सारे प्रवासी एसटीचे! | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने यंदा २,२२५ जादा बसची व्यवस्था केली आहे...\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने यंदा २,२२५ जादा बसची व्यवस्था केली आहे. या बसचा कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या आगारातून बस रवाना होत आहेत. त्याची सुरुवात मंगळवारी दादर येथील सेनापती बापट मार्गावरून झाली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो, विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्यासह अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी उपस्थित होते. दादरपाठोपाठ लोअर परळ, कुर्ला, ठाणे आदी आगारातूनही बस रवाना होतील. यंदा सोडण्यात आलेल्या सर्वच्या सर्व जादा बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी आणि पुन्हा मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी महामंडळातर्फे गणेशोत्सवात जादा बस पुरवण्यात येतात.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nशबरीमाला : तृप्ती देसाई यांच्याविरोधात कोची विमानतळाबाहेर नि...\nदहशतवादी जकीर मुसा फिरताना आढळल्याने पंजाब पोलिसांकडून सतर्क...\nराजस्थान: टोक मधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट यांना उमेदवारी\nतामिळनाडूत 'गज'गर्जना; वादळ नागपट्टणमपर्यंत\nअरेसीबो संदेशाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुगल डुडलची मा...\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती...\nआणखी एका लुटीचा प्रयत्न फसला होता......\nराम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\nडीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\nअंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\nकोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/07/blog-post_921.html", "date_download": "2018-11-16T07:32:30Z", "digest": "sha1:AIAMD2GW6H4KXRLZTR4YDB24SP4IZ7WV", "length": 16920, "nlines": 106, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलन. राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीचा ईशारा. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलन. राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीचा ईशारा.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nशेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलन. राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीचा ईशारा.\nसंग्रामपुर( प्रतिनिधी) आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांच्या मार्फत जळगाव जामोद तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृ��� बँकाचे बँक व्यवस्थापकांनी शेतक-यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा अन्यथा आंदोलनाला सामोरे व्हा असा सज्जड ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.\nछञपति शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिड लाख रूपये पर्यंत कर्ज माफी झाल्याचे शासनाने जाहीर केले परंतु जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक शेतक-यांना पिक कर्ज देण्यास टाळा टाळ करूण शेतक-यांना आत्महत्तेस प्रवृत्त करण्याच काम बँक व्यवस्थापक करीत आहेत. वास्तहिक पाहता 1/8/2017 नंतरचे व्याज शेतक-याकडून घेऊ नये असे शासनाचे आदेश असतांनाहि बँकेचे अधिकारी माञ शेतक-यांना वेठिस धरूण व्याजाची वसुली करीत आहेत. तसेच कर्ज माफी झालेल्या शेतक-यांना तात्काळ पिक कर्ज देणे अपेक्षीत असंताना व्यवस्थापक स्वत:चे मनमानी नियम लावून शेतक-यांना पिक कर्ज देण्यास टाळा टाळ करीत असल्यामूळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. त्या करीता बँक व्यवस्थापकांनी शेतक-यांना नाहक ञास देणे बंद करूण नको ते कागद पञ शेतक-यांना न मागता पिक कर्ज वाटप करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तूवात शेकडो शेतक-यांना सोबत घेऊन बँक व्यवस्थापकांना धडा शिकवण्यासाठी ऊग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनावर स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रोशन देशमुख, अजय वानखडे,सैययद बाहोद्दिन,एकनाथ गायकी, विठ्ठल पाटील, बसीमोद्दिन कलिमोद्दिन, प्रल्हाद मानकर, प्रल्हाद गवळी, न्यानेश पाटिल, दिपक बोराखडे, पी. एस. अंबडकार, हरीदास ईदोंरे, वसंता वानखडे सह असंख्य शेतकरी उपस्तिथ होते\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परप्रांतियांनाही भुरळ\nदसरा मेळाव्याला राजस्थान, गुजरात, तेलंगणासह मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने येणार भाविक मुंबई दि. १५ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिल...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान ��रतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-2/", "date_download": "2018-11-16T07:33:29Z", "digest": "sha1:FEO5YFL3ULJOM3EDKQGBZPOMTUENKZGL", "length": 12517, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News News in Marathi: News Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-2", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nफोटो गॅलरी Nov 15, 2018 PHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nमनोरंजन Nov 15, 2018 'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अध���कृत फोटो\nमहाराष्ट्र Nov 15, 2018 एकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\n'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणीने संपवले आयुष्य, आत्महत्येचा LIVE व्हिडिओ घटना सीसीटीव्हीत कैद\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nआयुष्य मनमुराद जगताना, मित्रांसोबत या ६ अडवेंचर ट्रीप एकदा कराच\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\n'अवनी'चे २ बछडे सापडले पण....\nमुलांनो, गर्लफ्रेंड बनवण्याआधी या 5 गोष्टींकडे लक्ष द्या\nदिवसा भिक्षू आणि रात्री सेलिब्रिटीचं आयुष्य जगतो हा Gay मेकअप स्टायलिस्ट\nकोकणातले मच्छिमार संकटात, काय आहेत कारणं\nमराठा समाजाला आरक्षण मिळणारच, 1 डिसेंबरला जल्लोष करा - मुख्यमंत्री\nशबरीमाला मंदिरात महिलांना ठराविक दिवशी प्रवेश देण्याचा प्रस्ताव\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nभारताच्या गरिबीची थट्टा करणारा ‘हा’ खेळाडू अडचणीत\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nज्या काँग्रेसने माझे सामान घराबाहेर काढलं त्यांच्यासोबत जाणार नाही : आठवले\nराहुल गांधी नेते नाहीत, ते शिकत आहेत - काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rakshabandhan-special-satara-story-302315.html", "date_download": "2018-11-16T08:21:56Z", "digest": "sha1:BV43IT3DYECXHOWCOMHQ6DBHGXNTNXJN", "length": 15246, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साताऱ्यात अनोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी ��ेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nसाताऱ्यात ��नोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण\nरक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस\nविकास भोसले, सातारा, २५ ऑगस्ट- देशभरात रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्याची लगबग सुरु आहे. भावाला काय भेटवस्तू द्यायची या विचारात आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील एका बहिणीने भावाला एक अशी भेटवस्तू दिली जी आजन्म त्याच्याजवळच राहील. सचिन गोसावी या तरुणाला त्याच्या बहिणीने स्वतःची किडणी देऊन आपल्या भावाची खऱ्या अर्थाने रक्षा केली.\nरक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजय नगर इथे राहणारे सचिन गोसावी यांचे सात जणांचे कुटुंब गेली २ वर्ष मरण यातना भोगत आहेत. शेत जमीन नाही, रोजगार व मासेमारी करुन पोट आलेला दिवस ढकलला जातो.\nसगळा भार घरातील कमवता मुलगा सचिन याच्यावरच. मात्र सचिनला मासेमारी करत असताना दोन वर्षांपुर्वी सर्पदंश झाला आणि गरिबीमुळे योग्य उपचार न झाल्याने दोन वर्षात सचिनच्या दोनही किडन्या पूर्ण निकामी झाल्या. २ वर्षे डायलेसिस सुरु असल्यामुळे त्याच्या वडिलांना राहते घरदेखील विकावे लागले. मात्र आपला तरुण मुलगा दररोज मरणाच्या दारात असल्याचे दु:ख बाप पाहत होता.\nसचिन सध्या डायलेसिसवर असून कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला तातडीने किडणी प्रत्यारोपनांचा सल्ला दिला. सचिनला किडनीची गरज होती मात्र ती देणार कोण हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. अखेर सचिनची बहिण सुवर्णाने आपली किडणी देण्याचा निर्णय घेतला. आपली एक किडणी देऊन सुवर्णाने सचिनला कधीही विसरता येणार नाही अशी रक्षाबंधनची भेट दिली.\nसमाजात मालमत्तेवरुन भाऊ बहिणीत कटुता निर्माण होण्याची अनेक उदाहरणं डोळयासमोर असताना, सुवर्णाने रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला यमाच्या दारातून परत आणण्यासाठी केलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.\nVIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, ��ुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/page-7/", "date_download": "2018-11-16T07:29:41Z", "digest": "sha1:3UTG5G5MKF6RO6W6NX4HF4BSXYJDBYSN", "length": 11580, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्या- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nखासदार साहेब, माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन\nअमरावतीत मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.\nमराठा आरक्षणा संदर्भात उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी\nमराठा आंदोलकांवरचे कोणते गुन्हे मागे घेता येतील \nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nVIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली\nछातीत दुखत असल्यामुळे छगन भुजबळ यांना रुग्णालयात केलं दाखल\nदेशाचा रक्षक आयुष्याला कंटाळला, जेजूरीच्या कडेपठारावर केली आत्महत्या\nVIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'\nमहाराष्ट्र Aug 5, 2018\nमराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव\nमराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री\nमराठा आरक्षण : फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले\nसासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच\nऊस विकला पण पैसे दिलेच नाहीत, शेतकऱ्यानं दिला जीव\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93/news/", "date_download": "2018-11-16T07:19:33Z", "digest": "sha1:5QBHGRQE2CJC76MVGZAUSOHKJ3LDW4YY", "length": 11487, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स जिओ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं ��ुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\n‘आम्ही ‘मेक इन ओडिसा’मध्ये गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. रिलायन्स जिओ व्यवसाय नसून एक मिशन आहे. इंटरनेट वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे'\nरिलायन्सने विकत घेतले हॅथवे आणि डेन, अजून स्वस्त होणार इंटरनेट सर्विस\nJioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे\nरिलायन्स जिओ गीगा फायबर लाँच, या तारखेपासून आहे रजिस्ट्रेशन\nरिलायन्स जिओ गीगा फायबर आणि नवीन फोन लाँच\nजिओची आणखी एक डिजिटल भरारी, 'स्क्रिनज'सोबत भागिदारी\nटेक्नोलाॅजी May 11, 2018\nरिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा\nमहाराष्ट्र May 6, 2018\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार\nरिलायन्स जिओ वर्षभरात देणार 80 हजार नोकऱ्या\nरिलायन्स जिओच्या ग्राहकांना खूशखबर, वर्षभर मिळणार मोफत 'प्राईम' मेंबरशिप \nटेक्नोलाॅजी Feb 14, 2018\n जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट\nजिओ मोबाईलचं बुकिंग आजपासून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजिओफोनसाठी प्री-बुकिंग कधी आणि कसं कराल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर प���टवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14137", "date_download": "2018-11-16T07:31:55Z", "digest": "sha1:JYKVNIAC5ZDBX5YSQ7GGBRMDDQMZ5F4A", "length": 66188, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संवाद : गुरू ठाकूर Guru Thakur | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संवाद : गुरू ठाकूर\nसंवाद : गुरू ठाकूर\n'नटरंग'च्या प्रोमोजनी चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली होतीच. गाण्यांच्या क्लिप्स पाहून तर कधी एकदा पूर्ण गाणी ऐकायला मिळतील असं झालं. वर्तमानपत्रांत जेव्हा 'नटरंग'बद्दल लिहून आलं, तेव्हा त्यात अतुल कुलकर्णीशिवाय एक नाव प्रामुख्याने होतं, ते गुरु ठाकुर ( Guru Thakur ) यांचं. या चित्रपटाचे संवाद आणि गाणी - दोन्ही गुरु ठाकुर यांनीच लिहिलंय. मुळात त्यांची गाणी केवळ अप्रतिम, आणि त्यांना लाभलेली अजय-अतुलच्या संगीताची साथ म्हणजे दुग्धशर्करा योगच एव्हाना ही गाणी सर्वांच्या ओठांवर खेळत आहेत यात नवल नाही. 'नटरंग'च्या संवादांत वापरलेली भाषा ही अस्सल कोल्हापुरी माणसाने लिहिलीय, असं वाटतं. त्यांची या चित्रपटात एक छोटी भूमिकाही आहे - शिरपतरावाची.\n'मन उधाण वार्‍याचे' ह्या गाण्याने मनामनांत घर केलं आणि ह्याच गाण्यामुळे 'गुरु ठाकुर' हे नाव गीतकार म्हणून सर्वांसमोर आलं. त्याआधी त्यांची ओळख होती ती 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ह्या मालिकेचा संवादलेखक म्हणून. सहजसुंदर लिखाण हे गुरु ठाकुरांचं वैशिष्ट्य. गेल्या चारपाच वर्षात जवळजवळ चौतीस सिनेमांची गाणी, सात-आठ चित्रपटांचे संवाद, आणि 'भैय्या हातपाय पसरी' हे गाजलेलं नाटक त्यांच्या खाती जमा आहेत. \"मल्हार वारी\", \"ही गुलाबी हवा\", \"झटकून टाक ती राख\", \"पाऊल पडते अधांतरी\" ही त्यांची काही गाजलेली गाणी.\nज्येष्ठ संगीतकार पद्मश्री श्रीनिवास खळे यांनी 'तुझ्या शब्दांमधेच नाद आहे. हातात सरस्वती आहे तुझ्या, ती जप.' असा आशीर्वाद गुरु ठाकुर यांना दिलेला आहे.\nचला तर, एक उत्तम गीतकार, पटकथालेखक, संवादलेखक, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आणि अभिनेता - त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'कौतिक सांगू किती पठ्ठ्या बह���गुणी' असलेल्या गुरु ठाकुरांशी थोड्या गप्पा मारू.\nनमस्कार गुरु. सर्वप्रथम 'नटरंग'च्या यशाबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन\n'नटरंग' च्या यशात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. पटकथा, गीतलेखन आणि एक भूमिकाही आहे तुमची चित्रपटात. कसं वाटतयं आता 'नटरंग' चं यश पाहून \nखुप छान वाटतयं. काय आहे, आपल्याला वाटत असतं की माणसाला एका वेळी एकच काम द्यावं, म्हणजे तो त्याला शंभर टक्के न्याय देईल. माझ्यावर विश्वासनं दोन-तीन जबाबदार्‍या एकदम सोपवल्या गेल्या होत्या, त्यामुळे सुरवातीला दडपण आलं होतं. एका गाजलेल्या कादंबरीवर सिनेमा करायचा म्हणजे त्याकडे सगळ्या लोकांचं काटेकोर लक्ष असतं. 'नटरंग' ही पुरस्कारप्राप्त कादंबरी. सहाजिकच सगळ्यांचच लक्ष लागून राहिलेलं सिनेमात जवळपास सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचा काळ दाखवायचा होता. तेव्हा अभ्यासाची, रिसर्चची आवश्यकता होती. मी खास कोल्हापुरी भाषा, लहजा शिकण्यासाठी काही दिवस तिथे जाऊन राहिलो. त्या भागातल्या लोकांच्या, विशेषतः वयस्क व्यक्तींच्या बोलण्याचा जवळून अभ्यास केला. अगदी शिव्यांपासून ते प्रेमाने पाठीत धपाटा मारताना ते कसे व्यक्त होतात हे पाहिलं, आणि मगच संवादलेखन करायला घेतलं.\nशूटिंग चालू असताना जेव्हा त्या भागातले काही जण येऊन विचारायला लागले की 'तुम्ही इथलेच का', तेव्हा माझ्या त्या अभ्यासाला पहिली पावती मिळाली. तशीच त्यानंतर ती एडिटिंगच्या वेळी मिळाली. नंतर खुद्द आनंद यादवांनी जेव्हा सिनेमा पहिला, तेव्हा 'माझ्या भाषेचा गोडवा, सौंदर्य शंभर टक्के जपल्याबद्दल तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्कं', तेव्हा माझ्या त्या अभ्यासाला पहिली पावती मिळाली. तशीच त्यानंतर ती एडिटिंगच्या वेळी मिळाली. नंतर खुद्द आनंद यादवांनी जेव्हा सिनेमा पहिला, तेव्हा 'माझ्या भाषेचा गोडवा, सौंदर्य शंभर टक्के जपल्याबद्दल तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्कं' अशी पावती त्यांनी दिली. इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा मोठा पुरस्कार मला मिळाला. त्यामुळे मी जी काही मेहनत घेतली तिचं चीज झालं असं वाटलं मला\nआज चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसा्द मिळतोय आणि या चित्रपटाविषयी जे काही छापून येतंय त्यात अभिनयासोबतच संवादांचीही वाखाणणी समीक्षक करत आहेत, हे त्या मेहनतीचंच फळ असावं.महाराष्ट्रात इतरत्र प्रतिसाद मिळतोच आहे पण मुंबई पुण्यातल्या मल्टीप्लेक्सेस मधुन मिळणारा तरुण वर्गाचा प्रतिसाद थक्क करणारा आहे आणि इतर भाषिक लोकही बघत आहेत. मराठी फिल्मची तिकिटं ब्लॅकमधे विकली जातायत हे चित्र सुखावह वाटतं.\nपुस्तकावरून जेव्हा संवादलेखन करावे लागते, तेव्हा त्यात किती आणि कशा प्रकारची आव्हानं असतात\nअशा फिल्म्समधे पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला खूप मेहनत असते कारण कादंबरीचा कॅनव्हास इतका मोठा असतो की त्यावर दीडदोनशे एपिसोड्सची मालिकाही बनू शकते. फिल्ममधे इतकं सगळं दोन-अडीच तासांत बसवायचं असतं. ती गोष्ट पूर्ण वाटावी, लोकांना समाधान वाटावं, त्यात काय कापायचं, काय ठेवायचं हे सगळं बघावं लागतं. कादंबरी सहसा नॅरेशन स्वरूपात असते, त्यात सलग संवाद नसतात. संवाद लिहिताना सगळं कथानक पात्रांचं बोलणं आणि प्रतिक्रिया यांतून व्यक्त करायचं असतं. त्या त्या पात्राची भाषा कशी असेल, तो कसं बोलेल, याचं भान शेवटपर्यंत टिकवून ठेवावं लागतं. हे एक चॅलेन्ज असतं. ह्या सिनेमात आणखीन एक चॅलेन्ज म्हणजे जो मेन हीरो आहे, गुणा कागलकर, हा शाहीर दाखवलाय - त्याला शाहिरीची आवड असते. तर त्याचे संवाद तशाच ढंगात आले पाहिजेत, त्याच्या बोलण्यात तो बाज असेल किंवा त्याला गाणी सुचतात, तर ती सुचण्याची प्रक्रिया काय असेल. मी गीतकार असल्या कारणाने मी ते सांगू शकतोच, पण ते त्याच्या भाषेत यायला हवं होतं. आव्हान होतं माझं व्यक्त होणं - गुणा कुठे राहतो, कुठल्या काळातला माणूस आहे, शाहिरीचं शिक्षण त्याला कुठून मिळालं असेल (लावण्या ऐकून, जुनी पुस्तकं वाचून) - या सर्वांशी सुसंगत असायला हवं होतं. मला 'तो' व्हायचं होतं. त्याच्या संवादांत आणि 'त्याने' लिहिलेल्या लावण्यांत ते दिसणं आवश्यक होतं.\nलावण्या पहिल्यांदाच लिहिल्यात का तुम्ही\nहो, मी लावणी कधीही लिहिली नव्हती. त्यासाठी मला भाषेच्या अभ्यासाबरोबरच जुन्या लावणीचा अभ्यास करावा लागला. मग आम्ही ठरवलं की आत्ताच्या लावणी कलाकारांना प्रत्यक्ष भेटावं, त्यांच्या फडात जावून अभ्यास करावा. पण दुर्दैवाने आम्हाला असं दिसलं की आता त्या प्रकारची म्हणजे गणगौळण वगैरे असणारी लावणी होतच नाही. तो प्रकार लुप्त झाला आहे. त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने ते परवडत नाही. आम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्यांचा कार्यक्रम बघायला गेलो तर ते आयटम साँग वर नाचत होते. तर तेव्हा जरा भ्रमनिरास झाला. मग आपल्याला ऑथेन्टि��िटी जपायला काय करावं लागेल, तर असं ठरलं की जुन्या लावण्या ज्यात खरा पारंपारिक बाज होतं त्या शोधायच्या. मग मी पठ्ठे बापूराव, शाहीर रामजोशी ह्यांचं काव्य शोधलं. त्यांची शैली, लय, ठेका यांचा अभ्यास केला. जसं त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे एका ओळीत एकाच प्रकारच्या वजनाचे, वर्णाचे छोटे-छोटे शब्द घालायचे, जसं 'छबिदार सुरत देखणी, जशी हिरकणी, नार गुलजार'. ही लावण्यवती लावणी जिला म्हणतात त्या प्रकारची आहे. सौंदर्य होतं भाषेला त्या काळच्या लावण्यांत. मग ती सिनेमात आली आणि हळुहळू अश्लीलतेकडे वळत गेली. त्यामुळे कॉमन लोकांनी त्याकडे पाठ फिरवली आणि लावण्यांचा दर्जा खालावत गेला. तर मग आपण मूळ लावणी मांडावी असा विचार केला. बर्‍याच लोकांकडून कौतुक झालं. ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी फोनवरून कौतुक केलं माझं. हे ऐकून खूप समाधान वाटलं. सुरुवातीची प्रोसेस खडतर होती पण त्याचं चीज झालं. तमाशा लावणी outdated झालीय, यंग जनरेशन तमाशा बघत नाही असं म्ह्टलं जात होतं. मला असं वाटतं की उत्तम दिलं तर तरुण पिढी अ‍ॅक्सेप्ट करते. आज मुंबईमधे बर्‍याच तरूण मुला-मुलींच्या आयपॉडवर 'नटरंग' ची गाणी वाजताहेत. नवी पिढी, जी रॉक आणि जॅझ जास्त ऐकतात, त्यांनीही 'वाजले की बारा'ला पसंती दाखवली आहे. कॉलेजमधेही डान्स बसवताहेत 'अप्सरा'वर. हे सगळं पाहून मला फार आनंद होतोय. मला असं वाटतं की लोक संगीताची परंपरा पुन्हा लोकांपुढे आणायला 'नटरंग' ने खूप मदत केल्ये.\n'नटरंग' लिहिताना तुम्हाला दिग्दर्शकाने किती स्वातंत्र्य दिलं\nअगदी पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं दिग्दर्शक रवि जाधव कडून आणि आनंद यादवांकडूनही. झालं असं की आनंद यादवांना आम्ही आधी एक सीन लिहून दाखवला आणि तो वाचून त्यांनी आम्हाला 'गो अहेड' चा सिग्नल दिला. तेव्हापासून रवि जाधव नी पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली आणि कसलीही आडकाठी आणली नाही.\nअसं कधी झालं का, की तुम्ही एखादी सीन लिहिलात आणि तो दिग्दर्शकाला आवडला नाही आणि स्क्रिप्टमधे बदल करावा लागला\nनाही, असं काही झालं नाही. उलट काही सीन्स जे खूप चांगले झाले होते ते फिल्मच्या लांबीचा विचार करून कापावे लागले. ते कापताना माझ्यापेक्षा ती मंडळीच हळहळली. सुरुवातीला आम्हाला भीती होती की, अतुल कुलकर्णी हे खूप विचारी आणि स्पष्टवक्ते अभिनेते आहेत. ते स्क्रिप्ट वाचल्यावर त्यात अनेक वेळा बदल करतात. पण त्यांनी स्क्रिप्ट वाचली आणि दाद देत, कौतुक करत राहिले लिखाणाचं. रवि कडुनही सतत प्रोत्साहन मिळत होतं. एकुण्च विचारांची नाळ जुळली होती त्यामुळे ही संपुर्ण प्रोसेसच आनंददायी होती.\nमराठी सिनेमाला आता चांगले दिवस आलेत असं वाटतंय का तुम्हाला अगदी ऑस्करपर्यंत पोचला मराठी सिनेमा\nआपण ह्याला एक सुरुवात म्हणू शकतो. 'श्वास'पासून जी सुरुवात झाली त्यानंतर जोगवा, गाभ्रीचा पाऊस, हरिश्चंद्राची फॅक्टरी - या सर्वांनी नॅशनल आणि इन्टरनॅशनल पुरस्कार मिळवलेत. 'नटरंग'मुळे आता मराठी सिनेमाला प्रेक्षकवर्गही लाभलाय. एका सुवर्णयुगाची ही नांदी म्हणता येईल. आता लोक वाट बघायला लागलेत की आता कुठला नवीन मराठी सिनेमा येतोय. 'कौन देखता है आजकल मराठी फिल्म्स' असं आधी विचारणारेच आता 'अरे वाह' असं आधी विचारणारेच आता 'अरे वाह' म्हणून दाद देत आहेत. मलाही आता अमराठी निर्मात्यांकडून फोन येत आहेत की मराठी सिनेमा काढायचाय तर आहेस का तयार वगैरे. गेल्या दोन वर्षापासून हा एक मोठा फरक मला दिसून येतोय.\nतुमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीचं आता चीज होताना दिसतंय, तर कसं वाटतंय आणि तुमच्या घरच्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे तुमचं यश पाहून\nकाही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता तो योग्य होता असं आता मला वाटतं. 'गंगाधर टिपरे' नंतर सीरियल बंद, फक्त मराठी सिनेमासाठी लिहीन आणि योग्यसंधी साठी थांबेन, असं मी ठरवलं होतं. गाण्यांपासून सुरवात केली. माझे हितचिंतक म्हणत होते मला की 'तू अंधार्‍या विहिरीत उडी टाकतोयस', पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. मराठी सिनेमाला पुन्हा चांगले दिवस येतील हा विश्वास होता, त्याचं आता चांगलं फळ मिळतंय असं वाटतंय.\nमी मध्यमवर्गीय घरातला असल्याकारणाने माझ्या चित्रपटक्षेत्रात जाण्याच्या निर्णयाबद्दल नातेवाईक जरा नाराज होते. पण माझे आई-वडील ठामपणे माझ्या पाठीशी होते. त्यांना एक आतून खात्री होता की मी ह्याच क्षेत्रात यशस्वी होईन. असं फार कमी घरांमधे हल्ली दिसतं. सुदैवाने आईवडिलांचा सपोर्ट मला मिळाला.\nतुम्ही चित्रपट क्षेत्रात जेव्हा यायचं ठरवलं, तेव्हा तुम्ही कोणाला आदर्श मानत होतात\nतसं आदर्श असं कोणी नाही. माझे आजोबा दासबोध वाचायचे आणि आम्हाला त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. ते नेहमी सांगत की माणसाने कीर्तिवंत व्हावं. प्रसिद्ध कोणीही होतो. ('टिपरे' कॅरेक्टर लिहितांना मी डोळ्यांसमोर माझ्या आजोबांनाच आणायचो.) माझ्या मनात हे तेव्हापासून ठसलं होतं. स्वतःची एक आयडेन्टिटी व्हावी असं मला नेहमी वाटत असे.\nमी कॉलेज मधे असताना व्यंगचित्रकार म्हणून करिअरला सुरवात केली. बरीच बक्षिसंही मिळवलीत मी त्यात. कॉमर्स शाखेत शिकत असूनसुद्धा मला 'मार्मिक'साठी व्यंगचित्रं काढायची संधी मिळाली. मी त्यांच्यासाठी बरीच राजकीय आणि इतर व्यंगचित्रं काढली. तेव्हा 'गुरु ठाकुर' म्हणून सही करू लागलो. तसं माझं खरं नाव गुरूनाथ ठाकूर. पण गुरु हे नाव क्लिक झालं आणि मी ते तसंच ठेवलं. माझ्या पंचलाईन्स त्यांना आवडल्या, आणि 'तू कॉलम कर' असं मला सांगण्यात आलं. मग मी वृत्तपत्रासाठी लिहू लागलो. तोपर्यंत फिल्म्स वगैरे डोक्यातही नव्हतं. मग कधीतरी मॉडेलिंग करायला लागलो. मग हळूहळू थिएटरकडे वळलो. अभिनय आणि लिखाण चालूच होतं. अशातच प्रभावळकरांच्या 'अनुदिनी'चं लिखाण हाती आलं. मी लहानपणी एवढा भिडस्त होतो की चार लोकांसमोर बोलायलासुद्धा घाबरायचो. कॉलेजमधे कधीही एकांकिकांमधे वगैरे भाग घेतला नव्हता. पण लिहायला घेतलं आणि भीती कमी होत गेली. एकूण शाळा-कॉलेजमधे असताना पुढे काय करायचं काहीच ठरवलं नव्हतं. योगायोगाने मला विविध क्षेत्रांमधे यश मिळत गेलं आणि आज मी इथे आहे\nमला कोणी विचारलं की आदर्श पटकथाकार कोण, तर मी सांगतो डेस्टिनी माझ्या स्वतःच्याच आयुष्यातील प्रसंग असे येत गेले की काहीच न ठरवता योगायोगाने मला माझी दिशा मिळत गेली. ऑल इंडिया रेडियोमधे कोणालातरी भेटायला गेलो, तर त्यांना माझा आवाज आवडला. मग माझी कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून निवड झाली. व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणूनही मी काम केलंय. त्याची मला 'नटरंग'मधे गावातल्या रांगड्या पाटलाचा आवाज काढण्यात मदत झाली. वेगवेगळी क्षेत्रं मला अनुभवता आली. वेळेचा पुरेपूर उपयोग करत राहतो मी. (हसत) मला असं वाटतं की झोपतो म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ वाया जातो. म्हणून मी रात्री दीडपर्यंत कामं करत बसतो आणि सकाळी सहा वाजता उठतो. माझी सतत काहीतरी creative करत राहायचं व्यसनच जडलंय म्हणा ना. मला वाटतं अगदी छोट्या अनुभवाचासुद्धा कुठे-ना-कुठे फायदा हा होतोच. वाया काहीच जात नसतं.\nव्यंगचित्रकारितेचा कसा फायदा झाला\nएका व्यंगचित्रकार स्पर्धेत पुरस्कार मिळाला. 'मार्मिक'चे तेव्हाचे संपादक श्रीकांत ठाकरे तिथे आले होते. त्यांनी मी केलेली कार्टून्स पहिली आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की तुझी शैली उत्तम आहे, निरिक्षण (observation) वाढव. मी हा सल्ला मनावर घेतला आणि बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर लोकांच्या हालचाली, त्यांची बोलण्याची पद्धत, हातवारे - या सगळ्याचा अभ्यास, निरीक्षण करू लागलो. याचा फायदा मला नट, गीतकार आणि लेखक म्हणून खूप झाला. नंतर 'श्रीयुत गंगाधर टिपरे' लिहिताना पल्लेदार संवाद लिहिण्य ऐवजी घरगुती भाषा वापरली 'टिपरे' मधे. नटांना ही ते संवाद बोली भाषेतले असल्यामुळे आपलेसे वाटायचे आणि लोकांकडूनही दाद मिळालेली की \"हे आमच्याच घरातलं संभाषण वाटत आहे. (हसत) तुम्ही काय आमच्या घराच्या माळ्यावर लपून सगळं ऐकता की काय\" जेव्हा अशी दाद मिळते तेव्हा त्याचं श्रेय मझ्यातल्या व्यंगचित्रकाराला देतो. तुम्ही डोळे आणि कान सतत उघडे ठेवा. निरीक्षण करा. ह्याचा फायदा नक्कीच होतो.\n'अगं बाई अरेच्चा'चे संवाद लिहितांनाही बायका काय विचार करत असतील, काय-काय असेल त्यांच्या मनात, घर- ऑफिस सांभाळतांना काय-काय डोक्यात ठेवतात, त्या मनातलं बाहेर व्यक्त करत नाहीत, वगैरे. ते सगळं लोकांसमोर प्रभावीपणे मांडणं, हे एक फारच कठीण काम होतं निरीक्षणामुळेच हे मी लिहू शकलो. गंम्मत म्हणजे चित्रपटाच्या संवादलेखनासाठी मला महिला प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली .\n'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चित्रपटातला पोवाडा तर फार लोकप्रिय झाला\nहो. पोवाडा मी या निमित्ताने पहिल्यांदाच लिहिला. काहीतरी वेगळं करायची इच्छा इथेही पूर्ण झाली. अज्ञातदास नावाच्या एका त्या काळातल्या शाहीराने या प्रसंगावर काही ओळी लिहिल्या होत्या. महाराजांनी त्यांना त्यासाठी सोन्याचं कडं दिलं होतं असं ऐकिवात आहे. तर त्याच शैलीत महाराजांचा संपुर्ण यशस्वी प्रवास मांडायचा होता . ती जबाबदारी माझ्यावर आली. मला सांगण्यात आला की अज्ञातदासची शैली आणि तुझी शैली - ह्यात फरक दिसता कामा नये. मी जेव्हा त्या पोवाड्याचा रिदम ऐकला, तेव्हा एकदम उस्फूर्तपणे दहा मिनिटांत पोवाडा लिहून काढला. गंमत सांगायची म्हणजे, माझ्या करिअरच्या सुरवातीला मी 'श्रीमान योगी' नाटकात महाराजांची भूमिका केली होती. तेव्हा अभ्यास म्हणून केलेलं वाचन असं ऊपयोगी पडलं.\nशाहिरी वाङ्मयात एक परिपूर्ण प्रवास झालाय असं आता मी म्हणू शकतो. कारण शाहीर दोन प्रकारचे असतात - एक लावणी श्रुन्गारिक लिहितात आणि दुसरे पोवाडा (वीररसात) वगैरे लिहितात. योगायोगाने मला दोन्ही प्रकार लिहायची संधी मिळाली. 'शिवाजीराजे'चं पोवाडा लेखन झालं आणि 'नटरंग' च्या लावण्यांचं काम चालू झालं.\nअजय-अतुल आणि तुम्ही एक-से-एक गाणी दिली आहेत बर्‍याच चित्रपटांत.\n त्यांना लोकसंगीताची खूप आवड आहे आणि मलाही. त्यामुळे आमचा नुसता सुरच नाही तर तालही जुळतो असं वाटतं. कित्येकदा असं होतं की ते काही चाल करत असतात आणि मी मला सुचलेले शब्द ऐकवले की ते म्हणतात की 'अरे, हे असंच आमच्या डोक्यात चालू होतं'. वेव्हलेन्ग्थ जुळत असल्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त हिट गाणी दिली असावीत\nचित्रपटासाठी गाणी लिहिण्या आधी दिग्दर्शक तुम्हाला कथानक सांगतात का\nबर्‍याच वेळेला कथा ऐकवली जाते आणि सांगण्यात येतं की ह्या अमुक ठिकाणी गाणं अपेक्षित आहे. काही जण नेमकी सिच्युएशन, त्याआधीचे संवाद ऐकवतात. ते खरंतर जास्त सोयीचं पडतं. बर्‍याचदा संवादावरून गाण्याची पहिली ओळ सुचते. विशेषतः सॅड साँगला जर आधीचा प्रसंग कळला तर मदत होते. आयटम साँग लिहिताना असं काही कथानक सांगायची गरजच पडत नाही.\nतयार संगीतावर तुम्ही गाणी लिहिली आहेत का आणि तुमचं असं कुठलं गाणं लोकप्रिय झालंय\nजवळजवळ साठ टक्के गाणी मी तयार चालीवरच लिहिली आहेत. 'मन उधाण वार्‍याचे ' हे माझं पाहिलं गाणंही चालीवरच लिहिलं होतं. 'नटरंग'च्या गाण्यांच्या वेळी त्याचं दडपणही आलं कारण संगीत आधी तयार झालं होतं आणि लावण्या लिहिण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण ह्याचाही रिझल्ट चांगलाच निघाला.\nतुम्ही 'गंगाधर टिपरे' लिहिलंय. बर्‍याच सीरियल्ससाठी शीर्षकगीतं लिहिली आहेत, पण 'मन उधाण वार्‍याचे' ह्या गीतामुळे नाव सर्वत्र झालं असं वाटतं का\n त्यामुळेच गीतकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली. ह्या गाण्याची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. ज्या वर्षी हे गाणं रिलीज झालं, त्या वेळी फार कमी रिस्पॉन्स मिळाला. पण नंतर 'स्लो पॉइझनिंग' सारखी त्याची नशा वाढत गेली. या क्षेत्रातल्या जाणकार मंडळींनीसुद्धा दाद दिली. गाण्याचा अर्थ जसजसा लोकांना उलगडत गेला, तशी त्याची लोकप्रियता वाढली. आताही बर्‍याच लोकांच्या कॉलरट्यूनवर हे गाणं वाजतं. कॉलेजमधे मुलं गातात. ह्या गाण्यामुळे मला ब्रेक मिळाला गीतकार म्हणून. त्याआधी मी गीतकार नव्हतोच. मी काही लिहिलं नव्हतं. माझा मलाच शोध लागला असंही म्हणता येईल. मी चांगली गाणी लिहू शकतो ह्याची मला जाणीव झाली आणि जरा कॉन्फिडन्सही आला.\nतुम्ही साप्ताहिक मालिका लिहिणं आता सोडूनच दिलंय का\nहो. 'हसा चकटफू'साठी मी टायटल साँग केलं आणि संवादलेखनही. नंतर 'असंभव' साठी शीर्षकगीत. 'जगावेगळी' नावाची आणखीन एक मालिका केली होती. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका पूर्ण झाल्यावर मी लिहिणं सोडलं. टीव्हीला एक वृत्तपत्रासारखा मिडिया म्हणतो मी. लोकांना रोज काहीतरी नवीन हवं असतं. रविवारचा पेपर कितीही इन्टरेस्टिंग असला तरी सोमवारी त्याची रद्दीच होते. मालिकेचा एखादा एपिसोड एकदम मस्त लिहिला, तरी त्याचा रिपीट टेलिकास्ट पाहताना लोकांना कंटाळा येऊ लागतो. टीआरपी आणि एखाद्या पात्राची लोकप्रियता लक्षात ठेवून लिहावी लागते मालिका. 'ही बाई मरणार आहे, पण तिला आणखीन आठवडाभर जगवा काही करून', वगैरे प्रकार चालू होतात. मग तिथे कलाकृती संपते आणि एक व्यापार चालू होतो. लेखक म्हणून त्यात समाधान मिळत नाही, त्यामुळे मी टीव्हीसाठी लिखाण थांबवलं.\nतुम्ही उर्दूचं प्रशिक्षण घेतलंय असंही मी कुठेतरी वाचलं..\nहो, मला थिएटर करायचं होतं. मॉडेलिंग करायचं, त्यानंतर हिंदी थिएटर किंवा हिंदी सीरियल्स असं मनात होतं. म्हणून हिंदी स्वच्छ असावं असं वाटलं. एक मुस्लिम मित्र होता. त्याच्याकडे गझल, शेरोशायरी ऐकायचो. तो एक छंद होता. गुलाम अली वगैरे ऐकायला आवडायचं. असं ऐकत मला भाषेचा गोडवा लागला. एक अदब असते बघा उर्दूत. म्हणून शिकलो, एक वर्षभर शिकलो. मला शिकवणारा परदेशी गेला, म्हणून अर्धवटच राहिलं. भाषा बोलता येते. हळूहळू वाचताही येतं. पण पुढे शिकायचं राहून गेलं. मी हिंदी मालिकांसाठीही संवादलेखन केलेलं आहे. हिंदी उर्दू साहित्य जवळुन जाणून घेता आलं हा एक फायदा झाला.\nहिंदीमधे जाण्याचा विचार आहे का\nविचार आहे. पण क्रेझ नाही. 'काम द्या' म्हणून कोणाच्या मागे लागण्याचा माझा स्वभाव नाही. ऑफर आली तर नक्कीच करायला आवडेल. 'रिंगा रिंगा' फिल्मसाठी मी एक गाणं लिहिलंय. गोव्यातील कार्निव्हल साँग असं मराठी चित्रपटात पहिल्यांदाच लिहिलं गेलंय. गोव्यातल्या कॅथलिक कोकणी आणि हिंदी भाषेत केलंय. ह्यात मागे गायकाव्यतिरिक्त जो कोरस आहे तो मी पूर्ण कोकणी ठेवलाय आणि गायक कुणाल गांजावाला ह्यांनी गायलंय ते गाणं ह���ंदी आहे. रेकॉर्डिंगच्या वेळी कुणालनं विचारलं, 'आप हिंदी में क्यूं नही हैं' तर मला असं वाटतं की मिळेल संधी कधीतरी. नक्की आवडेल मला. आत्तापर्यंत बर्‍याच गोष्टी समोरून येत गेल्या आणि मी अ‍ॅक्सेप्ट करत गेलो. 'बघू जमतंय का' असं म्हणून मी करत गेलो आणि त्यात सक्सेस मिळत गेला. हिंदी - उर्दूत मी काही कविता लिहिल्या आहेत आणि बर्‍याच लोकांना त्या आवडल्याही आहेत. बघू कसा योग जुळून येतो तो\nतुम्हाला वाचकांकडून आलेला एखादा अनुभव सांगू शकाल का\nआता दोन दिवसांपूर्वी एक प्रसंग झालाय. माझी 'असे जगावे' म्हणून एक कविता आहे. एका सोशल नेट्वर्किंग साईट वर, एका मुलीने लिहिले आहे की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमधे गेली होती आणि सगळ्यांना भीती होती की ती आत्महत्या करणार की काय. पण ही कविता तिच्या वाचनात आली आणि खूप फरक पडला तिच्यात आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि असे अनुभव वाचून मला वाचकांसाठी काहीतरी चांगलं लिहायची प्रेरणा मिळते,\nमी माझ्या स्ट्रगलच्या काळात लिहिली होती ती कविता. मुळात मी भयंकर positive आहे . आयुष्य किती दु:खी आहे आणि मी कसा हालात आहे हेच का लिहायचं. माझ्याकडे पैसे नसायचे, स्ट्रगल चालू असायचा, कामं नसायची. तेव्हाही चेह-यावरचा ऊत्साह कायम तसाच असयचा बरेचदा विचारल जायचं की 'तू इतका स्ट्रगल करूनसुद्धा इतका आनंदी राहूच कसा शकतोस\nउत्तर म्हणून तेव्हा मी चार ओळी लिहिल्या होत्या:\nतरी चेहरा हसरा आहे>br> माझ्यासाठी जगणे उत्सव\nरोज दिवाळी दसरा आहे...\nतेव्हा ह्या ओळी जणू माझी आयडेन्टिटी झाल्या होत्या. तसं पहायला गेलं तर ही माझी पहिलीच कविता असं आपण म्हणू शकतो.\nआता काही झटपट प्रश्न:\nआवडते गीतकार - ग .दि. माडगुळकर\nआवडती फिल्म - बर्‍याच आहेत - वेगवेगळ्या कारणांसाठी आवडलेल्या.\nआवडते लेखक - पुलंच्या व्यक्तिरेखांनी मला भारून टाकलं, जयवंत दळवी - ज्यांच्या कथा वाचून आपणही लिहावं असं वाटलं, विजय तेंडुलकर - ज्यांच्यामुळे पटकथा आणि नाट्यलेखनाकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळाली.\nआवडतं पुस्तक - बरीच आहेत पण नुकतंच वाचलेलं प्रकाश नारायण संतांचं 'वनवास'... तुम्हाला क्षणात तुमच्या बालपणात नेण्याची विलक्षण ताकद आहे त्यात.\nआवडतं ठिकाण - हिरवंगार तळकोकण\nआवडता खाद्यपदार्थ - प्रेमाने वाढलेली चटणी-भाकरही पक्वान्नासारखी लागते. सगळी जादू त्या जेवू घालणार्��याच्या मायेत आणि प्रेमात असते. ते नसेल तर पक्वान्नही बेचव लागतं, नाही का\nतुमच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगाल का\n'रिंगा रिंगा' आता लवकरच प्रदर्शित होईल. त्यानंतर 'व्हेकेशन', 'क्षणभर विश्रांती', 'धतींग-धिंगाणा', 'अगडबंब' - ह्या सर्व सिनेमांसाठी मी गाणीच लिहितोय. काही वेगळा विषय असेल तरच मी संवाद लेखनासाठी निवड करतो.\nमायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल\nकुठलाही माणूस आपल्या मातीपासून जितका लांब जातो तितकी त्याला त्या मातीची ओढ व्याकुळ करते. सर्व काही असून काहीतरी राहून गेल्याची रुखरूख लागून राहते. आपल्या मातीचा - मायबोलीचा बंध तुटल्याची ती भावना असते. मला वाटतं मायबोली.कॉमने तो हळवा बंध अलगद जोडलाय. जगभरात पसरलेल्या आपापल्या जिवलगांशी आपल्या भाषेत हितगुज साधण्याच्या या किमयेने आपल्याला इतकं जवळ आणलंय की मनात प्रकटलेला एखादा विचार चेहर्‍यावर उमटण्याआधी दूरदेशीच्या जिवलगाच्या कॉम्प्यूटर स्क्रीनवर उमटतो अन त्याच वेगाने त्याची प्रतिक्रियाही आणतो याचं श्रेय मायबोलीलाच त्यामुळेच 'वसुधैव कुटंबकम्' - संपूर्ण विश्वच एक कुटुंब आहे - ही संकल्पना सत्यात आल्यासारखी वाटते. देशाविदेशांतल्या देशबांधवांना एकत्र आणण्याचं मायबोलीचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे. हे कार्य असंच अव्याहतपणे चालू राहावं ही प्रार्थना आणि मायबोलीकरांना मन:पूर्वक शुभेच्छा\nगुरु , मायबोलीच्या मुलाखती साठी तुम्ही वेळ काढलात त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा\nता.क.: कालच \"झी गौरव पुरस्कार\" सोहळ्यात \"नटरंग\" चित्रपटातील \"खेळ मांडला\" गाण्यासाठी गुरु ठाकुर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला.\nमार्गदर्शन आणि सहाय्य - मृण्मयी, स्वाती_आंबोळे\nखास मायबोलीकरांसाठी गुरू ठाकूर यांनी केलेले हे त्यांच्या कवितेचे वाचन.\nमस्त मुलाखत ऑडियो पार्ट घरी\nमस्त मुलाखत ऑडियो पार्ट घरी जाउन ऐकेन आता\nआवडली. मुलाखतीवरून गुरू 'नॅचरल' कवी/लेखक आहेत असं वाटलं. मस्त. 'टीपरे'चे संवाद त्यांचे आहेत ठाऊक नव्हतं. तसंच व्यंगचित्रकार आहेत, हेही. त्यांना अनेकानेक शुभेच्छा.\nमस्त झालीये मुलाखत.. गुरू\nमस्त झालीये मुलाखत.. गुरू व्यंगचित्रकार पण आहेत हे माहीत नव्हतं.\nझी मराठी सारेगमपचा उल्लेख नाही मुलाखतीत.\nखिशास भोके सत्त्याहत्तर तरी\nतरी चेहरा ��सरा आहे\nरोज दिवाळी दसरा आहे.\nगुरु ठाकुर हे नाव आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी आहे. \"नटरंग\" चा धडाका आणि लगेचंच हा संवाद......छान औचित्य साधलंय\nगुरु, तुमच्या मनातली अप्सरा\nगुरु, तुमच्या मनातली अप्सरा लोकांच्या तोंडी आहे. बाकी सगळ्यांचे तुमी वाजवणार की हो बारा.\nछानच झाल्यात गप्पा. धन्यवाद\nछानच झाल्यात गप्पा. धन्यवाद हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल.\nछान संवाद. धन्यवाद, इथे\nछान संवाद. धन्यवाद, इथे लिहिल्याबद्दल.\nमार्मिक मधली व्यंगचित्रे पाहिली होती.. पण ते हेच गुरु ठाकुर हे माहित नव्हते.. तसच टिपरे चे संवाद लेखन पण ह्यानी केलेय ही नविन माहिती कळाली.\nएकदम हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.\nमस्त मुलाखत. असच छान काम\nमस्त मुलाखत. असच छान काम उत्तरोत्तर त्यांच्या हातून होवो.\nछानच घेतली आहे मुलाखत. गुरु\nछानच घेतली आहे मुलाखत.\nगुरु ठाकूर ह्यांच्या हातून असंच दर्जेदार काम घडत राहो.\nमस्त नम्रता, मृण्मयी स्वाती\nनम्रता, मृण्मयी स्वाती धन्यवाद.\nछान मुलाखत. किती गुण आहेत या\nछान मुलाखत. किती गुण आहेत या माणसात\nमुलाखत वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार\nसुरेख झाली आहे मुलाखत\nसुरेख झाली आहे मुलाखत\nनमुसी, मृ, स्वाती धन्यवाद.\n मन उधाण वार्‍याचे खूप\n मन उधाण वार्‍याचे खूप आवडीचं.\nरिंगा रिंगा मधील \"घे सावरून मन हे साजणा\" हे गाणेपण गुरु ठाकुरचेच आहे का\nसध्या ह्या गाण्याने मला वेड लावले आहे\nमस्त मुलाखत. त्यांच्याविषयी बर्‍याच नविन गोष्टी कळल्या..\nछान झाली आहे मुलाखत\nछान झाली आहे मुलाखत\nमस्त झालीये मुलाखत. ऑडिओ घरी\nमस्त झालीये मुलाखत. ऑडिओ घरी जाऊन ऐकेन. नमुसी, स्वाती, मृ धन्यवाद\nआवड्ली मुलाखत , माझं पण आवडत\nमाझं पण आवडत आहे \"मन उधाण वार्‍याचे\" . असे जगावे पण खुप आवडली.\nगुरु तुला असचं यश मिळो \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/oxygen/when-engineer-goes-tribal-village/", "date_download": "2018-11-16T08:43:23Z", "digest": "sha1:T74CT33FT3F43EUU3KFQWCNKQXUENM6N", "length": 41622, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "When An Engineer Goes To The Tribal Village.. | इंजिनिअर झाला आणि थेट आदिवा���ी भागात काम करायला गेला. | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nCyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअह���दनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nAll post in लाइव न्यूज़\nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.\nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला. | Lokmat.com\nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.\nमाझ्या कामाची जास्त गरज कुणाला आहे तंत्रज्ञानानं कारमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे तसं खेडय़ापाडय़ातही काम होणंही गरजेचं आहे. मी ग्रामीण भागाची वाट निवडली.\nइंजिनिअर झाला आणि थेट आदिवासी भागात काम करायला गेला.\nठळक मुद्देअनिश्चितता हेच वास्तव आहे तर त्या वास्तवालाच मला भिडायचंय.\nमाझं गाव अरणगाव. पुण्यापासून 60 किमी दूर. दहावीर्पयतचं शिक्षण जवळच्याच उरलंगावला झालं. शाळेसाठी दररोज 11 किलोमीटर पायपीट. या अनेक वर्षाच्या पायपिटीतच शेती आणि गावाकडचे प्रश्न आपोआप उमगत गेले. समाजामध्ये प्रचलित असलेल्या आणि बाजारामध्ये ज्याला जास्त संधी आहेत अशा अभियांत्रिकीला मी प्रवेश घेतला. पण, यात एक चांगली गोष्ट घडली. अभियांत्रिकीसाठी पुण्यात आल्यावर दररोजच वर्तमानपत्नं वाचायला मिळू लागली. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. यातूनच समाजाशी ओळखही वाढू लागली. कॉलेजमध्ये असताना लहान लहान सामाजिक कृतींमध्ये सहभागी व्हायला लागलो. यातून नवनवीन प्रश्न समजायला लागले. एकंदरीत अभियांत्रिकीचं शिक्षण चांगलंच मानवलं. कॉलेजचं जीवन मजेत सुरू होतं. कधी कधी स्पर्धामय जगण्याचा कंटाळा यायचा, त्नास व्हायचा. सोबतच समाजात घडणार्‍या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल संतापही यायचा. त्यावेळर्पयत मला माहिती असलेले सामाजिक कार्याचे दोनच मार्ग- प्रशासकीय सेवा आणि चळवळीतला कार्यकर्ता. ते दोन्ही माझ्या पचनी पडणारं नव्हतं. ‘आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग होईल’ या प्रशाच्या उत्तरात मी ‘निर्माण’जवळ येऊन थांबलो. सर्च संस्थेमध्ये निर्माण उपक्र म चालतो तिथं समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करणारी अनेक माणसं भेटली. वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणारे समवयस्कही भेटले.\nमाझ्या कामाचा समाजावर काय परिणाम होतो हे जास्त महत्त्वाचं वाटू लागलं. काम ‘कुठं’ करायचं हा शोध सुरू झाला. सामाजिक प्रश्न, त्यातली माझी भूमिका यावर अभ्यास सुरू झाला. छोटय़ा छोटय़ा कृतींपेक्षा एका विषयात खोल जाणं अधिक अर्थपूर्ण वाटायला लागलं. निर्माणचं पहिलं शिबिर पूर्ण करून गेल्यानंतर सर्वप्रथम मनाशी पक्कं केलं की आपण कॅम्पस इंटरव्ह्यू द्यायचे नाहीत. पण मग काय करायचं, हा प्रश्न होताच. कारण समाजासाठीच काम करायचं हा निर्धार पक्का होता. इंजिनिअरिंग संपल्याबरोबर लगेचच एसबीआय, यूथ फॉर इंडिया फेलोशिप या सामाजिक संस्थेबरोबर मध्य प्रदेशमधील बैतुल जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली. बैतुल हा आदिवासीबहुल भाग. गोंड आणि कोरकू आदिवासी समुदायाची वस्ती. येथील मुख्य व्यवसाय पावसावर आधारित शेती. शेतीतून मिळणारे तोकडे उत्पन्न, रोजगाराच्या अपुर्‍या संधी, त्यामुळे होणारे स्थलांतर, आरोग्य अशा अनेक समस्या या भागात तीव्र स्वरुपाच्या. पाण्याची टंचाई. शेती रखरखीत झालेली. येथील बारक्या जनावरांना पाहिल्यावरही काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. यातलाच एक बोलका अनुभव. एका आजोबांना विचारलं, इथली जनावरं अशी का दिसतात ते म्हणाले, ‘या काही वर्षात पाऊस कमीच झाला आहे. गवताचा पत्ताच नाही. माणसालाच नीट खायला मिळत नाही. जनावरांना कुठून देणार. जमिनीत मुबलक पाणी; पण वीज नाही. त्यामुळे डिझेल इंजिन वापरावं लागतं. पण त्याचा खर्च परवडत नाही. पावसाळ्यात तर पूर्ण बत्ती गूल असते.\nअनेकांशी संवाद साधला. यातून एक गोष्ट समजायला लागली की पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे. पाऊस वेळेवर पडत नाही. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे साधन नसल्यामुळे खरीप हंगामात स्थलांतर करावे लागते. अनेक शेतांर्पयत वीज पोहोचली नव्हती. सर्व प्रश्न खूपच गुंतागुंतीचे. गावात राहणारा, शेती, मजुरी करणारा माणूस प्रत्येक गोष्टीसाठी नफ्याच्या बाजारपेठेवर अवलंबून. यातून त्याचे शोषणच होत होते. या सर्व समस्यांना समजून घेत आम्ही पर्यायी ऊर्जा संसाधनांचा उपयोग शेती आणि ग्रामीण पातळीवरील समस्या सोडविण्याच्या हेतूने करण्यास सुरु ���ात केली. पर्यावरणपूरक तंत्नज्ञान आदिवासी गावांर्पयत पोहोचवणं, तांत्रिक साधनांच्या एकत्नीकरणात आणि अंमलबजावणी प्रक्रि येमध्ये लोकांचा सहभाग वाढवणं, देखरेखीसाठी सक्रि य लोकांचा गट तयार करणं असा कार्यक्र म आम्ही हाती घेतला. लोकांना त्याबाबतची सर्व माहिती द्यायला सुरु वात केली.\nशेतीसाठी पाणी उपसण्याचा खर्च कमी करण्याच्या हेतूने मी सोलर पंपचा विचार करू लागलो. पण, तंत्नज्ञान महागडं होतं. एका शेतकर्‍याला परवडणार नाही पण समूहाला परवडू शकेल या उद्देशाने सहज वेगवेगळ्या शेतात नेण्याजोगी सोलर पंप यंत्नणा तयार केली आणि शेतकर्‍यांच्या गटामध्ये वापरासाठी दिली. या यंत्नणा बनवण्याच्या कामात लोकांचा सहभाग वाढवला. त्यामुळे यंत्नणा अधिक सशक्त होत गेली. पाच गावांमधील गटामध्ये दिलेली ही यंत्नणा पाणी उपसण्यासाठी लागणारा खर्च कमी करणारी ठरली. सोबतच डिझेल इंजिनमधून होणारा कार्बन उत्सर्गही थांबला.\nया भागात काम करताना एक गोष्ट लक्षात आली की आदिवासी गावांमध्ये पथदिवेच नाही. वीज गेली की काळा गुडुप्प अंधार. यावर उपाय म्हणून काय करता येईल बाजारामध्ये मिळणारी यंत्नणा खूपच महाग. चोरीचं प्रमाणही जास्त. शिवाय देखभाल करणारी व्यवस्थाच नाही. या सर्व बाबी विचारात घेत सर्वप्रथम किंमत कमी करण्याच्या दृष्टीने लोखंडी खांबाला पर्याय म्हणून येथे सहज उपलब्ध असणार्‍या बांबूचा वापर केला. स्ट्रीट लाइटचे बाकी सुटे भाग विकत घेऊन महिलांच्या गटाद्वारे त्यांची जुळवणी केली. या पूर्ण कामामध्ये महिला आणि तरुणांचा सहभाग वाढवण्यावर, मूलभूत माहिती देण्यावर भर होता. पुढील काळात येणारा देखभाल खर्च लोकांनी सक्रि यतेने करावा या हेतूने एक पथदिवा कमीत कमी तीन घरांना उजेड देईल या पद्धतीने बसविला. पथदिव्यांच्या सुधारणेसाठी लोकांनी सक्रि यतेने सरकारी यंत्नणेचा सहभाग घडवून आणावा अथवा लोकांनी मिळून खर्च करावा आणि यंत्नणा सतत चालू ठेवावी तसेच यातून सौर ऊर्जेच्या साधनाबद्दलची जनजागृती घडवून आणणं हा उद्देश होता. तो बर्‍याच प्रमाणात पूर्ण झाला.\nया आदिवासी भागात बहुतेक घरी लाकडाचा वापर स्वयंपाकासाठी होतो. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न तर होताच, सोबत पर्यावरणाचाही होता. यावर उपाय म्हणून ‘बायफ’ने तयार केलेल्या बायोगॅस मॉडेलची अंमलबजावणी सुरू केली. आज अ��ेक घरी पूर्ण स्वयंपाक बायोगॅसवर होतो. तसेच यातून बाहेर पडणार्‍या गाळावर प्रक्रि या करून जैविक उत्पादनांचा वापर शेतीमध्ये करण्यास सुरु वात झाली. याव्यतिरिक्त शेतीसाठी पाणी उपसण्यासाठी लागणारा इंधनाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने पवनचक्की आणि हायड्रम पंपची यंत्नणा तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.\nहा वर्षभराचा प्रवास माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. विषयाची व्यापकता समजायला सुरुवात झाली. विविध तांत्रिक उपाययोजनांवर काम करण्याची एक जिवंत प्रयोगशाळाच माझ्यासाठी खुली झाली. गावामध्ये फिरताना अनेक ठिकाणी लोकांनी शोधून काढलेले नावीन्यपूर्ण उपाय पहावयास मिळतात. ते पाहून जाणवतं की प्रश्नांची तीव्रता सोसणार्‍या लोकांचा उपाययोजनेच्या प्रक्रि येमध्ये सहभाग असणं हे त्या उपाययोजनेची सहजता, नेमकेपणा आणि पर्यायानं शाश्वतता वाढवते.\nहे आता स्पष्ट झालं आहे की तंत्नज्ञान आज माणुसकी ओलांडून पुढे जात आहे. आज मोठमोठय़ा कारमध्येही सुधारणेची गरज आहे आणि शेतकर्‍याकडे असलेल्या बैलगाडीतही. पण यातील बैलगाडीतील सुधारणा मला जास्त गरजेची आणि अर्थपूर्ण वाटते. पुढचं ध्येय ठरलं आहे. पर्यावरणातील बदलाच्या अनुषंगाने पर्यायी ऊर्जा संसाधनांचा शेती आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं. अनिश्चितता हेच वास्तव आहे तर त्या वास्तवालाच मला भिडायचंय.\n(सागर इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे.)\nशब्दांकन - पराग मगर\nनिर्माणची नवीन बॅच जानेवारी 2019 मध्ये सुरू होत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2018 आहे. http://nirman.mkcl.org/\nया वेबसाइटवर निर्माणची माहिती आणि अर्ज मिळू शकेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nअंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1672", "date_download": "2018-11-16T07:14:45Z", "digest": "sha1:ASQNIS7K7LFLFBEK5CEPTM5GDZG663UM", "length": 8554, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news posco law death penalty india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला होणार फाशी\n12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला होणार फाशी\n12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला होणार फाशी\n12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला होणार फाशी\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nदिल्ली- केंद्रीय कॅबनेटची बैठकीत पॉस्को कायद्यातील बदलांचा अध्यादेश मंजूर करण्यात आलाय.. यानुसार 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आजपासूनच हा नवा अध्यादेशा लागू होणार असून याआधीच्या प्रकरणात मात्र अध्यादेश लागू होणार नाही. अशा खटल्यांसाठी फास्ट ट्रॅ्क कोर्टही तयार करण्याची माहिती त्यामुळे देशात इथून पुढे 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सरकारच्या या कठोर पावलामुळे चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखणारा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल.\nदिल्ली- केंद्रीय कॅबनेटची बैठकीत पॉस्को कायद्यातील बदलांचा अध्यादेश मंजूर करण्यात आलाय.. यानुसार 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आजपासूनच हा नवा अध्यादेशा लागू होणार असून याआधीच्या प्रकरणात मात्र अध्यादेश लागू होणार नाही. अशा खटल्यांसाठी फास्ट ट्रॅ्क कोर्टही तयार करण्याची माहिती त्यामुळे देशात इथून पुढे 12 वर्षाखालील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सरकारच्या या कठोर पावलामुळे चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखणारा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल.\nराज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा..\nमुंबई - 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण...\n#MeToo हो, आमचे संबंध होते पण...\nनवी दिल्ली : ''1994 च्यादरम्यान मी आणि पत्रकार पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने...\n#MeToo प्रकरण; अनू मलिकने 'इंडियन आयडल'मधून बाहेर\nमुंबई : संगीतकार-गायक अन्नू मलिक यांच्यावर गायिका सोना माहोपात्राने लैंगिक शोषणकर्ता...\n(VIDEO) साताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\nकोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी...\nसाताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\nVideo of साताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..\n#MeToo मोहिमेमुळे महिलांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण कमी होईल;...\nशिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुक्ताफळं उधळलीयेत. 'मी टू' मोहिमेमुळे...\n#MeToo मोहिमेमुळे महिलांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण कमी होईल; शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nVideo of #MeToo मोहिमेमुळे महिलांना नोकरीवर ठेवण्याचं प्रमाण कमी होईल; शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-327-1602825/", "date_download": "2018-11-16T07:50:01Z", "digest": "sha1:S7FQD3COEFMX7W2BUUK4GS4PLJZVXQ2K", "length": 30821, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | धर्म व राजकारणाची फारकत हवीच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nधर्म व राजकारणाची फारकत हवीच\nधर्म व राजकारणाची फारकत हवीच\nसर्व धर्माना राजकारणात समान वागणूक असेल’ यालाच लोकशाही धर्मनिरपेक्षता असेही म्हणतात\n‘पुण्यकर्माची संधी’ हा १८ डिसेंबर २०१७ रोजीचा अग्रलेख वाचला आणि एकंदरच आपल्या राजकारणाची स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतची उजळणीच झाली.. केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करून सत्ता टिकत नाही तसेच बहुसंख्यांकाची बाजू घेऊनसुद्धा सत्ता टिकत नाही. सत्ता राखायची असेल तर सक्षम, शाश्वत असा विकास हवा आणि या विकासाच्या मुद्दय़ामुळेच २०१४ साली पंतप्रधान मोदी यांना सत्तेची फळे चाखता आली.\nदेशापुढे अनेक मूलभूत आणि महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ धर्म आणि त्याच्याशी संबंधित बाबी, याच आपण किती दिवस उगाळत बसणार आहोत खरं तर आपल्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार पडतात. एक ‘नकारात्मक’ म्हणजे धर्म आणि राजकारण यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे ठेवणे जे पाश्चात्त्य देशांमध्ये आढळते तसेच दुसरा प्रकार सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘कोणत्याही एका धर्मास राजकारणात झुकते माप असणार नाही, मात्र सर्व धर्माना राजकारणात समान वागणूक असेल’ यालाच लोकशाही धर्मनिरपेक्षता असेही म्हणतात; परंतु आपण धर्माला राजकारणात तर आणले, तेही स्वत:च्या फायद्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी. त्यामुळे आता वेळ आली धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याची; पण तूर्तास तरी ते शक्य दिसत नाही. याचे कारण आहे भारतीय जनतेच्या मानसिकतेत खरं तर आपल्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार पडतात. एक ‘नकारात्मक’ म्हणजे धर्म आणि राजकारण यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे ठेवणे जे पाश्चात्त्य देशांमध्ये आढळते तसेच दुसरा प्रकार सकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे ‘कोणत्याही एका धर्मास राजकारणात झुकते माप असणार नाही, मात्र सर्व धर्माना राजकारणात समान वागणूक असेल’ यालाच लोकशाही धर्मनिरपेक्षता असेही म्हणतात; परंतु आपण धर्माला राजकारणात तर आणले, तेही स्वत:च्या फायद्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी. त्यामुळे आता वेळ आली धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याची; पण तूर्तास तरी ते शक्य दिसत नाही. याचे कारण आहे भारतीय जनतेच्या मानसिकतेत आपल्या देशात जनसामान्यांना स्वत:च्या विकास आणि प्रगतीपेक्षा फुकाचा धर्माभिमानच जास्त प्रिय असतो. त्यात मग अल्पसंख्याक व बहुसंख्याक दोन्ही आले.. फक्त मूठभर सर्वधर्मीय विचारी जन सोडून.\n– गणेश आबासाहेब जाधव, आर्वी (ता. कोरेगांव, जि. सातारा)\n‘पुण्यकर्माची संधी’ हे संपादकीय (१८ डिसें.) वाचले. दहा वर्षे सत्ता उपभोगून २०१४ मध्ये काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली आणि गुजरात मॉडेल तसेच िहदुत्वाचा चेहरा म्हणून लोकांनी भाजपला सत्तेत आणले. िहदू बहुसंख्याकांनी काँग्रेसला नाकारले. भाजपच्या काही नेत्यांनी िहदू राष्ट्र घडवू, आमचे म्हणणे पटत नसेल तर पाकिस्तानात जा, अशा घोषणा देऊन अल्प��ंख्याक आणि बहुसंख्याकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. देशात काही अशा मताचे लोकसुद्धा आहेत ज्यांना या देशात दलित, मुस्लीम हा समाजच नको आहे. त्यांना केवळ िहदू हेच या देशात पाहिजे; परंतु असे लोक हे विसरत आहेत की, या विविधतेमुळे आपल्या देशाला जगात किंमत आहे. या विविधतेच्या जिवावरच आपण महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहोत.\n– सिद्धांत खांडके, लातूर\nया समीकरणाचे निर्माते कोण\n‘पुण्यकर्माची संधी’ (१८ डिसेंबर) हे संपादकीय वाचले. खरे तर या देशात नावालाच ‘धर्मनिरपेक्षता’ असल्यासारखे वाटते. त्याचे मुख्य कारण म्हणजे संसदेत बसलेली मंडळीच मुळात धर्मनिरपेक्षतेचा फज्जा उडवून तिथपर्यंत पोहोचलेली असते. याचे प्रत्यंतर आपण जवळपास १९८०च्या दशकापासून घेत आलेलो आहोत. या मंडळीला संसदेत बसवण्याची चूक आपणच करत असलो तरी त्यांना तिथून पायउतार करण्याचे धाडसही जनताच दाखवत आलेली आहे. काँग्रेसला नाइलाजास्तव जी ‘धर्मनिरपेक्ष’ (निधर्मी) राजकारणाची झूल (‘समाजकारण’) उतरवावी लागली त्याला जबाबदार १९८०च्या दशकापासूनचे ‘धर्माधारित’ राजकारणच नव्हे का आणि केवळ काँग्रेसच नव्हे तर जनतेच्या मनातही याच काळापासून धर्मवादी राजकारणाची भावना तीव्र होत गेली आणि समाजकारणाचा विसर पडत गेला.\nकाँग्रेसबरोबर अल्पसंख्याक आणि भाजपबरोबर बहुसंख्याक या समीकरणांचे निर्माते कोण, हे विचारी भारतवासीयांना ज्ञात आहेच. निधर्मीवादाची झूल टाकून देऊन का होईना; पण आगामी लोकसभा निवडणुकांत भारतवासीयांना परिपक्वतेकडे(सद्य:स्थिती बघता) वाटचाल सुरू असलेला नेता गवसला असे म्हणण्यास वाव आहे; परंतु धर्मवादाची निधर्मीवादावर झालेली कुरघोडी हे शोचनीय म्हणावे लागेल\n– रवींद्र अण्णासाहेब देशमुख, ढोकसाळ (ता. मंठा, जि. जालना)\n..हा मात्र भोळा आशावाद\n‘अरे’ ला ‘का रे’ न म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उगवत्या आणि मावळत्या नेतृत्वाची सभ्यता आणि शालीनता यांची अखेर दखल घेतली गेली हे योग्यच झाले (‘लालकिल्ला’: १८ डिसें.). त्या दोघांकडे हौतात्म्याचा वारसा आहे. सोनिया गांधींनी आपल्या सल्लागार समितीच्या मार्गदर्शनानुसार मनरेगा, शिक्षण हक्क, माहितीचा अधिकार असे गरीब व पीडित जनतेप्रति अपार संवेदनशीलता दाखवणारे ठराव अमलात आणलेच. परंतु या गां��ी कुटुंबाची सहृदयता वैऱ्यापर्यंतही पोचली. तीही कुठलाही गाजावाजा न करता. राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या नलिनी या तरुणीची व तिच्या लहान मुलींची त्यांनी काळजी वाहिली. प्रियांका गांधी जातीने त्यांना भेटल्या. स्वत माध्यमातून सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी कोटय़वधींचा खर्च करणाऱ्या नेतृत्वाच्या तुलनेत या गोष्टीचे आगळेपण ठसते. परंतु भारतीय जनता अशा स्वतची टिमटिम न करणाऱ्या व्यक्तीच्या पारडय़ात झुकते माप टाकेल (पुण्यकर्माची संधी लोकसत्ता १८ डिसें.) हा मात्र भोळा आशावाद आहे असे प्रामाणिकपणे वाटते.\n–प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)\nबोफोर्स बासनात गुंडाळणारी ‘शालीनता’\n‘संशयातीत शालीन’ हा लेख (लालकिल्ला – १८ डिसेंबर) वाचला. त्यात ‘शालीनते’ची जी काही व्याख्या नव्यानेच केली आहे, त्या व्याख्येनुसार सोनियाजींची शालीनता संशयातीतच आहे. किती शालीनतेने सोनियाजींनी त्यांच्याच पक्षाच्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या मृत्यूनंतरही विजनवासात पाठवले. किती बरे शालीनतेने सोनियाजींनी त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष असलेल्या सीताराम केसरींना कार्यालयातून अक्षरश: उचलून रस्त्यावर आणून बसवले. बोफोर्स प्रकरण व क्वात्रोची यांची चौकशी बासनात गुंडाळून ठेवणे, ही शालीनताच नव्हे काय गुजरातच्या तत्कालीन निवडणुकांत नरेंद्र मोदींना ‘मौत के सौदागर’ म्हणून नावाजणे हा तर सोनियाजींच्या शालीनतेचा कळसच होता.\n–विनय सोमण, अंधेरी पूर्व (मुंबई)\nमोदी यांच्यावरील ‘रिमोट’ दोघांहाती..\n‘लालकिल्ला’ या सदरातील ‘संशयातीत शालीन’ हा लेख (१८ डिसें.) वाचला. इतर अनेक लेखकांप्रमाणे सोनिया गांधींवर संतोष कुलकर्णी यांनीही, लोकशाहीला डावलून पंतप्रधानपदाचे अवमूल्यन करण्याचा आरोप या लेखातून केला आहे.\nपंतप्रधान हा संसदेत खासदारांनी निवडून दिलेला मंत्रिमंडळ व सरकारचा केवळ एक प्रतिनिधी असतो, त्यामुळेच पंतप्रधानांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. एकटय़ाच्या मर्जीने निर्णय घेणे म्हणजे हुकूमशाही होय. नियोजन आयोग तसेच सल्लागार मंडळ स्थापन करणे हा तत्कालीन मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय होता. त्यांच्या सल्ल्याने काम करणे पंतप्रधानांना कायदेशीररीत्या बंधनकारक नसले तरीही एक जबाबदार मंत्र���मंडळ नेता म्हणून ते त्यांचे नैतिक कर्तव्य होते. कोणताही पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षीय ध्येयधोरणे सरकारद्वारे राबविण्याचा प्रयत्न करतो. सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींचे स्थानदेखील याच प्रक्रियेचा हिस्सा होते. त्यामुळे जर त्यांनी सुचवलेली ध्येयधोरणे मनमोहन सिंग यांनी राबवली असतील तर त्यात अनैतिक व गैर काहीच नव्हते. धोरणे आणि त्यांचे परिणाम यांचे मूल्यमापन करण्याऐवजी धोरणाचा स्रोत कोणता यावरून टीका करणे म्हणजे वैचारिक गाढवपणा होय.\nपंतप्रधान म्हणून मोदींनी मोठय़ा आवेशात नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. (म्हणजे बाळ्याचे नाव बदलून काळ्या ठेवले) नियोजन आयोगात दूरदृष्टी नियोजन करून पंचवार्षिक योजना आखल्या जात, तसेच लघु-मध्यम व दीर्घकालीन ध्येयधोरणे ठरवली जात. तर नीती आयोगात लघु पल्ल्याच्या योजना मांडल्या जात आहेत. नीती आयोग हा मोदींचा निर्णय होता, ज्याला मंत्रिमंडळाने मूकसंमती दिली आहे. या नीती आयोगात असलेले लोक बहुतांश संघपरिवाराशी संबंधित आहेत. याखेरीज अन्यत्रही दीनानाथ बात्रा, गजेंद्र चौहान/ अनुपम खेर, पहलाज निहलानी यांसारख्या मोदी वा संघाची तळी उचलणाऱ्या लोकांची नियुक्ती सर्वच महत्त्वाच्या पदांवर होते किंवा अनिल बोकीलना ऐकून निर्णय घेतले जातात. गाईचे ओळखपत्र काढण्यासारख्या योजना आणल्या जातात. गोरक्षकांनी केलेले हल्ले, वाचाळ हिंदुत्ववादी आमदार/ खासदार/ मंत्री व इतर नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. (या हल्ल्यांवर प्रतिक्रिया द्यायची झालीच तर इतर वेळी कणखर विकास राष्ट्रपुरुष अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करणारे मोदींबरोबर गरीब गाय बनतात, जनतेसमोर रडून सोंग आणतात.) त्यामुळे मोदींचा एक रिमोट नागपूरच्या रेशीमबागेत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nभाजपला निवडणुकीत अक्षरश: पोत्याने पसा पुरवणारे रस्ते कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, मोदींना प्रचारासाठी फिरायला हेलिकॉप्टर देणारे आणि भाजपला देणग्या देणारे अदानी-अंबानीसारखे उद्योगपती यांच्याच हिताचा विचार करणारे सरकार आज सत्तेत आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय नोकरदार-व्यावसायिक आणि कष्टकरी वर्गासाठी कोणतेही भरीव निर्णय होताना दिसत नाहीत. प्रत्येक परदेश दौऱ्यात त्याच त्याच विशिष्ट ��द्योगपतींना कंत्राटे मिळतात. मोदींचा दुसरा रिमोट या धनदांडग्यांच्या हातात आहे.\n– अभिषेक माळी, पुणे\nकितीही ऊर बडवा.. हिंदुत्ववादच पुढे\n‘लोकसत्ता रविवार विशेष’ (१७ डिसेंबर)पैकी एका पानावर ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या दोन दिवसांच्या उपक्रमाचा वृत्तांत वाचला. ज्या व्यासपीठावर देशद्रोही घोषणा देणाऱ्या, अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्या कन्हैयाकुमारला जागा दिली जाते, ते काय विचारवंतांचे व्यासपीठ आहे समाजामध्ये द्वेष पसरविणारे, जाती-धर्माच्या नावाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही जमात आहे. दलित, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन यांच्याशी यांना काही देणे-घेणे नाही. फक्त हिंदुत्ववाद्यांना बदनाम करणे एवढा एकच उद्देश घेऊन चालणाऱ्या या मंडळींना प्रसारमाध्यमांमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळते, त्यात ते तरबेज आहेत. ही मंडळी दुसरे काही करूच शकत नाही. असो. या सगळ्यांनी कितीही ऊर बडवले तरी हिंदुत्ववादी शक्तीच पुढे जात राहणार.\n– जितेंद्र जैन, औरंगाबाद\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\n���ीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/scotland-go-referendum-again-34815", "date_download": "2018-11-16T08:25:54Z", "digest": "sha1:MIAS3HSNSE3UGRKFNYGDDT6ZMKL47PE6", "length": 13216, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "scotland to go for referendum again स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत | eSakal", "raw_content": "\nस्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत\nरविवार, 12 मार्च 2017\nलंडन : स्वातंत्र्यासाठी दुसऱ्यांदा सार्वमत चाचणी घेणे अगदी बरोबर आहे असे मत मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून बाहेर पडून स्वतंत्र देश बनविण्यासाठी स्कॉटलंड पुन्हा सार्वमत घेणार आहे. पुढील वर्षाच्या (2018) अखेरीस ही सार्वमत चाचणी घेतली जाईल, असे स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री निकोला स्टर्जन यांनी म्हटले आहे.\nलंडन : स्वातंत्र्यासाठी दुसऱ्यांदा सार्वमत चाचणी घेणे अगदी बरोबर आहे असे मत मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून बाहेर पडून स्वतंत्र देश बनविण्यासाठी स्कॉटलंड पुन्हा सार्वमत घेणार आहे. पुढील वर्षाच्या (2018) अखेरीस ही सार्वमत चाचणी घेतली जाईल, असे स्कॉटलंडच्या प्रथम मंत्री निकोला स्टर्जन यांनी म्हटले आहे.\nस्कॉटलंडला सार्वमत चाचणी घेण्यापासून रोखणे अशक्य असल्याचे ब्रिटनही जाणते. आता सार्वमताचा दिवस निश्चित करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय ब्रिटनच्या सरकारपुढे नाही.\n\"हे होणारच होते. हे रोखण्याच्या स्थितीत आम्ही आहोत असे मला वाटत नाही. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या बरोबर आधी ही सार्वमत चाचणी घेण्यात येईल,\" असे 'फायनान्शियल टाईम्स'शी बोलताना जेरेमी यांनी सांगितले\nयापूर्वी स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. त्यावेळी 55 टक्के लोकांनी ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ब्रिटन युरोपीय संघातच राहील, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला, तर स्कॉटिश नागरिकांना युरोपीय संघातच राहायची इच्छा आहे.\nस्कॉटलंड नेब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तर जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनकरिता हा मोठा धक्का ठरेल. गेल्या वर्षी 23 जून 2016 रोजी युरोपीय संघातून ��ेगळे होण्यासाठी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. इंग्लंड आणि वेल्सने युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी मत दिले. तर उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंडने युरोपीय संघातच राहण्यासाठी मत दिले.\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nआरक्षणाच्या वाटेत अजूनही काचाच\nमुंबई - मराठा समाज आरक्षणपात्र असल्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्कामोर्तब केले असले, \"1 डिसेंबरला जल्लोष करण्यासाठी तयार राहा,' असे सूचक...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nमुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार...\nमराठा क्रांती मोर्चाचे \"संवाद यात्रा'चे हत्यार\nमुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सरकारला सादर झाला असताना उद्या (ता. 16) पासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/nhm-kolhapur-recruitment-08052018.html", "date_download": "2018-11-16T08:41:13Z", "digest": "sha1:C5FI735QALRGGT5AX6ZQS6ZUG6E4JTXD", "length": 7346, "nlines": 110, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०७ जागा", "raw_content": "\nराष्ट्री��� आरोग्य अभियान [NHM] राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०७ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०७ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Kolhapur] राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nवैद्यकीय अधिकारी (स्त्री) (Medical Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस\nफार्मासिस्ट (Pharmacist) : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : डी.फार्मसी/ बी.फार्मसी\nएएनएम नर्स (ANM Nurse) : ०३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ए.एन.एम. कोर्स पूर्ण\nवयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]\nवेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : कोल्हापूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, सीपीआर, कोल्हापूर.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 May, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड [Cantonment Board Kamptee] कामठी येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ram-kadams-statement-about-girls-is-wrong-says-vijaya-rahatkar-1744335/", "date_download": "2018-11-16T07:52:28Z", "digest": "sha1:5VAUMC2VCIXDSUPLDIEKME4HRECO2MDU", "length": 11939, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ram Kadam’s Statement about girls is Wrong says Vijaya Rahatkar | भाजपा आमदार राम कदम यांचे वक्तव्य निषेधार्हच- विजया रहाटकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nभाजपा आमदार राम कदम यांचे वक्तव्य निषेधार्हच- विजया रहाटकर\nभाजपा आमदार राम कदम यांचे वक्तव्य निषेधार्हच- विजया रहाटकर\nराम कदमच नाही कोणत्याही लोकप्रतिनिधीने महिलांबाबत बोलताना भान बाळगलेच पाहिजे असेही विजया रहाटकर यांनी म्हटले आहे\nभाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आणि वादग्रस्त आहे, असे म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला निषेध नोंदवला आहे. माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले असे राम कदम यांचे म्हणणे आहे. मात्र महिला, मुलींबाबत बोलताना राम कदमच नाही तर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावतील किंवा समाजात चुकीचा संदेश जाईल असे वक्तव्य करणे गैर आहे असेही रहाटकर यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांची आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…@BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJP_MAHA_SM pic.twitter.com/Wxtpzd8JEk\nदहीहंडीच्या दिवशी जमलेल्या युवकांशी संवाद साधत असताना भाजपाचे आमदार राम कदम यांचा ताबा सुटला. उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य राम कदम यांनी केले. ज्याचे पडसाद दिवसभर उमटत होते. तसेच सोशल मीडियावरही राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता या संदर्भात महिला आय��गाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही आपली प्रतिक्रिया देत कदम यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/category/public_engagement/page/2/", "date_download": "2018-11-16T08:18:06Z", "digest": "sha1:IZJ2DVO7DOCLMXGPBWRAAVA34VTY526O", "length": 12645, "nlines": 167, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "Public Engagement – Page 2 – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nमहापालिकेची नको; माणुसकीची भिंत उभारा\nशहरातील नद्या प्रदूषित होत आहेत. त्यांचं प्रदूषण आपण नेहमीच अनुभवत आहोत. नदीही एक व्यक्ती आहे. ती प्रदूषित झाली तर ‘जीवदायिनी’ हे तिचं कार्य संपेल अन् ती गटार होईल. यातून आपलचं भविष्य प्रदूषित होणार आहे, असा विचार महापालिकेचे अधिकारी अन् नाशिककर का करत…\nश्रीसंत दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी\nसर्वप्रथम गोदाजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा गेल्या महिन्याभरापासून आपण श��रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्य अभ्यासत आहोत.आणि कालच तो अभ्यास पूर्ण झाला जरी ग्रंथातील शब्दांचा अभ्यास पूर्ण झाला असेल कदाचित् तरीपण शब्दांच्या अर्थाचा अभ्यास मात्र आपल्या बुद्धीत आजपासून सुरू होणार असेल तर खऱ्या अर्थाने ग्रंथवाचनाने…\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…\nआज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय…. काल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत. ब्राह्मी गौतमी गोदावरी सामावणार सागरी आणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू… गौतम वसिष्ठ गालव\nComments Off on संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय अठ्ठावीस आणि एकोणतीस) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठ्ठावीस आणि एकोणतीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या अध्यायाची सुरुवात चक्षुतीर्थाने होते. वृद्धकौशिक ऋषींचा गौतम नामक पुत्र असतो. ऋषीपुत्र असुनही त्याच्या जीवनात धर्मश्रध्देला जराही स्थान नसते. त्याचा मणिकुंडल नावाचा एक वैश्यकुलीन मित्र होता. ऋषीपुत्र गौतमाची अशी धारणा…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्��ज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rakshabandhan-extra-st-buses-302004.html", "date_download": "2018-11-16T07:51:08Z", "digest": "sha1:H4JJIN4MEJGHKRAC45ME4ELW5WOOKZHR", "length": 13308, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणांहून सोडणार ज्यादा एसटी बस", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवी�� कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nराखीपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणांहून सोडणार ज्यादा एसटी बस\nया दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत\nराखीपौर्णिमेच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे विभाग आपल्या ताफ्यातील शक्यतो सर्वच गाड्या रस्त्यांवर उतरवणार आहे. राज्य परिवहनच्या ठाणे विभागात एकूण आठ डेपो असून ताफ्यात एकूण ६५० बस आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी महिलावर्ग जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यातच यंदा रक्षाबंधन हे रविवारी आल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानुसार २५, २६ आणि २८ या दिवसांत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत.\nसर्वच मार्गांवर जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्न\nरक्षाबंधनानिमित्त प्रत्येक ठिकाणी शक्य तेवढ्या जादा बस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त गर्दी झाल्यास त्या ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्यांनी या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी केले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/international-tour/", "date_download": "2018-11-16T07:44:14Z", "digest": "sha1:SRQEK6XC4NBCEHZ6U4AWOALCJEDY5G3G", "length": 9183, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "International Tour- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nमुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दहा दिवस परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीनच्या दौऱ्यावर आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/strike/news/page-6/", "date_download": "2018-11-16T08:16:11Z", "digest": "sha1:SMIFU7PQVFFKU6ZCKWP72U4WA5IIW5F6", "length": 11445, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Strike- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'य��' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिट��ंत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n15 दिवसांपासून सुरू असलेला सिने तंत्रज्ञांचा संप मागे\nया संपात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निर्मात्यांसोबत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर कामगार संघटनांनी हा संप मागे घेतलाय.\nमहाराष्ट्र Aug 23, 2017\nडाकिया डाक नही लाया, ग्रामीण भागातली टपालसेवा ठप्प,पोस्टमन संपावर\nसार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा आज देशव्यापी संप\nचित्रपट उद्योगाचे अडीच लाख कर्मचारी संपावर\nशेतकरी आंदोलनाची पुन्हा घोषणा, १४ आणि १५ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम\nबेस्टचा संप मागे, उद्धव ठाकरेंची यशस्वी मध्यस्थी\nबेस्ट संपामुळे प्रवाशांचे हाल\nवर्धापन दिनीच बेस्ट संपावर,बेस्टच्या 36 हजार कर्मचाऱ्यांचा संप\n'बेस्ट'च्या कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण\nपुण्यात 'पीएमपीएमएल'चे 440 बसचालक संपावर\nमहाराष्ट्र Jun 22, 2017\nशेतकऱ्यांना उचल न देणाऱ्या बँकांवर कारवाई करणार -देशमुख\n24 जूनपासून पेट्रोलपंप मालकांचं बेमुदत आंदोलन\nस्पेशल स्टोरी Jun 9, 2017\n65 वर्षांत चुकीच्या पीक पद्धतीने शेतकऱ्यांचा घात\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pnic.in/new-india-assurance-jul-2018/", "date_download": "2018-11-16T08:24:00Z", "digest": "sha1:NFMIZPB7TV5OD643D4HN57HTZICPQQYE", "length": 8590, "nlines": 136, "source_domain": "pnic.in", "title": "(NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती नोकरी जाहिरात -PNIC.IN", "raw_content": "\nHome central-government (NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती\n(NIACL) न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती\nन्यू इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण ६८५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण ६८५ जागा\nशैक्षणिक पात्रता – एसएससी / एचएससी / इंटरमीडिएट / ग्रॅज्युएशन स्तरावर कोणत्याही विषयातील पदवी आणि इंग्रजी विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष असावे किंवा उमेदवाराचा जन्म १ जुलै १९८८ ते ३० जून १९९७ दरम्यानचा असावा. (नियमानुसार सवलत)\nपरीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ माजीसैनिक उमेदवारांना १००/- रुपये आणि इतर उमेदवारांना ६००/- रुपये राहील.\nपरीक्षा – चाळणी परीक्षा ८ व ९ सप्टेंबर २०१८ रोजी आणि मुख्य परीक्षा ६ आक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nऑनलाईन अर्ज – १६ जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१८\nPrevious articleअभ्युदय बँकेत ‘व्यवस्थापक’ पदांची भरती\nNext articleसार्वजनिक आरोग्य विभागात ७२३ जागा\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 250 जागा\nमुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या 99 जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘लिपिक’ पदांच्या 54 जागा\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 90...\nसाउथ इंडियन बँकेत(South Indian Bank) 100 प्रोबशनरी ऑफिसर (PO)...\nइंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक ‘ज्युनिअर ऑफिस असिस्टंट’ भरती निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या 27 जागा\n(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 64 जागा\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1141 जागा\nठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nसार्वजनिक आरोग्य विभागात ७२३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/four-guns-ammunition-seized-radhanagari-137727", "date_download": "2018-11-16T07:57:32Z", "digest": "sha1:AKX3TFYZQEX6Q5YYMZ7HMK6DW7TKS5PQ", "length": 15178, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four guns, ammunition seized in Radhanagari राधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त | eSakal", "raw_content": "\nराधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चार बंदुकांसह दारुगोळाही जप्त केला.\nकोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चार बंदुकांसह दारुगोळाही जप्त केला.\nअटक केलेल्या संशयितांची नांवे - कृष्णात गणपती पाटील (वय 49), शिवाजी बाळू जोशी (वय 38), नाना पांडुरंग पाटील (वय 42), संजय तुकाराम पाटील (वय 38, सर्व रा. आपटाळ, ता. राधानगरी) अशी आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मुंबईनजिकच्या नालासोपारा येथून 10 ऑगस्टला एटीएसने छापा टाकून 20 गावठी बॉंबसह, जिलेटिनच्या दोन कांड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यासह बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची राज्यातील प्रमुख महानगरामध्ये घातपात घडविण्याची तयारी होती असे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध शस्त्रसाठा केलेल्यांचा शोध सुरू होता.\nआपटाळ (ता. राधानगरी) येथे कृष्णात पाटील याच्याकडे बंदूक आहे. गेल्या वर्षभरात दोन राजकीय वादात त्याने ही बंदूक काढून दहशत माजवली होती. त्याचबरोबर या गावात अशाच प्रकारच्या बंदुका असल्याची माहिती पोलिस हवालदार प्रल्हाद देसाई व नरसिंग कांबळे यांना मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित यांना त्या गावात छापा टाकण्यास सांगितले. त्यानुसार पंडित यांनी देसाई, कांबळेंसह इक्‍बाल महात, श्रीकांत मोहिते, प्रकाश संकपाळ आदींसह या गावात छापा टाकला. त्यात त्यावेळी त्यांना कृष्णांत पाटील, शिवाजी जोशी, नाना पाटील, संजय पाटील या चौघांच्या घरी त्यांना चार बंदूका, ठेचणीच्या बंदूकीमेध्य वापरण्यात येणारी दारू, छरे आणि एक जिवंत काडतूस असे 45 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. प्राथमिक तपासात ते शिकारीसाठी आणि दहशतीसाठी या बंदूकीचा वापर करत असल्याची माहिती पुढे येत असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.\nबंदूक बनविणाऱ्याचा शोध सुरू -\nजप्त केलेल्या बंदूका संशयितांनी कोणाकडून खरेदी केल्या. त्याची माहिती घेतली जात आहे. त्यातून एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता तानाजी सावंत यांनी वर्तवली आहे.\nबेकादेशीर शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर शिकार करणे हे गंभीर गुन्हे आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल\n- तानाजी सावंत (पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/planning-standing-committee-34549", "date_download": "2018-11-16T07:57:04Z", "digest": "sha1:DQNNQEAFRCF6FORR7GV5XSGZZ77ZM47C", "length": 15658, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "planning for standing committee ‘स्थायी’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 11 मार्च 2017\nपिंपरी - महापालिकेत अवघ्या चारच दिवसांत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर निवडला जाणार आहे. त्यानंतर लगेचच स्थायी समिती व अन्य विषय समित्यांसाठी सदस्यनिवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातही विशेष महत्त्वाचे स्थायी समिती सदस्यपद आणि अध्यक्ष पदावर संधी मिळविण्यासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.\nपिंपरी - महापालिकेत अवघ्या चारच दिवसांत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर निवडला जाणार आहे. त्यानंतर लगेचच स्थायी समिती व अन्य विषय समित्यांसाठी सदस्यनिवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातही विशेष महत्त्वाचे स्थायी समिती सदस्यपद आणि अध्यक्ष पदावर संधी मिळविण्यासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.\nभाजपतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्षनेता म्हणून एकनाथ पवार यांना; तर महापौर पदासाठी नितीन काळजे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दोन महत्त्वाची पदे भोसरी मतदारसंघात गेली आहेत. पिंपरी मतदारसंघातून उपमहापौर पदासाठी शैलजा मोरे यांना संधी देण्यात आली. आता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चिंचवड मतदारसंघातील उमेदवाराला संधी मिळणे अपेक्षित आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.\n१६ व्या जागेसाठी अपक्षांचे गणित\nसोळाव्या जागेसाठी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांपैकी एका सदस्याला संधी मिळू शकते. ही जागा मिळविण्यासाठी अपक्षांच्या मदतीने संख्याबळ कोण पूर्ण करते, त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे. महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पाचही अपक्षांना आपल्या बाजूला ठेवून संबंधित अपक्ष आघाडीतील एका नगरसेवकाला स्थायी समिती सदस्य पदासाठी संधी देण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.\nस्थायी समिती सदस्यपदासाठी राष्ट्रवादीला संख्याबळानुसार ४ जागा मिळणे निश्‍चित असल्याने संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेला एक जागा मिळणार असल्याने कोणत्या सदस्याला संधी मिळते, हे लक्षवेधक ठरणार आहे.\nमहापालिकेतील विविध पदाधिकाऱ्यांची निवड होताना विधानसभानिहाय पदवाटप करण्याचे कोणतेही नियोजन ठरलेले नाही. पिंपरी-चिंचवड शहर ���ा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जात आहे. स्थायी समितीबाबतही शहर केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेतला जाईल. पक्षात आमदार महेश लांडगे किंवा आमचा स्वतंत्र असा गट कार्यरत नाही.\n- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप\nमहापौर आणि उपमहापौरपदाची १४ तारखेला निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांच्या सदस्यपदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.\n- एकनाथ पवार, गटनेते, भाजप\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिक���शन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-16T08:08:04Z", "digest": "sha1:3TEL3RG4RJKS5SNMBKLEKX4Z3K3ZN5GP", "length": 11641, "nlines": 157, "source_domain": "mahapolitics.com", "title": "अशोक चव्हाण – Mahapolitics", "raw_content": "\nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवणार नसून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अशो ...\nलोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाणांचा मोठा निर्णय \nमुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण हे आगा ...\nजनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचा – अशोक चव्हाण\nनांदेड - विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव् ...\nनोटाबंदीच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा लेख \nनोटबंदीची दोन वर्ष दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १० ...\nकाँग्रेस पाहूण्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेत्याच्या पायघड्या, ‘पाहूणचाराच्या’ कार्यक्रमात मोठी खलबते \nबीड – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर् ...\nतर पेट्रोलचे दर 60 रुपये करू, अशोक चव्हाणांचं जनतेला आश्वासन \nजालना - येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आ ...\nत्यामुळेच सरकारला दुष्काळ दिसत नाही – अशोक चव्हाण\nउदगीर जि. लातूर - संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण सरकारच्या लेखी लातूर जिल्ह्य ...\nभाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या केलेल्या निर्घृण हत्येचा निषेध – अशोक चव्हाण\nमुंबई - मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड क ...\nसाईबाबांच्या शिर्डीत येऊनही पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख – अशोक चव्हाण\nमुंबई - खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख ...\nसर्व शिक्षा अभियानातील पुस्तकात संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह उल्लेख, सरकारवर जोरदार टीका \nमुंबई - सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकात संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केला असून त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ‘समर्थ श्री रामदास स्व ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nसमृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nसमृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-16T07:07:20Z", "digest": "sha1:V5OVFTR4SVKNM2LMMG24FHEFUNXUWW2F", "length": 12268, "nlines": 112, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अडचणी सोडवा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news अडचणी सोडवा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन\nअडचणी सोडवा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन\nविविध समस्यांना व्यापारी वैतागले; महिन्याची “डेडलाइन’\n– दि पुना मर्चंट्‌स चेंबरचा राज्य, केंद्र सरकारला इशारा\nपुणे – जीएसटीतील अडचणी, ई-वे-बिल, ई-नाम, परकीय व्यापाराला थेट गुंतवणूक, सेस, व्यवसाय कर आदींतील त्रुटींमुळे व्यापाऱ्यांना रोज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात व्यापारही घटत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या अडचणी येत्या महिनाभरात सोडवाव्यात. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन पुकारू, असा इशारा दि पुना मर्चटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिला.\nव्यापारातील अडचणीवर चर्चा करण्यासाठी तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरूवारी मार्केटयार्डातील दि पुना मर्चंटस्‌ चेंबर येथे राज्यव्यापी परिषद बोलविण्यात आली होती. या बैठकीला चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅॅन्ड ट्रेडचे अध्यक्ष मोहन गुरनानी, दिपेन आगरवाल, फेडरेशनचे अध्यक्ष वालचंद संचेती, चेंबरचे उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा आदीसह राज्यातील विविध व्यापारी संघटनांचे 100 पदाधिकारी उपस्थित होते.\nओस्तवाल म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून एक ना अनेक समस्यांना व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवनव्या कायद्यामुळे दिवसेंदिवस व्यापारातील अडचणी वाढत चालल्या आहेत. एकीकडे व��यापार घटत असताना दुसरीकडे मात्र परकीय गुंतवणूकीला थेट परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे देशातील लाखो छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. जीएसटी लागू केल्यानंतर सर्व कर रद्द करण्याचे आश्‍वासन शासनाने दिले होते. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही, असाही दावा यावेळी करण्यात आला.\nसेस आणि व्यवसाय कर सुरूच आहे, तो रद्द करण्यात यावा\nबाजार समितीच्या परवान्याची मुदत एक ऐवजी पाच वर्ष करावी\nपर्याय देऊनच प्लास्टिक बंदी जाहीर करावी.\nवीज दरातील वाढ रद्द करण्यात यावी.\nई-नाम मधील अडचणी दूर कराव्यात.\nवाहतूकदारांशी चर्चा करून संप मिटवावा.\nमिरची, हळद, धने, चिंचेवरील 5 टक्के जीएसटी रद्द करावा.\nथेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात येऊ नये.\nपरिषदेत मान्य केलेले ठराव केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठविले जाणार आहेत. व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ अर्थमंत्र्यांची भेटही घेणार आहे. त्यानंतर शासनाने येत्या महिनाभरात व्यापाऱ्यांच्या अडचणी न सोडविल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्याचा एकमताने घेण्यात आला आहे.\n-पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पुना मर्चटस्‌ चेंबर.\nसलग दुसऱ्या दिवशी मुख्यसभा गाजली\nमेट्रोसाठी 24 वृक्ष तातडीने काढणार\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स��थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=3", "date_download": "2018-11-16T07:18:24Z", "digest": "sha1:DTN4U2AQLDEBHQNNRHSC73GVRW7AWL67", "length": 6389, "nlines": 109, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 4 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nआधीच उल्हास त्यात फाल्गुन मास\nखास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड\n\"सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली\" - राही अनिल बर्वे\nफोटोफीचर - मिरजेतले सतारमेकर्स\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 10 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/taapsee-pannu-bollywood-success-31300", "date_download": "2018-11-16T08:06:06Z", "digest": "sha1:JP32UCB2C2AW6XYE7Q2Z4ZAIEXVBGCKO", "length": 12247, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "taapsee pannu bollywood success तापसी की तो निकल पडी... | eSakal", "raw_content": "\nतापसी की तो निकल पडी...\nसोमवार, 20 फेब्रुवारी 2017\n\"पिंक' गर्ल तापसी पन्नूची सध्या बॉलीवूडमध्ये इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे. \"पिंक'मधील तिच्या अदाकारीची सर्वांनीच दखल घेतली. नुकत्याच रिलीज झालेल्या \"द गाझी अटॅक'मध्येही तिने उत्तम काम केलेय. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पुढील महिन्यातही ती जोरदार हिट देणार असे दिसतेय. \"रनिंग शादी डॉट कॉम', \"नाम शाबाना' आदी तिचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. \"पिंक'नंतर चर्चेत आलेली तापसी सध्या सगळ्या मोठ्या सेलिब्रेटी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर झळकतेय. प्रतिष्ठित अशा \"मॅक्‍झिम' आणि \"कॉस्मोपॉलिटन'सारख्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली.\n\"पिंक' गर्ल तापसी पन्नूची सध्या बॉलीवूडमध्ये इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे. \"पिंक'मधील तिच्या अदाकारीची सर्वांनीच दखल घेतली. नुकत्याच रिलीज झालेल्या \"द गाझी अटॅक'मध्येही तिने उत्तम काम केलेय. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पुढील महिन्यातही ती जोरदार हिट देणार असे दिसतेय. \"रनिंग शादी डॉट कॉम', \"नाम शाबाना' आदी तिचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. \"पिंक'नंतर चर्चेत आलेली तापसी सध्या सगळ्या मोठ्या सेलिब्रेटी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर झळकतेय. प्रतिष्ठित अशा \"मॅक्‍झिम' आणि \"कॉस्मोपॉलिटन'सारख्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली. \"एफएचएम' मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती अगदी पिंक रंगाच्या कपड्यातच झळकली आहे. ती आता साधीसुधी अभिनेत्री राहिलेली नसून स्टारडमच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. तापसीची घोडदौड पाहता लवकरच ती स्टारडमच्या शिखरावर पोहोचणार यात शंका नाही. तापसी की तो निकल पडी... असेच म्हणावे लागेल.\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nमुंबई - \"अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे...\n#MeToo : नवाजुद्दीन सिद्दिकीवर माजी मिस इंडिया निहारिका सिंगचा आरोप\nमुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप \"मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी...\nलालन सारंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक जण...\n#MeToo निहारिकाच्या गौप्यस्फोटामुळे नवाझ अडचणीत\nमुंबई : सोशल मीडियात सुरू झालेल्या \"मी टू'च्या वादळाने पुन्हा एकदा सिनेसृष्टी हादरली. कधीकाळची \"मिस इंडिया' आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-gst-41018", "date_download": "2018-11-16T08:33:36Z", "digest": "sha1:6UEHPI5BV6TDNPIDONN3YTGVMCEMMJGH", "length": 13247, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik GST जीएसटी मायग्रेशन मेळाव्याला करदात्यांचा अत्यल्प प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\nजीएसटी मायग्रेशन मेळाव्याला करदात्यांचा अत्यल्प प्रतिसाद\nगुरुवार, 20 एप्रिल 2017\nनाशिक - वस्तू व सेवाकर (जीएसटी)संदर्भात केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाकडे नोंदणीकृत करदात्यांना \"जीएसटी'साठी नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शनासाठी आयोजित जीएसटी मायग्रेशन मेळाव्याला उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा आज पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उद्या (ता. 20) मेळाव्याचा अखेरचा दिवस आहे.\nनाशिक - वस्तू व सेवाकर (जीएसटी)संदर्भात केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाकडे नोंदणीकृत करदात्यांना \"जीएसटी'साठी नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शनासाठी आयोजित जीएसटी मायग्रेशन मेळाव्याला उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा आज पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. उद्या (ता. 20) मेळाव्याचा अखेरचा दिवस आहे.\nसिडको येथील केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयासह सिन्नर, धुळे, जळगाव, नगर या ठिकाणी आजपासून दोनदिवसीय जीएसटी मायग्रेशन मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यालयात आज सकाळी केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाचे आयुक्‍त आर. पी. शर्मा यांच्या हस्ते मेळाव्याचे औपचारिक उद्‌घाटन झाले. या वेळी अतिरिक्‍त आयुक्‍त पंकजा ठाकूर, एस. बी. आकाशी, सहाय्यक आयुक्‍त पी. के. राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान, विभागाकडे यापूर्वी नोंदणी असलेल्या करदात्यांनी \"जीएसटी'साठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुपारनंतर कार्यालयात शुकशुकाट होता. मेळाव्यात \"जीएसटी'साठीच्या नोंदणीकरिता संबंधित कंपन्यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरणे, संचालकांची माहिती छायाचित्रांसह अपलोड करणे, पॅनकार्डची व अन्य महत्त्वपूर्ण माहितीची नोंदणी करणे अशा विविध प्रक्रियेचा समावेश होता.\nमेळाव्यासंदर्भात केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात आज दिवसभरात या मेळाव्यास अडीचशे करदात्यांनी भेट दिल्याचे नमूद केले. तसेच, जे येऊ शकले नाहीत, अशांना फोनद्वारे मार्गदर्शन करीत जीएसटी नोंदणीची प्रक्रिया गतिशील करण्यासाठी मदत केल्याचेही सांगण्यात आले.\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=4", "date_download": "2018-11-16T08:29:56Z", "digest": "sha1:PXWUFTOVKGIXU5DIHI54RXY3S7YUGBLG", "length": 6374, "nlines": 105, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 5 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अख���ल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nमराठी विनोदी साहित्याची सफर\nसंगीतक आपल्या रक्तातच नाहीय\nभारतीय पुरुषांचा कुरूपपणा - मुकुल केसवन\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1676", "date_download": "2018-11-16T07:27:29Z", "digest": "sha1:WYXFNXV3T5QUX4SUSDQEIHLYKMMBSXIZ", "length": 8574, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shivsena leader shot dead in mumbai | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nराज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली. बाईकवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली आहे. एसआरएच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.\nराज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना ��ेत्याची हत्या करण्यात आली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली. बाईकवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली आहे. एसआरएच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांच्यावर 2009 मध्ये देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता.\n'साम TV न्यूज'चं मोबाईल App लाँन्च; आता प्रत्येक बातमी, प्रत्येक...\nसाम न्यूज मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट...\nसाम TV न्यूज चं मोबाईल App लाँन्च.. आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी\nVideo of साम TV न्यूज चं मोबाईल App लाँन्च.. आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य \nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात...\n#ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nVideo of #ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/khirsagar-kripashankar-expecting-holy-sweets-fadnavis-28658", "date_download": "2018-11-16T07:45:56Z", "digest": "sha1:BHZVN6NPI6LE7DOZMABGB7NQH3IWQQ3G", "length": 13764, "nlines": 149, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Khirsagar - Kripashankar expecting holy sweets from Fadnavis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिके���न्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने गणेशाचे क्षीरसागर - कृपाशंकर यांनी घेतले दर्शन, आता प्रतीक्षा 'प्रसादा'ची\nमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने गणेशाचे क्षीरसागर - कृपाशंकर यांनी घेतले दर्शन, आता प्रतीक्षा 'प्रसादा'ची\nमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने गणेशाचे क्षीरसागर - कृपाशंकर यांनी घेतले दर्शन, आता प्रतीक्षा 'प्रसादा'ची\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांना प्रसाद वाटण्यास सुरवात केला आहे . मुख्यांत्रांचे मोदक येत्या दहा दिवसात कोण कोणत्या नेत्यांना गोड वाटतात हे कळणार आहे .\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांना प्रसाद वाटण्यास सुरवात केला आहे . मुख्यांत्रांचे मोदक येत्या दहा दिवसात कोण कोणत्या नेत्यांना गोड वाटतात हे कळणार आहे .\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जावून गणेशाचं दर्शन घेतले. तर राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षिरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जात गणेशाची आरती केली. या दोघांना भविष्यात काय प्रसाद मिळणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे . तसेच मुख्यमंत्री आणखी कोणत्या नेत्यांना गणेशोत्सवाचे निमित्त साधून पवित्र करून घेणार याबाबत उत्सुकता आहे .\nराज्यात गणेशोत्सवाची धुम सुरू असताना राजकीय पक्षात मात्र गणेश दर्शनाच्या माध्यमातून राजकीय 'प्रसाद' मिळवण्याची खेळी जोरात सुरू झाली आहे. यामधे भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणूकांची नांदी म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पक्षात खेचण्याची रणनिती आखल्याचे चित्र आहे.\nकृपाशंकर सिंह सध्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होत आहेत. न्यायालयाने त्यांना कथित आरोपातून मुक्‍त केल्यानंतर लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. आज मुख्यमंत्री व कृपाशंकर सिंह यांच्यातील मित्रत्वाचे संबध अधिकच दृढ झाल्याचे समोर आले. कॉंग्रेसपासून सध्या कृपाशंकर लांबच आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या तोंडावर त्यांचा भाजपप्रवेश निश्‍चीत असल्याचे मानले जात आहे.\nदरम्यान, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून स्वपक्षातील नेत्यांना धक्‍का दिला आहे. गणेशदर्शनाचे निमित्त असले तरी यामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जावून 'डिनर डिप्लोमसी' केली होती. तेंव्हापासून क्षीरसागर हे भाजपच्या जवळ असल्याचे मानले जात आहे.\nआज त्यांनी मुख्यमंत्र्याची घरी जावून भेट घेतल्यानं त्यांचाही भाजप प्रवेश निश्‍चीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जयदत्त क्षिरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधू भारतभूषण देखील होते. सध्या बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर व त्यांचे पुतणे असा राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे जयदत्त यांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्‍का असल्याचे मानले जाते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गणेशोत्सव काँग्रेस राष्ट्रवाद भाजप बीड beed जयदत्त क्षीरसागर jaydatta kshirsagar\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा न��षेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sound-pollution-court-displeasure-21522", "date_download": "2018-11-16T07:49:34Z", "digest": "sha1:TU2TFKNFDJTPR4PLGFZ7BTD5ZTGVK6LG", "length": 14001, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sound pollution Court of displeasure ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाची नाराजी | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nमुंबई - ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिलेल्या आदेशांकडे राज्य सरकार सपशेल डोळेझाक करीत आहे, असे म्हणत न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईत माजी अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) दिला.\nमुंबई - ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिलेल्या आदेशांकडे राज्य सरकार सपशेल डोळेझाक करीत आहे, असे म्हणत न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईत माजी अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) दिला.\nउत्सवांमध्ये सार्वजनिक मंडळांकडून ध्वनिप्रदूषण होऊ नये, म्हणून पोलिस ठाण्यांना ध्वनिमापक यंत्रे पुरवा, असे आदेश देऊनही राज्य सरकार अजूनही याबाबत गंभीर नाही. फक्त प्रतिज्ञापत्रे दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करीत आहे, अशी माहिती देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे, अशी नाराजी न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. शुक्रवारी (ता. 23) होणाऱ्या सुनावणीत बक्षी यांनी हजर राहून याबाबत खुलासा करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्याच दिवशी शिक्षेवर सुनावणी होईल, असेही खंडपीठाने सरकारला सुनावले.\nपोलिसांना ध्वनिमापक यंत्रे पुरविण्याचे आदेश न्यायालयाने 11 महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र या आदेशांची पूर्तता सरकारने केली नाही. याबाबत बक्षी यांच्यावर न्यायालयाने यापूर्वीच अवमानाची नोटीस बजावली. बक्षी यांनी यापूर्वी केलेल्या प्रतिज्ञापत्रात ध्वनिमापक यंत्रे पुरविण्याचा कालावधी नोव्हेंबरअखेरपर्यंत नमूद केला. याबाबत कार्यवाही सुरू केल्याचा दावाही केला होता; परंतु मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार याबाबतच्या तारखांचे नियोजन भिन्न आहे. अद्याप विशेष कार्���वाही सुरू झालेली नाही. त्यामुळे दोन्ही तपशिलामध्ये पूर्णपणे तफावत आहे. ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली. त्यामुळे खंडपीठाने या भिन्न तपशिलाबाबत नाराजी व्यक्त केली.\nदोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस\nशुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत अवमान नोटिशीवरील शिक्षेबाबत युक्तिवाद करण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. याचबरोबर अन्य दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही न्यायालयाने अवमान नोटीस जारी केली आहे.\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिक���शनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/fancy?page=5", "date_download": "2018-11-16T08:05:16Z", "digest": "sha1:DJSWYYZWZNKIOE34TMLXXYT5LXNCLW5O", "length": 6246, "nlines": 107, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " | Page 6 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः\nही बातमी समजली का\nहे सुरांनो चंद्र व्हा...\nफटाके वाजवणाऱ्या स्त्रिया, १७८०\nत्या वर्षी या महिन्यात\nनिवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nभाग १ | भाग २\nह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.\nRead more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)\nदिवाळी इनोद इशेष अंक\nटवॉल : इनोद इशेष अंक\nया लोकगीतांचे करावे तरी काय\n'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा'\nरसगुल्ल्याचा हैदोसधुल्ला आणि हुम्मुसची धुसफूस\nदत्तू बांदेकर: एक अलक्षित विनोदकार\nतुळपुळे-फेल्डहाऊस शब्दकोश (अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी)\nइ-शब्दकोश - प्रतिशब्द शोधा\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-11-16T08:00:00Z", "digest": "sha1:V7VSG6YQA56RWU6ACMJQL3AXJ47BMYRJ", "length": 7610, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मांडके करंडक : गणेश अकादमीवर पीआयओसीचा विजय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमांडके करंडक : गणेश अकादमीवर पीआयओसीचा विजय\nपुणे – उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर गणेश क्रिकेट अकादमीवर 151 धावांनी दणदणीत विजय मिळविताना पीआयओसी “ब’ संघाने मांडके करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. विराग क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पीआयओसी “ब’ संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 212 धावांची मजल मारली. त्यानंतर गणेश अकादमीचा डाव 14 षटकांत सर्वबाद 62 धावांत गुंडाळून पीआयओसी “ब’ संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. गणेश अकादमीकडून केवळ चिन्मय दातेला (10) दुहेरी धावसंख्या नोंदविता आली. पीआयओसी “ब’ संघाकडून सौरव चक्रवतीने केवळ 5 धावांत 2, तर ओम खेंगटने 19 धावांत 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.\nत्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पीआयओसी “ब’ संघाकडून सौरव चक्रवर्तीने 55, तर स्वामिराज ढोलेने 51 धावांची खेळी केली. धनंजय देशमुखने 38 धावा करताना त्यांना सुरेख साथ दिली. गणेश अकादमीकडून पृथ्वीराज शिंदे, अर्जुन चव्हाण व साक्षी भालेराव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सौरव चक्रवर्तीला सामन्याचा मानकरी हा पुरस्कार देण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशासनाकडून सुमारे 17 लाख क्‍विंटल बियाणे उपलब्ध\nNext articleदूध दरासाठी भारतीय किसान संघ करणार आंदोलन\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nआफ्रिदीचा पाकला घरचा आहेर-आधी आपले घर सांभाळा….मग काश्‍मीरची चिंता\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-16T08:11:58Z", "digest": "sha1:GH75BRTOGZWUW6LA7YNB4K757TJW2SDH", "length": 10138, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे 1925 खोटे दावे – मीडियाने दिला हिशोब | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे 1925 खोटे दावे – मीडियाने दिला हिशोब\nअध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे 1925 खोटे दावे – मीडियाने दिला हिशोब\nलॉस अँजेलिस (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना खोटे दावे करण्याची सवयच आहे. 20 जानेवारी 2017 रोजी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून 1 जुलैपर्यंत त्यानी 1,925 खोटे दावे केले आहेत. असे सांगण्यात आले असून या खोट्या दाव्यांवा हिशोबच देण्यात आलेला आहे.\nकॅनडातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने अध्यक्ष बनल्यापासून डोनॉल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब ठेवलेला आहे. त्याचा तपशील- भाषणांतून ते 648 वेऴा खोटे बोललेले आहेत. आपल्या मुलाखतींमध्ये 380 वेळा, अनौपचारीक निवेदनांमधून 369 वेळा, ट्‌विटरवर 330 वेळा आणि प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये 192 वेळा ट्रम्प खोटे बोललेले आहेत. या शिवाय सहा वेळा अन्य खोटे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याचा उल्लेख आहे. या काळात ट्रम्प बोललेल्या एकूण शब्दांपैकी 5.1 टक्के शब्द खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. सन 2017 चा हिशोब केला, तर ट्रम्प यांनी दररोज सरासरी 2.1 खोटे दावे केले असल्याचे दिसून आले आहे.\nट्रम्प यांनी मीडियावर अनेकदा खोट्या बातम्यांचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे, तर फेक न्यूज ऍवार्डस त्यानी दिली आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याच खोटेपणाचे असे प्रदर्शन लोकांसमोर मांडण्यात आले आहे. अठरा महिन्यात ट्रम्प एकूण 13 लाख 40 हजार 330 शब्द बोललेले आहेत. आणि त्यापैकी 5.1 टक्के शब्द खोटे असल्याचे म्हणजे त्यांच्या दर 14 शब्दांपैकी 1 शब्द खोटा असतो असे दिसून आलेले आहे. कॅनडातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.\nमराठा आरक्षण : आणखी एका आंदोलकाची नदीत उडी\nरहाटणी येथे व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T07:20:58Z", "digest": "sha1:6OZDTCF3PO5CPPVPTGFDLURBBD5IURGM", "length": 9824, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पोलिस दलामध्ये तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा समन्वय व्हावा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभव���चा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news पोलिस दलामध्ये तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा समन्वय व्हावा\nपोलिस दलामध्ये तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा समन्वय व्हावा\nयुवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन\nनवी दिल्ली – तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनांचा वापर कामकाजात करता यावा यासाठी पोलिसांनी आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न व्हावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आयोजित, युवा पोलीस अधिक्षकांच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी आमंत्रित केले जावे अशी सूचनाही त्यांनी केली.\nसर्व संस्थांनी परस्पर समन्वय राखून प्रयत्न केले आणि आपापल्या क्षेत्रातील समस्या, मुद्दे आणि यशोगाथांची देवाण-घेवाण केली तर आपण देशात कायदा आणि व्यवस्था सुरळीत राखणे, दहशतवाद यासह अनेक महत्वाच्या समस्या प्रभावीपणे सोडवू शकू असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.\nपोलीसांच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याप्रती सरकार वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशभरातील 100 पेक्षा जास्त पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.\nएफसी गोवा क्लबचा महिलांचादेखील संघ\nमध्यप्रदेशातील मंदिरातून चोरीला गेले 15 कोटींचे सोने\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘��लेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-HAR-a-lady-commit-suicide-by-jumping-in-the-canal-with-6-years-old-daughter-5702710-PHO.html", "date_download": "2018-11-16T07:16:20Z", "digest": "sha1:5VHK7HLJE77IIGUW4S7BIQYADGICY5QK", "length": 7609, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A Lady Commit Suicide By Jumping In The Canal With 6 Years Old Daughter | ६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून शिक्षिकेने कॅनॉलमध्ये मारली उडी, हे होते कारण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून शिक्षिकेने कॅनॉलमध्ये मारली उडी, हे होते कारण\nरेवाडी (हरियाणा)- येथील सेक्टर-३ मधील रहिवासी लेडी टिचरने ६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्य\nरेवाडी (हरियाणा)- येथील सेक्टर-३ मधील रहिवासी लेडी टिचरने ६ वर्षांच्या मुलीला कमरेला बांधून कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तिच्या वडीलांनी तिचा नवरा आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवरा तिला मारहाण करायचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करायचा असा आरोप तिच्या वडीलांनी केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरु केली आहे.\nसकाळी निघाली घरुन, सायंकाळी दिसले मृतदेह\n- सेक्टर-३ मध्ये राहणारी ३० वर्षीय सरिता प्रायव्हेट शाळेत ���िक्षिका होती. तिचे लग्न ८ वर्षांपूर्वी अनुभव नावाच्या तरुणासोबत झाले होते.\n- घटनास्थळी पोहोचल्यानंतर माहेरच्या मंडळीने आरोप केला, की अनुभव प्रचंड दारु घ्यायचा. दारु घेऊन आला की तो प्रचंड भांडण करायचा. तसेच माहेरातून पैसे आणण्यासाठी दबाव टाकायचा.\n- बुधवारी सकाळीच सरिया घरुन निघाली होती. तिने मुलीलाही सोबत घेतले होते. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. या दरम्यान दोघींचे मृतदेह जवाहर लाल नेहरु कॅनॉलमध्ये आढळून आले.\n- पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी पाणबुड्यांना बोलवले. त्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.\nपुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....\nरामपाल जीवनभर कारागृहात; 4 महिलांसह मुलाच्या हत्येत दोषी\nमर्डर: शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाला केली मारहाण, मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलबाहेर मृतदेह फेकून निघून गेले मारेकरी\nनववीच्या विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत केला 11 वीच्या स्टूडेंटचा मर्डर, चाकूने केले वार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://devmamledar.com/Adhyay-17.php", "date_download": "2018-11-16T07:49:35Z", "digest": "sha1:CROMYPRJ2375IAU7HJNRJD33DM5KFQ65", "length": 8646, "nlines": 45, "source_domain": "devmamledar.com", "title": "||देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज||", "raw_content": "|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||\n|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||\n|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||\n|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||\n|| पूर्वजांचा इतिहास ||\n|| जन्म व बालपण||\n||शिक्षण व विवाह ||\n|| अध्याय १७ ||\n\"पानसे व सहस्त्रबुध्दे हे दोघे उकळत्या पाण्याने श्रीं ना स्नान घालुन आसुरी आनंद मिळवत होते.\"\nपुण्याला असतांना महाराजांच्या देवपणाची प्रचिती त्यांच्या भक्तजनांना परत एकदा आली सहस्त्रबुध्दे व पानसे या दोन क्षुद्र विचारांच्या गृहस्थांना महाराजांना होणारा सत्कार, जयजयकार, दर्शनासाठी होणारी गर्दी पाहुन महाराजांच्या सात्विक वैभवाचा मत्सर वाटत असे त्यांनी कपट बुध्दीने एक भयंकर योजना आखुन महाराजांना शुक्रवार पेठेतील नातुच्या वाड्यात नेले.\"महाराज आपल्याला स्नान घालावे अशी आमची इच्छा आहे, तेवढी पुर्ण करावी म्हणजे श्रेष्ठ संतांची सेवा केल्याचे पुण्य आम्हाला लाभेल\" असे म्हणुन त्यांनी महाराजांना च��कात चौरंगावर बसविले\nबाहेर थांबलेली भक्त मंडळी संताच्या स्नानाचे तीर्थ आपल्या मस्तकी लागले तर आपण पावन होऊ ह्या दृढ श्रध्देने स्नानतीर्थ घेऊ लागले स्नानतीर्थ कढत असल्याने त्यांचे हात भाजले तो प्रकार पाहुन सर्वजण आत पळाले पाहातात तर काय महाराजांच्या अंगावर उकळ्ते पाणी ओतुन दोन नरराक्षस आसुरी आनंद मिळवित होते त्या दोघांनाही भक्तजनांनी झडप घालुन धरले तेव्हा त्यांची धुंदी उतरली त्या दोघांनाही बाहेर घालविल्यानंतर लोकांनी महाराजांना पाहिले तर त्यांचे सर्वांग भाजुन फोड आले होते पण ते शांत बसुन होते भक्तांनी त्वरीत हालचाल करुन तेथे वैद्य आणले वैद्यांनी महाराजांना लेप लावायला सुरुवात केली तेव्हा बाहेर कोलाहाल झाला गर्दीतुन महाराजांच्या समोर येऊन दोन जण जमिनीवर गडबडा लोळु लागले त्यांना कुणाकडे पाहण्याचे धैर्य नव्हते \"महाराज आम्हाला वाचवा, आम्ही चुकलो, आम्ही अनंत अपराधी आहोत महाराज हा दाह थांबवा दोघेही जण जमिनीवर गडबडा लोळु लागले त्यांना कुणाकडे पाहण्याचे धैर्य नव्हते \"महाराज आम्हाला वाचवा, आम्ही चुकलो, आम्ही अनंत अपराधी आहोत महाराज हादाह थांबवा आम्हाला जीवनदान द्या दोघे कपटी जीवाच्या आकांताने कळवळत होते. दया, क्षमा व शांती या अमोघ शस्त्रांनी मंडीत असलेल्या महाराजांनी त्या दोघांचा आक्रोश ऐकला त्यांनी लगेच पुजेतील तीर्थ त्यांना दिले व ते म्हणाले -\"सज्जन विप्रांनो हे तिर्थ अंगाला लावा म्हणजे दाह शांत होईल पण एक प्रार्थना आहे. ती म्हणजे पुन: असा कठीण प्रसंग कुणाही प्राणिमात्रावर आणु नका\" अर्धा पाऊण घटकेत दोघांनाही आराम पडला\"दया, क्षमा व शांती यांनी शरीर धारण केले व भुलोकावर ते वावरु लागले आज ते आम्ही नातुंच्या वाड्यात याची देही याची डोळा पाहीले पुरोहितांनी असे म्हणुन महाराजांची पाद्यपुजा केली काही वेळानंतर महाराज मुक्कामी परत आले.\n|| पुढिल अध्याय ||\n|| २१ अध्याय ||\n|| यशवंत लिलामृत ||\n|| सटाण्यातील वास्तव्य ||\n|| महाराजांच्या निजीवास्तु ||\n|| धार्मिक कार्य ||\n|| गजानन महाराजांना प्रचिती ||\n|| छायाचित्र संग्रह ||\n|| आरती संग्रह ||\nसंकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.\nसंकेतस्थळ भेट क्रमांक -\n|| ऑन���ाईन दर्शन ||\n|| यात्रोत्सव वेळापत्रक ||\n|| वर्तमानपत्रातील बातमी ||\n|| यशवंत गौरव पुरस्कार ||\ncopyright@2018 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-16T07:05:58Z", "digest": "sha1:PGL5DTPI5EEBHDS2VDDZ5OBMOF4T76Q2", "length": 8354, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतची तिसऱ्या फेरीत धडक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतची तिसऱ्या फेरीत धडक\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतची तिसऱ्या फेरीत धडक\nनानजिंग – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने आज स्पेनच्या पाब्लो अबियायनचा धुव्वा उडवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. किदाम्बी श्रीकांतने पाब्लो अबियायनचा २१-१५, १२-२१, २१-१४ असा तीन सेटमध्ये पराभव केला.\nपहिला सेट श्रीकांतने २१-१५ जिंकला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये पाब्लो अबियायनने आक्रमक खेळी करून १२-२१ अशी बाजी मारली. दोघांमध्ये बरोबरी झाल्याने पुढील फेरी कोण गाठणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये किदाम्बी श्रीकांतने संयमी खेळी करत पाब्लो अबियायनने २१-१४ असा धुव्वा उडविला. व तिसरी फेरी गाठली.\nभारतीय पुरुष हॉकी संघाचे आजपासून सराव शिबिर\nबंदीनंतरही स्टिव्ह स्मिथ अव्वल \nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी ��िजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agromoney-pimpari-pendhar-junnar-pune-12543?tid=121", "date_download": "2018-11-16T08:20:05Z", "digest": "sha1:7K57N54TYQNJHKN36EAFFLAD5IP3FKP5", "length": 29763, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agromoney, Pimpari Pendhar, Junnar, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात कपात\nसेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात कपात\nसेंद्रिय निविष्ठांमुळे उत्पादन खर्चात कपात\nसोमवार, 1 ऑक्टोबर 2018\nकोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले आजारपण अशा कारणांने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील शेतकरी संजय मुरलीधर कुटे यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. गावातील पत गेली. त्यातून सावरण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा खर्च घ���गुती सेंद्रिय निविष्ठांच्या साह्याने ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी केला. जमिनीच्या सुपीकतेसोबतच उत्पादनात वाढ मिळवितानाच रेसिड्यू फ्री शेतीमाल उत्पादनातून गेलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवली.\nकोरडवाहू शेती, उत्पादनाची अशाश्वता, त्यातच आलेले आजारपण अशा कारणांने पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील शेतकरी संजय मुरलीधर कुटे यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. गावातील पत गेली. त्यातून सावरण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा खर्च घरगुती सेंद्रिय निविष्ठांच्या साह्याने ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत कमी केला. जमिनीच्या सुपीकतेसोबतच उत्पादनात वाढ मिळवितानाच रेसिड्यू फ्री शेतीमाल उत्पादनातून गेलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवली.\nबारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर संजय कुटे यांनी पूर्णवेळ शेतीत लक्ष घातले. सहा एकर शेती. मात्र पावसावर अवलंबून असल्याने उत्पादनात शाश्वतता नव्हती. त्यातही चार रानातून काहीच उत्पादन हाती येत नसे. पेरणी केली तरी जनावरांची वैरणही धड होत नसे. १९९५ मध्ये ही जमीन विकसित करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरच्या साह्याने सुरवातीची दहा वर्षे मी केवळ नांगरट करून माती वर-खाली करत होतो. चढ-उताराची चार एकर जमीन सपाटीकरणासाठी सुमारे लाखभर रुपये खर्च झाले. परिसरात भुईमुगाचे पीक जोरदार असे. बाजूच्या शेतकऱ्यांकडून बियाणे घेत भुईमुगाचे पीक घेतले. यात सुमारे सव्वाशे पोती शेंग निघाली. सर्व शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा देऊन मला सत्तर पोती शेंग मिळाली. या काळात वाटा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची शेते करण्यास घेई. भुईमूग आणि वाट्याच्या पैशातून विहीर खोदकाम सुरू केले. त्यातून किमान सहा महिन्यांच्या पाण्याची सोय झाली.\nसहा एकर जमीन कसण्यासाठी दरवर्षी सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च होई. त्यात उत्पादनाची शाश्वती नाही. बाजारदरातही चढ- उताराने एखाद्या पिकात पैसे मिळाले, तर दुसऱ्यात जायचे, ही स्थिती. त्यातच या भागामध्ये व्यापाऱ्याकडून पैसे उचल घेऊन रासायनिक खते- कीटकनाशके आणण्याची प्रथा आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ लागत नसे. उत्पादित माल त्याच व्यापाऱ्याला द्यावा लागे. व्यापारी स्वत:चे पैसे आधी कापून घेऊन, दरामध्येही कुचंबणा करत. उरलेल्या पैशात कसाबसा उदरनिर्वाह चालायचा. याच काळात घरातील आजारपण वाढले. ख���्च वाढत गेला. सुमारे १५ लाखांचे कर्ज झाले. घर गहाण ठेवावे लागले. बाजारातील पत खराब झाली. अगदी गोठ्यातील गाई विकण्यापर्यंत पोचले.\nआर्थिक विवंचनेतून रडतखडत शेती सुरू असतानाच कृषी विभागाच्या आत्मा उपक्रमाशी जोडले गेले. त्यातून मिळालेले प्रशिक्षण हे नव संजीवनी ठरले. प्रशिक्षणातून अधिकारी, मार्गदर्शकांनी उत्साह वाढविला. गाई विकण्याचा निर्णय रद्द केला. शेणखताचा अधिक वापरातून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. रासायनिक घटकांचा वापर कमी करून दशपर्णी, व्हर्मीवॉश वाढवला. पिकांचा दर्जा सुधारला. सेंद्रिय शेतीकडील ओढा वाढला. यातूनच उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढला आहे. शेतीमालाच्या उत्पन्नावर निम्मे कर्ज फेडता आले.\nसेंद्रिय पद्धतींमुळे खर्च वाचला\nशेतामध्ये पिकांसाठी पूर्वी रासायनिक खतांचा वापर करत असे. त्यातून खर्च वाढत होते. अलीकडे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला आहे. केवळ बेसल डोस रासायनिक खतांचा दिला जातो. पुढे केवळ स्लरी, जिवामृत गांडूळ खत यांचा वापर करतो. यातून रासायनिक खतांचा वापर ७५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर अजिबात करत नाही. कीडनियंत्रणासाठी निमतेल, करंज तेल, दशपर्णी अर्क यांचा वापर करतो. यातून रेसिड्यू फ्री (कीडनाशक अवशेषमुक्त) शेतीमाल निर्मितीकडे वळलो. आता सहा एकर क्षेत्रासाठीचा दोन लाखांपासून खर्च ५० हजारांपर्यंत कमी करण्यात यश आले.\nयंदाच्या वर्षी जिल्हा पातळीवरील ‘उत्कृष्ट शेतकरी’ पुरस्कार, राज्य स्तरावरील ‘कृषिरत्न’ पुरस्कार मिळाला. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडूनही चांगले सहकार्य मिळाले. तेथील प्रदर्शनामध्ये स्टाॅल लावत सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाेचविण्याचे काम करतो. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतांश वरिष्ठ कृषी अधिकारी येऊन गेले. दरमहा राज्य परराज्यांतील १०० शेतकरी शेती पाहायला येतात. अगदी परदेशातील फिलिपिन्स, इस्राईल या देशांतील शेतकरी भेटीला येऊन गेले. पत गेलेल्या माणसाला या शेतीनेच पुन्हा ‘बहुमान’ दिला. आत्मविश्‍वास वाढवला आहे.\nअसे आहे पिकांचे नियोजन\nदरवर्षी सहा एकर क्षेत्राचे चार भाग करतो.\nजनावरांसाठी २ एकर क्षेत्र ः कुटे यांच्या १० जनावरे आहेत. त्यात सात जर्शी आणि गावरान गाई, दोन शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी हत्तीगवत, बेंदरी, मका पिके घेतली जातात.\nफळबाग सीताफळ एक एकर क्षेत्र - विहिरीचे पाणी ८-९ महिने पुरत असले, तरी उन्हाळ्यात अडचण येते. यासाठी काटक म्हणून सीताफळाची निवड केली आहे. सेंद्रिय खते, स्लरी, जिवामृत यांच्या वापरामुळे पीक ताण सहन करू शकते. उन्हाळ्यात गावातील उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळते. वर्षभरात त्यातून एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळते.\nघरच्या धान्याचे नियोजन एक एकर क्षेत्र - घरगुती खाण्यासाठी बाजारी, गहू अशी धान्ये, हरभऱ्यासारखी कडधान्ये केली जातात. गेल्या वर्षी प्रत्येकी एक एकर क्षेत्रात बाजरी आणि हरभऱ्याचे उत्पन्न घेतले. त्यांना आठ क्विंटल बाजरी, सात क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. बाजरीतून १६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. हरभऱ्याच्या नव्या ‘फुले विक्रम’ या जातीची लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली होती. बाजरी आणि हरभऱ्यासाठी प्रतिएकरी साडेतीन हजार रुपये खर्च आला.\nनगदी पिके - भाजीपाला दोन एकर क्षेत्र - उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार भाजीपाल्यामध्ये प्राधान्याने टोमॅटो, चवळी व झेंडू उत्पादन घेतात.\nदुधाच्या उत्पन्नातून भागतो घरखर्च\nगोठ्यातील दहा गाईपैकी चार गाई दुभत्या आहेत. चाऱ्यासह पशूआहार दिले जाते. वर्षभरात दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ४० ते ५० टक्के खर्च हा खाद्य आणि जनावरांच्या लसीकरण, आजारपणावर येतो. त्यातून उरलेल्या उत्पन्नावर घर खर्च भागतो. त्यामुळे इतर पिकांमधून मिळणारे उत्पन्नातून शेतीसाठी काही रक्कम बाजूला ठेवली जाते. सध्या उर्वरित रक्कम ही कर्ज फेडीसाठी वापरतो.\nसीताफळ बागेतून सव्वा लाखाचे उत्पादन\nबागेत हिरवळीच्या खतासाठी ताग पेरून गाडला जातो. सेंद्रिय खते, सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करतो. आजही अन्य शेतकऱ्यांच्या शेतात मिलीबगचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असताना कुटे यांच्या शेतात केवळ पाच टक्क्यांपर्यंत मिलीबग आहे. त्यांना रोखण्यासाठी चिकट टेप, सेंद्रिय पेस्ट (हिंग, कापूर, गेरू, करंज तेल किंवा निम तेल यांपासून बनवलेली) यांचा वापर करत असल्याचे कुटे यांनी सांगितले. प्रति झाड किमान चार क्रेट (८० किलो) उत्पादन मिळालेच पाहिजे, हे ध्येय ठेवले आहे. सीताफळापासून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सीताफळाच्या छाटणीसाठी चार हजार रुपये, अांतरमशागतीसाठी १२ ते १५ हजार रुपये, सेंद्रिय खतासाठी वर्षभर २��� हजार रुपये येतो. तीन महिने तोडणी आणि पॅकेजिंगसाठी १५ ते २० हजार रुपये असा सुमारे ७० हजार रुपये खर्च वजा केला, तरी सीताफळातून सव्वा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.\nउत्पादनात समाधानी तरी फायदा नाही\nएक एकर क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले होते. रोपासाठी १४ हजार रुपये, मल्चिंग पेपर साडेचार हजार रुपये, मजुरी मिळून सुमारे ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. सुमारे ८०० क्रेट (१६ टन) टाेमॅटो उत्पादन मिळाले असले, तरी बाजारभाव मिळाला नाही. (२० ते ३० रु. प्रति क्रेट). परिणामी केलेला खर्च कसाबसा वसूल झाला असला तरी फायदा हाती आला नाही.\nकाळा कांदा, बकेट व्हाइटसारख्या नवीन पिकांचे प्रयोग करून पाहत आहेत. सध्या तरी सेंद्रिय काळ्या कांद्याला चांगली मागणी आहे.\nसंपर्क ः संजय कुटे, ९९७५८३६९७०, ९९२१८०३३२८\nकोरडवाहू शेती farming पिंपरी कर्ज शिक्षण भुईमूग रासायनिक खत खत fertiliser कीटकनाशक उपक्रम पुरस्कार फळबाग सीताफळ सिंचन उत्पन्न गहू नगदी पिके झेंडू ताग\nसेंद्रीय खते आणि किटकनाशके घरीच तयार केली जातात.\nसेंद्रीय शेतीतील योगदान आदर्शवत ठरत असून शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटींचे आयोजन केले जात आहे.\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nहळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...\nइंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...\nपुढील काही महिने हळदीच्या दरा���र ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...\nऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...\nसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nव्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...\nसंतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...\nनवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...\nहमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...\nतेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...\nथेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...\nशेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...\nहेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’चलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...\nखरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nसोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...\nसोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Koregaon-bhima-riots-impact-on-various-cities-of-Maharashtra/", "date_download": "2018-11-16T08:19:12Z", "digest": "sha1:XEWP274UR74CPEJIJU3HUAXG5ZXCVX3T", "length": 8629, "nlines": 71, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले\nभीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nपुणे-नगर महामार्गावरील भीमा-क��रेगावमध्ये सोमवारी (१ जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटांमध्ये दगडफेक आणि वादावादीचा प्रकार घडला होता. त्याचे पर्यावसन गाड्यांची तोडफोड आणि दगडफेकीमध्ये झाले.भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तेथे विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातून काही तरुण जात होते. त्यावेळी दोन गट आमने-समाने आल्याने किरकोळ बाचाबाची झाली. पुढे त्याचे पडसाद दगडफेक आणि जाळपोळीत झाले. आज सकाळपासून या सर्व प्रकाराचे लोण राज्यात पसरले आहे. मुंबईसह, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत.\nमुंबई : चेंबूर कॅम्‍प परिसरात ८ बेस्‍ट बससेसची तोडफोड करण्यात आली. चेंबूर नाका परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्‍यामुळे येथील दुकाने बंद ठेवण्‍यात आली आहेत.\nपुणे : भीमा कोरेगाव येथे कालच्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज, तणावपूर्ण शांतता.\nसांगली : भीमा कोरेगाव येथील दगडफेक व वाहने जाळल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात ५ एस. टी. गाड्या फोडण्यात आल्या आहेत.\nनाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने मनमाड शहरात बंदची हात.\nसातारा : पंढरपूरहून-मुंबईला जाणाऱ्या एसटी बसवर फलटणजवळील जिंती नाका फलटण येथे दगडफेक.\nभाजपचे धोरण दलित विरोधी असल्याचे स्पष्ट : राहुल\nघटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री\nभीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार\nशांतता आणि संयम राखा, अशोक चव्हाण यांचे आवाहन\nभीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण\nऔरंगाबाद : शहरात कलम १४४ लागू; शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा बंद\nहिंगोली : बसस्थानकाजवळ दोन जीप जाळल्या. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ वसमत बंदचे आवाहन.\nजालना : जालना-सिंदखेड राजा मार्गावरील नंदापूर फाट्यावर बसवर दगडफेक.\nभीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईत हिंसक पडसाद(व्‍हिडिओ)\nसांगलीः मिरजेत ५ एसटी गाड्या फोडल्या\nभीमा कोरेगाव प्रकरणी सातार्‍यात आरपीआयच्यावतीने मोर्चा\nफलटणमध्ये बसवर दगडफेक, एक गंभीर\nनगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद, बस पेटवली\nभीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nऔरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी\nभीमा कोरेगावप्रकरणी नाशिक बंद, रास्‍ता रोको\nभीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण\nभीमा कोरेगाव हिंसाचाराचे कल्याण-डोंबिवलीत पडसाद\nभीमा कोरेगाव प्रकरण:अफवांवर विश्वास न ठेवण्‍याचे आवाहन\nहार्बर मार्ग पनवेल ते सीएसएमटीपर्यंत वाहतूक ठप्प (व्हिडिओ)\nएपीएमसी दाणाबंदरमध्ये आंदोलन, विकासकामं रखडली (व्‍हिडिओ)\nआमचं पुढचं पाऊल बेमुदत संप, डॉक्‍टरांचा इशारा\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Due-to-the-flood-situation-in-Kerala-the-cost-of-the-spice-is-expensive/", "date_download": "2018-11-16T08:26:34Z", "digest": "sha1:MXVVEKU3HSSUFNGUKYEJP2NIFXUOJDDS", "length": 6826, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › केरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले\nकेरळातील पूरपरिस्थितीमुळे मसाल्याचे जिन्नस महागले\nकेरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येथून आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीच्या भावात प्रतिकिलोमागे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून आगामी काळात या सर्व जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे.\nकेरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जावित्रीचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज, तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या जिनसांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे. दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापुर्वी शेतकर्‍यांनी घेतले असून बहुतांश मालाचा गोडाऊनमध्ये साठा करून ठेवण्यात आला आहे. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने 90 टक्क्यांहून अधिक माल भिजल्याने त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसत असल्याचे दिसून येत आहे.\nगेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या जिनसांची आवक झाली नसल्याचे सांगून व्यापारी चंद्रकांत लेले म्हणाले, सध्यस्थितीत बाजारात शिल्लक असलेल्या मालाची विक्री करण्यात येत आहे. केरळ येथील गोदामांमध्ये ठेवलेल्या मालालाही पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणार्‍या मसाल्याच्या जिनसांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत जायफळ प्रतिकिलोमागे 200 रुपये, जावित्री 400 रुपये, काळीमिळी 50 ते 60 रुपये, सुंठ 50 रुपये तर विलायची 200 ते 250 रुपयांनी महागली आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/vidarbh-bjp-mla-resign/", "date_download": "2018-11-16T07:20:34Z", "digest": "sha1:FGHKLXW5R3IO2ULW2HZZEH676W3EOEHX", "length": 11220, "nlines": 121, "source_domain": "mahapolitics.com", "title": "विदर्भात भाजपला धक्का, पक्षाच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, थोड्याच वेळात करणार काँग्रेसमध्ये प्रवेश ! – Mahapolitics", "raw_content": "\nविदर्भात भाजपला धक्का, पक्षाच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा, थोड्याच वेळात करणार काँग्रेसमध्ये प्रवेश \nनागपूर – विदर्भात भाजपल�� जोरदार धक्का बसला आहे. पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिला असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेल आणि फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला आहे. आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आहेत. ते गेली काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. तसेच त्यांनी विदर्भातील शेतक-यांच्या मागण्यांवरुन अनेकवेळा सरकाविरोधात आंदोलनही केलं आहे.\nदरम्यान आशिष देशमुख हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आज वर्ध्याच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे आशिष देशमुख हे वर्ध्यात येऊन राहुल गांधींची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष लागलं आहे.\nतसेच आशिष देशमुख हे 2014 साली नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत.\nस्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आशिष देशमुख यांनी डिसेंबर 2013 मध्ये बेमुदत उपोषण केले होते, हे उपोषण भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी सोडवले होते. 2014 साली भाजपमध्ये प्रवेश घेऊन काटोल निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काका व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या त्यांनी पराभव केला होता. मात्र गेल्या 1 वर्ष पासून आमदार आशिष देशमुख पक्षावर नाराज असल्याचं चित्र होते. डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात भाजप सरकार आल्यावर शेतकरी, बेरोजगारी समस्या वाढल्याची टीका पत्रात त्यांनी केली होती, शिवाय स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी जाब विचारला होता . तेव्हापासून देशमुख सतत पक्ष विरोधी भूमिका घेत राहिले आहेत. मात्र पक्षाने आतापार्यंत त्यांच्या भूमिकेवर गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.\nनागपूर 217 विदर्भ 446 aashish deshmukh 3 bjp 885 CONGRESS 509 join 25 MLA 149 resign 24 will 60 आमदार आशिष देशमुख 1 आमदारकीचा 1 काँग्रेसमध्ये 2 प्रवेश करणार 2 भाजप 1025 राजीनामा 44\nदिल्लीच्या वेशीवर शेतक-यांना रोखले, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर \nछत्रपतींच्या भूमीतच छत्रपतींना बेदखल करण्याची हिंमत कशी करता, राष्ट्रवादीचा सवाल \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nराहुल गांधींना मी अद्याप नेता मानत नाही, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nejdar-taunted-vishwas-patil-you-are-not-vasant-dada-patil-dont-compare-him-28594", "date_download": "2018-11-16T07:26:46Z", "digest": "sha1:QAFYH56PS6TBEVHIBN3NWAXXMSX7YLFA", "length": 17124, "nlines": 155, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nejdar taunted Vishwas patil : you are not Vasant dada patil , don't compare with him | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुम्ही कुठं वसंतदादा आहात असे म्हणताच मारामारीला सुरवात झाली\nतुम्ही कुठं वसंतदादा आहात असे म्हणताच मारामारीला सुरवात झाली\nतुम्ही कुठं वसंतदादा आहात असे म्हणताच मारामारीला सुरवात झाली\nसुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nजिल्हा दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सभा शुक्रवारी (ता. 21) होत आहे. यापार्श्‍वभूमीवर गोकुळ मल्टिस्टेट करण्याबाबत किंवा सभासदांच्या इतर समस्या जाणून घेण्यासाठी संचालक मंडळ तालुक्‍यात संर्पक दौरा करत आहे. बुधवारी करवीर तालुका संर्पक दौऱ्याचे नियाजन गोकुळच्या कार्यालयात केले होते.\nकोल्हापूर : आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना उद्देशून तुम्ही कुठं वसंतदादा आहात असा टोमणा मारताच सभागृहात भडका उडाला आणि मारामारीला सुरवात झाली .\nविश्वास पाटील यांनी अहवालातील इंग्रजी बाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती . मला इंग्रजी येते का असे काही जण पाहत आहेत पण वसंतदादा पाटील सातवी पास होते तरी मुख्यमंत्री झाले होते असा टोला लगावला होता . विश्‍वास नेजदार यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना उद्देशून पण तुम्ही कुठे वसंतदादा पाटील आहात असा प्रतिटोला लागवल्याने सभागृहात विश्वास पाटील यांच्या समर्थकांनी श्री नेजदार यांच्यावर हल्ला चढवला .\nउपस्थित सभासदांचे प्रश्‍न शांततेत द्या, हे बरोबर, हे चुक म्हणून गोंधळ नको असे म्हणत गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे आज गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर तालुका संपर्क सभेत गोंधळ उडाला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते.\nसभा सुरू होत असताना विरोधी गटाचे संस्था प्रतिनिधी मागे उभे होते. गोकुळचे अध्यक्ष पाटील यांनी या प्रतिनिधींना पुढे येण्यास सांगितले.\nदरम्यान, संस्था प्रतिनिधी बसण्याआधीच करवीर तालुक्‍यातील प्रतिनिधींनीच सभागृह भरून गेले आहे. त्यामुळे बसण्यासाठी जागा कुठे आहे. असा सवाल किरणसिंह पाटील यांनी केला. तसेच ते कार्यकर्त्यांसह व्यासपीठासमोर आले. पण, बसण्यासाठी जागा असतानाही तुम्ही जाणीवपूर्वक बसत नसल्याची टिका पाटील यांनी केली. याचवेळी दोन्ही गटातील समर्थकांच्या वादाला सुरूवात झाली.\nसभागृह ह��ऊस फुल्ल झाले असताना जागा आहे म्हणून पाटील कसे काय सांगतात असा जोरदार सवाल केला जावू लागला. यातूनच एकमेकांना धक्काबुक्की होत राहिली आणि वातावरण तणावपूर्ण झाले. दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ सुरुच राहिला. हा गोंधळ होत असतानाच पाटील यांनी प्रास्ताविक केले.\nअध्यक्ष पाटील यांनी संघाची प्रगती कशी आणि भविष्यातील कामकाज कसे असणार योजना कोणत्या राबविणार याचा आढावा घेतला.\nयावेळी श्री पाटील आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता म्हणाले, काही मंडळी मला इंग्रजी वाचता येते का बघत आहेत पण, वसंतदादा पाटील सातवी पास होते. तरीही ते मुख्यमंत्री झाले. हे लक्षात ठेवले पाहिजे. येथे शिक्षणाबाबत काहीही सांगू नका. तसेच गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा विषय सर्वसाधारण सभेपुढचा आहे. सर्वसाधारण सभेतच याची चर्चा केली जाईल. आता यावर चर्चा करणे चुकीचे आहे. असे ठणकावून सांगितले.\nयाला जोरदार विरोध करत बाबासाहेब चौगले म्हणाले, गोकुळ मल्टिस्टेट पोटनियम दुरुस्तीचा मजकूर इंग्रजित का छापला आहे. संस्था प्रतिनिधी किंवा सभासदांना यांची माहिती कशी मिळणार. केवळ आमच्याकडून यावर टिका झाल्यानंतर तो इंग्रजी मजकूर मराठी छापला आहे.\nयानंतर विश्‍वास नेजदार म्हणाले, आम्ही प्रश्‍न विचाराते, तुम्ही शांतपणे उत्तरे द्या. आम्ही काही प्रश्‍न विचारला तर खालुन कोणतरी बरोबर किंवा चुकीचे म्हणून गोंधळ घालत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. आपण सर्व सुज्ञ आहात त्यामुळे तुम्ही सभासदांच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत. सभेतील लोकांना बोलण्यापासून थांबवू नका. सभेत हा चुकीचा पायंडा कशासाठी पाडता. \nश्री नेजदार पुढे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेते कोटीत एखादे होतात आणि वसंतदादा म्हणजे तुम्ही नव्हे, अशी टिपणीही नेजदार यांनी केली. यावर सभागृहात जोरदार टाळ्या होवून हशा पिकला.\nत्यामुळे अध्यक्ष पाटील यांचा समर्थक नेजदार यांच्या अंगावर धावून गेले, त्यातूनच झटापटी आणि हाणामारी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. नेजदार यांच्या दिशेने दोन ते तीन खुर्च्या त्यांच्या दिशेने भिरकावल्या. नेजदार यांच्या डोक्‍यात खुर्ची लागली. त्यामुळे गोंधळ अधिक वाढला.\nदूध आमदार सतेज पाटील satej patil मुख्यमंत्री साखर ऊस शिक्षण education gokul\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/farmers-debt-relief-congress-ncp-34205", "date_download": "2018-11-16T07:51:24Z", "digest": "sha1:UHOUATP7RVUTCT63PMJXEBW5QX2FTFAS", "length": 13506, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers Debt Relief congress NCP शेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधकांचे वरातीमागून घोडे | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधकांचे वरातीमागून घोडे\nसिद्धेश्वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क\nगुरुवार, 9 मार्च 2017\nमुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी सध्या जोरकस लावून धरली आहे. आक्रमक झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या आमदारांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर विधानसभा दणाणून सोडत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यास सरकारला भाग पाडले.\nमुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी सध्या जोरकस लावून धरली आहे. आक्रमक झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या आमदारांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर विधानसभा दणाणून सोडत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यास सरकारला भाग पाडले.\nआक्रमक विरोधी पक्षाच्या या कामगिरीमागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकत्याच केलेल्या आंदोलनाचा धसका असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत स्वाभिमानी संघटनेने विधान भवनावर धडक घेत आंदोलन केले. यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या संघटनेकडून \"हायजॅक' होणार तर नाही ना या भीतीने आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज बंद पाडल्याचे राजकीय जाणकार सांगतात. शेतकरी कर्जमाफी हा सरकारच्या विरोधातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे विरोधी पक्षाचे मत आहे. सरकारमधील पक्ष असलेल्या शिवसेनेनेही कर्जमुक्तीसाठी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा वापर करून राज्यातील शेतकरी यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे; तसेच विरोधी पक्षातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही कर्जमुक्तीची मागणी केली आहे. मात्र, अचानकपणे सरकारला राज्यात आणि केंद्रात पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी विधान भवनावर कर्जमुक्तीसाठी तूर आणि कांदा फेकून आंदोलन केले. त्यामुळे हा मुद्दा आपल्या हातून निसटून जातोय की काय, अशी भीती वाटल्यानेच विधान सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्��्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nशेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी\nवडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/government-institute-of-science-aurangabad-recruitment-03082018.html", "date_download": "2018-11-16T07:42:22Z", "digest": "sha1:M2MAZH3ZZCONICHJEMO57HYLZPYQRGZO", "length": 6502, "nlines": 105, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "विज्ञान शासकीय संस्था [Government Institute of Science] औरंगाबाद येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा", "raw_content": "\nविज्ञान शासकीय संस्था [Government Institute of Science] औरंगाबाद येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा\nविज्ञान शासकीय संस्था [Government Institute of Science] औरंगाबाद येथे 'व्याख्याता' पदांच्या जागा\nविज्ञान शासकीय संस्था [Government Institute of Science] औरंगाबाद येथे 'व्याख्याता' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nनोकरी ठिकाण : औरंगाबाद\nमुलाखतीचे ठिकाण : इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, निपत निरंजन नगर, औरंगाबाद लेणी रोड, औरंगाबाद - ४३१००४. (एमएस) इंडिया.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 August, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गड��िरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 एअर इंडिया [Air India] एक्सप्रेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४६ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/kolhapur-corporation-recruitment-25042018.html", "date_download": "2018-11-16T07:43:05Z", "digest": "sha1:TUZ6RIIB5KP6ZZ2D2YWZFL23BDO2YHUS", "length": 7017, "nlines": 110, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "कोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalik] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा", "raw_content": "\nकोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalik] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा\nकोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalik] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा\nकोल्हापूर महानगरपालिका [Kolhapur Mahanagarpalik General Administration Department] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसिस्टम प्रशासक : ०१ जागा\nडेटा सेंटर सर्व्हर प्रशासक / नेटवर्क प्रशासक : ०१ जागा\nडेटाबेस प्रशासक : ०१ जागा\nसॉफ्टवेअर डेव्हलपर (देखभाल आधार) : ०१ जागा\nहार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता : ०२ जागा\nवेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : कोल्हापूर\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगर पालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर,कोल्हापूर.\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दि���ांक : 2 May, 2018\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 एअर इंडिया [Air India] एक्सप्रेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४६ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-silage-making-livestock-13001", "date_download": "2018-11-16T08:18:00Z", "digest": "sha1:BKIVNFYEOWICOUKYFKZASEDFHMT2G3HO", "length": 23117, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, silage making for livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्याय\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्याय\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक असा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असणारा हिरवा चारा योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येईल व पशू उत्पादनात सातत्य राखता येईल.\nउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक असा ��ारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असणारा हिरवा चारा योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येईल व पशू उत्पादनात सातत्य राखता येईल.\nहिरवा चारा हवाविरहित जागेत ठराविक काळ ठेवल्यावर, आंबवण्याची क्रिया होऊन जो चारा तयार होतो, त्यास मुरघास म्हणतात. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण राखले जाते, तसेच पौष्टिकतेत व चवीत वाढ झाल्यामुळे जनावरे आवडीने खातात. मुरघास कच्चा खड्डा, सिमेंट- काँक्रिट खड्डा व टाकी, प्लॅस्टिक व स्टील पिंप किंवा मुरघास बॅगमध्ये करता येतो.\nमुरघास बनवण्यासाठी जाड व भरीव खोड असणारी, साखरेचे प्रमाण जास्त असणारी (आंबवणप्रक्रिया घडण्यासाठी) एकदल पिके उपयुक्त असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मका, ज्वारी, बाजरी, ओट, संकरित नेपिअर गवत (हत्ती गवत), बांधावरील गवते, उसाचे वाढे इ. पिकांपासून मुरघास बनवता येतो. परंतु सर्वोत्तम मुरघास हा मका पिकापासून बनतो.\nमका, ज्वारी आणि बाजरी ः ५० टक्के फुलोऱ्यात ते चिकात असताना,\nओट ः लोंबी बनताना ते चिकात असताना,\nसंकरित नेपिअर गवत (हत्ती गवत) ः कापणीनंतर ३० ते ४० दिवस वाढलेले,\nवरील अवस्थेतील पिकांची कापणी करून मुरघास तयार करण्यासाठी वापरावे.\nमुरघास बनवताना चारा पिकांमध्ये ६५-७० टक्के पाणी आणि ३०-३५ टक्के शुष्क भाग असणे आवश्यक असते.\nताज्या हिरव्या चाऱ्यात ८०-८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.\nमुरघासासाठी आवश्यक ६५-७० टक्के पाण्याचे प्रमाण आणण्यासाठी कापलेला चारा ५ ते ७ तास जागेवर सुकू द्यावा.\nपाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी चारा कुट्टीचा हाताने दाबून गोल चेंडू करावा, चेंडू लगेच उलगडला, तर पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे असे समजावे, जर चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला, तर पाण्याचे प्रमाण खूप आहे असे समजावे आणि जर चाऱ्याचा चेंडू हळूहळू उलगडला, तर चाऱ्यात मुरघास बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.\nमुरघास किती प्रमाणात करून साठवून ठेवावा हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, किती जनावरांना, किती दिवस आणि किती खाऊ घालणार, साठवण करण्यास उपलब्ध जागा, चारा उपलब्धता इ.\nसमजा, एखाद्या शेतकऱ्याकडे ४ दुधाळ गाई असून, चारा तुटीचा काळ ९० दिवस आहे. प्रत्येक गाईला इतर आहारासोबत दररोज २० किलो मुरघास खाऊ घालायचा आहे. म्हणजे,\n४ गाई x २० किलो मुरघास x ���० दिवस = ७२०० किलो मुरघास\nसाधारणतः १ x १ x १ फूट जागेत १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी बसते. यावरून ७२०० किलो मुरघास बसण्यासाठी ४५० घनफूट जागा लागेल (७२०० भागिले १६). त्यासाठी १५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचा एक किंवा ७.५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचे दोन खड्डे करावे लागतील.\nजमिनीत उंच ठिकाणी गोलाकार किंवा चौकोनी खड्डा खोदून घ्यावा. पक्का खड्डा तयार करावयाचा असल्यास खड्डा विटा व सिमेंटने बांधून घ्यावा.\nखड्डा अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीच्या वर राहील असा किंवा जमिनीच्या वर बांधावा. आतील भिंतीचा भाग प्लास्टर करून गुळगुळीत करावा. खड्ड्याला भेगा पडलेल्या नसाव्यात.\nखड्डा भरण्यापूर्वी तो स्वच्छ व कोरडा करून घ्यावा. कच्चा खड्डा असेल तर खड्ड्यात चारा भरण्याआधी ओलावा व माती जाऊन मुरघास खराब होऊ नये म्हणून सर्व बाजूने पुरेल व नंतर वरून झाकता येईल असा जाड प्लॅस्टिक पेपर अंथरावा.\nपक्का खड्डा असेल तर त्यातून पाणी व हवा मुरघासामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nमुरघास बॅगमध्ये मुरघास करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या (५० किलोपासून १००० किलोपर्यंत) बॅग बाजारात उपलब्ध असतात. मुरघास खराब होऊ नये म्हणून बॅगमध्ये प्लॅस्टिकचे आवरण दिलेले असते.\nमुरघास बनविण्यासाठी चाऱ्यामध्ये ६५-७० टक्के पाणी असणे आवश्यक असते, त्यासाठी चारा योग्य वेळी कापणी करून, ४ ते ५ तास जागेवर सुकू द्यावा.\nचाऱ्याची १.५ ते २ सें.मी. आकाराची कुट्टी करून तुकडे करावेत.\nकुट्टी केलेला चारा थरावर थर देऊन खड्ड्यात अथवा बॅगमध्ये भरावा. कुट्टीच्या थरामध्ये हवा राहिली तर मुरघासाची प्रत खालावते. त्यासाठी प्रत्येक थर पायाने अथवा धुमसने एवढा दाबावा, की थरामध्ये बोट सहज घुसणार नाही. अशाप्रकारे प्रत्येक थराला व्यवस्थित दाबत पूर्ण खड्डा/ बॅग चारा कुट्टीने भरावी.\nबॅग पूर्ण भरल्यानंतर हाताने दाबून हवा काढत बॅगमधील प्लॅस्टिक (लायनर) व बॅग एकत्र करून, हवा आत जाणार नाही अशाप्रकारे बांधावी अथवा चिकट टेप लावून बंद करावी. (बॅगमधील शिल्लक राहिलेली हवा बॅग बांधण्यापूर्वी व्ह्यॅक्युम क्लीनरनेही काढू शकता).\nमुरघास खड्ड्यामध्ये करायचा असेल तर खड्डा जमिनीपासून १ ते २ फूट उंचीपर्यंत भरल्यानंतर त्यावर खड्ड्याच्या बाजूने उरलेल्या प्लॅस्टिक पेपरने खड्डा झाकून घ्यावा. त���यावर वाळलेल्या चाऱ्याच्या कुट्टीचा थर देऊन चिखल व शेणाने खड्डा लिंपून घ्यावा.\nखड्ड्याचे पावसाचे पाणी व उन्हापासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी.\nसर्वसाधारणपणे ४ ते ६ आठवड्यांनी चांगल्या प्रकारचा मुरघास तयार होतो. मुरघासाची बॅग/खड्डा नाही उघडला, तर फार काळ चांगला राहतो. एकदा का खड्डा/ बॅग उघडली तर मुरघास पूर्ण संपेपर्यंत टाकावा.\nसंपर्क ः डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७\n(कार्यक्रम साहाय्यक (पशुविज्ञान), मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nकापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...\nउत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...\nस्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुल���ब घुले यांनी आपली...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-16T08:13:15Z", "digest": "sha1:W6SXVX743NOXPOZBL2T5B7V4D464IVSD", "length": 6549, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयना व कृष्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोयना व कृष्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना\nसातारा – कोयना व कृष्णा नदी काठावरील सर्व लोकांना कळविणेत येते की, आज अखेर झालेल्या चांगल्या पावसामुळे कोयना धरण हे 99 टक्के भरलेले आहे. दि. 1 सप्टेंबर 2018 रोजीचा पाणीसाठा 104.17 टीएमसी इतका आहे. सध्या धरणाची साठवण क्षमता अत्यल्प राहीली आहे.\nत्यामुळे या पुढे धरणातुन पाण्याचा विसर्ग सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. सबब धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात नदीपात्रात प्रवेश करु नये, वीज मोटारी इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन कुमार पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट\nNext articleपोस्ट पेमेंट बॅंकेचा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\nनगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराची दूरवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/duolingo-apk-download-raw-apk-best-apps-for-mobiles/?lang=mr", "date_download": "2018-11-16T08:34:37Z", "digest": "sha1:YEJEPRTNJJLLOGATXQFGAU3SGAALDBAT", "length": 7603, "nlines": 126, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Android साठी Duolingo APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी Duolingo APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी Duolingo APK डाउनलोड करा | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nया Duolingo APK फाइल नवीनतम आवृत्ती डाउनलोड करा\n• “Duolingo शिक्षण भविष्यात गुप्त धारण करू शकता.” -TIME नियतकालिक\n• “एक भाषा शिकण्यासाठी अनुप्रयोग, आपण Duolingo विजय शकत नाही.” -PC नियतकालिक.\n• “चालढकल सर्वात उत्पादक अर्थ कधी शोधला. लहान धडा अवरोध वेदनारहित आणि जेव्हा Peppy आहेत, आणि पुढील स्तरावर पोहोचत (आणि नंतर पातळी नंतर की) व्यसन होते.” -Slate\nDuolingo लोकांची भाषा शिकण्याची बदलत आहे.\n• ते फुकट आहे, रिअल.\n• हे मजेशीर आहे. बाइट-आकाराचे धडे पूर्ण करून प्रगत, आणि siny कृत्ये आपल्या प्रगतीचा मागोवा.\n• प्रभावी आहे. 34 Duolingo तास विद्यापीठ स्तरीय शिक्षण एक सत्र समान आहेत.\nDuolingo: लान जाणून घ्याहमोफत guages Duolingo करून\nशेवटचे अद्यावत: जून 6, 2018\nफाईलचा आकार: 11 MB\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nTweet लक्षात असू दे\nपंचकर्म APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nFireDL APK डाउनलोड – Android साठी मोफत साधने अनुप्रयोग | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी सिनसिनाटी विद्या���ीठ यांनी ब्राउझर v9.9.6 मिनी APK मोफत डाउनलोड\nThrones च्या गेम: विजय APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nपॉवर स्कॅन - बारकोड स्कॅनर APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nस्वच्छ मास्टर लाइट – कमी-एंड फोन APK डाउनलोड साठी – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी बॉबी MovieBox APK अनुप्रयोग डाउनलोड करा {ताज्या 2018}\nपाय किंवा पायासारखा अवयव 2018 PRO उत्क्रांती सॉकर APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nTerraria APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nAPK मोफत डाऊनलोड हिसका | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nWestworld APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nRetrica APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nउड्डाण सिम 2018 APK मोफत डाऊनलोड | …\nTerraria APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nAPK मोफत डाऊनलोड हिसका | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nWestworld APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nRetrica APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nउड्डाण सिम 2018 APK मोफत डाऊनलोड | …\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A5%AA%E0%A5%AE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2018-11-16T08:03:37Z", "digest": "sha1:7AJE2QWNMYO5QQCK2OUYL2I4PYIJOU4B", "length": 21231, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आता फक्त ४८ तासांत मिळणार पॅन कार्ड", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता फक्त ४८ तासांत मिळणार पॅन कार्ड\nआता फक्त ४८ तासांत मिळणार पॅन कार्ड\nनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – पॅन कार्ड तयार करण्यासाठी आता १५ ते २० दि��सांची वाट पाहावी लागणार नाही. आता तुमचे पॅन कार्ड केवळ ४८ तासांत तयार होईल. अशी योजना सरकार लवकरच तयार करणार आहे. ज्यामुळे ऑनलाइन पद्धतीने फक्त दोन दिवसांमध्ये तुमचे पॅनकार्ड तयार होईल. जास्तीत जास्त लोकांनी पॅन कार्ड बनवावे म्हणून जनधन योजनेसारखे अभियान देखील चालवण्याची शक्यता आहे.\nअर्थमंत्री अरूण जेटली यांनी यंदाच्या बजेट सत्रात घोषणा केली होती की आता प्रत्येक मोठ्या रकमेच्या देवाण – घेवाणासाठी प्रत्येकाला आपला पॅन क्रमांक देणे अनिवार्य असेल. त्यामुळे पॅन कार्डची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासंदर्भात आणि अनावश्यक कायदे हटवण्यासंदर्भात हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे आता लवकरच पॅन कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना पॅनकार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने नुकतीच एक अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार , जन्म तारखेचा पुरावा म्हणून मतदान कार्ड आणि आधार कार्ड ग्राहृय धरले जाणार आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nचीन दौर्‍यावर जाणार पंतप्रधान मोदी\nनवी दिल्ली, [२० एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ मे रोजी चीनच्या भेटीवर जाणार आहेत. या त्रिदिवसीय दौर्‍यावरून ते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63540/by-subject", "date_download": "2018-11-16T07:57:51Z", "digest": "sha1:A6H4T7RQRZPIQSW4A27XHBVDTGRNJ3DX", "length": 2995, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेवाभावी संस्था: मैत्री विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवाभावी संस्था: मैत्री /सेवाभावी संस्था: मैत्री विषयवार यादी\nसेवाभावी संस्था: मैत्री विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post_18.html", "date_download": "2018-11-16T08:28:45Z", "digest": "sha1:5JU5A3IEOHGGGWXAA7AJ5SZDHVODTWNQ", "length": 52552, "nlines": 128, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nकै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक\nसप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते. अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले. इथेही तो पहाता येईल.\nकै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक\nमाझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की,\" अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.\nकिंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले,\" मीच माधव रिसबूड.\" त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.\nडिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही\" हे पुस्तक लिहायला घेतले.\n\"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी \"शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे,\" असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो,\" अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात,\" कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे.\"\nफलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्���ांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील \"कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल\"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी \"कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक\" हा \"सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७\" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.\nरुडॉल्फ एच. स्मिट \"प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी\"चे सचिव आहेत. \"ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील \"कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. ���लज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.\nनाडी भविष्य आणि रिसबूड\nत्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्���ीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याच�� कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.\nशास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्���ेक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे\nश्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते ��ाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.\nपाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका\nअनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाण��त येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.\nफलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, \"दादा रात्रीच गेले.\" आणि मी बधिर झालो.\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष��य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस्थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\nकै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/category/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/page/12/", "date_download": "2018-11-16T07:38:13Z", "digest": "sha1:QU6GF7XTA53MQM4JVEFTS67HJR4FLJQT", "length": 6282, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "कोल्हापुर – Page 12 – Mahapolitics", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक; उत्सुकता शिगेला\nकोल्हापूर : जि. प. अध्यक्षसाठी शौमिका महाडिक तर उपाध्यक्ष शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची उत्सुकता ...\nकोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा\nकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांचा चढाओढ आज दुपार पर्यंत पाहीला मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मंगळवारी निव ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nराहुल गांधींना मी अद्याप नेता मानत नाही, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-2-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-728-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-16T07:35:54Z", "digest": "sha1:36RKLE5LXJR7VPMGREHYG7NPQLPDDBLR", "length": 10137, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मुख्य निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news मुख्य निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र\nमुख्य निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र\nपुणे– महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 5 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य परीक्षेत 2 हजार 728 उमेदवार पात्र ठरले आहेत.\nगेल्या नऊ महिन्यांपासून उमेदवार पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या निकालाची वाट पाहात होते. आयोगाने औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार हा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व परीक्षेची गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या निकालानुसार शारीरिक चाचणीस पात्र ठरले���्या सर्व उमेदवारांचे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अपात्र ठरेलल्या उमेदवारांना त्यांच्या गुणपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करण्यासाठी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविण्याच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.\nदरम्यान, उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर 2016 मध्ये आयोगाने 650 पीएसआय पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार दि. 16 जुलै 2017 रोजी पूर्व परीक्षा झाली. पीएसआय मुख्य परीक्षेच्या निकालात 2 हजार 728 उमेदवार पात्र ठरले असून, त्यांची आता शारीरिक चाचणी परीक्षा आणि मुलाखत ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर पीएसआयचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.\nमराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीस सुरुवात\nमराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिय��� इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-bjp-news/", "date_download": "2018-11-16T07:25:26Z", "digest": "sha1:4GDWXJ7JAPYHIZIZ26DZYLTNZEQG5CO6", "length": 8488, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकोले येथे भाजपचे आत्मक्‍लेश आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअकोले येथे भाजपचे आत्मक्‍लेश आंदोलन\nअकोले – अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मधुकरराव पिचड यांच्यावर हुकूमशाही करीत असल्याचा आरोप करत भाजपाने तहसील कार्यालयासमोर आत्मक्‍लेश आंदोलन केले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाजपचे देवठाण गटाचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांचे भाषण बंद करून पिचड यांनी हुकूमशाही प्रवृत्तीचे रूप दाखवले.\nयाचा निषेध म्हणून आत्मक्‍लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख व सहकार आयुक्त यांची भेट घेणार आहे, असे भाजप नेते नितीन उदमले यांनी सांगितले\nदेवठाण जिल्हा परिषद गटातील ऊस उत्पादकांचे प्रतिनिधीत्व जालिंदर वाकचौरे करतात. ऊस उत्पादकांच्या प्रतिनिधीचे भाषण बंद करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. वेळोवेळी बहुजन समाजाच्या नेत्यांना बोलण्यास मज्जाव करण्याचा प्रकार घडले असल्याचे शिवाजीराव धुमाळ यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी सामान्य शेतकऱ्यांशी दडपशाही करीत असल्याचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मनकर यांनी सांगितले.\nयावेळी जि.प. सदस्य डॉ किरण लहामटे, जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऍड. नेताजी आरोटे, पं.स. सदस्य दत्ता देशमुख, उर्मिला राऊत, देवराम सामेरे, दत्ता बोऱ्हाडे, माणिक देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, अमोल कोटकर, सूर्यभान दातीर, सुभाष वाकचौरे, आदिवासी आघाडीचे पांडुरंग पथवे उपस्थित होते. शेवटी आभार भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#HBD : अभिनेते-निर्माते अतुल कुलकर्णी\nNext article#न्यू_विंडो : मर्यादाभंग केला, की अवमान ठरलेलाच (भाग १)\nगेट वेल सून – छगन भुजबळ\nराज्याची तिजोरी शेत��ऱ्यांसाठी खुली – मुख्यमंत्री\nआंदोलन नव्हे,जल्लोषाची तयारी करा : देवेंद्र फडणवीस\nमहापालिका रणसंग्राम २०१८: भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान 10 नगरसेवकांना तिकिट\nमहापालिका रणसंग्राम २०१८: मतदार यादी घोळावर राजकीय हरकतींची दहशत\nमहापालिका रणसंग्राम २०१८: युवक कॉंग्रेसला शिवसेनेकडून भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mla-devyani-pharande-helped-women-ration-cards-28595", "date_download": "2018-11-16T08:17:16Z", "digest": "sha1:5GEZKAXVUR7CYNCHKFO32XG3MLFSDYQC", "length": 12729, "nlines": 149, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MLA Devyani Pharande helped Women for Ration Cards | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिधापत्रिकांसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे मतदारांच्या दारी\nशिधापत्रिकांसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे मतदारांच्या दारी\nशिधापत्रिकांसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे मतदारांच्या दारी\nशिधापत्रिकांसाठी भाजप आमदार देवयानी फरांदे मतदारांच्या दारी\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nशासकीय योजनापासून वंचितांसाठी आमदार देवयांनी फरांदे यांना कथडा भागातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठान यांनी साह्य केले. पठाण या भागात नागरीकांसाठी विविध सामाजिक कामे करतात. त्यांनी महिलांच्या अडचणींबाबत शिबिर भरविण्याची कल्पना मांडली. त्याला आमदार फरांदे यांनीही होकार दिल्यावर तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी त्यांनी या भागातील मौलाना अब्दुल गनी सभागृहात शिबिर घेतले.\nनाशिक : शहरातील जुन्या नाशिक भागात नागरिकांना अनेक सरकारी योजनांचा लाभच मिळत नाही, अशा तक्रारी असतात. त्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी थेट मतदारांसाठी शिबिर भरविले. अनेक मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. यावेळी शेकडो नागरिकांना रखडलेल्या शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले व निराधार योजनेचा लाभ मिळवुन दिल्याने मतदार विशेषतः महिला चांगल्याच खूष झाल्या.\nशासकीय योजनापासून वंचितांसाठी आमदार देवयांनी फरांदे यांना कथडा भागातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठान यांनी साह्य केले. पठाण या भागात नागरीकांसाठी विविध सामाजिक का���े करतात. त्यांनी महिलांच्या अडचणींबाबत शिबिर भरविण्याची कल्पना मांडली. त्याला आमदार फरांदे यांनीही होकार दिल्यावर तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह मंगळवारी त्यांनी या भागातील मौलाना अब्दुल गनी सभागृहात शिबिर घेतले. त्यानंतर आमदार फरांदे कार्यकर्त्यांसह या भागात घरोघरी जाऊन महिलांना भेटल्या. त्यांच्या समस्या समजावुन घेत शासकीय अधिकाऱ्यांना त्याचे निराकरण करण्यास सांगितले.\nबहुतांश झोपडपट्टीच्या या भागात नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्यही मिळत नाही. प्रशासनाकडून दुर्लक्ष होते. या पिडीतांच्या समस्यांचे निराकरण आमदार फरांदे, सामाजिक कार्यकर्ते पठाण यांनी केले. उत्पन्नाचा दाखला, जुन्या व फाटलेल्या शिधापत्रिका बदलून देणे, नवीन शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी आवश्‍यक कागदपत्रांअभावी वंचीत राहिलेल्यांना मार्गदर्शन केले. शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी विविध बाबींची पूर्तता करुन घेतली. तहसीलदार आवळकंठे, पुरवठा अधिकारी अनिल पुरी, नायब तहसिलदार व्ही. आर. मोरालकर, मनिषा माने आदी यावेळी उपस्थित होते.\nआमदार महिला women तहसीलदार नाशिक nashik सरकार government देवयानी फरांदे devyani pharande प्रशासन administrations\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/591706", "date_download": "2018-11-16T07:56:14Z", "digest": "sha1:22IVVBZAJVD5ECAWMTNSV43LFXDGNHZU", "length": 8568, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार\nलातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार\nऑनलाईन टीम / औरंगाबाद :\nलातूर–उस्मानाबाद–बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसत आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे लातूर–उस्मानाबाद–बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nउद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रति÷sच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. औरंगाबाद खंडपीठात गणेश वाघमारे यांनी याचिका दाखल करून मतमोजणी करावी अशी मागणी केली. तर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे गोपनीयतेचा भंग होतो. त्यामुळे बीड जिह्यातील 10 सदस्यांची मते ही वेगळी न करता सर्व मतांसोबतच मोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका अमर नाईकवाडे यांनी दाखल केली होती. या मतदारसंघासह राज्यातील सहा जागांसाठी 21 मे रोजी ��िवडणूक झाली. मात्र ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल 24 मे रोजी जाहीरही झाले. या मतदारसंघातील दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकल्याने निलंबित करण्यात आलं. मात्र त्यांना मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, ते त्यांची मतं निकालात ग्राह्य धरायची की नाही असा सर्व वाद न्यायालयात गेला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने, इथला निकाल अजून जाहीरच झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्मयाचं ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने स्थगित केलेली लातूर – बीड–उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना मुख्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.\n…तोपर्यंत अधिवेशनाचे काम चालू देऊ नका : उद्धव ठाकरे\nप्रद्युम्न हत्या : केंद्र-राज्याला नोटीस\nशॉक लागुन विद्यार्थ्याचा मृत्यू ; संतप्त जमावाची जिल्हाधिकाऱयांवर दगडफेक\nशबरीमला : अभिनेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/40", "date_download": "2018-11-16T07:58:29Z", "digest": "sha1:ZPGDJCDWDTJ5NIRFASI5XVSOCSXCMGRD", "length": 9799, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 40 of 650 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपरदेश दौऱयावर पत्नीला घेऊन जाण्याची परवानगी द्या\nविराटची बीसीसीआयला विनंती, नव्या नियमानुसार केवळ दोनच आठवडे सोबत राहण्याची मुभा वृत्तसंस्था / नवी दिल्ली विदेशी दौऱयावर क्रिकेटपटूंना पत्नीलाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूची पत्नी परदेश दौऱयांमध्ये केवळ ...Full Article\nभारताकडून न्यूझीलंडचा 7-1 ने धुव्वा\nसुल्तान जोहोर चषक हॉकी : भारताचा सलग दुसरा विजय वृत्तसंस्था / जोहोर बाहरु (मलेशिया) येथे सुरु असलेल्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय ज्युनियर हॉकी संघाने विजयी घोडदौड कायम ...Full Article\nभारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सलामी\nसुल्तान जोहोर चषक : यजमान मलेशियावर 2-1 ने मात वृत्तसंस्था/ जोहोर बाहरु येथे सुरु असलेल्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने विजयी सलामी दिली. शनिवारी झालेल्या ...Full Article\nकीर्तना पंडियन स्नुकर विजेती\nवृत्तसंस्था / मुंबई आयबीएसएफ विश्व 16 वर्षाखालील वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय मुलींच्या स्नुकर स्पर्धेत भारताच्या कीर्तना पंडियनने विजेतेपद पटकाविले. कीर्तनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिले विजेतेपद आहे. या स्पर्धेत बेल्जियमच्या बेन मार्टिन्सने ...Full Article\nमोहम्मद हाफीजचे दमदार शतकाने पुनरागमन\nवृत्तसंस्था/ दुबई रविवारपासून येथे सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पाकने आपल्या पहिल्या डावाला दमदार प्रारंभ केला. दिवसअखेर पाकने 90 षटकांत 3 बाद 255 धावा जमविल्या. सलामीच्या मोहम्मद हाफीजने कसोटी ...Full Article\nभारताचा एक डाव, 272 धावांनी अस्मानी विजय\nपहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा तिसऱया दिवशीच धुव्वा वृत्तसंस्था/ राजकोट भारताने दुबळय़ा वेस्ट इंडीजविरुद्ध पहिली कसोटी एक डाव व 272 धावांच्या अस्मानी फरकाने जिंकत दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी ...Full Article\nऍरॉन फिंचकडे ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचे नेतृत्व\nवृत्तसंस्था/ सिडनी पाकिस्तानविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व अनुभवी ऍरॉन फिंचकडे सोपवण्यात आले आहे. शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. उभय संघातील ��ा मालिकेला ...Full Article\nवृत्तसंस्था/ टोकियो येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील जपान खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जपानचा निशीकोरी आणि रशियाचा मेदव्हेदेव यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या 12 ...Full Article\nकर्णवीर कौशलचा द्विशतकी धमाका\nविजय हजारे ट्रॉफीतील पहिलेच द्विशतक, रहाणेचा 10 वर्षापूर्वीचा विक्रम मोडित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य रहाणेने 10 वर्षापूर्वी केलेला विक्रम शनिवारी मोडला गेला. उत्तराखंडच्या कर्णवीर ...Full Article\nयुवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी गुगल डुडले सज्ज\nवृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस 2018 च्या उन्हाळी युवा ऑलिंपिक स्पर्धेला अर्जेंटिनातील ब्युनोस आयरिस येथे थाटात प्रारंभ झाला असून गुगल डुडलेचे प्रमुख आकर्षण पाहावयास मिळाले. या स्पर्धेत जगातील 200 देशांचा सहभाग ...Full Article\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/vijay-mallya-arthar-road-jail-302289.html", "date_download": "2018-11-16T08:12:05Z", "digest": "sha1:AE4MG454VCKKEC542D4KSJZBFGKQKZK3", "length": 16114, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खास विजय मल्ल्यासाठी असं आहे आर्थर रोड तुरूंग", "raw_content": "\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO ���्हायरल\nखास विजय मल्ल्यासाठी असं आहे आर्थर रोड तुरूंग\nमल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला\nविजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला आहे. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.\nमुंबईतील सर्वात सुरक्षित असणाऱ्या आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ चा व्हिडीओ शूट करुन अधिकारी त्याची सविस्तर माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्थर रोड कारागृहातील सुरक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाची असून सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. याशिवाय कारागृहात आणि बाहेर दोन्हीकडे सुरक्षारक्षक तैनात असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nविजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं.\nआर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. १९२५ रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची ८०४ कैद्यांची क्षमता आहे. २ मार्च २०१७ ला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली लंडन '९W १२२' विमानाने रवाना झाला होत���. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/gold-silver/articleshow/65772381.cms", "date_download": "2018-11-16T08:39:41Z", "digest": "sha1:DYQIRASKVDR3YQHQ57D7CBVFG3MV7SZS", "length": 8380, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: gold silver - सोने चांदी | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nसोने ३०६१५चांदी ३६८००सेन्सेक्स ३७४१३निफ्टी ११२८७डॉलर ७२६९युरो ८४...\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\n���बरीमाला : तृप्ती देसाई यांच्याविरोधात कोची विमानतळाबाहेर नि...\nदहशतवादी जकीर मुसा फिरताना आढळल्याने पंजाब पोलिसांकडून सतर्क...\nराजस्थान: टोक मधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट यांना उमेदवारी\nतामिळनाडूत 'गज'गर्जना; वादळ नागपट्टणमपर्यंत\nअरेसीबो संदेशाच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुगल डुडलची मा...\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nकच्च्या तेलाचे भाव कोसळले ,रुपया वधारला\npnb scam: नीरव मोदी विदेशी बँकांचे कर्ज फेडणार\n'झी' समूहामध्ये अंबानींची एन्ट्री\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉलमार्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजनधन खात्यांतून अर्थव्यवस्थेला चालना...\nसेन्सेक्स हजार अंकानी कोसळला...\nई कॉमर्सची उलाढाल ३ अब्ज डॉलरवर\nनिर्देशांकाने घेतला रुपयाचा धसका...\nभडकाः पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ...\nनिवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...\nटपाल खाते विमा व्यवसायात...\nनिवृत्तीसाठीच्या बचतीत भारतीय पिछाडीवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/student-crime-jaihind-public-college-34160", "date_download": "2018-11-16T08:36:53Z", "digest": "sha1:7P2532MI3CDM6RF4XD6PNXOJHIXBMKPE", "length": 14446, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "student crime in jaihind public college जयहिंद पब्लिक महाविद्यालयात 12 विद्यार्थ्यांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nजयहिंद पब्लिक महाविद्यालयात 12 विद्यार्थ्यांवर कारवाई\nगुरुवार, 9 मार्च 2017\nऔरंगाबाद - लाडसावंगी येथील सामुदायिक कॉप्यांच्या प्रकरणानंतर बोर्डाचे अपयश झाकण्यासाठी अधिकारी सतर्कता बाळगत असून, बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरला तब्बल 12 विद्यार्थ्यांवर बुधवारी (ता.8) कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप यांच्या पथकाने जयहिंद पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय सुंदरवाडी केंद्र येथे ही कारवाई केली.\nऔरंगाबाद - लाडसावंगी येथील सामुदायिक कॉप्यांच्या प्रकरणानंतर बोर्डाचे अपयश झाकण्यासाठी अधिकारी सतर्कता बाळगत असून, बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरला तब्बल 12 विद्यार्थ्यांवर बुधवारी (ता.8) कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (निरंतर) लता सानप यांच्या पथकाने जयहिंद पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय सुंदरवाडी केंद्र य���थे ही कारवाई केली.\nबारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली. पहिल्याच पेपरला वरुडकाझी येथे दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. मात्र लाडसावंगीच्या कॉपी प्रकरणानंतर पथकांच्या केंद्र भेटी वाढल्या आणि बुधवारी एकाच केंद्रावर पथकाला 12 \"मुन्नाभाई' आढळले. कारवाई झालेले हे परीक्षा केंद्र शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या नातेवाइकाचे असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कॉपीप्रकरणी बीड जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.\nपरीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक आणि कस्टोडियनशिवाय पर्यवेक्षकांना मोबाईल वापराची बोर्डातर्फे बंदी घातली आहे. तशा आशयाचे पत्रही बोर्डातर्फे संबंधितांना दोन दिवसांपूर्वीच दिले. मात्र काल दहावीच्या परीक्षेस अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर मोबाईलचा सर्रास वापर करण्यात आला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 8) बोर्डाचे आदेश मिलिंद विज्ञान महाविद्यालयात पायदळी तुडविण्यात आले. या ठिकाणी दोन पर्यवेक्षकांकडे मोबाईल आढळून आल्यानंतर विभागीय अध्यक्षांनी कारवाईचा पवित्रा घेतला. त्यांनी संबंधितांना फोनवरून पोलिसांत तक्रार देण्याची तंबी दिली. या महाविद्यालयातील बैठे पथकातील अधिकारी ओळखपत्र नसल्याने त्यांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले.\nबैठे पथकांची करणार चौकशी\nबैठे पथकांतील सर्व अधिकारी महसूल विभागाचे आहेत. दररोज काही केंद्रांवरील बैठे पथकातील अधिकारी गायब असल्याची बाब बोर्डाच्या सचिव वंदना वाहूळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठे पथकातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार असून, याविषयी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/cosmos-online-bank-robbery-case-money-customers-account-while-hacking-139048", "date_download": "2018-11-16T08:22:47Z", "digest": "sha1:YY7L72E2ICTKBOTWKI3P4DTD2CYJLAFT", "length": 14677, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cosmos Online Bank robbery case Money on customer's account while hacking हॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे | eSakal", "raw_content": "\nहॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हकिंग सुरू असतानाच पैसे काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यातील दोन ग्राहकांकडून पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये हस्तगत केले आहेत.\nपुणे - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हकिंग सुरू असतानाच पैसे काढल्याचे पोलिसां��्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यातील दोन ग्राहकांकडून पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये हस्तगत केले आहेत.\nकॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी 11 ते 13 ऑगस्ट या तीन दिवसांत 94 कोटी 42 लाख रुपये गायब केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. या पथकाने पुणे, कोल्हापूर, मुंबई व इंदौर या शहरांमधील ज्या एटीएममधून पैसे काढले गेले, त्यावर लक्ष केंद्रित केले.\nदरम्यान, पोलिसांनी बॅंकेच्या काही ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली असता 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत काही जणांनी सातत्याने एटीएममधून पैसे काढल्याचे आढळले. त्यानुसार पथकातील सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरीक्षक राधिका फडके यांना तपासादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला.\nपोलिसांनी बॅंकेच्या काही ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये जादा पैसे जमा झाल्याबाबत विचारणा केली. त्या वेळी दोन जणांनी आपल्या खात्यामध्ये अचानक जादा पैसे जमा झाल्याचे सांगितले. तसेच हव्यासापोटी आपण पैसे काढल्याची कबुलीही दिली. हॅकिंग वेळी पुण्यातील बॅंकेच्या एका ग्राहकाच्या खात्यात 90 हजार, तर एकाच्या खात्यात 20 हजार रुपये आले होते. दोघांकडूनही पैसे परत मिळविले असल्याची माहिती पायगुडे यांनी दिली.\n171 जणांच्या खात्यात पैसे\nहॅकर्सकडून हॅकिंग सुरू असताना कॉसमॉस बॅंकेचे ग्राहक असलेल्या 171 जणांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्याचवेळी एटीएममधून पैसे काढणाऱ्या काही जणांना आपल्या खात्यात अचानक पैसे जमा झाल्याचे आढळले. त्यांनी बॅंकेला किंवा पोलिसांना न कळविता पैसे काढल्याचे फडके यांनी सांगितले.\nपैसे खात्यात जमा झालेले एटीएम कार्डधारक\n- देशातील एटीएम कार्डधारक ः 428\n- पुण्यातील एटीएम कार्डधारक ः 171\n- पुण्यात झालेले एटीएम व्यवहार ः 1500\n- परत मिळालेली रक्कम ः 1 लाख 10 हजार\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणा���ील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sonilex-s-414-red-mp3-player-red-1-display-price-piS3zb.html", "date_download": "2018-11-16T07:47:07Z", "digest": "sha1:RV77ZIL2TTQD6KRZXXWQH32LDZAFT6NF", "length": 14471, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले किंमत ## आहे.\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले नवीनतम किंमत Oct 09, 2018वर प्राप्त होते\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्लेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 520)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले दर नियमितपणे बदलते. कृपया सोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 25 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 32 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसोनीलेक्स स 414 रेड पं३ प्लेअर रेड 1 डिस्प्ले\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. स���्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/30", "date_download": "2018-11-16T07:57:00Z", "digest": "sha1:EAQ2U6EAUXCAVACMZVIYCBMV5JRQ4BU4", "length": 9871, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 30 of 300 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nटंचाई निवारणात हलगर्जीपणा नको\nआमदार जयकुमार गोरे ; दहिवडीत माण – खटाव तालुक्यांची आढावा बैठक प्रतिनिधी/ सातारा ग्रामपंचायत माण आणि खटाव तालुक्यात सरासरीच्या निम्म्याहून कमी पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमधून टंचाई आणि टॅंकरचे प्रस्ताव येत आहेत, मात्र अधिकारी कागदी घोडे नाचवून टोलवाटोलवी करत आहेत. आगामी काळात अधिकाऱयांनी अधिक जबाबदारीने काम करावे. हलगर्जीपणा केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा ...Full Article\nभीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू\nप्रतिनिधी/ नागठाणे ग्वाल्हेर – बेंगलोर आशियाई महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) गावच्या हद्दीत पुढे चाललेल्या आयशर मालट्रकवर भरधाव वेगाने निघालेली कार पाठीमागून जोरात धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच ...Full Article\nफसवाफसवी करु नका, आपल्याला पण कळतं\nउदयनराजे भोसले यांचा शरद पवारांना सूचक इशारा प्रतिनिधी/ सातारा शरद पवार हे फार मोठे नेते आहेत. आजही या वयात ते एवढे फिरत आहेत. मी त्यांना शनिवारी कडकडून भेटलो. मला ...Full Article\nतव्याजवळ अजून पोहचलो नाही….\nशरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत दिली प्रतिक्रिया, प्रतिनिधी/ सातारा खासदार उदयनराजे हे आमच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी मला भेटायला वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांची आणि माझी ...Full Article\nरणझुंजार ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर\nवार्ताहर/ ल्हासुर्णे रणझुंजार सार्वजनिक ट्रस्ट ल्हासुर्णे (ता. कोरेगांव) यांनी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये ल्हासुर्णे गावातील तरुणांनी त्याचबरोबर प्रतिष्ठीत नागरीकांनीदेखील ...Full Article\nपिंपरीची ओळख निर्माण करुन इतिहास घडवणार:कदम\nप्रतिनिधी/ म्हसवड कायम दुष्काळी असलेल्या या भागातील पिंपरी (ता. माण) गावाचा जी.आय.सी च्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे. पिंपरीच्या ग्रामस्थाच्या सहकार्याने व ��ी. आय सीच्या माध्यमातून वेगळा इतिहास निर्माण ...Full Article\nअजिंक्यतारा साखर कारखान्याचा गळीत हंगामास शनिवारी प्रारंभ\nप्रतिनिधी/ सातारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19 या 35 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ शनिवार दि. 22 रोजी सकाळी 10.30 वाजता कारखाना कार्यस्थळावर विधिवत होणार आहे. नेहमीच्या परंपरेप्रमाणे हंगामाचा ...Full Article\nपोलीस दलाकडून आरएसपीच्या 600 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण\nप्रतिनिधी/ सातारा गणेशोत्सवातील शेवटच्या दोन तीन दिवसात पोलीस दलातील प्रत्येक विभागावर प्रचंड ताण पडलेला असतो. त्यापैकी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांना तर जीवाचे रान करावे लागते. या वाहतूक शाखेतील कर्मचाऱयांना वाहतूक ...Full Article\nसैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंची सेंद्रिय शेतीला भेट\nवार्ताहर/ कुकुडवाड महाराष्ट्र भर धुमाकूळ घातलेल्या सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कुकुडवाड येथे सेंद्रिय शेतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कुकुडवाड येथील ...Full Article\nघरगुती गणपतीसमोरही आकर्षक सजावट\nप्रतिनिधी/ वडूज वडूज परिसरातील अनेक घरात गणपती समोर महिला व मुलांनी आकर्षक सजावट केल्यामुळे सजावट पाहण्यासाठी काही घरात नागरिक व महिली गर्दी करत आहेत. बाजारपेठेतील कै. सुधाकर वेदपाठक (वाघोलीकर) यांच्या ...Full Article\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/", "date_download": "2018-11-16T07:57:51Z", "digest": "sha1:NJSQTFPLPLIKNRO4LSI5KSCPYCQEWWJC", "length": 15661, "nlines": 110, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "TejNewsHeadlines TejNewsHeadlines", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमुंबईत स्थायिक माणसाने गावाकडच्या दुष्काळाची जाण ठेवावी- धनंजय मुंडे\nकाशीमीरा (मिरा भाईंदरच्या) अखंड हरिनाम सप्ताहास दिली भेट\nमुंबई दि.15.......... राज्यात 1972 पेक्षाही भिषण दुष्काळ आहे, मुंबईतील माणसांना या दुष्काळाची तिव्रता जाणवत नसली तरी गावाकडुन येऊन मुंबईत स्थायिक झालेल्या माणसाने गावाकडील दुष्काळाची जाणीव ठेवुन गावासाठी काय करता येईल याचा विचार करावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nमिरा भाईंदर भागातील काशीमिरा या गावात श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्था व काशीमिरा ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित पंधराव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सभारंभास त्यांनी आज भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दुबोले, आयुक्त बालाजी खतगांवकर, पोर्णिमाताई काटकर, भाऊसाहेब खरपाटे, सुभाष काशिद, अविनाश नाईकवाडे, संतोष काशिद, संतोष गोले आदी उपस्थित होते.\nया भागात बीड जिल्ह्यातील बहुंताश नागरीक राहत असल्याने आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद आणि समाधान आज लाभले आहे. नारायगडावर माझी अखंड श्रध्दा आहे, त्यामुळेच आज मी आशिर्वाद घेण्यासाठी आवर्जुन इथे उपस्थित राहिलो आहे. या भागात वारकरी भवन बांधण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.\nबीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत या भागातील जनतेने आपल्या गावासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळ���त मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या झुंजार नेतृत्वाची परप्रांतियांनाही भुरळ\nदसरा मेळाव्याला राजस्थान, गुजरात, तेलंगणासह मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने येणार भाविक मुंबई दि. १५ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिल...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रू��या मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mithun-rashi-bhavishya-gemini-today-horoscope-in-marathi-01092018-122645535-NOR.html", "date_download": "2018-11-16T07:20:52Z", "digest": "sha1:HFW6MBFLTNFD3TGKGM2ISJLGZPVV65WI", "length": 7636, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मिथुन आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 1 Sep 2018 | 1 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n1 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस\nGemini Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोण���्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे\nआजचे मिथुन राशिफळ (1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या योग्यतेचा पूर्ण फायदा घेऊ शकता. एखाद्याकडून मदत हवी असल्यास, मिळेल. चंद्र तुमच्यासाठी शुभ आहे. धनलाभाचे योग आहेत. स्वतःच्या बळावर यश प्राप्त होऊ शकते. लोक तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार करू नका. सौदेबाजी आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला इतरांचे मनसुबे लक्षात येतील. मित्रांच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते. महत्त्वाची प्लॅनिंग करण्यासाठी हा काळ योग्य आहे.\nनिगेटिव्ह - आज तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल. काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात आणि यामुळे तणाव जाणवेल. तुमच्यावर जबाबदारीचे ओझे राहील. अचानक आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल.\nकाय करावे - मंदिरात कुंकू दान करावे.\nलव्ह - लव्ह प्रपोजलमध्ये यश प्राप्त होऊ शकते. पार्टनर तुमची मदत करेल. संबंध सुधारतील.\nकरिअर - पैशांशी संबंधित काम सुरु होऊ शकतात. फायदाही होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील.\nहेल्थ - तोंडाचे आजार होऊ शकतात. जास्त गरम किंवा थंड खाऊ नये.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nप्रत्येक कामात 100 टक्के यश प्राप्त करण्यासाठी फॉलो करा हे शास्त्र\n​वाईट दिवसांमध्ये कसा बनतो व्यक्तीचा स्वभाव, राशीनुसार समजू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/105?page=11", "date_download": "2018-11-16T07:57:30Z", "digest": "sha1:3AOK444RPDCE26DXFJS7S5M2SAI4CS6S", "length": 16395, "nlines": 244, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुक्तस्रोत(Open Source) : शब्दखूण | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंत्रज्ञान /मुक्तस्रोत(Open Source)\n(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी )\nगो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेल���ल्या एका माणसाला उमेद मिळाली.\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nभले भले स्वार असतात\nत्यांच्या त्या भ्रष्ट प्रवृत्तीचे\nजोवर मलाई मिळेल तोवर\nमात्र घोटाळा बाहेर येताच\nपद प्रतिष्ठाही होते म्यान,..\nRead more about तडका - घोटाळ्यांत\n* महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \"\nयांची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गाजत असलेली\n\" भिमजयंती १२५ \"निमित्त एक खास रचना\n-------* भिमरायाचे अनुयायी *-------\nकवी :- विशाल मस्के,सौताडा.\nफक्त घोषणा देणारे नाही\nवेळ प्रसंग लक्षात घेऊन\nनसात वादळ भरणारे आहेत\nकरताहेत हे कार्य असे\nपाहूनी यांना छाती स्फूरते\nकुठे नरम,कुठे गरम तर\nकुठे सारेच भन्नाट आहेत\nहवे तिथे होतात लीन अन्\nहवे तिथे ते ऊर्माट आहेत\nRead more about भिमरायाचे अनुयायी\nनक्की दिनांक माहीत नाही, पण भारतीय रेल्वेकडून स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक माहितीपूर्ण मासिक प्रकाशित होत आहे. 'इंडियन रेल्वेज्' या नावाने प्रकाशित होणारे हे मासिक रेल्वेप्रेमींच्या दृष्टीने एक महत्त्वाचे प्रकाशन ठरत आहे. या मासिकामध्ये रेल्वे मंत्रालयाचे निर्णय, रेल्वे यंत्रणेवरील घडामोडींचा समावेश असतोच, शिवाय रेल्वे, पर्यटन, योग इत्यादी विषयांवर लेखन प्रकाशित होत असते. वेगळ्या पद्धती मांडणी असलेले हे मासिक सर्वांसाठी हिंदी (भारतीय रेल) आणि इंग्रजी (इंडियन रेल्वेज्) भाषांमधून उपलब्ध आहे.\nRead more about इंडियन रेल्वेज् (सुधारित)\nतडका - सोशियल मिडीयात\nजणू कोंडी भासत होती\nकायद्याची गदा ढासत होती\nआता मात्र आय.टी. अॅक्ट\n६६ (अ) हा शमला आहे\nहि श्रेया सिंघालची जीत मात्र\nआनंद तर नेटकर्‍यांचा आहे\nतरी मिडीयात विवेकी वागणं\nजिम्मा मात्र सार्‍यांचा आहे\nRead more about तडका - सोशियल मिडीयात\nलिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण\nRead more about लिनक्स क्विकस्टार्ट - २ - जीवंत परिक्षण\nथोडीशी गम्मत मायबोलीकरांच्या नावांची ....\nलॅपटॉप वर बसल्या बसल्या टाईमपास करत होते , सहज सुचलं म्हणून काही मायबोलीकरांच्या नावांच्या animated signature बनवल्या , माझी कुणाशी विशेष ओळख नाहीये ,जी नाव आठवली त्यांच्या नावांच्या animated signature बनवल्या, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही , गम्मत म्हणून केलय ,पण कुणाला राग आला , आवडल नाही तर मनापासून क्षमा मागते .:)\nRead more about थोडीशी गम्मत मायबोलीकरांच्या नावांची ....\nराष्ट्रपतींचे अभिभाषण - एक परंपरा\nआजपासून सं��देचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली आहे. अभिभाषणाची ही परंपरा सुरू होऊन यंदा ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या परंपरेवर आधारित माझा एक लेख आजच्या दै. दिव्य मराठीत (पान क्र. ७) प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. तसेच सोयीकरिता लेखातील काही भाग सोबत दिलेला आहे.\nRead more about राष्ट्रपतींचे अभिभाषण - एक परंपरा\nराष्ट्रपतींचे अभिभाषण - एक परंपरा\nआजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. परंपरेनुसार या अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली आहे. अभिभाषणाची ही परंपरा सुरू होऊन यंदा ९५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या परंपरेवर आधारित माझा एक लेख आजच्या दै. दिव्य मराठीत (पान क्र. ७) प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. तसेच सोयीकरिता लेखातील काही भाग सोबत दिलेला आहे.\nRead more about राष्ट्रपतींचे अभिभाषण - एक परंपरा\nलिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरसमज आणि वा.वि.प्र.\nलिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.\nआपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अ‍ॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.\nRead more about लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरसमज आणि वा.वि.प्र.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mahagenco-recruitment-02-posts-30-08-2017.html", "date_download": "2018-11-16T07:42:05Z", "digest": "sha1:4AH4JF2FQ3Q65GVFIBFRBMFE2ADQ4YCH", "length": 6515, "nlines": 107, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागा", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागा\nमहारा���्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ [MAHAGENCO] मर्यादित विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nकार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा\nमुख्य वैद्यकीय अधिकारी (Chief Medical Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : पदवी\nवयाची अट : ६० वर्षे\nशुल्क : ८००/- रुपये\nवेतनमान (Pay Scale) : १०००००/- रुपये\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2017\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\n〉 एअर इंडिया [Air India] एक्सप्रेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४६ जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_18.html", "date_download": "2018-11-16T08:29:49Z", "digest": "sha1:MBLLYKAXON6HGN242LYC63VLNXXIGM6Q", "length": 5168, "nlines": 112, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: वास्तूज्योतिष वाचनीय प्रतिक्रिया", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष्य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस्थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\nभांडारकर प्राच्य संशोधन मंदिरातील एक दुर्मीळ Astro...\nआहे काही भविष्याची चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/sangli/accident-due-insects-sangli/", "date_download": "2018-11-16T08:42:55Z", "digest": "sha1:VWQWZHO4Y4WUBTMHO2HECRAV7DYMDOV5", "length": 35361, "nlines": 474, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Accident Due To Insects In Sangli | कीटकांमुळे होताहेत अपघात, कारसमोरच घसरली बाईक | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nCyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स ग���ग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मा���ना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nपुणे- आता पुणेकरांनी हेल्मेट घालावेच लागणार, पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nयवतमाळ : माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांच्या गोदामाला आग. सुमारे ५० लाखांचे नुकसान. राजकीय वैमनस्यातून आग लावल्याची शंका.\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nAll post in लाइव न्यूज़\nकीटकांमुळे होताहेत अपघात, कारसमोरच घसरली बाईक\nकीटकांमुळे होताहेत अपघात, कारसमोरच घसरली बाईक\nसांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) कीटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.\nसांगलीतील भिवघाट ���ेथे साई गारमेंटला भीषण आग\nसांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे\nSangli Election सांगलीत मनपा निवडणुकीसाठी मतदान\nMaratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको\nMaharashtra Bandh : सांगलीतील मांगलेमध्ये एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले\nआरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज भाजपाची साथ सोडेल, दानवे, देशमुख यांच्यासमोर घोषणाबाजी\nअन् कवठेमहाकाळ येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ओतलं दूध\nकवठेमहाकाळ येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी खा. पाटील यांच्या वैजयंत व शेजाळ अॅग्रो येथे चोरून दूध संकलन होत असताना रोखले आणि दूध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन शहरात चौकाचौकात दूध ओतलं.\nसांगलीत पोलिसाची हत्या, हत्येचा थरार 'सीसीटीव्हीत' कैद\nसांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समाधान मानटे (वय ३०) असं जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून धारदार हत्याराने १८ वार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली.\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nसांगली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये वाद निर्माण झाला.\nमिरजेतील अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा\nमिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.\nनागेवाडीत पळाली लाकडी बगाडे\nग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेनिमित्त सुमारे २०० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेला लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. नागेवाडी येथे गुढीपाडव्यादिवशी ग्रामदैवत श्री नागनाथ देवाची यात्रा भरते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा असतो. 15 ते 20 फूट उंच लाकडी बगडाला बैलजोडी जुंपून हे बगाडे पळविले जातात.\nसांगली : 47 लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त\nसांगली, मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण���ऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. जप्त करण्यात आलेल्या मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये एवढी किंमत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप��रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनाशिक ,केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी ...\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nसोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ...\nसोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको\nसोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे.\nमराठा क्रांती मोर्चा २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार\nमराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी वरदलक्ष्मी लॉन्स येथे विभागस्तरीत बैठक आयोजित करण्यात आली होती.\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617916", "date_download": "2018-11-16T07:56:01Z", "digest": "sha1:5F6QETZVS7XTXA4ISXDEKACSOAYC3BIC", "length": 5680, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्जबाजारीला कंटाळून पोगरवाडीच्या युवकाची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » कर्जबाजारीला कंटाळून पोगरवाडीच्या युवकाची आत्महत्या\nकर्जबाजारीला कंटाळून पोगरवाडीच्या युवकाची आत्महत्या\nप्रवीण रामदास घोरपडे (वय 32 रा. पोगरवाडी) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेती फवारणीसाठी आणलेल्या औषधाचे प्रशान केले. रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडल्याने खाजगी वाहनाच्या सहाय्याने प्रवीण घोरपडे यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालय येथे दाखल केले, परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nप्रवीण घोरपडे यांच्या वडिलांचे काही दिवसापूर्वी अपघात झाला आणि त्यांच्या उपचारासाठी कर्ज काढले होते. घरातील कर्ता पुरूष ते होते, परंतु प्रमुख व्यवसाय शेती आणि घरातील सदस्य संख्या यांमुळे कर्ज हे वाढतच होते. याच कर्जबाजारीपणामुळे तसेच घरातील तणावग्रस्त वातावणामुळे प्रवीण रामदास घोरपडे यांनी सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान फवारणीसाठी आणलेले औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात 7 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची एक मुलगी, पत्नी, वडील, आई असा मोठा परिवार आहे. प्रवीण घोरपडे यांच्या निधनांने पोरवाडीसह परळीभागात हळहळ व्यक्त होत आहे.\nसाता-यात बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन\nसातारा देशाला दिशा देणारा जिल्हा\nशहर वाहतुक शाखेचा पेन पडली बंद…\nसुनिता कदम यांच्या प्रयत्नामुळे माने वस्ती उजाळली\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुं��ईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/digital-transactions-40462", "date_download": "2018-11-16T08:37:58Z", "digest": "sha1:32JOHYS24GX6B346FRNFQGCTMAXIIO6J", "length": 18675, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Digital transactions ... आणि मी ‘डिजिटल व्यवहार साक्षर’ झालो! | eSakal", "raw_content": "\n... आणि मी ‘डिजिटल व्यवहार साक्षर’ झालो\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nलातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या मुलीला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘डिजिटल व्यवहारां’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कोट्यवधी नागरिक ‘कॅशलेस व्यवहारां’कडे आकर्षित होतील, असा आशादायी सूर निघतो आहे. ते कधी तरी नक्कीच घडेल; परंतु केंद्राच्याच दुसऱ्या एका योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक ‘डिजिटल’कडे वळू लागले आहेत.\nपुणे - ‘हातात ना पैसे, ना धनादेश; तरी व्यवहार करता, कसे वाटते’ ‘आधी जरा शंका होतीच; पण आता आत्मविश्‍वास आलायं. तसे हे सोयीचेच आहे’, एका ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची ही प्रतिक्रिया. आधी खूपच साशंक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये आता मोबाईलवरील आर्थिक व्यवहारांबद्दलची उत्सुकता वाढू लागली आहे. या वयात कोठेही न जाता घरबसल्या पैशांचे व्यवहार करता आले, तर... हे बहुतेकांचे स्वप्न असते. ते साकार होऊ लागले आहे.\nलातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या मुलीला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘डिजिटल व्यवहारां’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कोट्यवधी नागरिक ‘कॅशलेस व्यवहारां’कडे आकर्षित होतील, असा आशादायी सूर निघतो आहे. ते कधी तरी नक्कीच घडेल; परंतु केंद्राच्याच दुसऱ्या एका योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक ‘डिजिटल’कडे वळू लागले आहेत. पुण्यात त्यासाठी ‘कॅशलेस व्यवहार शिबिरे’ही सुरू झाली आहेत. अशाच एका शिबिरात ‘साक्षर’ झालेले ८५ वर्षीय वैजनाथ पेंडसे यांच्या तोंडून याबद्दल ऐकले तेव्हा ‘कॅशलेस’ची गोडी ज्येष्ठांनाही लागली आहे आणि हे लोण किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज आला.\nकेंद्राच्या ताज्या बक्षिसांवर नजर टाकली, तर ते जिंकणारे सर्व जण तरुण आहेत, असे लक्षात येते. मग ते ग्राहक श्रे��ीतील असोत किंवा व्यापार श्रेणीतील. मुले किंवा तरुणांसाठी मोबाईल फोन केव्हाच ‘जीवनावश्‍यक वस्तू’ बनली आहे; मात्र याच मोबाईल फोनचा जुन्या पिढीला तिटकारा. पाऊणशे वयोमान ओलांडलेल्यांना तर संवादासाठीही मोबाईल हातात घेण्याचा कंटाळा. त्यांना ‘मोबाईल साक्षर’ करणे म्हणजे मोठेच काम; पण ज्येष्ठांसाठी केंद्राने सुरू केलेल्या योजनेचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. यासाठी काही संस्था काम करत आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या अशाच एका शिबिरात पेंडसे मोबाईल व्यवहार शिकले आहेत.\n‘‘पाऊणशे वयोमान गाठल्यानंतर मोबाईलबद्दल कसले आकर्षण राहणार, उलट तो अडचणीचाच वाटतो; परंतु तुमचे आर्थिक व्यवहार या फोनवरून होऊ शकतात, असे ज्येष्ठ नागरिकांना पटवून दिल्यानंतर त्यांची मोबाईल फोनवरील व्यवहारांबद्दलची उत्सुकता वाढते,’’ हा ‘जनसेवा’चे डॉ. विनोद शहा यांचा अनुभव आहे.\nबिबवेवाडी येथे झालेल्या शिबिरात पेंडसे ‘मोबाईल व्यवहार साक्षर’ झाले. ते नोकरीतून निवृत्त होऊन दोन तपांचा कालावधी लोटला. स्वत:च्याच पैशांचे व्यवहार करण्यासाठी नेहमी बॅंकेत जाणे कष्टाचे होते. त्यात वयाची भर पडते तसे ते अधिक त्रासदायक होते. ते म्हणतात, ‘‘सुरवातीला मी खूप साशंक होतो. आपले पैसे नको त्या बॅंक खात्यावर तर जाणार नाहीत ना, संबंधिताला पैसे किती वेळात मिळतील, नक्की मिळतील ना... नाना शंका; पण आता ही भीती गेली आहे. शंका दूर झाल्या आहेत आणि मी कॅशलेस व्यवहार साक्षर झालो आहे. सरावानंतर कॅशलेस व्यवहार खूप सोपे वाटायला लागलेत आणि ते घरबसल्या सहज होतात. वयोवृद्ध मंडळी व्यवहारांच्या सत्यतेबाबत साशंक असल्याने मोबाईल साक्षर व्हायला आढेवेढे घेतात; पण आता सर्वांनीच कॅशलेस व्यवहारांचे तंत्र शिकून घ्यायला काहीच हरकत नाही. उलट त्यामुळे जीवनमान अधिक सुकर आणि गतिमान होत आहे; मात्र एक विनंती आहे, दर दोन महिन्यांनी आमच्यासारख्या लोकांचे फेरप्रशिक्षण व्हायला हवे. सगळंच लक्षात नाही हो राहात या वयात \nपेंडसेकाकांसारखे हजारे वयोवृद्ध डिजिटल व्यवहारांकडे वळत आहेत. एकट्या ‘जनसेवा’च्या शिबिरांचा सुमारे ९०० ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. अनेक संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात काम करत आहेत. महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेच्या प्रसारासाठी पुण्याच्या शर्मिला ओसवाल यांचा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी य��ंच्या हस्ते सत्कार झाला. ज्येष्ठांच्या क्षेत्रात काम करताना असे लक्षात येते, की त्यांचा वयोगट ६५ पासून ८५ वर्षांपर्यंत आहे. मोबाईलवर व्यवहार करणारे राऊतकाका हे तर ८९ वर्षांचे आहेत. या वयातही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची या सर्वांची वृत्ती ‘कॅशलेस’ला मोठे बळ देणारी आहे.\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nपुणे - तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यामुळे तासिका...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-16T08:18:38Z", "digest": "sha1:JKIT7LJK3YCBVE7WGFBQOR4SBX2M5NH5", "length": 7191, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ठाणे : बुलेट ट्रेनला भूमीपुत्रांचा विरोध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nठाणे : बुलेट ट्रेनला भूमीपुत्रांचा विरोध\nठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हावी, अशी कोणतीही मागणी स्थानिक भूमीपुत्रांनी केली नसल्यामुळे ही बुलेट ट्रेन आमच्यावर लादू नका. बुलेट प्रकल्पामुळे होणाऱ्या ऱ्हासामुळे पर्यावरणाचे अनेक दुर्मिळ घटक पुढील पिढीला पाहताही येणार नाहीत. भुपृष्ठाखालील सजीव नष्ट होतील. भूमीपुत्रांचे रेती, मच्छिमारी आणि अन्य व्यवसाय बंद झाले असल्यामुळे यापुढे कोणताही प्रकल्प आम्हाला नको. जिथे गरज आहे तिथे बुलेट प्रकल्प उभे करा, अशा शब्दांमध्ये रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावत ठाण्यातील भूमीपुत्रांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधातील बंडाचा झेंडा गडकरी रंगायतनमध्येही फडकवला.\nसंतप्त होऊन घोषणाबाजी करत शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत याला विरोध राहील, अशी आक्रमक भूमिका यावेळी मांडण्यात आली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या जनसुनावणीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा संघर्षही यावेळी उफाळून आला होता. शेतकऱ्यांनी सभागृहात समोर येऊन सरकार आणि बुलेट प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleग्रामपंचायतींचा संसार आता स्वतःच्या घरात\nNext articleहाफिझ सईद, लखवी करतात जिहादसाठी दहशतवाद्यांची भरती…\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\nमराठा आरक्षणासाठी सरकारचा वेळकाढूपणा नको – अशोक चव्हाण\nराज्य मागासवर्ग आयोगचा अहवाल आज सरकारकडे\nआधी समृद्धी महामार्ग बनवा, नंतर नामकरणासाठी भांडा\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘दंडुका मोर्चा’\nराज्य मागासवर्गीय आयोगावर 13 कोटींचा खर्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/first-time-ncp-deputy-presidential-35099", "date_download": "2018-11-16T07:58:11Z", "digest": "sha1:T3MO7ESDNN32ZIW2Y6YG5U4TILVDO2LF", "length": 14102, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "first time NCP deputy presidential प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापतिपद | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 15 मार्च 2017\nसांगोला - शेकापने सांगोला पंचायत समितीवरील गेल्या 40 वर्षांतील वर्चस्व कायम ठेवत या वेळी प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापति���द देऊन बरोबर घेतले आहे. या निवडीच्या वेळी विरोधी पक्ष महायुतीला चार जागा मिळाल्या. पण विकासकामे करण्यासाठी सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध करण्यास त्यांनी मदतच केली.\nसांगोला - शेकापने सांगोला पंचायत समितीवरील गेल्या 40 वर्षांतील वर्चस्व कायम ठेवत या वेळी प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापतिपद देऊन बरोबर घेतले आहे. या निवडीच्या वेळी विरोधी पक्ष महायुतीला चार जागा मिळाल्या. पण विकासकामे करण्यासाठी सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध करण्यास त्यांनी मदतच केली.\nसांगोला पंचायत समितीवर गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत तर शेकाप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीच्या माध्यमातून काम केले व तालुक्‍यातील ग्रामीण भागात विकासकामे केली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शेकापने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आघाडी करून निवडणूक लढविली. यात शेकापने आठ जागा व राष्ट्रवादीने दोन अशा 10 जागा मिळवत पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले तर कधी नव्हे ते तालुक्‍यात कायम विरोधकांची भूमिका बजावणारे माजी आमदार ऍड. शहाजीबापू पाटील यांनी सर्व मित्रपक्षांना एकत्र करून महायुती करून पहिल्यादांच पंचायत समितीमध्ये चार जागा मिळवून भक्कम विरोधी पक्षाची ताकद दाखविली. तालुक्‍याच्या विकासासाठी सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी विरोधकांनी नमती भूमिका घेत या निवडी बिनविरोध करण्यास उपस्थित राहून सहमतीच दिली आहे.\nआमदार गणपतराव देशमुख व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी तालुक्‍याचा समतोल राखावा या उद्देशाने घेरडी गटातील सोनद पंचायत समिती गणातील मायाक्का यमगर यांना सभापतिपद दिले तर कडलास गणातील शोभा खटकाळे यांना उपसभापतिपद दिले. तसेच नाझरा गणातील श्रुतीका लवटे यांना पुढील काही वर्ष सभापती देण्याचेही ठरले आहे. तसेच त्यानंतर जवळा गणातील सरिता साळखे यांनाही सभापतिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सभापती व उपसभापती निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदर देशमुख, दीपक साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nशेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी\nवडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T08:21:33Z", "digest": "sha1:ANR53FP2R56VGD5G2AX5NZN2GT55LCVP", "length": 5599, "nlines": 111, "source_domain": "mahapolitics.com", "title": "नाव बदलणार – Mahapolitics", "raw_content": "\n…तर हैदराबादचही नाव बदलणार, भाजप नेत्याचं वक्तव्य \nनवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या असं ठेवलं आहे. त्यानंतर आता हैदराबाद शहराचंही ��ाव बद ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nराणेंचा आज भाजप प्रवेश, राणेंकडूनही भाजप प्रवेशाला दुजोरा\nसमृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nसमृदधी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार, तुम्ही बसा भांडत – अजित पवार\n“भाजप नेत्यानं माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला \nसरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी सुभाष देसाईंनी सामना वाचावा – सचिन सावंत\nअधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार \nराज्य मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 16 लाखांचा खर्च \nविधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-rate-increase-fodder-nagar-maharashtra-12920", "date_download": "2018-11-16T08:24:28Z", "digest": "sha1:M3GTPXGSZWUUH7VTPYSAKQUI6F7QWRHG", "length": 14466, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane rate increase for fodder, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nतिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे उसाची आता चाऱ्यासाठी विक्री होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातून तिस���ाव उपबाजारात ऊस विक्रीस आणला जात आहे.उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव मिळत आहे.\nतिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तसेच, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे उसाची आता चाऱ्यासाठी विक्री होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातून तिसगाव उपबाजारात ऊस विक्रीस आणला जात आहे.उसाला प्रतिटन १५०० रुपये भाव मिळत आहे.\nनगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे या वर्षी विहिरींनी ऑक्‍टोबरमध्येच तळ गाठला आहे. परिणामी, उसासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पाऊस नसलेल्या भागात ऊस जगवण्याचा प्रयत्न सुरू असताना हुमणीचा उसावर प्रादुर्भाव झाला आहे. साखर कारखाने सुरू होण्यास अवधी असल्याने पाण्याअभावी ऊस जळून जाण्यापेक्षा शेतकरी चाऱ्यासाठी त्याची विक्री करीत आहेत.\nतिसगाव परिसराबरोबरच मराठवाड्यात अशीच परिस्थिती असल्याने बीड जिल्ह्यातील शिरूर, गेवराई, बीड तालुका या भागांतून चाऱ्यासाठी ऊस तिसगावच्या उपबाजारात विक्रीस येत आहे.\n‘‘पाऊस चांगला नसल्याने भूजल पातळी खालावलेली आहे. उसाला पाणी देता येत नसल्यामुळे ऊस विक्रीस आणला आहे,’’ असे वंजारवाडी (जि. बीड) येथील ऊस उत्पादक सूरज कुटे यांनी सांगितले.\n‘पाऊस नसल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, शासनाने अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तीसगाव येथील युवक कार्यकर्ते भाऊसाहेब लवांडे यांनी केली आहे.\nनगर बीड ऊस पाऊस हुमणी शिरूर\nदेशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष दीड महिन्यापू\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर\nपूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने आता बरीच प्रगती केली असली तरी अद्याप त्याची पावसा\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजन\nपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक सूर्यप्रकाश, सुयोग्य मशागत, अधिक उत्पादन\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन\nनारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते.\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले...\nनाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दा\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालण���ऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nमराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...\nकापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...\nउत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...\nस्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nबुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...\nभारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...\nराज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...\nधार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...\nचारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...\nदेशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...\nखरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/uday-samant-shiv-sena-deputy-leader-news/", "date_download": "2018-11-16T08:39:40Z", "digest": "sha1:N43HUVQ4AKRXXW65DBUHH6WIP5G746EH", "length": 29880, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uday Samant Shiv Sena Deputy Leader News | शिवसेना उपनेतेपदी उदय सामंत यांची निवड | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जण���ंचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट���यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेना उपनेतेपदी उदय सामंत यांची निवड\n- रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.\nरत्नागिरी - रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.\nशिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी गावोगावी पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्याचा चमत्कार दाखवून दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेत त्यांची ‘पत’ आणखीन वाढली आहे. रत्नागिरीचे आमदार म्हणून काम करत असताना उदय सामंत यांच्यावर पुणे विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी पुणे येथील विविध समस्या हाताळण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.\nही जबाबदारी पार पाडत असतानाच शिवसेना उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. उपनेतेपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांन सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर २०१९ मध्ये शिवसेना स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nनाणार प्रकल्प हद्दपार करणारच\nराजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होऊ घातलेला आहे. हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी आपण सर्वोत���परी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर पक्ष याबाबत रणनीती ठरवेल आणि त्यानुसारच आपण काम करू, असे उदय सामंत म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nUday SamantShiv SenaRatnagiriउदय सामंतशिवसेनारत्नागिरी\nकोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने\nरत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात\nपरिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस\nरत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा\nप्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम\nशिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद\nरत्नागिरी : त्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण\nरत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच\nरत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम\nकोयनेच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर कोकणासाठीच - रामदास कदम\nरत्नागिरी : नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास\nशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्या\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमुद्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रत���क्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Radhanagari-dam-has-filled-65-percent/", "date_download": "2018-11-16T07:30:42Z", "digest": "sha1:Z4YNROA6JBFXDCRS3GRSBN2FXESK4RMV", "length": 5332, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काळम्मावाडी ५७, तुळशी ६५, राधानगरी ६५ टक्के | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › काळम्मावाडी ५७, तुळशी ६५, राधानगरी ६५ टक्के\nकाळम्मावाडी ५७, तुळशी ६५, राधानगरी ६५ टक्के\nराधानगरी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणार्‍या पावसामुळे दूधगंगा आणि भोगावती नद्यांचे पाणी वाढले आहे. गुरुवारी संपलेल्या 24 तासांत तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 282 मि.मी. पाऊस झाला आहे. राधान���री धरण 65 टक्के भरले असून धरणात 5.40 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. तर काळम्मावाडी धरण 57 टक्के भरले असून तुळशी धरण 65 टक्के भरले आहे. आज धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाला.\nगुरुवारी राधानगरी धरण परिसरात सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 125 मि.मी. पाऊस झाला असून आजअखेर 1829 मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 329.70 फूट, तर पाणीसाठा 5404.70 दशलक्ष घनफूट झाला आहे. 1600 क्युसेकने खासगी पॉवर हाऊसमधून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे. यामुळे भोगावती नदीवरील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.\nतुळशी धरण परिसरात आज 73 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आजअखेर 1307 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात 2.24 टीएमसी पाणी असून धरण 65 टक्के भरले आहे. मागील वर्षी याच दिवसांत 1.99 टीएमसी पाणी धरणात होते.\nपावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याचे स्थापत्य अभियंता विजय सुतार यांनी सांगितले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी दिला आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/fake-whats-app-servery-in-graduate-constituency-election/", "date_download": "2018-11-16T08:15:08Z", "digest": "sha1:CIFNKO2DUBJ5FWC3MZP2M5NQ2WZXCFNJ", "length": 6678, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेडसे, दराडे समर्थकांत ‘सोशल वॉर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बेडसे, दराडे समर्थकांत ‘सोशल वॉर’\nबेडसे, दराडे समर्थकांत ‘सोशल वॉर’\nशिक्षक मतदारसंघ निवडणूक : विजयाचे दावे करणारे फेक सर्व्हे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल\nशिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांमध्ये टशन असताना मतदानाच्या दिवशी त्यांच्या समर्थकांमध्ये ‘सोशल वॉर’ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी आणि टीडीएफ बोरस्ते-मोरे गटाचे पुरस्कृत संदीप बेडसे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून दिवसभर विजयाचे दावे केले जाणारे फेक सर्व्हे व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले जात होते. शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तर फेक सर्व्हेचे पीक आले होते. बेडसे व दराडे यांच्यातील रस्त्यावरील लढाई सोशल मीडियावरही पाहायला मिळाली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण होते.\nनाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली होती. शिक्षकांना खूश करण्यासाठी लक्ष्मीदर्शन, साड्या व पैठणी वाटप, रात्रीच्या पार्ट्या व पंगती या सर्व प्रकाराची निवडणुकीत जोरदार चर्चा होती. त्यातही बेडसे आणि दराडे यांच्यातील वाद व आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणूक चुरशीची बनली होती. या संघर्षाची प्रचिती मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळाली. किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची फेक पोस्ट सोशल मीडियावर सकाळपासूनच व्हायरल झाली होती. बेडसे समर्थकांकडूनच ही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचा आरोप दराडे समर्थकांनी केला. या आशयाच्या पोस्टमुळे बेडसे व दराडे समर्थकांमध्ये मतदान केंद्राबाहेरच जोरदार हाणामारी झाली. एवढ्यावरच न थांबता सोशल मीडियावर हा वॉर दिवसभर सुरू होता. त्यानंतर बेडसे व दराडे समर्थकांकडून विजयाचे दावे करणारे फेक सर्व्हे शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर फॉरवर्ड केले जात होते. बेडसे यांनी पाचही जिल्ह्यांत आघाडी घेतली असून, चुरशीच्या लढाईत ते विजयी होतील, अशी पोस्ट बेडसे समर्थकांकडून व्हायरल केली जात होती. या सोशल वॉरमध्ये दुपारनंतर दराडे समर्थकांनीही उडी घेतली. त्यांनीदेखील दराडे विजयी होतील, अशी पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर टाकत प्रत्युत्तर दिले. दराडे हे पहिल्या फेरीत निवडून येतील. अशी पोस्ट व्हायरल केली जात होती.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-workers-are-ordered-to-participate-in-the-welfare-fund-/", "date_download": "2018-11-16T07:30:25Z", "digest": "sha1:KHZ5UPB7ARTZIIEQMQHUIV6BT3UGZ652", "length": 5119, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पीएमपी’ चालक सुटणार आता मोकाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘पीएमपी’ चालक सुटणार आता मोकाट\n‘पीएमपी’ चालक सुटणार आता मोकाट\n‘पीएमपी’चा चालक बस चालवित असताना त्याचे मोबाईलवर बोलत असल्याचे छायाचित्र काढून ‘पीएमपी’ प्रशासनाकडे दिल्यानंतर चालकास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत होता. ही रक्कम संबंधित छायाचित्र काढणार्‍या नागरिकांस बक्षीस स्वरूपात देण्यात येत होती. आता मात्र ही रक्कम छायाचित्र काढणार्‍यास न देता पीएमपी कामगार कल्याण निधीत वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.\nपीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सुब्बाराव यांनी सन 2008 मध्ये परिवर्तन नावाने प्रवासी चळवळ सुरू केली होती. त्यामध्ये बस झेब्रा क्रॉसिंगवर उभी असणे, बसला मार्ग फलक नसणे, बसमधून गळती होणे याची माहिती दिल्यास त्यासाठी 100 रुपये दंड ठेवण्यात आला होता. तसेच बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असेल तर त्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्याची योजना सुरू करण्यात आली होती. हा दंड संबंधित छायाचित्र काढणार्‍या नागरिकास बक्षीस स्वरूपात देण्यात येत होता. आता मात्र सध्याचे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार ही रक्कम पीएमपी कामगार कल्याण निधीत वर्ग होईल.\nयाबाबत प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, “पीएमपी प्रशासनाने घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. चालकाने दक्षता घ्यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय बदलण्यात आल्यामुळे पुढील काळात चालक प्रवाशांचा कोणताही विचार न करता बिनधास्तपणे मोबाईलवर बोलत बस चालवतील. त्यांना कोणाचाही धाक राहणार नाही.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Western-music-increase-in-Indian-music/", "date_download": "2018-11-16T08:28:18Z", "digest": "sha1:E5IJQUAT4Q2RFXRLLVNUPKZC7P2BL7WY", "length": 5467, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाश्‍चिमात्य संगीताचे भारतीयांत वाढतेय फॅड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाश्‍चिमात्य संगीताचे भारतीयांत वाढतेय फॅड\nपाश्‍चिमात्य संगीताचे भारतीयांत वाढतेय फॅड\nपुणे : केतन पळसकर\n1982 मध्ये प्रथम पॅरिसमध्ये संगीत दिवस साजरा झाल्यानंतर आज संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पश्‍चिमी देशातून आलेल्या या रिती-रिवाजाला भारताने स्वीकारत देशात देखील मोठ्या उत्साहात 21 जून रोजी हा दिवस साजरा होत आहे. देशाने स्वीकारलेल्या या रिवाजाप्रमाणेच देशात पाश्‍चिमात्य संगीताचे फॅडसुद्धा वाढत असल्याचे चित्र आहे.\nभारतीय सण, उत्सव यासह विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आज पाश्‍चिमात्य संगीताशिवाय साजरा होत नाही. या गायकांच्या सॉरी (जस्टिन बिबर), शेप ऑफ यु (ई. डी. शीरन), डेस्पासीटो (जस्टिन बिबर) यासारख्या अनेक गाण्यांनी तरुणांना भुरळ पाडली आहे. संगीतात क्रांती घडवून आणणारा पॉपचा राजा मायकल जॅक्सन, जस्टिन बिबर, डेव्हिड गुएट्टा यासारख्या भारतात झालेल्या त्यांच्या कॉन्सर्टला भारतीय तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यातून पाश्‍चिमात्य संगीताबद्दल भारतीय तरुणांचे वाढत असलेले फॅड अधोरेखित झाले.\nभारतीय संगीत मन:शांती देणारे\nयुवकांमध्ये वाद्य, नृत्य आणि गायन याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. निसर्गाशी संबंध असलेले भारतीय संगीत अनेक कलाकारांनी वर्षानुवर्षे विचार करून बनविले आहे. भारतीय संगीत मन:शांती देणारे आहे. - पंडित उल्हास कशाळकर, पद्मश्री, शास्त्रीय गायक\nसंगीताचे धडे देणार्‍या संस्था कमी\nशास्त्रीय गायनासह भारतीय गायन शैलीत धडे देणारे अभ्यासक्रम आणि धडे देणार्‍या शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. परिणामत: आजच्या पिढीचा ओढा पाश्‍चिमात्य संगीताकडे वाढत चालला आहे. -सुरमई पातुरकर, संगीत अभ्यासक\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nको��्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Eight-villages-can-be-included-in-Mhasal-with-Madgyal/", "date_download": "2018-11-16T07:27:47Z", "digest": "sha1:MFCPIOTXOWOYNBGUKYRMNFSI3RZWNTKC", "length": 4788, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माडग्याळसह आठ गावांचा ‘म्हैसाळ’मध्ये समावेश शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › माडग्याळसह आठ गावांचा ‘म्हैसाळ’मध्ये समावेश शक्य\nमाडग्याळसह आठ गावांचा ‘म्हैसाळ’मध्ये समावेश शक्य\nमाडग्याळसह पाणी योजनेपासून वंचित आठ गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करावा, या मागणीसाठी जत शिवसेना प्रमुख अंकुश हुवाळे यांनी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची भेट घेत निवेदन दिले. मंत्री शिवतारे यांनी ही गावे समावेश करण्यासाठी जलसंपदा सचिव व अधीक्षक अभियंता सांगली यांना या भागाचे सर्वेक्षण करुन गावांचा समावेश करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यामुळे या आठ गावांना पाणी मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.\nयासाठी शिवसेना शिष्टमंडळासह सांगलीचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानगुडे - पाटील जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांचे सहकार्य लाभले.\nम्हैसाळ योजनेतून वगळण्यात आलेली माडग्याळ , व्हसपेट , गुड्डापूर , राजोबाचीवाडी , आसंगी , गोंधळेवाडी ,कुलाळवाडी , अंकलगी या गावांचा म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश होता. पण नंतर मात्र ही गावे का वगळण्यात आली . व्हसपेठ-माडग्याळ सीमेपासून मंगळवेढा तालुक्यात पाणी जाणार असून माडग्याळसह आठ गावे वंचित राहणार आहेत. पण जत तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांनी शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानगुडे -पाटील यांच्यामार्फत पाण्यासाठी पाठपुरावा केला होता.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Janta-Dal-to-BJP-Mayor-Sangeeta-Khot-s-political-career/", "date_download": "2018-11-16T07:30:15Z", "digest": "sha1:4LQNRBX4LTWDOPJGGDGJR2XCEQJAXOH5", "length": 7426, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनता दल ते भाजप ; महापौर संगीता खोत यांचा राजकीय प्रवास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जनता दल ते भाजप ; महापौर संगीता खोत यांचा राजकीय प्रवास\nजनता दल ते भाजप ; महापौर संगीता खोत यांचा राजकीय प्रवास\nसांगली : अमृत चौगुले\nमहापौरपदाची संधी लाभलेल्या संगीता खोत यांचा जनता दल ते विविध आघाड्यामार्गे भाजप असा विविध पक्षांतून राजकीय प्रवास झाला आहे. चौथ्या टर्ममध्ये त्यांना नगरसेवकपदाबरोबरच भाजपकडून महापौरपदाची संधी मिळाली.\nवेगवेगळ्‍या समित्‍यांचे, सदस्‍य, सभापती म्‍हणून काम\nसंगीता खोत जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल खोत यांच्या पत्नी आहेत. त्यांना २००३ मध्ये पहिल्यांदा जनता दलातून नगरसेविकापदाची संधी मिळाली. त्यानंतर २००८ मध्ये काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय विकास महाआघाडी करण्यात आली होती. यामध्ये जनता दलाचाही सहभाग होता. त्यानुसार कुपवाडमधून त्या महाआघाडीतून निवडून आल्या. त्या काळात त्यांनी प्रभाग समिती, महिला बालकल्याण समिती सभापती, स्थायी समिती सदस्य म्हणूनही काम केले.\nवाचा : सांगलीच्‍या महापौरपदी भाजपच्‍या संगीता खोत\nपुन्हा २०१३ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात माजी आमदार संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी निर्माण केली. यामध्ये संगीता खोत या स्वाभिमानी आघाडीतून निवडून आल्या. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने प्रभाग समिती सभापती, स्थायी समिती सदस्या, म्हणून काम केले.\nमहापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्‍ये प्रवेश\nमात्र या महापालिका निवडणुकीपूर्वी संगीता खोत यांनी मिरजेतील आजी-माजी १५ हून अधिक नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी मिरजेच्या प्रभाग ७ मधून ओबीसी महिला गटातून निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांनी धोंडुबाई कलगुटगी यांचा पराभव केला.\nभाजपकडून ओबीसी महिला महापौरपदासाठी त्यांच्यासह सविता मदने, अनारकली कुरणे, गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर आदी आठजण इच्छुक होत्या. त्यातून ज्येष्ठत्वाच्या निकषातून भाजपकडून त्यांना संधी देण्या�� आली. त्यामुळे जनता दल ते भाजपमधून आघाडी अशा प्रवासातून त्या महापौरपदी विराजमान झाल्या.\nमहापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपने विरोधकांचे शेवटचे सत्ताकेंद्र काबिज केले. यामध्ये भाजपच्या नगरसेविचका म्हणून संगीता खोत यांचाही सहभाग आहे. त्यानुसार महापालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचा महापौर होत आहे. त्यामध्ये पहिल्याच महापौरपदाची संधी संगीता खोत यांना मिळाली. महापालिकेच्या त्या १६ व्या महापौर बनल्या आहेत.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Mandharadeva-Ghats-murder-in-satara/", "date_download": "2018-11-16T08:22:02Z", "digest": "sha1:ZCXPF5C56HB6AZWRUSN4OXJXCH6NPRZZ", "length": 5561, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मांढरदेव घाटातील खुनाला वाचा फुटली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मांढरदेव घाटातील खुनाला वाचा फुटली\nमांढरदेव घाटातील खुनाला वाचा फुटली\nमांढरदेव घाटातील गुंडेवाडी गावालगत दि. 15 रोजी अनोळखी महिलेच्या झालेल्या खुनाला वाचा फुटली असून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृत महिला व संशयित आरोपी हे मुंबई परिसरातील असल्याचे समजते. दरम्यान, याप्रकरणी काही जणांची उचलाउचलीही झाल्याचे समोर येत आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी मांढरदेव घाटात अनोळखी अंदाजे 27 वर्षे वय असलेल्या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसर हादरून गेला होता. महिलेच्या हातावर बानू असे नाव लिहिल्याव्यतिरिक्‍त अन्य कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. यामुळे सातारा पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. वाई पोलिसांसह एलसीबीचे पथक घटनेच्या दिवसांपासून कसून शोध घेत आहेत. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी सातारा पोलिसांनी सोशल मीडियाचाही आधार घेत राज्यात सर्वत्र मृत महिलेचे फोटो पाठवले होते.\nखुनाच्या घटनेनंतर दोन दिवसानंतरही मृत महिलेची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत होता. अखेर मंगळवारी दुपारी याप्रकरणी एलसीबीच्या पथकाला धागेदोरे सापडले. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केल्यानंतर महिलेची ओळख पटत गेली. मृत महिला ही मुंबई येथील असून संशयित मारेकरीही मुंबई येथील असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शुक्रवारी या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामुळे मृत महिलेचे पूर्ण नाव, मारेकर्‍यांची पूर्ण नावे, घटनेचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/government-contract-workers-federation-protest-in-solapur/", "date_download": "2018-11-16T07:27:37Z", "digest": "sha1:SCODYRQVHAEDCHUXAFUYAPTT7IDKIAXU", "length": 8565, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघांचे धरणे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघांचे धरणे आंदोलन\nशासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघांचे धरणे आंदोलन\nशासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे च्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वाराच्या समोर हे धरणे आदोल करण्यात आले.\nशासनाच्या विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करण्याबाबत शासनाने काढण्यात आलेले ९ फेब्रुवारी रोजीचे परिपत्रक रद्द करावे, ही या आंदोलनात प्रमुख मागणी करण्यता आली. यावेळी सोलापूर जिल्हा कंत्राटी कर्मचारी महासंघावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आहे.\nयाबाबत संघटनेचे जिल्हा ��मन्वयक सचिन जाधव म्हणाले, ‘‘शासनाच्या सदर परिपत्रकामुळे राज्यातील जवळपास तीन लाखांहून अधिक कर्मचार्‍यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात काम करणार्‍या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर व विविध प्रकारची कामे १९९५-९६ पासून करीत आहेत. अशा कर्मचार्‍यांची संख्या राज्यात जवळपास तीन लाखाहून जास्त आहे. त्यांच्याकडून शासन ११ महिन्याचा करार करून घेत होते, तर कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी न्यायालयात गेले होते.’’\nदरम्यान, शासनाकडून कंत्राटी कर्मचार्‍यांचा ११ महिन्यांचा करार करण्यात आला तर काही विभागातील कर्मचार्‍यांचा ६ महिन्यांचा करार करण्यात आला आहे. मात्र, कंत्राटी कर्मचार्‍यांकडून नियमित कर्मचार्‍यांपेक्षा जास्त कामे करून घेण्यात येत असूनही त्यांना नियमित कर्मचार्‍यांपेक्षा ३० ते ४० टक्के कमी मानधन देण्यात येत आहे.\nया अन्यायाविरुद्ध व कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित नियुक्ती देण्याचा मागणीसाठी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध संघटनेतर्फे मागणी होऊ लागली होती. मात्र, कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णयाचा अध्यादेश काढून राज्यातील तीन लाखाहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचा व्यावसायिक भवितव्याबाबत घेतलेला अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.\nया विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये शासनाच्या स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, वसुंधरा पाणलोट विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जलस्वराज, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, भूजल विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, सांसद आदर्श ग्राम योजना यांचा समावेश आहे.\ncbi vs cbi : आलोक वर्मांना उत्तराची संधी\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nदीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरचे घर सजले\nअमृतसरमध्ये दिसला दहशतवादी मूसा\nतृप्‍ती देसाईंना कोची विमानतळावर रोखले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cosmos-bank-cyber-attack-most-of-the-money-was-withdrawal-from-mumbai-and-kolhapur-new-301713.html", "date_download": "2018-11-16T07:20:15Z", "digest": "sha1:SMPAWKFIJDHQLFELQ3M4NWTDUZMIB5ZR", "length": 14727, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे !", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे ��ोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nकॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे \nसर्वाधिक पैसे मुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.\nपुणे, 21 ऑगस्ट : कॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यातील विवध शहरांतील एटीएममधून रुपे कार्ड मार्फत हे पैसे काढण्यात आले आहेत. ज्यात सर्वाधिक पैसे मुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून 'व्हिसा कार्ड' मार्फत, तर भारतात क्लोन केलेल्या 'रुपे कार्ड' मार्फत अनेक शहरांतून पैसे काढण्यात आले आहेत. पंधरा हजारांहून अधिक विविध खात्यांमधून झालेल्या व्यवहारांद्वारे सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा हा सायबर दरोडा घालण्यात आलाय. त्यात भारतातील ४१ शहरांमधील ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून 'रुपे कार्ड' मार्फत 2.5 कोटी रुपये काढले गेले आहेत. भारतात ज्या-ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात काम सुरू आहे. पोलिसांच्या हाती निम्मे फुटेजेस लागले आहेत. त्���ामध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष खातेदारच आहे, की दुसरी कुणी याची आता खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली आहे़.\nकॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा ऑडिट केले जात असले तरी पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यीमुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/at-dombivali-rpi-2-groups-fight-with-each-other-284143.html", "date_download": "2018-11-16T07:23:42Z", "digest": "sha1:S7BE4XY74TPEKM6DW7HIEMHM632UNJRL", "length": 13118, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी", "raw_content": "\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\n���राठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nडोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी\nडोंबिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कल्याण जिल्हाध्यक्ष बदला ���शी मागणी आरपीआय कार्यकर्ते काही दिवसांपासून करत होते.\nडोंबिवली, 09 मार्च : डोंबिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कल्याण जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी आरपीआय कार्यकर्ते काही दिवसांपासून करत होते. त्याचकरता आज आरपीआयच्या एका गटाने पत्रकार परिषद ठेवली आणि यात जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार आहोत असं सांगितलं.\nपत्रकार परिषद संपताच जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी स्टेजवर येऊन जाब विचारत मारामारी केली. ते सोडवण्यासाठी महिला आणि कार्येकर्ते एकमेकांना भिडले. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी महिलांना धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. यात महिला शहर अध्यक्षा वैशाली सावर्डेकर जखमी झाल्या. त्यामुळे आरपीआयच्या इतर कार्यकर्ते आणि महिला यांनी जिल्हाध्यक्षांना मारहाण केली.\nविशेष म्हणजे हा सगळा प्रकार पालिकेच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घडला. या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत असून बोलण्यास त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/news-bhopal-mumbai-model-kidnapped-by-friend-rescue-operation-police_live-updates-295767.html", "date_download": "2018-11-16T07:39:10Z", "digest": "sha1:J77O5VNBQI7J7TCKXDOXPMXO2Q4RCXD4", "length": 14394, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोपाळ : माथेफिरू तरुणाने दिली आत्महत्येची धमकी", "raw_content": "\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\n'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी\nनेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी कि��ी बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nभोपाळ : माथेफिरू तरुणाने दिली आत्महत्येची धमकी\nया युवतीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे.\nभोपाळ, 13 जुलै : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक भयानक प्रकरण समोर आलं आहे. ते म्हणजे एका माथेफिरूने मुंबईच्या एका मॉडेलला त्याच्या घरात बंदी करून ठेवले आहे. रोहित सिंह असं या युवकाचं नाव आहे. त्याने या मॉडेलला त्याच्या घरात बांधून ठेवलं आहे. ही युवती BSNLच्या निवृत्त एजीएमची मुलगी आहे. आणि ती आत त्या युवकाच्या इमारतीच्या 5 मजल्यावर त्याच्या खोलीत बंद आहे. या युवतीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रोहित हा या युवतीला आधीपासूनच ओळखतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून तो तिला लग्नासाठी जबरदस्ती करत आहे. पण युवतीचा नकार असल्यामुळे तिच्यावर दबाव टाकत तिला त्याने त्याच्या घरात कैद करून ठेवलं आहे. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी जर घरात येण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत:ला गोळी जाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली आहे. दरम्यान त्याने युवतीला मारहाण केली आहे आणि त्याचा व्हिडिओ काढत त्याने तो सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. ही युवती अजूनही त्या नराधमाच्या ताब्यातच आहे. पोलिस अधिकारी रोहितशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांना पाहताच रोहितने स्वत:लाही रक्तबंबाळ केलं आहे. पोलिसांनी रोहितबद्दल मिळवलेल्या माहितीनुसार, तो अलीगडचा राहणारा आहे. त्याने याआधीही असा प्रकार केला आहे.रोहितसुद्धा मुंबईला मॉडलिंग करतो. त्याच्या या कृत्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण ओळखीच्या जोरावर त्याला सोडण्यात आलं.\nमाॅडेल म्हणाली, मी सुरक्षित आहे\nमाथेफिरू तरुणाचं नाव रोहित\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माॅडेल अजून बेशुद्ध आहे\nदरवाजा कापण्यासाठी पोलिसांनी कटर मागवलं\nमाथेफिरू तरुणाने पोलिसावर कात्रीने केला ह��्ला\nहायहोल्टेज ड्रामा - तरुणीवर माझं प्रेम मला तिच्यासोबतच लग्न करायचंय, तरुणाने मागितला स्टॅम्प पेपर आणि मोबाईल चार्जर\nया माथेफिरू तरुणाकडे पिस्तुल आणि कात्री, तरुणीला केलं जखमी\nतरुणीसोबत लग्न करायचं माथेफिरू तरुणाला, म्हणून घरात केलं बंदी, तिचे वडील आल्यावर तिला सोडून देईल माथेफिरू तरुणाचा दावा\nतरुणीला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू\nपोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी जर घरात येण्याचा प्रयत्न केला तर मी स्वत:ला गोळी जाडून घेईन अशी धमकी रोहितने दिली\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\nPhotos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shrituljabhavani.org/LiveShriTuljabhavani.html", "date_download": "2018-11-16T08:23:00Z", "digest": "sha1:OHAQ6EW45HGFFS2LI4NXMYQ4JMKSLVXD", "length": 6887, "nlines": 115, "source_domain": "shrituljabhavani.org", "title": " श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान | तुळजापूर", "raw_content": "\nश्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ\nसदर ऑनलाईन दर्शन सेवा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या द्वारे दिली जात आहे\nसदर ऑनलाईन दर्शन सेवा बंद असल्यास आपण उस्मानाबाद जिल्हा यांच्या संकेत स्थळावर ही सेवा पाहू शकता ऑनलाईन दर्शन\nआपणास लाइव्ह दर्शन घेता येत नाही.\nफ्लाश प्लेयर प्रॉब्लेम - क्रोम ब्राउजर सेंटिंग . ( सेंटिंग करा आणि पेज रिफ्रेश करा)\nमुखपृष्ठ |साईट मॅप | प्रतिक्रिया | संपर्क\nअस्वीकारणीय: या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन, यांच्या मार्फत केले जाते. ई क्यु एल बिझनेस सोल्युशन प्रा. लि. पुणे कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.\nमहाद्वार रोड, तुळजापूर, जि. उस्मानाबाद, महाराष्ट्र. ४१३६०१, भारत.\nदेवस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा १९५० अन्वये पब्लिक ट्रस्ट म्हणून १९६२ साली झाली. निजाम सरकारने तयार केलेले कवायत देवलचे नियमाप्रमाणे व मुंबई सार्वजनिक अधिनियम १९५० च्या तरतुदीप्रमाणे सध्या या न्यास संस्थेचा व्यवहार चालतो.\nउस्मानाबाद जिल्हा अधिकृत संकेत स्थळ\nटॉप टेन दैनंदिन देणगीदार\nटीप: या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन श्��ी तुळजाभवानी मंदिर प्रशासन, यांच्या मार्फत केले जाते. संकेतस्थळाची रचना व विकास ई क्यु एल बिझनेस सोल्युशन प्रा. लि. पुणे यांनी केली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D.html", "date_download": "2018-11-16T07:58:05Z", "digest": "sha1:BDI5UMY6S2EFBT34Q5IOYMLBDHXKWYC2", "length": 27506, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी\nनेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा नाही : द्विवेदी\n=संघटनात्मक सुधारणांबाबत विविध सूचना=\nनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – कॉंग्रेस कार्य समितीच्या बैठकीत पक्षाची संपूर्ण धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा जोरात असताना आज झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. लोकसभा तसेच महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस कार्य समितीची आज येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आज झालेल्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत हा विषयही नव्हता, तसेच कोणत्याही सदस्याने हा मुद्दा उपस्थित केला नाही, असे कॉंग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीनंतर कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.\nबैठकीला कार्य समितीचे ३४ पैकी ३० सदस्य उपस्थित होते, जवळपास पावणेचार तास ही बैठक चालली. प्रारंभी कॉंग्रेस क��र्य समितीचे सदस्य आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले आणि कॉंग्रेस नेते जी. व्यंकटसामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाने बैठकीला सुरुवात झाली, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही बैठकीला संबोधित केले, असे द्विवेदी यांनी सांगितले.\nसंघटनात्मक निवडणुका आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बैठकीत चर्चा झाली. किमान हमी भाव तसेच शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च याचा आढावा घेऊन देशातील शेतकर्‍यांच्या स्थितीवर बैठकीत सदस्यांनी चिंता व्यक्त केली, सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला, याकडे लक्ष वेधत द्विवेदी म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक अन्यायकारक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. शेतकर्‍यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर आंदोलन करण्याबाबत विविध पातळ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती बैठकीत देण्यात आली. संबंधित प्रश्‍नावर जयराम रमेश आणि के. व्ही. थॉमस यांनी बैठकीत सविस्तर भूमिकाही मांडली.\nगावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीत झालेल्या चर्चेवर संपूर्ण देशातील कार्यकत्यार्र्चे मत जाणून घेण्याचा आणि नंतरच अंतिम निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले, असे स्पष्ट करत द्विवेदी म्हणाले की, पक्ष संघटना आणि आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.\nपदाधिकार्‍यांचा कार्यकाळ पुन्हा तीन वर्षांचा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. २०१० मध्ये बुराडी येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ तीन वर्षांवरून पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता हा कार्यकाळ पुन्हा तीन वर्षांचा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.\nसध्या साधारण सदस्य आणि सक्रिय सदस्य असे दोन प्रकार आहेत, त्याऐवजी सदस्यत्वाचा एकच प्रकार ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली, असे नमूद करत द्विवेदी म्हणाले की, पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांसाठी वेगवेगळे सदस्य करण्याऐवजी सर्वजण कॉंग्रेस पक्षाचेच सदस्य राहतील. नंतर त्यांच्या वयोगटानुसार त्यांना पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये काम देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे सदस्यत्वासाठी अर्ज करण्याऐवजी ऑनलाईन सदस्य करण्याबाबतही चर्चा झाली.\nअनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच अल्पसंख्यकांना पक्षसंघटनेत ५० टक्के आरक्षण देण्याबाबतच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाली. मात्र, या सर्व मुद्यांवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. देशभरातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून, त्यांना विश्‍वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \t��मीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्री���ा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2245 of 2453 articles)\nइस्रोच्या मंगळ पथकाला अमेरिकेचा पुरस्कार\nचेन्नई, [१३ जानेवारी] - अगदी पहिल्या प्रयत्नात भारताची मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या ‘मंगळ’ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/karjat-mumbai-news-girl-atrocity-106510", "date_download": "2018-11-16T08:51:55Z", "digest": "sha1:NGOIWJMT5NZQTFUWQNKSSR5YTEOUGMPL", "length": 11452, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "karjat mumbai news girl Atrocity दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार | eSakal", "raw_content": "\nदोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार\nशनिवार, 31 मार्च 2018\nकर्जत - कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मूकबधिर निवासी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाळेचा काळजीवाहक राम बेंबरे (वय 44) याला कर्जत पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी \"पॉक्‍सो'अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nकर्जत - कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मूकबधिर निवासी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाळेचा काळजीवाहक राम बेंबरे (वय 44) याला कर्जत पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी \"पॉक्‍सो'अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nदोन्ही मुली लहानपणापासून मूकबधिर आहेत. मूकबधिर शाळेत त्या तीन वर्षांपासून शिकत आहेत. चार द���वस सुटी असल्याने या मुलींना त्यांचे पालक घरी नेरळ येथे घेऊन गेले. या मुलींना त्रास होत होता. त्याबाबत त्यांना घरच्यांनी विचारले असता रात्री घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सर्व प्रकार लक्षात येताच या मुलींच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर कर्जत पोलिसांनी संशयित म्हणून शाळेतील काळजीवाहक बेंबरे याला ताब्यात घेतले आहे.\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन ���धीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-hospital-city-scan-facility-101296", "date_download": "2018-11-16T07:52:33Z", "digest": "sha1:BQAD7TVPTOHPPV4HQYKDC3BMSXBFJFIM", "length": 14246, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news hospital City Scan Facility महिन्यात सिटी स्कॅनची सुविधा | eSakal", "raw_content": "\nमहिन्यात सिटी स्कॅनची सुविधा\nमंगळवार, 6 मार्च 2018\nसातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन बसविण्याच्या अनुषंगाने खासगी कंपनीच्या समितीने नुकतीच रुग्णालयातील जागेची पाहणी केली. त्यामुळे येत्या महिनाभरात सिटी स्कॅनची सुविधा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nसातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन बसविण्याच्या अनुषंगाने खासगी कंपनीच्या समितीने नुकतीच रुग्णालयातील जागेची पाहणी केली. त्यामुळे येत्या महिनाभरात सिटी स्कॅनची सुविधा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nराज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्‍सरे व सोनोग्राफी चाचणीची सुविधा आहे. काही जिल्हा रुग्णालयांत त्या जोडीला सिटी स्कॅनची सोयही आहे. तशी ती साताऱ्यातही होती. मात्र, आधुनिक यंत्रांनी सुसज्ज असा रेडिओडायग्नोस्टिक विभाग सुरू करण्याचे गाजर दाखवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्याचा घाट घातला. त्यानुसार येथील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविलेही; परंतु येथील विभाग मात्र अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सुमारे साडेतीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन चाचणी बंद आहे. नवीन विभागामध्ये एमआरआय, सिटी स्कॅन, डिजिटल एक्‍सरे, टू डी इको, कलर डॉपलर व सोनोग्राफीच्या चाचण्या होणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, येथील सुरू असणारी सिटी स्कॅन यंत्रणाही बंद पडली.\nमहामार्ग व इतर राज्य मार्गावरील अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. इतर आजारातील रुग्णांनाही या सुविधेची गरज असते; परंतु सिटी स्कॅनअभावी जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट दाखवावी लागत आहे. रेडिओलॉजी विभागाचे नियोजन बारगळले आहे. त्यामुळे किमान सिटी स्कॅन मशिन मिळावी, यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडून पाठपुरावा सुरू होता. शासनाने खासगी कंपनीला सिटी स्कॅन मशिन चालविण्याचा ठेका दिला आहे. त्यानुसार संबंधित कंपनीच्या समितीने जिल्हा रुग्णालयातील सिटी स���कॅन मशिनसाठी आवश्‍यक असलेल्या जागेची पाहणी केली. आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा नागरिकांना उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\nखासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिटी स्कॅन मशिन बसवण्याबाबत जागेची पाहणी केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांची पूर्तता झाल्यानंतर महिनाभरात सिटी स्कॅन यंत्रणा सुरू होण्याची शक्‍यता आहे.\n- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर स��टिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ratnagiri-news-pradeep-kadam-arrested-100174", "date_download": "2018-11-16T08:46:58Z", "digest": "sha1:WT6CXACNFMR76DU3SQITENXVAOOOXRNP", "length": 16096, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Pradeep Kadam arrested लाचखोर डेप्युटी चिटणीस प्रदीप कदमला अटक | eSakal", "raw_content": "\nलाचखोर डेप्युटी चिटणीस प्रदीप कदमला अटक\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - नेमबाज खेळाडूला मंजूर झालेला शस्त्र परवाना देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना डेप्युटी चिटणीस प्रदीप शिवाजीराव कदम (वय ४२, रा. ए वॉर्ड, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले.\nकोल्हापूर - नेमबाज खेळाडूला मंजूर झालेला शस्त्र परवाना देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना डेप्युटी चिटणीस प्रदीप शिवाजीराव कदम (वय ४२, रा. ए वॉर्ड, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.\nतक्रारदार समृद्ध दिलीप मोरे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पाचवेळा भाग घेतला आहे. त्यांना ०.२२ व पिस्टल नेमबाज स्पर्धा या प्रकारांत बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांचे परवाने नसल्यामुळे त्यांना स्पर्धेवेळी इतरांची हत्यारे घ्यावी लागतात. त्याचा परिणाम कामगिरीवर होत होता. शूटिंग स्पोर्टससाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पाच प्रकारच्या हत्यारांचे परवाने मिळावेत यासाठी १५ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. अर्ज दिल्यानंतर तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील डेप्युटी चिटणीस प्रदीप कदम याच्याकडे गेला होता.\nकदमने तक्रारदार यांचा अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रांताधिकारी, करवीर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी योग्य शेरा देऊन १२ जानेवारी २०१८ला कदम याच्यासह तक्रारदार यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे नेले. अपर जिल्हाधिकारी यांनी फाईल पाहून सही केली. कदम याने तक्रारदार यांच्या पाचपैकी फक्त रायफलचा परवाना दिला. कदम याने परवाना मिळवून दिल्याच्या बदल्यात वीस हजार रुपयांची मागणी केली. ���ेब्रुवारीच्या शेवटी येण्यास सांगितले. कदम याने मागितलेली लाच दिली नाही, तर इतर परवान्यांत तो खोडा घालेल अशी भीती तक्ररदारांना वाटली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे कदमच्या विरोधात तक्रार दिली.\nदरम्यान, आज सायंकाळी सहाच्या सुमारास कदमने पैसे घेऊन बोलावले होते. त्यामुळे दोन पंचांच्या साक्षीने आज सायंकाळी सहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तो जिल्हाधिकारी कार्यालयातच वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस हवालदार श्रीधर सावंत, मनोज खोत, पोलिस नाईक आबासो गुंडणके, संदीप पावलेकर, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश माने, पोलिस नाईक विष्णू गुरव आदींनी ही कारवाई केली.\nतक्रारदार असलेल्या नेमबाजाची स्पर्धा मार्चमध्ये सुरू होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे; तरीही कदमने परवान्याबाबत टोलवाटोलवी केली. कदम जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन सात, गृह एक विभागात काम करीत असल्यामुळे त्याचा रुबाब वेगळा होता. खाबूगिरीची खुर्ची म्हणून या पदाकडे पाहिले जाते. त्यामुळे शक्‍यतो कोण तक्रार करीत नाही; मात्र मार्चपासून स्पर्धा असल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/613", "date_download": "2018-11-16T07:31:45Z", "digest": "sha1:ZGGFDKKMAOLZXBHX6H4BWQRZXCFOYH5Y", "length": 6754, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पिझ्झा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पिझ्झा\nतवा पिझ्झा - थिन क्रस्ट, कणकेचा पिझ्झा\nRead more about तवा पिझ्झा - थिन क्रस्ट, कणकेचा पिझ्झा\nRead more about घरगुती पिझ्झा\nकोण म्हणतंय जमत नाही\nअहो, मी डाएट बद्दल बोलतेय.\n\"कसं काय तुम्ही लोक डाएट करता बुवा मला तर भात खाल्ल्याशिवाय शांत नाही वाटत.\"\n'वडापाव आठवड्यातून एकदा तरी खाल्लाच पाहिजे'\n'पोट मारून जगायचं तर खायचं कधी\nहे डाएट न करणारे किंव करू न शकणारे आणि थोडे स्थूलतेकडे झुकणारे लोक असं काहीतरी बडबडत असतात. पण कधीतरी आपण हे करून पाहू असा विचार (निदान विचार तरी) करून पाहतात की नाही कोण जाणे.\nRead more about कोण म्हणतंय जमत नाही\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nबर्‍यापैकी हेल्दी झटपट पिझ्झा\nRead more about बर्‍यापैकी हेल्दी झटपट पिझ्झा\nझटपट चीनी पिझ्झा भेळ\nRead more about झटपट चीनी पिझ्झा भेळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-supreme-court-to-deliver-judgement-about-section-377/", "date_download": "2018-11-16T07:58:05Z", "digest": "sha1:QPU26HFQOD6LDSPABPJTKTDLFIVRFGKF", "length": 9064, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय\nसर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निर्णय\nनवी दिल्ली – समलैंगिकता हा गुन्हा की अधिकार, यावर आज सर्वोच्च न्यायालयाने एेतिहासिक निर्णय दिला आहे. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी अोळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी’. ‘समलिंगी संबंध हा गुन्हा नाही’, असा महत्वपूर्ण, एेतिहासिक असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन मुलं आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींमध्ये न्यायालयाने कोणतेही बदल केले नाहीत.\nकलम 377 नुसार समलैंगिकता गुन्हा आहे, त्यामुळे हे कलम कायदेशीर की बेकायदेशीर, याविषयी महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालय देणार होतं. यापूर्वी 2 जुलै 2009 मध्ये दिल्ली हायकोर्टांने निकाल देत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरवले होते. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा समलैंगिकता गुन्हाच आहे, असा निर्णय दिला होता. पण मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: आपल्या निर्णयावर फेरविचार करायचं ठरवलं होतं आणि हा खटला पुन्हा सुरू झाला होता.\n‘समलैंगिकता’ हा गुन्हा नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. एलजीबीटी (lesbian,gay,bisexual,transgendr) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत या कम्युनिटीकडून होत आहे, तसेच देशभरात जल्लोष देखील करण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराम कदम बॅकफूटवर; ‘त्या’ वक्तव्याबद्दल जाहीर माफी\nNext articleसागरिकाच्या “वक्रतुंड महाकाय” गाण्यात ऋषी सक्सेना, रिचा अग्निहोत्री ही नवी जोडी\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप���रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/mactron-mt-129-fm-mp3-player-8gb-black-price-pjsN2o.html", "date_download": "2018-11-16T07:34:17Z", "digest": "sha1:BDWXLTYPDWK26LP34S5YY3MTIFW57HWR", "length": 13076, "nlines": 312, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nमेकॅट्रॉन पं३ प्लायर्स & इपॉड्स\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक किंमत ## आहे.\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 299)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया मेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव MT-129 FM\nप्लेबॅक तिने 4 HR\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 59 पुनरावलोकने )\n( 65 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 34 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 153 पुनरावलोकने )\n( 465 पुनरावलोकने )\n( 100 पुनरावलोकने )\nमेकॅट्रॉन मत 129 फट पं३ प्लेअर ८गब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/mitaki-hq-metallic-16gb-mp3-player-blue-price-pm27Kk.html", "date_download": "2018-11-16T07:45:17Z", "digest": "sha1:GX6OLOCGWM7BYQXGJM3SPSIGLGZXOO5A", "length": 14830, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nमिटकी पं३ प्लायर्स & इपॉड्स\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये मिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू किंमत ## आहे.\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू नवीनतम किंमत Sep 26, 2018वर प्राप्�� होते\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 471)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया मिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 20 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड फॉरमॅट्स MP3, WMA\nरिचार्जे तिने 90 Mins\nप्लेबॅक तिने Upto 4 Hrs\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 10 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 42 पुनरावलोकने )\n( 211 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 36 पुनरावलोकने )\nमिटकी Hq मेटॅलिक १६गब पं३ प्लेअर ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-16T07:15:15Z", "digest": "sha1:FOSZWBPWVMSB3JRY52Y5ANQHI4RKXW42", "length": 9671, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मोदींच्या व्यासपीठावर अमरसिंहांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अन��ष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news मोदींच्या व्यासपीठावर अमरसिंहांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या\nमोदींच्या व्यासपीठावर अमरसिंहांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या\nलखनौ – समाजवादी पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते अमरसिंह हे उत्तरप्रदेशातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तरप्रदेशातील 60 हजार रूपये गुंतवणुकीच्या 81 प्रकल्पांचे उद्‌घाटन मोदींच्या हस्ते झाले त्यावेळी अमरसिंह तेथे उपस्थित होते.\nत्यांच्या उपस्थितीची नोंद स्वता मोदी यांनी भाषणातही घेतली. उद्योगपती हे चोर किंवा लुटारू नाहीत. असे वाक्‍य उच्चचारल्यानंतर त्यांनी अमरसिंह यांचीही रूजवात घातली. मोदींच्या या कार्यक्रमानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी राज्यातील दोन इलेक्‍ट्रीक बसेसनाही हिरवा झेंडा दाखवला त्या कार्यक्रमालाही अमरसिंह उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमांच्या आधी 23 जुलैला अमरसिंह यांनी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची भेट घेतली होती.\nतेव्हापासूनच अमरसिंह हे भाजप मध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवली जाऊ लागली आहे. मला स्वताला भाजप मध्ये प्रवेश करण्यात काही अडचण नाही पण मला अजून त्या पक्षाकडून निमंत्रणच मिळालेले नाही असे त्यांनी स्वताच एका मुलाखतीच्यावेळी नमूद केले होते.\n“दिग्दर्शक जेम्स गन यांना परत घ्या”\nसायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरीत दुचाकी पेटवल्या\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेच��� पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/beautiful-concerts-of-sawai-gandharva/", "date_download": "2018-11-16T07:23:43Z", "digest": "sha1:VBCPG2I6MCATK72LLEGBMZOTD3EHLGX6", "length": 10751, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली | Beautiful Concerts of Sawai Gandharva", "raw_content": "\nसवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली\nसवाई महोत्सवाच्या बहारदार मैफिली\n६० वर्षांची परंपरा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा मंगळवारी शुभारंभ झाला. रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्वाच्या पहिल्याच सत्रात मंगल वाद्य सनई ने रंग भरले. पंडित जसराज यांच्या स्वरांनी आणि राहूल शर्मा यांच्या संतूर वादनाने सवाईची पहिली मैफील रंगली.\nसवाईच्या दुसऱ्या सत्राची सुरवात झाली ती पंडित रविशंकर यांना श्रध्दांजली अर्पित करुन. यावेळी पंडित रविशंकर यांच्या सवाई महोत्सवाची निगडीत आठवणींना उजाळा ही देण्यात आला. दुसऱ्या सत्रातील रतन शर्मा यांच्या गायनाने दुसऱ्या सत्राला सुरवात झाली. रतन मोहन शर्मा यांनी शुध्द वराळी रागातील बंदीश सादर केली आणि रसिकांना मंत्रमूग्ध केले. आपल्या गायनाचा समारोप रतन मोहन यांनी ’अबिर गूलालाची’ या भजानाने केला आणि रसिकांनी वन्स मोर म्हणत भरभरुन प्रतिसाद दिला. या नंतर उस्ताद अमजद अली खॉ यांचे चिरंजीव अयान आणि अमान खॉ यांचे सरोद वादन झाले. या दोन्ही बंधूंची वाद्यावर फिरणारी बोट आणि त्यातून निर्माण झालेला श्रवणीय नाद रसिक प्रेक्षकांना सूखावून गेला. यानंतर शोभना चंद्रकूमार यांच्या भरतनाट्यम्‌ नी मैफिल अधिकच रंगली मल्लारी, वर्णम, कृती, अष्टपदी अशा चार रचना त्यांनी सादर केल्या. पंडित राजन साजन मिश्रा आणि त्यांचे चिरंजीव रितेश व रजनीश यांच्या एकत्र गान मैफिलीने दुसऱ्या सत्राची सांगता झाली. या पिता-पूत्र आणि गुरू-शिष्य जोडीच्या सहगायानाने सोहळा उत्तोरतर रंगत गेला.\nतिसऱ्या सत्रात पं कूमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या कोमकली यांचे गायन झाले. मुलतानी रागातील तीन रचना त्यांनी सादर केल्या. उत्तरारार्धाची सुरवात फारूख लतिफ खान आणि सरवर हूसेन यांच्या सारंगीवादनाने झाली. काका पुतण्याच्या या जोडीने रंगमंचावरिल त्यांच्या जुगल बंदीने रसिकांना खिळवले. त्यानंतर आलेल्या समीहन कशाळकर या यूवा कलाकाराने केदार रागातील ’ऎसी मनभावन बनठन चली’ ही रचना बुजुर्ग कलाकारांच्या इतकीच ताकदीने सादर केली. सवाईत प्रथमच गात असलेला समीहन सवाई रंगमंच्या कसोटीवर पुर्णपणे उतरला हे प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या सादातून वेळोवेळी सिध्द झाले. यानंतर पं उल्लहास कशाळकर आणि समीहन कशाळकर या पिता पूत्रांनी अप्रितम भैरवी सादर केली.\nसवाई महोत्सवाची सर्वच सत्र ऎकापेक्षा ऎक अशी सरस होत आहे. या सर्वच सत्रांना रसिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\n६० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव\nThis entry was posted in घडामोडी and tagged अमान खॉ, अयान खॉ, उस्ताद अमजद अली खॉ, पंडित रविशंकर, पंडित राजन साजन मिश्रा, समीहन कशाळकर, सरोद वादन, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव on डिसेंबर 14, 2012 by स्वप्नाली अभंग.\n← ६० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव कोकोनट बिस्किट्स →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/1lEFkYDlqwQ", "date_download": "2018-11-16T07:20:44Z", "digest": "sha1:V6HLMZEL4KLEBCDHP7APC5TPTWRRHFGJ", "length": 2715, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "Shree Siddhivinayak Mangal Karyalay DIGHANCHI MAHARASHTRA (Marriage hall near aatpadi) - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "\nझांसी ,, ओरछा तिगैला का नम्बर ,1 रॉयल गार्डन, देखिए क्या है खास, रिपोर्ट ,, देवेंद्र व रोहित\nइंदापूरमधील जाहीर सभेत फोन आल्यामुळे उघडकीस आलं अजित पवारांचं राजकारण\nकाय केले आपल्या आमदारांनी ३ वर्षात \nतुकाराम मुंढे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा जीवनपट | Inspirational story of Tukaram mundhe\nBalaji Gade यांचे लोकशाही बद्दल अप्रतिम भाषण\nतुकाराम आणि शिवाजी महाराज...\nसभागृहात येताना शेतकरी संघटनेचा बॅच काढून या, धनंजय मुंडेंनी सदाभाऊंना सुनावलं\nआद्यक्रांतीवीर उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात काय म्हणाले मुख्यमंत्री व महादेव जानकर आरक्षणा संदर्भात.\nस्पेशल रिपोर्ट : घरोघरी पेपर टाकणारा सुनील शितप कोट्यधीश कसा बनला\nतमाशा - दंगलकर नितीन चंदनशिवे\n\"हल्लाबोल\" मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. भाग -1\nजिजाऊ लोन्स आणि मंगल कार्यालय\n९८ व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन, नेत्यांची टोलेबाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/garbage-issue-in-girgaon-chowpatty-1316796/", "date_download": "2018-11-16T08:22:22Z", "digest": "sha1:X735KCUZUNDBPI3DJ2JEGLTXQGDDTWCY", "length": 16798, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "garbage issue in girgaon chowpatty | गिरगाव चौपाटी कचऱ्यात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nमुंबईसभोवतालच्या खाडय़ा-नाले यातून सध्या मोठय़ा प्रमाणात कचरा समुद्रात वाहून चालला आहे.\nमुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव चौपाटीला फिरण्याकरिता येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना सध्या कुजलेल्या कचऱ्याच्या दरुगधीचा सामना करावा लागतो आहे. पावसाळी दिवस असल्याने खवळलेल्या समुद्रातून कचरा वारंवार किनाऱ्यांवर येत असला तरी तो तात्काळ हटवला न गेल्याने किनाऱ्यावरील दरुगधीत वाढ होत आहे. गिरगाव चौपाटीशेजारील ‘छोटी चौपाटी’ येथे सध्या समुद्रातून टनावारी कचरा वाहून आला असून नरिमन पॉइंटपासून ते या चौपाटीपर्यंत हा कचरा पसरला आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून हा कचरा तात्काळ उचलण्याची मागणी होत असून येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.\nमुंबई शहरातील बहुतांश किनारपट्टय़ांवर कचऱ्याच्या समस्येने भीषण रूप धारण केले असून पालिकेकडून मानवी व यांत्रिक बळाच्या मदतीने हा कचरा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रमुख चौपाटय़ा वगळता अन्य भागांत मनुष्यबळाच्या साहाय्याने कचरा हटवला जात असल्याने संपूर्ण कचरा काढण्याठी वेळ जातो. या रविवारी गिरगाव चौपाटीशेजारील ‘छोटी चौपाटी’ येथे समुद्रातून मोठय़ा प्रमाणात कचरा वाहून आला. हा कचरा मंगळवारी तसाच किन��रपट्टीवर साचून राहिला होता. त्यामुळे सायंकाळी चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांना मुख्य गिरगाव चौपाटीवरच गर्दी करावी लागली. त्यामुळे चौपाटीवर मनसोक्त वावरण्याच्या उत्साहाला अनेकांना मुरड घालावी लागली. याबाबत सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे म्हणाले की, सध्या नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंत जवळपास दीड किलोमीटरहून अधिकच्या क्षेत्रात कचरा वाहून आला आहे. अंदाजे २० ते २५ टनांच्यावर हा कचरा असण्याची शक्यता आहे. मरिन ड्राइव्ह येथील टेट्रापॉडमध्येही हा कचरा साठून राहिला असून त्याचा मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत असल्याचे दिसून आले. पालिका गिरगाव मुख्य चौपाटीवर असा कचरा आल्यास मोठी यंत्रणा लावून हटवते, मात्र अन्य किनाऱ्यांवर कचरा आल्यास त्यासाठी मोठय़ा यंत्रणा का वापरत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\nमुंबईसभोवतालच्या खाडय़ा-नाले यातून सध्या मोठय़ा प्रमाणात कचरा समुद्रात वाहून चालला आहे. हा कचरा समुद्रात एका ठिकाणी साचून राहतो व वाऱ्याच्या दिशेप्रमाणे किनाऱ्यावर वाहून येतो. तसेच सागरी तळावर बसलेला कचरा समुद्र खवळल्यावरही उफाळून वर येतो.\nत्यामुळे पावसाळी दिवसांमध्ये कचरा किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याचा लाभ घेऊन पालिकेने हा कचरा मोठी यंत्रणा लावून तात्काळ हटवणे अपेक्षित असतो. मात्र मुख्य चौपाटय़ा वगळता अन्य किनाऱ्यांवर मानवी बळाचा वापर करून कचरा हटवला जातो. यात वेळ गेल्याने किनारे दूषित होत आहेत, असेही पाताडे म्हणाले. सध्या मुंबईच्या किनारपट्टीपासून पाच किलोमीटर आतपर्यंत हा कचरा असून मासेमारीसाठी आत गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी कचराच येतो, असे वरळी कोळीवाडय़ातील विलास वरळीकर यांनी सांगितले. हा कचरा समुद्रातून किनाऱ्यावर आला आहे. तो हटवण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून दिवसभरात तीनही पाळ्यांमध्ये सुरू असून रात्रीदेखील आम्ही कचरा उचलत आहोत, असे पालिकेचे सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.\nगलिच्छ ठिकाणी फिरवू नका\nगिरगाव चौपाटी, जुहू, एलिफंटा येथे आम्ही विदेशी पर्यटकांना नेतो, मात्र तेथे मोठय़ा प्रमाणात वाहून आलेला कचरा पाहून विदेशी पर्यटक आमच्यावरच वैतागतात. तसेच अशा गलिच्छ ठिकाणी फिरवण्यास आणत जाऊ नका, असेही दर्डावून सांगतात. त्यामुळे आम्ही विदेशी पर्यटकांना चौपाटय़ांवर पर्यटनासाठी नेणे टाळतो आहोत, असे मुंबईतील टुरिस्ट गाइड नंदिनी जोशी यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-11-16T08:29:05Z", "digest": "sha1:I3ZABSRVX6V3X6LI5DOSI5NHV3XQ7ZGC", "length": 11604, "nlines": 124, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: फलज्योतिष विद्येवर शोध किरण", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nफलज्योतिष विद्येवर शोध किरण\nफलज्योतिष - विद्येवर शोध किरण\nफलज्योतिष विद्येवर शोध किरण या पुस्तिकेच्या नावावरुन जर कुणाचा असा समज झाला असेल कि हे पुस्तक आपल्याला फलज्योतिष शिकण्यास उपयुक्त आहे तर तो गैरसमज आहे. या पुस्तिकेचा उद्देश हा मनोरंजन किंवा फलज्योतिष शिकवणे असा नसून सामान्य लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मनुष्याची बुद्धी मूलत: चिकित्सक असली तरी फलज्योतिषाच्या गूढ वलया भोवती लोप पावते.एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे म्हणुन आपणही विश्वास ठेवलेला बरा अशी जी मनोवृत्ती आहे त्याची लेखकाला खंत वाटते.नाडी या प्रकरणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण जे लोक देउ शकत नाहीत ते लोक एकनाड आहे तर संतती होणार नाही असे बिनधास्त ठोकून देतात.त्यामुळे चांगली अनुरुप असलेली स्थळे हातची\nघालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.\nप्रथम फलज्योतिषाची मूलग्राही चिकित्सा केली आहे. यामधे गृहीत तत्वे म्हणुन मानलेले चार मुद्दे यांची चिकित्सा केली आहे. ते मुद्दे म्हणजे\n१) नक्षत्र व राशी यांच्या नावाने ओळखले जाणारे अंतरिक्षाचे प्रदेश आणी सूर्याभोवतीचे ग्रह या सर्वांचे पृथ्वीशी अन्योन्य स्वरुपाचे संबंध आहेत.\n२) हे संबंध गूढ स्वरुपाचे असून ते फक्त अतिंद्रिय ज्ञानाने आकलन होउ शकतात. सामान्य बुद्धीला ते अगम्य आहेत.\n३) हे गूढ संबंध भूतलावर घडणार्‍या विविध घटनांच्या योगे माणसाच्या प्रत्ययाला येतात.\n४) हे संबंध कसे व केव्हा प्रत्ययाला येतील हे जाणुन घेणे फलज्योतिष विद्येच्या सहाय्याने जाणत्या माणसाला शक्य आहे.\nइतरही अनेक मुद्दे यात चर्चिले आहेत. यामधे गूढ विद्या कि विज्ञानमान्य शास्त्र ग्रहणांमुळे भूकंपादि घटना घडतात ग्रहणांमुळे भूकंपादि घटना घडतात गुढ संदेश उलगडणारी गुरुकिल्ली कुडली याचे प्रत्यंतर किंवा प्रचिती फसवी असू शकते का गुढ संदेश उलगडणारी गुरुकिल्ली कुडली याचे प्रत्यंतर किंवा प्रचिती फसवी असू शकते का जन्मवेळेची चिकित्सा ग्रहांचे प्रकार या सर्व गोष्टी सर्वसाधारण उदाहरणे देउन सांगितल्या आहेत.डॊ भा.नी पुरंदरे यांनी जुळ्या मुलांच्या गुणधर्मात त्यांना फरक जाणवला त्याचे कारण म्हणजे जन्मवेळेतल्या अंतरामधे बदललेले नक्षत्र. या विधानाची लेखकाने शास्त्रीय पातळीवर चिकित्सा केली आहे. डॊ पुरंदरे त्यांच्या विषयातील तज्ञ होते असे गृहीत धरुन ही त्यांचे विधान खोडून काढले आहे\nपरिशिष्ट मधे फलज्योतिषातील ग्रह व राशी यांच्या मालकीसाठी गमतीशीर आकडेवारीतील सुसूत्रता,महादशा प्रकरणातील त्याची क्रमवारी,नाडी प्रकरणातील रचना या गोष्टी मांडल्या आहेत.नवीन अभ्यासकाला ह�� गोष्ट महत्वाची वाटेल.जागृत झालेल्या तर्कबुद्धीवर विचार करुन फलज्योतिषावर कितपत विश्वास ठेवायचा याचा निर्णय लेखकाने वाचकांवर सोपवला आहे. फलज्योतिषाने मरणाचे भविष्य एका माणसाला सांगितल्याने त्याची वेड्यासारखी मनस्थिती झाली होती, त्या माणसाला या पुस्तिकेने खूप दिलासा दिला.\nलेखक व प्रकाश- कै. माधव रिसबूड २१०१ सदाशिव पेठ पुणे ३०\nमूल्य - तीन रुपये\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष्य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस्थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\nफलज्योतिष विद्येवर शोध किरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-recruitment-199-posts-25-10-2017.html", "date_download": "2018-11-16T08:10:35Z", "digest": "sha1:K5AURPXPW7KJ5BBCPRQTPVG7JU57JCSC", "length": 7154, "nlines": 110, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "MPSC आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१७", "raw_content": "\nMPSC आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१७\nMPSC आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१७\nमहाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा १९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ आहे.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य : ०७ जागा\nसहायक अभियंता, स्थापत्य गट अ : २१ जागा\nसहायक अभियंता, स्थापत्य गट ब : ६५ जागा\nसहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य : २३ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) पूर्व परीक्षा\nवयाची अट : ०१ ऑगस्ट २०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]\nशुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय - ३२४/- रुपये]\nपरीक्षा दिनांक : १७ डिसेंबर २०१७ रोजी\nपरीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\nफॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 October, 2017\nNote: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\n〉 कॅन्टोनमेंट बोर्ड [Cantonment Board Kamptee] कामठी येथे कनिष्ठ लिपिक पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed MSRLM] अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\n〉 जिल्हा सेतू समिती [Zilha Setu Samiti] गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\n〉 गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\n〉 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे उच्च न्यायालयीन सेवा पदांच्या ५९ जागा\n〉 पुणे महानगरपालिका [PMC] मध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या ४५ जागा\n〉 जिल्हा ग्रामीण विकास संस्था [DRDA] गजपती येथे ग्राम रोजगार सेवक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा अँटीबायोटिक्स अँड फार्माक्युटिकल्स लिमिटेड [GAPL] गोवा येथे बॉयलर अटेंडेंट पदांच्या जागा\n〉 जिल्हा निहाय जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/bailamage-nandibail-dhavale-chaturya-katha/", "date_download": "2018-11-16T08:22:27Z", "digest": "sha1:LYIVGCFAHCFLZLRVQXASU3A7FE2QXGTA", "length": 11192, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "बैलांमागे नंदीबैल धावले | Bailamage Nandibail Dhavale", "raw_content": "\nविजापूरच्या आदिलशहाने जय्यत तयारीनिशी पाठविलेल्या महाबलाढ्य अफजलखानाचा निकाल लावणाऱ्या शिवाजीचा बिमोड अशा-तशा पगारी सरदारांकडून होणार नाही.’ असा विचार कर���न, मोगलसम्राट औरंगजेब याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांच पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत रवाना केलं.\nबरोबर प्रचंड फौजफ़ाटा घेतलेला शाहिस्तेखान मराठी राज्यातील प्रदेश जिंकीत व उधवस्त करीत, शिवाजी महाराज पन्हाळगडी सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडल्याचा मुहूर्त साधून पुण्यात घुसला आणि महाराजांच्या पुण्यातील लाल महालात त्याने मुक्काम ठोकला. तिकडे सरदार सिद्दी जौहर याच्या वेढ्यातून शिताफीने निसटून महाराज प्रथम विशाळगडी व नंतर राजगडावर गेले.\nमग स्वत: महाराजांनी व काही त्यांचे निवडक मावळे यांनी लग्नातल्या वऱ्हाडी मंडळीचे पोषाख केले व ते सर्व एका लग्नाच्या वरातीबरोबर रात्रीच्या वेळी पुण्याभोवतीच्या मोगली सैन्याच्या वेढ्यातून पुण्यात घुसले. तिथून ते लपतछपत लाल महालात घुसले.\nपहाऱ्यावरच्या पहारेकऱ्यांना मारुन, त्यांनी लाल महालातील शयन मंदीरात प्रवेश केला. महालात शिवाजी प्रकटल्याची चाहूल लागताच भयभीत झालेला शाहिस्तेखान, ‘शिवाजी आया शिवाजी आया ’ असे ओरडत किंचाळत त्या महालाबाहेर पळून जाऊ लागला. तेवढ्यात महाराजांनी त्याच्यावर तलवारीचा एक वार केला, पण पळत्या शाहिस्तेखानाच्या अंगावर तो वार बसला नाही. त्याच्या एका हाताची बोटेचं काय ती तुटली एवढा हाहा:कार उडवून दिल्यावर आपण जणू मोगलांचेच सैनिक आहोत असा बहाना करुन, ‘शिवाजी आया एवढा हाहा:कार उडवून दिल्यावर आपण जणू मोगलांचेच सैनिक आहोत असा बहाना करुन, ‘शिवाजी आया शिवाजी आया ’ अशी स्वत:च दंवडी पिटीत, महाराज व त्यांचे मावळे मोगल सैन्यात फ़िरु लागले.\nलाल महालात शिवाजी व त्याचे मावळे आले असल्याचं शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या तोंडून ऎकताच मोगल सैनिक शहराबाहेरचा पहारा सोडून महालाकडे धावले, ती संधी साधून महाराज व त्यांचे मावळे पुण्याबाहेर पसार झाले.\nठराविक ठिकाणी पोहोचताच, तिथे उभ्या केलेल्या एका मावळ्याने खुणेचा कळजा वाजविला. तो आवाज पोहोचताच कात्रजच्या घाटात तयार ठेवून दिलेल्या दोन तीन मावळ्यांनी शे-दिडशे बैलांच्या शिंगाना बांधलेली पलिते पेटवून दिल व ते मावळे तिथून पळून गेले.\nशिंगाच्या टोकांना बांधलेल्या पलित्यांनी पेट घेताच ते बैल सैरावैरा पळू लागले. घनदाट अंधारातून दिसणाऱ्या त्या पलित्यांच्या धावत्या ज्वाला पाहून, पुण्यातल्या मोगल सेनेला ते मशाली घेऊन पळून जाणारे शिवाजीचे मावळेच वाटले. ते सैनिक त्या बैलांच्या दिशेने धावले. या संधीचा फ़ायदा उठवून महाराज आपल्या मावळ्यांसह दुसऱ्या मार्गाने अगदी निवांतपणे सिंहगडास पोहोचले.\nतिकडे मोगलांच्या, ‘नंदीबैला’ ना मात्र कात्रजच्या घाटात साधे बैलचं भेटले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nहा शिवाजी खरा नव्हे\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nसिंह आणि तीन बैल\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged अफ़जलखान, आदिलशहा, कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, तलवार, बैल, लाल महाल, विजापूर, शाइस्तेखान, शिवाजी, सिंहगड on एप्रिल 26, 2011 by संपादक.\n← शिक्षणाचा मुलामा सुरेश कलमाडी यांना सीबीआयने केली अटक →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Those-who-raised-the-Dadans-only-gave-the-riot-to-the-NCP/", "date_download": "2018-11-16T08:07:25Z", "digest": "sha1:VAIOUDLGAHZZPQQUVJLS7SH56ZLSDNJD", "length": 8373, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दादां’नी ज्यांना मोठे केले त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘दादां’नी ज्यांना मोठे केले त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला\n‘दादां’नी ज्यांना मोठे केले त्यांनीच राष्ट्रवादीला दगा दिला\nसंपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांवर विश्वास टाकतो. अनेक वर्षे राज्यात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवारांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांनी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांना नेते केले. त्यांना मोठ-मोठी पदे दिली. परंतु दादांनी ज्यांची जास्त काळजी घेतली त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिला अशी टीका पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान आमदारांसह राज्यातील दगा देणार्‍यांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.\nभोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित युवक राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यात ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहरात अख्खा देश दिसतो. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी या शहरात मोठा विकास केला. देशातील विविध राज्यांच्या कानाकोपर्‍यातील लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे यासाठी पवार साहेब यांनी उद्योगधंदे आणले. त्यांना रोजगार निर्माण करून दिला. तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये येथील राष��ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत होतात, याची खंत वाटते. आपल्याच जीवावर मोठे झालेल्या दामोजीपंतामुळे पराभव झाला; मात्र मी आपणास असा विश्वास देतो, राष्ट्रवादी काँग्रेसची हवा निर्माण झाली आहे, त्याचा त्या ‘दामोजीपंताना’ निश्चित पश्चाताप होणार आहे; परंतु आता पुन्हा त्यांना पक्षात प्रवेश नाही. चित्रपटाच्या शेवटी जसा ‘दी एंड’ येतो तशीच अवस्था त्यांची होणार असल्याचा टोला त्यांनी यावेळी संबंधितांना लगावला.\nसध्या राज्य सरकारमधील मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप धांदात आणि रेटून खोटे बोलत आहेत. मी मुख्यमंत्र्यांना फडणवीस नव्हे तर ‘फसवणीस’ म्हणतो. सत्ताधार्‍याच्या काळात सामाजिक तेढ निर्माण होत आहेत. भीमा कोरेगाव येथे घडलेली हिंसाचाराची घटना, औरंगाबाद येथील दंगल, जळगाव येथे पाच जणांना चिरडून मारण्याच्या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे. मुंबईचा आराखडा हा बिल्डरधार्जीण आहे. त्याबाबत उत्तर द्यायला विधानसभेत सत्ताधारी न आल्याने ते पळपुटे असल्याचे सिध्द झाल्याचा हल्लाबोल मुंडे यांनी केला.\nदादांचा पुढील वाढदिवस आषाढीला यावा\nआषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. 22 जुलैला दादांचा वाढदिवस आणि 23 जुलैला आषाढी एकादशी. नियतीच्या मनात नेमके काय आहे 2020 च्या आषाढी एकादशी दिवशी वाढदिवस यावा आणि पांडुरंगाची पूजा दादांनी मुख्यमंत्री म्हणून करावी, हीच आषाढी एकादशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो, असे धनंजय मुंडे यांनी बोलताच अजित पवारांच्या नावाने युवक कार्यकर्त्यांनी नाट्यगृह दणाणून सोडले.\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या लग्‍नाच्‍या हटके शुभेच्‍छा\nपुण्यात सोलापूर महोत्सवाचे उदघाटन (video)\ncbi vs cbi : आलोक वर्मांना क्‍लिन चिट नाही; उत्तराची संधी\n'एक सांगायचंय..' प्रेक्षकांसाठी पर्वणी (Video)\nतामिळनाडूत 'गाजा'चा कहर; ११ जणांचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/satara-politics-sharad-pawar-udayan-raje-shivendra-raje-21140", "date_download": "2018-11-16T07:27:46Z", "digest": "sha1:4HA2FTUIFMCWIHVY2CZADRYCOVAMLPHK", "length": 13593, "nlines": 149, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Satara Politics Sharad Pawar - Udayan Raje Shivendra Raje | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे - शरद पवार\nसाताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे - शरद पवार\nसाताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे - शरद पवार\nउमेश भांबरे : सरकारनामा\nगुरुवार, 1 मार्च 2018\nसाताऱ्यात दोन्ही राजेंचे सहकार्य मिळवण्यात जो यशस्वी होतो, तोच यशस्वी होतो. ते कसे हे सांगण्याची गरज नाही. साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे.\nसातारा : \" सातारा जिल्ह्यात उसाचा कारखाना सोडला तर या ठिकाणी दुसरा कोणताही कारखाना दिसत नाही. कारखाने कुठे गेले या खोलात मला जायचे नाही . मात्र याची खबरदारी हणमंतराव गायकवाड यांनी घ्यावी. साताऱ्यात दोन्ही राजेंचे सहकार्य मिळवण्यात जो यशस्वी होतो, तोच यशस्वी होतो. ते कसे हे सांगण्याची गरज नाही. साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे, \"असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज काढला.\nदेगाव-सातारा एमआयडीसीमध्ये सातारा मेगा फुड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अन्नप्रक्रीया मंत्री हरसिमरत कौर बादल, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सातारा मेगा फुड पार्कचे प्रवर्तक हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष विजयकुमार चोले, उमेश माने, उपस्थित होते.\nखासदार शरद पवार म्हणाले, \"शेतकऱ्यांचे माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेत मालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फुड पार्कची आहे. महाराष्ट्रातील पहिला फुड पार्क साताऱ्यात बनला याचा आनंद आहे .\nसाताऱ्यातील एका शेतकरी कुटुंबातील देशातील उद्योजक होतो. देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवासस्थाची जबाबदारी बीव्हीजी कंपनी पहाते ती व्यक्ती आज कुठे पोहचली हे सांगण्याची आवश्यकता नाही. '\n\" बीव्हीजी कंपनीने देशातील तीस टक्के तरुणांना रोजगार दिला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेती माल ग्राहकांपर्यंत पोहचत नसल्याने शेतकऱ्यांचे ५० हजार कोटीचे नुकसान होते. फूड पार्क सारखे प्रकल्प उभे राहिले तर शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळेल. साताऱ्यात हणमंतराव गायकवाड यांनी साताऱ्यात फूड पार्क प्रकल्प उभारणीसाठी दोन्ही राजेंची मने जिकण्यात यशस्वी झाले.\nया फूड पार्कमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला दर मिळणार आहे. त्याच बरोबर ५ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. साताऱ्यातील कारखानदारी कोठे गेली या खोलात मला जायचे नाही. मात्र हणमंतराव गायकवाड यांना सहकार्य करून साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्याची भूमिका घ्यावी \"असे शेवटी श्री . पवार यांनी सांगितले.\nखासदार शरद पवार sharad pawar एमआयडीसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis उदयनराजे उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले शशिकांत शिंदे\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-sridevi-funaral-ceremony-100479", "date_download": "2018-11-16T08:00:26Z", "digest": "sha1:J7IAP7I35ASKTZANNIZ56ZQB7L4QGZFC", "length": 12119, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Sridevi Funaral Ceremony श्रीदेवींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार | eSakal", "raw_content": "\nश्रीदेवींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nअंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.\nमुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्यादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nअंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.\nसुमारे साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलिस आणि एसआरपीएफने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काल रात्री म्हणजे तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यांसह, संपूर्ण बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली.\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंड��ाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-small-home-one-dog-105833", "date_download": "2018-11-16T08:34:15Z", "digest": "sha1:Y4RAAJEGXREGMQCAWMCE56JMTNPZ6TOD", "length": 19427, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news small home one dog छोट्या सदनिकेत एकच श्‍वान | eSakal", "raw_content": "\nछोट्या सदनिकेत एकच श्‍वान\nबुधवार, 28 मार्च 2018\nपुणे - तुमची सदनिका पाचशे चौरस फुटांची असेल, तर तुम्हाला आता एकच श्‍वान पाळता येईल. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सदनिकेत फार तर दोन श्‍वान पाळण्यास महापालिकेची परवानगी मिळेल. मात्र एवढ्या जागांमध्ये दोनपेक्षा अधिक श्‍वान पाळण्यावर बंधने ���ेणार आहेत. पाळीव प्राण्यांची हेळसांड आणि आजूबाजूच्या रहिवाशांचा त्रास रोखण्यासाठी महापालिकेने प्राणी पाळण्याबाबत नियम आखण्यात येत आहेत. त्यात, प्राधान्याने या बाबींचा समावेश केला आहे. शिवाय, मांजर पाळण्यासंदर्भातही नवे नियम ठरविण्यात येणार आहेत.\nपुणे - तुमची सदनिका पाचशे चौरस फुटांची असेल, तर तुम्हाला आता एकच श्‍वान पाळता येईल. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या सदनिकेत फार तर दोन श्‍वान पाळण्यास महापालिकेची परवानगी मिळेल. मात्र एवढ्या जागांमध्ये दोनपेक्षा अधिक श्‍वान पाळण्यावर बंधने येणार आहेत. पाळीव प्राण्यांची हेळसांड आणि आजूबाजूच्या रहिवाशांचा त्रास रोखण्यासाठी महापालिकेने प्राणी पाळण्याबाबत नियम आखण्यात येत आहेत. त्यात, प्राधान्याने या बाबींचा समावेश केला आहे. शिवाय, मांजर पाळण्यासंदर्भातही नवे नियम ठरविण्यात येणार आहेत.\nप्राणिप्रेमींच्या सूचनांनुसार नवे नियम आखण्यात येणार आहेत. दरम्यान प्राणी पाळण्याबाबत अद्याप धोरण केलेले नाही मात्र नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याबाबत नियम असतील, असे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.\nशहरात प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढत असून, विशेषत: सोसायट्या आणि बंगल्यांमधील रहिवाशांचा त्याकडे अधिक कल आहे. त्यात, आवड म्हणूनच प्राणी पाळले जात असल्याचे दिसून आले आहे. परंतु प्राण्यांच्या वागण्यांमुळे इतरांना त्रास होऊन वादाच्या घटना घडत असल्याचे आढळून आले आहे.\nअशा वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांसंदर्भात नियमावली करण्याची मागणी आहे. ज्यामध्ये प्राधान्याने प्राणी, सोसायटीतील रहिवासी, प्राणी पाळणारी व्यक्ती आणि प्राणिप्रेमींचा विचार व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर प्राणी पाळण्याबाबत नियम आखून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी महिला व बालकल्याण समितीकडे मांडला होता. त्यावर चर्चा करून नियमावली करण्याची सूचना समितीने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे.\nवर्दळीच्या ठिकाणी विक्रीस बंदी\nश्‍वान आणि अन्य पाळीव प्राण्यांची विक्री करण्यावर काही प्रमाणात बंधने घालण्याचे धोरण महापालिकेने घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ��ाळा, महाविद्यालये आणि वर्दळीच्या भागांपासून शंभर मीटर परिसरात प्राण्यांची विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात सामान्य नागरिक, प्राणिप्रेमींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. वर्दळीच्या ठिकाणी विशेषतः श्‍वानांची विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन तसे नियम करण्याचे नियोजन असल्याचेही जाधव यांनी सांगितले.\nपाळीव प्राण्यांसाठी राहण्याची पुरेशी व्यवस्था\nआहार, आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा\nघर आणि सोसायटी परिसरात या प्राण्यांना हिंडण्यासाठी जागा\nवाहनांच्या वर्दळ असलेल्या भागात या प्राण्यांसाठी सुरक्षितता\nपाळीव प्राण्यांमुळे अनुचित घटना घडल्यास जबाबदारी निश्‍चित होणार\nपाळीव प्राण्यांना रोज सकाळी-सायंकाळी फिरायला नेण्याची व्यवस्था\nसोसायटीचे आवार, जिन्यात अस्वच्छता\nपाळीव प्राण्यांच्या आजारपणामुळे होणारा त्रास\nखबरदारी न घेतल्याने पाळीव प्राण्यांचा इतरांना त्रास होऊन वादाच्या घटना घडत आहेत. त्याचा परिणाम प्राण्यांवर होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्राणी, ती पाळणारी व्यक्ती, नागरिक आणि प्राणिप्रेमींच्या दृष्टीने नियमावली करण्याची सूचना केली आहे. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.\n- राणी भोसले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, महापालिका\nपाळीव प्राण्यांमुळे त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. या घटनांमध्ये काही जण न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे या पुढील काळात पाळीव प्राण्यांबाबत नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित घटकांशी चर्चा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सदनिकांच्या आकाराच्या प्रमाणात श्‍वान पाळण्यास परवानगी देण्यात येईल. शिवाय, घरात श्‍वान पाळण्याकरिता महापालिकेची परवानगी घ्यावीच लागेल.\n- वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका\nप्राणी पाळण्याबाबत नियमावली हवी. विशेषत: कुत्रा पाळण्याकरिता महापालिकेचा परवाना घेतला पाहिजे. मात्र तो घेतला जात नाही. शिवाय, प्राण्यांची काळजी घेतली जावी, यासाठी नियमांचा बडगा हवाच. परंतु अंमलबजावणीही झाली पाहिजे.\n- विनय गोरे, प्राणिप्रेमी\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवास�� महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2644", "date_download": "2018-11-16T07:16:59Z", "digest": "sha1:2ESKNWSBWVE4QWH3ABAYQHJHL3E6CVAK", "length": 11212, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rain updates of maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खबरबात\nपावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खब��बात\nपावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खबरबात\nपावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खबरबात\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nराज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सोमवारपर्यंत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे\nपुरात वाहुन गेल्या तब्बल 1 हजार 89 बक-या\nगडचिरोलीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तब्बल 1 हजार 89 बक-या वाहुन गेल्यात. गेल्या दोन दिवसापासुन दक्षिण गडचिरोली जिल्हयाला पावसाने झोडपुन काढलंय. या तालुक्यात राजाराम खांदला परिसरात चंद्रपुर जिल्हयातल्या मेंढपाळानी बक-या चरण्यासाठी आणल्या होत्या... अतिवृष्टीने राजाराम खांदलालगतच्या सुर्यापल्ली नाल्याला पुर आला आणि या भागात असलेल्या 1 हजार 89 बक-या पुरात वाहुन गेल्या.\nधोम धरण संपूर्ण भरले\nसातारा जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सतत कोसळणा-या पावसामुळे धोम धरण संपूर्ण भरले असून 13.5 टीएमसी इतका पाण्याचा साठा झालाय, त्यामुळे 9557 क्युसेक पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग सुरू आहे. नदी दुथडी भरून वाहतेय. वाईच्या गणपती मंदिरातही पाणी घुसलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.\nअमरावतीत मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळलेली\nअमरावतीत मुसळधार पावसामुळे घराची कोसळलेली भिंत पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवळपास २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, असं असताना दुसरीकडे मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्याला झोडपून काढलं. अशात चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील डोबानपुरा भागात पावसामुळे घराची भिंत कोसळली. घराची कोसळलेली भिंत पाहून ६२ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशोक शेकोकार असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.\nनवापुर तालुक्यात पावसाने पाच जणांचा मृत्यू\nनंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात पावसाने पाच जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली नद्या दुधडी भरुन वाहत आहे. नवापुर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यामुळे नवापुर तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झालाय. पाणाबारा गावाजवळ पुल खचल्याने अमरावती सुरत महामार्गावरची वाहतुक विसरवाडी पासुन नंदुरबारकडे वळवण्यात आलीय.. पावसाच्या पाण्यानं पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.\nकोकण konkan महाराष्ट्र maharashtra पाऊस बीड beed उस्मानाबाद usmanabad नांदेड nanded विदर्भ vidarbha हवामान गडचिरोली gadhchiroli अतिवृष्टी धरण अमरावती महामार्ग rain maharashtra\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये; बीडमध्ये फडणवीस यांच्या...\nबीड - दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले...\nOMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन\nअनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ramdas-aathawale-nagar-tour-28591", "date_download": "2018-11-16T07:05:59Z", "digest": "sha1:EOKGJI52NYJI6KKPZOLT3QCYGOU7UASA", "length": 11439, "nlines": 146, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ramdas aathawale nagar tour | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअत्यल्प गर्दीमुळे आठवले गाडीतून उतरलेच नाहीत\nअत्यल्प गर्दीमुळे आठवले गाडीत��न उतरलेच नाहीत\nअत्यल्प गर्दीमुळे आठवले गाडीतून उतरलेच नाहीत\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nहा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावाच आहे \nनगर : रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) जिल्हा शाखेतर्फे आयोजित केलेल्या महामेळाव्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले अन्‌ गाडीतून न उतरता लगेच निघून गेले. त्यांच्या या कृतीमागे कारण होते मेळाव्याला जमलेली अत्यल्प गर्दी. \"हा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावाच आहे,' असा उल्लेख खुद्द आठवले यांनीच आपल्या भाषणात केला.\nभर दुपारी तीन वाजता मेळाव्याचे आयोजन केले होते. उन्हाचा चटकाही जास्तच होता. त्यामुळे कार्यकर्ते आले आणि आजूबाजूला सावलीचा आधार घेऊन बसले होते. आठवले यांच्या वाहनांचा ताफा तेथे सायंकाळी वाजून 34 मिनिटांनी आला. प्रवेशद्वारातून थेट व्यासपीठापर्यंत ही वाहने आली. पोलिसांनी आपल्या वाहनांतून उड्या घेत आठवले यांच्या वाहनाकडे धाव घेतली; मात्र आठवले उतरलेच नाही. गाडी मागे घेत वळवून आल्या दिशेने निघाले. हे पाहून संयोजकांसह सर्वच गोंधळून गेले. पोलिसांचीही धावपळ उडाली. मेळाव्याला झालेली अत्यल्प गर्दी पाहून आठवले वाहनातून उतरलेच नाही. त्यानंतर ते पुन्हा कार्यक्रमस्थळी पाच वाजून 12 मिनिटांनी आले. त्या वेळीही गर्दी समाधानकारक नसली, तरी ऊन कमी झाल्याने बऱ्यापैकी लोक खुर्च्यांवर बसले होते.\nमहामेळाव्याला जमलेल्या गर्दीचा उल्लेख मेळाव्याचे संयोजक पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनीही केला. \"रात्रंदिवस फिरून जिल्ह्यात बैठका घेतल्या. आठ-दहा वाहने भरून लोक येतील, असे आश्‍वासन सर्वांनी दिले; पण ते आलेच नाहीत, त्याला काय करावे,' असा खुलासेवजा प्रश्‍न करून, गर्दी कमी झाल्याबद्दल माफीही मागितली. श्रीकांत भालेराव, पवन साळवे, दीपक गायकवाड यांनीही गर्दीचा उल्लेख करत नाराजी व्यक्त केली. आठवले यांनीही तोच धागा पकडत, \"\"खुर्च्या भरल्या असल्या, तरी बऱ्याच रिकाम्या आहेत. त्यामुळे हा महामेळावा नव्हे, तर केवळ मेळावा आहे. पुढील वेळी खऱ्या अर्थाने महामेळावा घ्या,'' असा सल्ला दिला.\nनगर रामदास आठवले ramdas athavale\nतृप्ती देसाई पहाटे कोची विमानतळावर पोचताच तणाव\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nयुती पाहिजे, मात्र शिवसेनेला सत्तेचे गाजरच \nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेसोबत युती हवीच आहे. मात्र शिवसेनेला सत्तेतील पदे देताना फडणवीस सरकारने हात आखडता घेतला आहे....\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nपंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल पेक्षा मोठा गैरव्यवहार: पी. साईनाथ\nप्रश्‍न : 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nमराठ्यांच्या मागासलेपणावर शिक्‍कामोर्तब; तरी वाट बिकट\nमुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर आता अधिकृत आरक्षण जाहीर करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे...\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nआमदार खेडेकरांच्या घरासमोर स्वाभिमानीचे धरणे\nदेऊळगाव राजा : राज्य सरकारने तालुक्‍यातील देऊळगावमही मंडळ दुष्काळाच्या यादीतून वगळल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी (ता.15) आमदार...\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-11-16T07:12:10Z", "digest": "sha1:KBEKTCBPEAYIPE3TEWNGC4X2WWOMQ7WK", "length": 26692, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इरावती कर्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइरावती कर्वे (जन्म: डिसेंबर १५, १९०५,म्यानमार - मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०) या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.नाते संबंधांबद्दल योगदान दिले\n५ इतर मान्यवरांचे विचार\nइरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.\nइरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे डिसेंबर १५, १९०५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. दि.धों.कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.\nत्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.\nइरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-\nयुगान्त १९७१ : महाभारतावरील समीक्षा ग्रंथ.\nमराठी लोकांची संस्कृती १९५१\nमहाराष्ट्र एक अभ्यास १९७१\nहिंदू समाज एक अन्वयार्थ १९७५\nहिंदूंची समाज रचना १९६४\nयाशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.\nयुगान्त या पुस्तकाला १९७२ चा साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.\n\"जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि व नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश इरावती कर्व्यांना लाभले आहे. ही धडपड त्यांनी एकाकीपणे केली आहे. नव्या लघुनिबंधाच्या उगमापाशी त्या उभ्या आहेत.\" असे इरावती कर्वे यांबद्दल डॉ.आनंद यादव म्हणतात तर 'ललितनिबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य अभिव्यक्त करणार्‍या, नव्या आणि खर्‍याखुर्‍या ललित निबंधाच्या अग्रदूत' असे प्रा.नरहर कुरुंदकरांनी संबोधले आहे.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठव���े • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्क��� चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१८ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/marathi-latest-punekar-jokes-97-1739608/", "date_download": "2018-11-16T07:57:20Z", "digest": "sha1:TXNLKVIACDG2VKXU2FWUD4SIRANECUAX", "length": 9160, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi latest punekar jokes | पुणे-मुंबईकरांमधील स्मार्ट संवाद वाचाच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nपुणे-मुंबईकरांमधील स्मार्ट संवाद वाचाच\nपुणे-मुंबईकरांमधील स्मार्ट संवाद वाचाच\nमुंबईकर : तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो\nपुणेकर : दिड दिवस \nमुंबईकर : किती हा चिकटपणा \nपुणेकर : तुमच्याकडे किती दिवस बसतो \nमुंबईकर : दहा दिवस\nपुणेकर : गणपती कशाची देवता आहे \nपुणेकर : मग बरोबर आहे ना…..आम्हाला दिड दिवस पुरतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही'\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-16T08:00:20Z", "digest": "sha1:26FTZVKNQ7MY4M5ED5XYTHS5SITUVWOO", "length": 10881, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : जयराम, प्रतुल, मिथुन यांची विजयी सलामी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\nटपोरींनी सपना चौधरीला घेरले\nवाघांच्या संवर्धनासाठी अनुष्काचा पुढाकार\nअजय देवगणला चीनमधील पुरस्कार\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nHome breaking-news रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : जयराम, प्रतुल, मिथुन यांची विजयी सलामी\nरशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : जयराम, प्रतुल, मिथुन यांची विजयी सलामी\nव्लाडिव्होस्टॉक – व्हाईट नाईट्‌स स्पर्धेतील उपविजेता अजय जयरामसह प्रतुल जोशी, मिथुन मंजुनाथ, सिद्धार्थ प्रताप सिंग आणि राहुल यादव या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू झालेल्या रशिया ओपन टूर सुपर-100 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. दुखापतीतून परतलेल्या अजय जयरामने गेल्याच आठवड्यांत व्हाईट नाईट्‌स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. अजयने पहिल्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचा 21-14, 21-8 असा सहज पराभव करताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. आता त्याच्यासमोर भारताच्याच शुभंकर डे याचे आव्हान आहे. शुभंकरला पहिल्या फेरीत बाय मिळाला. भारताच्या चिराग सेनलाही पहिल्या फेरीत बाय मिळाला असला, तरी दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर स्पेनच्या अग्रमानांकित पाब्लो ऍबियनचे आव्हान आहे.\nप्रतुल जोशीने कॅनडाच्या जेफ्री लॅमचा 21-11, 21-8 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर इस्रायलच्या मिशा झिबरमनचे आव्हान आहे. राहुलने रशिया��्या मॅक्‍सिम माकालोव्हला 21-11, 21-10 असे पराभूत करताना आठव्या मानांकित सौरभ वर्माशी लढतीची निश्‍चिती केली.तर सिद्धार्थने मलेशियाच्या जिया वेई टॅनचे आव्हान 21-17, 21-16 असे मोडून काढताना भारताच्याच बोधित जोशीविरुद्धच्या लढतीची निश्‍चिती केली. तसेच मिथुन मंजुनाथने बेल्जियमच्या इलियास ब्रॅकेवर 21-14, 21-13 अशी मात केली. पहिल्या फेरीत बाय मिलालेल्या गुरुसाईदत्तसमोर दुसऱ्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर माल्कोव्हचे आव्हान आहे. तर पारुपल्ली कश्‍यपला दुसऱ्या फेरीत जपानच्या रयोतारो मारुओशी झुंज द्यावी लागेल. वैदेही चौधरी, साई उत्तेजिता राव, वृषाली गुम्माडी, मुग्धा आग्रे व ऋतुपर्णा दास या महिला खेळाडूंच्या उद्या सलामीच्या लढती होतील.\nदुलीप करंडक : फैझ फझल इंडिया ब्लू संघाचा कर्णधार\nटोकियो ऑलिम्पिकचे वेळापत्रक धोक्‍यात\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंद��राजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://faljyotishachikitsa.blogspot.com/2010/01/blog-post.html", "date_download": "2018-11-16T08:28:29Z", "digest": "sha1:64TXAWKUZJXYT6PMYPBERX2WKZEKNUFJ", "length": 19988, "nlines": 120, "source_domain": "faljyotishachikitsa.blogspot.com", "title": "फलज्योतिष चिकित्सा मंडळ: या ज्योतिषाच काय करायच?", "raw_content": "\nफलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.\nमग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती\nवैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ ��सण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.\nसमजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.\nफॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.\nभविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.\nभूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ��े पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.\nमटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता ये��े. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने क��लेले भाकित सुद्धा चुकते आता बोला\n तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित\nज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.\nदाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य\nज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती...\nया ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षान...\nभविष्य कुठल्या कारणामुळे चुकते\nवर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्ध...\n\"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे\". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती\nसंस्थापक - फलज्योतिष चिकित्सा मंडळ\nग्रंथपरिचय (13) चाचणी (9) लेख (8) वेचक-वेधक (17) स्फुट (24)\nया मंडळी ग्रंथालयात डोकावून जा\nया ज्योतिषाच काय करायच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/05/04/macron-proposes-france-india-australia-strategic-axis-to-contain-china-marathi/", "date_download": "2018-11-16T07:32:38Z", "digest": "sha1:QDR4LROWQQUKM2NFFBGSJCEZ73OC7XAJ", "length": 20376, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "चीनला शह देण्यासाठी ‘फ्रान्स-भारत-ऑस्ट्रेलिया’ची ‘इंडो-पॅसिफिक’ सागरी क्षेत्रात धोरणात्मक आघाडी - फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा प्रस्ताव", "raw_content": "\nजेरूसलेम - हमासने इस्रायलवर चढविलेले ४०० हून अधिक रॉकेटहल्ले आणि इस्रायलच्या हमासवरील घणाघाती हवाई हल्ल्यानंतर,…\nजेरूसलेम - हमास ने इस्रायल पर किए ४०० से अधिक रॉकेट हमले और इस्रायल द्वारा…\nजेरूसलेम/गाझा - सोमवार रात हमास ने इस्रायल के सीमा में ३०० से अधिक रॉकेट, मॉर्टर्स…\nजेरूसलेम/गाझा - सोमवारच्या रात्री हमासने इस्रायलच्या सीमाभागात 300 हून अधिक रॉकेट, मॉर्टर्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले…\nबर्लिन - जर्मनीत सत्ताधारी राजवट कोसळल्यानंतर नागरी व्यवस्था कोलमडल्यास, त्याचा फायदा उचलून प्रमुख राजकीय नेत्यांची…\nकिंशासा - केवल वर्ष भर में दूसरी बार झटका देने वाले एबोला की भयानक महामारी…\nकिन्शासा - अवघ्या वर्षभरात ���ुसर्‍यांदा फटका देणार्‍या एबोलाच्या भयानक साथीत 200हून अधिक जणांचा बळी गेल्याची…\nचीनला शह देण्यासाठी ‘फ्रान्स-भारत-ऑस्ट्रेलिया’ची ‘इंडो-पॅसिफिक’ सागरी क्षेत्रात धोरणात्मक आघाडी – फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा प्रस्ताव\nकॅनबेरा – नियमांची योग्य अंमलबजावणी व वर्चस्ववादाला विरोध या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी करून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात चीनला शह देण्यासाठी ‘फ्रान्स-भारत-ऑस्ट्रेलिया’ची नवी आघाडी उभी करण्याचे संकेत दिले. अमेरिकेने यापूर्वीच चीनचा प्रभाव रोखण्यासाठी ‘भारत-जपान-ऑस्ट्रेलिया’सह आघाडी उभारली असून चीनने त्यावर नाराजी दर्शविली आहे. या पार्श्‍वभूमीवर, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दिलेले संकेत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात चीनची दादागिरी थांबविण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दाखवून देत आहेत.\nमंगळवारी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांची भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संरक्षण, सायबरसुरक्षा, शिक्षण, संशोधन व हवामानबदल या क्षेत्रांमध्ये विविध करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्स व ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मॅक्रॉन यांनी चीनला लक्ष्य केले.\n‘आम्ही भाबडेपणा बाळगणारे देश नाही. चीनने आम्हांला समान भागीदार म्हणून आदर करावा व वागणूक द्यावी असे वाटत असेल, तर आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी चीनला रोखण्यासाठी इतर देशांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे बजावले. त्यांनी पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्सचे भूभाग असलेल्या ‘न्यू कॅलेडॉनिया’ व ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ तसेच हिंदी महासागरातील ‘रियुनियन आयलंड’चा उल्लेख केला.\n‘पॅसिफिक व हिंदी महासागरातील फ्रान्सच्या वसाहतींमुळे फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील उद्दिष्टांना महत्त्व प्राप्त झाले आहे. हाच मुद्दा नव्या इंडो-पॅसिफिक आघाडीचा केंद्रबिंदू ठरतो. ब्रेग्झिटनंतर फ्रान्स हा इंडो-पॅसिफिक भागातील युरोपिय महासंघाचा हि���्सा असणारा एकमेव देश असेल. त्यामुळे फ्रान्सला नव्या इंडो-पॅसिफिक आघाडीसाठी पुढाकार घ्यायची इच्छा आहे’, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी नव्या आघाडीचे समर्थन केले.\nऑस्ट्रेलियाबरोबरच भारताचाही नव्या आघाडीत समावेश करणार्‍या फ्रान्सने, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता व समृद्धीसाठी या तीन देशांची आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे स्पष्ट संकेत दिले. जागतिक स्थैर्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र मध्यवर्ती ठरेल, असे सांगून त्याचे आर्थिक व सुरक्षाविषयक हितसंबंध जपणे ही इंडो-पॅसिफिक आघाडीची जबाबदारी राहिल, असेही मॅक्रॉन म्हणाले. चीनचा उदय सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे आणि नवी आघाडी चीनविरोधातील नवा गट नाही, असेही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.\nमात्र त्याचवेळी ‘साऊथ चायना सी’ व पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक हालचाली खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशाराही मॅक्रॉन यांनी दिला. पॅसिफिक क्षेत्राचा विकास करताना तो नियमांच्या चौकटीत होणे आवश्यक असल्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बजावले. तसे झाले तरच या क्षेत्रातील आवश्यक समतोल कायम राहिल, असा दावाही त्यांनी पुढे केला. हाच संदर्भ घेऊन मॅक्रॉन यांनी ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात कोणत्याही देशाने वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात चीनला लक्ष्य केले.\nफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी ‘वन बेल्ट, वन रोड’ योजनेवरून चीनला चांगलेच फटकारले होते. ‘चीनच्या नव्या महत्त्वाकांक्षी योजनेत प्रस्तावित केलेले प्रकल्प नव्या वर्चस्ववादाचे किंवा जहागिरीचे प्रतीक ठरु नयेत’, असे मॅक्रॉन यांनी बजावले होते. आता ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला लक्ष्य करून फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या आक्रमकतेला लगाम घालण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nचीन को शह देने के लिए ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र में ‘फ्रान्स, भारत और ऑस्ट्रेलिया’ का गठबंधन – फ्रान्स के राष्ट्राध्यक्ष का प्रस्ताव\n‘जिबौती’ के चिनी अड्डे से अमरिकी विमानों पर ‘लेझर’ का हमला – चीन द्वारा इल्जाम खारिज\nअमरीकी राष्ट्राध्यक्ष की हत्या का षड्यंत्र उजागर – अमरिका के चैनल की जानकारी\nवाशिंगटन - आक्रामक धारणाओं की वजह से देश…\nव्हेनेझुएला में लष्करी हस्तक्षेप का विकल्प उपलब्ध – ‘ऑर्गनायजेशन ऑफ़ अमेरिकन स्टेटस’ के प्रमुख की घोषणा\nकुकूटा - ‘मदुरो राजवट की वजह से व्हेनेझुएलन…\nचीन व युरोप चलनाचे अवमूल्यन करून व्यापारी लाभ उकळत आहेत – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन - अमेरिकेबरोबरील व्यापारात…\nमानवाधिकारांचे हनन करणार्‍यांचा अड्डा बनल्याचा आरोप करून अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगातून माघार\nवॉशिंग्टन - अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या…\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nवॉशिंग्टन - अफगानिस्तान की शांति प्रक्रिया…\nमानव अधिकार के मुद्दे पर सऊदी एवं कैनडा में राजनैतिक युद्ध भड़का\nरियाद / टोरंटो - सऊदी अरेबिया ने मानव अधिकार…\nहमासबरोबर संघर्षबंदी करण्याच्या निर्णयाविरोधात इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा राजीनामा\nहमास से युद्धविराम फैसले के खिलाफ इस्रायली रक्षा मंत्री का इस्तिफा – इस्रायल की जनता और नेताओं द्वारा आतंकियों को सबक शिखाने की मॉंग\nहमास के इस्रायल पर घनघोर रॉकेट हमले – भीषण हवाई हमलों द्वारा इस्रायल का जवाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/england-beat-india-by-31-runs-298821.html", "date_download": "2018-11-16T07:49:28Z", "digest": "sha1:GNYMSN3KBQSEGL2RTBBXPP5FLA26YVDD", "length": 4742, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय–News18 Lokmat", "raw_content": "\nविराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय\nइंग्लंड, 04 आॅगस्ट : विराट कोहलीने केलेल्या शानदार शतकाची खेळी वाया गेलीये. इंग्लंडने कसोटी सामन्यात भारताचा पराभव केलाय. इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवलाय.एजबेस्‍टनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका पार पडत आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. इंग्लंडने अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 287 आणि 180 धावा केल्यात. तर विराट कोहलीने 149 धावांची दमदार खेळी करून 274 धावांचा टप्पा गाठला. चौथ्या दिवशी मात्र डाव पलटला टीम इंडियाचा निभाव लागू न शकल्यामुळे 162 धावांवर संघ गारद झाला.त्याआधी इंग्लंडची संपूर्ण टीम पहिल्या डावात फक्त २८७ धावा करू शकली. यानंतर भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या २० वर्षीय खेळाडू सॅम करणने सामन्याचे चित्र पालटवलं. सॅमने १४ व्या षटकाच्या चौथ्या बॉलवर मुरली विजयला बाद केले. मुरली फक्त २० धावा करु शकला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने के.एल. राहुललाही बाद केले. राहुलने फक्त ४ धावा केल्या होत्या. पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनलाही २६ धावांवर माघारी पाठवले. सॅमने केवळ आठ चेंडूत भारताच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.\nदुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाचे सर्व खेळाडू २७४ धावाकरुन बाद झाले. भारताला हे दोन झेल चुकल्याचे महागात पडले.\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/promotion-waiting-child-development-project-officer-35504", "date_download": "2018-11-16T08:37:33Z", "digest": "sha1:J2FDP6CSTRAVNEILUB4XW62JVM5GN5OM", "length": 20513, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "promotion waiting child development project officer बालविकास प्रकल्प अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nबालविकास प्रकल्प अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत\nशुक्रवार, 17 मार्च 2017\nमहाराष्ट्र कुपोषणमुक्‍त करण्यासाठी पदोन्नती करण्याची आरोग्य विस्तार अधिकारी संघटनांची मागणी\nजलालखेडा - एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अधिकाधिक सेवा ही आरोग्य विभागाशीच निगडित असल्याने आरोग्य विस्तार अधिकारी हे शासनाच्या कुपोषणाबाबतचे धोरण तांत्रिकदृष्ट्या राबविण्यात इतर संवर्गाच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. पदोन्नतीची संधी उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्रात कुपोषणाचे प्रमाण तातडीने कमी करण्यास निश्‍चितच मदत होईल, असे ठाम मत संघटनेने व्यक्त केले आहे.\nमहाराष्ट्र कुपोषणमुक्‍त करण्यासाठी पदोन्नती करण्याची आरोग्य विस्तार अधिकारी संघटनांची मागणी\nजलालखेडा - एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अधिकाधिक सेवा ही आरोग्य विभागाशीच निगडित असल्याने आरोग्य विस्तार अधिकारी हे शासनाच्या कुपोषणाबाबतचे धोरण ��ांत्रिकदृष्ट्या राबविण्यात इतर संवर्गाच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. पदोन्नतीची संधी उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्रात कुपोषणाचे प्रमाण तातडीने कमी करण्यास निश्‍चितच मदत होईल, असे ठाम मत संघटनेने व्यक्त केले आहे.\nएकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य स्थितीत सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूरक पोषण आहार, महिलांचे आरोग्य व पोषण आणि अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण इत्यादी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. राज्यात ग्रामीण जिल्ह्यात जवळपास ७८,९०२ अंगणवाडी केंद्रांतून व ९,७२२ मिनी अंगणवाडी केंद्रांतून ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता व स्तनदा माता यांना या सेवा पुरविण्यात येतात. मात्र अजूनही राज्यात कुपोषित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. योग्य प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्य कुपोषणमुक्त करणे शक्‍य आहे.\nराज्यातील ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके साधारण श्रेणीत आणणे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असून कुपोषणमुक्त करण्याकरिता बालविकास अधिकारी या पदास अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nमात्र संपूर्ण महाराष्ट्रात बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की ग्राम विकास विभागाकडून बालविकास अधिकारी हे पद महिला बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर जवळपास ३७० पदे अजूनही रिक्त असल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीत बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), वर्ग - २ या पदाचा कार्यभार शासननिर्णयान्वये महाराष्ट्र विकास सेवेतील सहायक गटविकास अधिकारी या पदाकडे सोपविण्यात आलेला आहे. मात्र ते इतर ग्रामविकासाच्या कार्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात बालविकास प्रकल्पाच्या कामाकडे विशेष लक्ष देऊ शकत नाही.\nकोणताही आरोग्यविषयक तांत्रिक अनुभव नसलेल्या शासकीय अधिकाऱ्यावर बालविकास प्रकल्प अधिकारीपदाची जबाबदारी राज्य शासनाकडून दिली जात आहे. यामुळे कुपोषणाची समस्या अधिकाधिक बिकट होत चालली आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांच्या शासननिर्णयान्वये पदोन्नतीसाठी समिती स्थापन करण��यात आली आहे. मात्र समितीचा निर्णय अजूनपर्यंत प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट २०१२ पासून टप्प्याटप्प्याने रिक्त झालेली पदे भरण्याबाबत शासनाने ठोस अशी कार्यवाही न करता वेळकाढू धोरण अवलंबिलेले आहे. बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीचा व विकासाच्या टप्प्यातील आरोग्य महत्त्वाचा कालावधी असल्यामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मानंतरसुद्धा बालकांना आवश्‍यक सेवा देण्याच्या धोरणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे की काय धोरण विस्तार अधिकारी आरोग्य हे तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षमतेने राबवू शकतात. आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेमधील असलेला प्रदीर्घ अनुभव व पात्रता लक्षात घेऊन महिला बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला व बाल विकास आयुक्तालय कार्यालयातील बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) गट ब या पदावर पदोन्नती देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागाकडे योग्य ती शिफारस करण्याची व तसे आदेश निर्गमित करून घेण्याची संघटनेने विनंती केली आहे.\nनुकतेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विस्तार अधिकारी (आरोग्य) तथा आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार) संघटनेने राज्य शासनाचे याकडे लक्ष वेधून बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर जिल्हा परिषदेकडील विस्तार अधिकारी (आरोग्य) जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३, श्रेणी १ यांना पदोन्नती देण्याची मागणी लावून धरलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विस्तार अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार) संघटनेचे सहसचिव उमेश निकम, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी युनियन महाराष्ट्राचे सरचिटणीस जी. एस. कातुरे, चव्हाण, विनोद बाराहाते, वाटकर, प्रशांत विरखरे, धांडे, दिघाडे, हराळे, सुखदेवे, प्रताप वाडबुधे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद मुख्य सेविकेबरोबरच आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार) तथा आरोग्य विस्तार अधिकारी या संवर्गातून पदोन्नतीने भरण्याबाबत शासनाचे लक्ष वेधले असून तशी मागणी तथा विनंती स्थापित करण्यात आलेल्या समितीने व शासनाकडे केली आहे.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरात���ल \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1800", "date_download": "2018-11-16T07:17:36Z", "digest": "sha1:CSWQL6TSRHPSEAV64YF7T4QB4UAFIQC5", "length": 8386, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news congress free india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस उरली फक्त तीन राज्यांपुरती\nकर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस उरली फक्त तीन राज्यांपुरती\nकर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस उरली फक्त तीन राज्यांपुरती\nमंगळवार, 15 मे 2018\nनवी दिल्ली - 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून पायउतार व्हावे लागलेल्या काँग्रेसला गेल्या चार वर्षांत एक-एक राज्य आपल्या हातून गमवावे लागले. याला अपवाद फक्त तीन राज्ये असून, या तीन राज्यांतच काँग्रेसचे सरकार राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्नाटकमधील विजयानंतर जवळपास पूर्ण देशच भाजपच्या रंगात भगवामय झाल्याचे पहायला मिळत आहे.\nनवी दिल्ली - 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून पायउतार व्हावे लागलेल्या काँग्रेसला गेल्या चार वर्षांत एक-एक राज्य आपल्या हातून गमवावे लागले. याला अपवाद फक्त तीन राज्ये असून, या तीन राज्यांतच काँग्रेसचे सरकार राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे कर्नाटकमधील विजयानंतर जवळपास पूर्ण देशच भाजपच्या रंगात भगवामय झाल्याचे पहायला मिळत आहे.\nदेशात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कर्नाटकमधील निवडणुकीला महत्त्व आले होते. पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत जोरदार प्रचार करत कर्नाटक काँग्रेसमुक्त करण्याचा नारा दिला होता. यात अखेर यश आले असून, भाजपने कर्नाटकमधून काँग्रेसला सत्तेतून पायउतार केले आहे. या विजयामुळे दक्षिणेकडील राज्यात भाजपने शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. आता देशातील 22 राज्यांवर भाजपप्रणित पक्षांची सत्ता आहे. भाजप याठिकाणी सत्तेत सहभागी आहे.\nपंतप्रधान मोदींनी कर्नाटकमध्ये 21 सभा घेतल्या होत्या. तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला होता. मोदींनी काँग्रेसवर टीका करताना या निवडणुकीनंतर काँग्रेस पंजाब, पद्दुचेरी आणि परिवारापुरती (पीपीपी) राहील अशी टीका केली होती. सध्या अशीच परिस्थिती देशात आहे. पंजाब, पुद्दुचेरी आणि मिझोराम या तीन राज्यांतच काँग्रेसचे सरकार आहे.\nलोकसभा काँग्रेस सरकार government कर्नाटक भाजप पंजाब मिझोराम\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र...\nलग्नासाठी रणवीर-दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना\nमुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार...\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/airbus-going-to-invest-5000-crore-in-india-1248181/", "date_download": "2018-11-16T07:47:31Z", "digest": "sha1:6OHOKCNTS5RSHH3F5LTKFKEGM5E6ERAO", "length": 12803, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\nयेत्या पाच वर्षांत कंपनी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ प्रतिसादाला हाक देण्याचे विदेशी विमाननिर्मिती कंपनी एअरबसने निश्चित केले असून याअंतर्गत भारतात प्रवासी विमाने तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लष्कराकरिता हेलिकॉप्टरही येथेच तयार करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी येत्या पाच वर्षांत कंपनी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.\nएअरबस ग्रुप इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशीष सराफ यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, येथील सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा विदेशी कंपन्यांना हातभारच मिळणार आहे. अनेक विदेशी कंपन्या येथील टाटा, महिंद्र अँड महिंद्र या उद्योग समूहाबरोबर भागीदारी करत या क्षेत्रात कार्यरत आहेत. आम्हीही त्या दिशेने संधी चाचपून पाहात असून येथे आम्हाला भविष्यात कार्य करण्यास वाव आहे.\nआशीष सराफ यांच्या नेतृत्वाखाली एअरबस ही आंतरराष्ट्रीय विमाननिर्मिती कंपनी ‘मेक इन इंडिया’वर भर देत असल्याचे हेरून ‘मॅक्सेल’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. याच मोहिमेविषयी सराफ यांनी सांगितले की, एअरबस कंपनी भारतात प्रवासी विमाने तसेच हॅलिकॉप्टर तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nया नियोजनाअंतर्गत येत्या आठ वर्षांत ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल व त्यामार्फत येथे १० हजार रोजगारनिर्मिती होईल, असेही ते म्हणाले. मात्र त्यासाठी करण्यात येणाऱ्या भागीदारीबाबत, त्याचप्रमाणे उत्पादन प्रकल्पाच्या स्थळाबाबतही सराफ यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. विमाने तयार करणारा उद्योग हा वार्षिक २० टक्के वृद्धीदराने वाढ आला असून आगामी २०२५ पर्यंत ३,०००हून अधिक विमानांची गरज एकूण या बाजारपेठेला लागणार आहे, असेही सराफ म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nघसरत्या व्याजदर काळात आदर्श गुंतवणूक पर्याय\nआर्थिक सुधारणांखेरीज ‘मेक इन इंडिया’ अशक्य\nMake in India : मोदींच्या हस्ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मोबाइल फॅक्टरीचं उद्घाटन\nनियोजन भान.. : सत्यानुभव..\nनियोजन भान.. : अस्सल गुंतवणुकानुभव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\nसीबीआय वाद: सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nअपहरणकर्त्यांचा फोन ट्रेस झाला अन् चिंचवडच्या १२ वर्षांच्या मुलीची झाली सुटका\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/", "date_download": "2018-11-16T08:31:58Z", "digest": "sha1:HGSDRLFO6RP6XLS33QWUPCB25CSZIJOO", "length": 9199, "nlines": 195, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "सात��रा, महाराष्ट्र, भारत | कास पठार, थंड हवेची ठिकाणे जसे की महाबळेश्वर-पाचगणी आणि सातारी कंदी पेढ्यासाठी जगप्रसिद्ध", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nहोय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा\nजिल्हाधिकारी कार्यालय -विस्तारित इमारत\nक्षेत्र : 10480 स्क्वे.कि.मी.\nमा. विजय सोपानराव शिवतारे राज्यमंत्री जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, सातारा जिल्हा\nमा. सदाशिव खोत राज्यमंत्री कृषि व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य तथा सह पालक मंत्री सातारा जिल्हा\nश्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जिल्हा सातारा\nराष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल\nभूमी अभिलेख – आपला ७/१२ पहा\nएसटीडी आणि पिन कोड\nमा.उच्च न्यायालय,ओरंगाबाद येथील पी.आय.एल.क्र.३४/२०१७ नुसार भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८ यादी\nसांसद आदर्श ग्राम योजना\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, दहिवडी\nजिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ई-निविदा सूचना\nजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पशुसंवर्धन, सातारा -निविदा\nसातारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर\nपंतप्रधान सुरक्षा बीमा योजना\nसदर उच्चस्तरीय संनियंत्रण समिती बैठकीचे दि. 25 जून, 2018 रोजीचे इतिवृत्त\nजिल्हाधिकारी घोषित सुट्ट्या सन-२०१८\nप्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nदेवस्थान जनहित याचिका निर्णय\nमहसुली न्यायालयीन प्रकरणे (ई-डीसनीक)\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=43", "date_download": "2018-11-16T07:18:47Z", "digest": "sha1:GNO2W5O75PAWHJXQC2X2Z4Z6TWFDOOJJ", "length": 7147, "nlines": 98, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nया पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी नगरपरिषद संचालनालय , महाराष्ट्र शासन स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १६-११-२०१८\nएकूण दर्शक : १४१४\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/614876", "date_download": "2018-11-16T07:54:25Z", "digest": "sha1:RCRQXJGQELYBYR73WILGPHC5WDTEI4FJ", "length": 5558, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुण्यात फ्लेक्स लावल्यावरून वाद :तरूणाची हत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुण्यात फ्लेक्स लावल्यावरून वाद :तरूणाची हत्या\nपुण्यात फ्लेक्स लावल्यावरून वाद :तरूणाची हत्या\nऑनलाईन टीम / पुणे :\nदहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून झालेल्या वादातून पाच जणांनी एकावर तलवारीने वार करून निघृण हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील सिंहगड भागातील माणिकबाग परिसरातलि मध्यरात्री ही घटना घडली आहे.\nअक्षय गडशी असे हत्या करण्यात आलेलया तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्मयाने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली.\nशहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री याच वादातून थेट तरुणाला संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.\nकोकणात पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरी\nभाजप स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार : राजनाथ सिंह\nमराठा समाजाने मोठय़ा भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे : छत्रपती संभाजीराजे\nजम्मू काश्मीरमध्ये स्फोटात चार पोलीस शहद\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://garden.kanchankarai.com/2017/01/wild-organic-vegetables.html", "date_download": "2018-11-16T07:32:32Z", "digest": "sha1:LRZ7NTXBHIMTRUUNDVR3D2ZHF2G2K5CF", "length": 12456, "nlines": 96, "source_domain": "garden.kanchankarai.com", "title": "सृष्टी लावण्याचा मळा: ‘ऑरगॅनिक’ रानभाज्या", "raw_content": "\nपावसाच्या एक-दोन जोरदार सरी पडून गेल्या की गावागावांमधले रस्त्याबाजूचे भाग, नदीकाठ, डोंगरउतार हिरवेगार होतात. ही हिरवाई शिवारा-खाचरांमध्येही पेरण्यासाठी सगळे हात कामाला लागतात. शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच, कोणतीही मशागत-मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवाही असतो. टाकळा, फोडशी, शेवळं, करटुली, कुरडू, भारंग, नालेभाजी, रानातलं अळू, गावठी सुरण, वेगवेगळे कंद आदी विविध प्रकारच्या भाज्या पावसाबरोबर जमिनीतून उगवून येतात आणि स्थानिक गावकऱ्यांच्या, आणि अपवादाने का होईना पण मुंबईकरांच्याही ताटात दिसू लागतात.\nकेवळ पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या या रानभाज्यांचे दर्दी मोजकेच असले, तरी एकदा या रानभाज्यांची चव जिभेवर रुळलेले खवय्ये ठरलेल्या ठिकाणी बसणाऱ्या आपल्या ठरलेल्या भाजीवाल्याकडे आवर्जून या भाज्यांची चौकशी करतात. या भाज्यांचा मोसम जेमतेम दोन-तीन महिन्यांचा. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जूनपासून ते फार फार तर सप्टेंबरपर्यंत या रानभाज्या असतात. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंद, फुले, शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. प्रामुख्याने या भाज्या मिळतात मुंबईच्या उंबऱ्यावरच्या पालघर, सफाळे, वसई, कर्जतजवळच्या लहान- लहान गावांमध्ये. या गावांमधल्या महिला, मुलं पहाटे, खरं तर मध्यरात्रीच या भाज्या खुडण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे अडीच-तीन वाजताच त्यांचे काम सुरू होते. गावात, खाचरांच्या बांधांवर, डोंगरउतारावर उगवणाऱ्या या भाज्या गोळा करून त्या बाजारात घेऊन येतात. मुंबई- उपनगरांत भाजीविक्री करणारे भाजीवाले रानभाज्या खरेदी करून पहाटेच मुंबईच्या दिशेने निघतात.\nपहाटे चार-पाच-सहा वाजता पालघरहून निघणाऱ्या रेल्वेमध्ये असे भाजीवाले अनेक असतात. पावसाळ्यात त्यांच्या टोपलीत या रानभाज्यांच्याही जुड्या असतात. या भाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात. त्यातही प्रत्येक भाजीचा सीझन वेगवेगळा असतो. गणपतीपर्यंत या रानभाज्या हळुहळू संपत येतात, असे सफाळे येथून भाज्या घेऊन गोरेगावला भाजीविक्रीसाठी येणाऱ्या सुनंदा भोईर या सांगतात.\nया रानभाज्यांचे बी पेराव�� लागत नाही. त्याला खतपाण्याचीही आवश्यकता नसते, कीटकनाशके- औषधे यांचाही वापर केलेला नसतो. त्यामुळे या भाज्या पूर्णतः नैसर्गिक, शुद्ध असतात, असे पालघर येथील भाजीविक्रेत्या दीपाली किणी सांगतात. सध्या उच्चभ्रू वर्गात असलेल्या 'ऑरगॅनिक फूड'च्या फॅडला या भाज्या निश्चितच उपयुक्त ठरतील.\nपालघरजवळच्या अनेक भागांमध्ये अनेक कुटुंबांमधल्या व्यक्ती पावसाळ्यात रानात फिरून अशा भाज्या गोळा करून भाजीविक्रेत्यांना विकतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ही पद्धत सुरू आहे. पावसाळ्यात या भाज्या मुद्दामून खाव्यात, विशेषतः मराठी कुटुंबांकडून या भाज्यांना अधिक मागणी असते, असे दिलीप कानजी नकुम हे भाजीविक्रेते सांगतात. मराठी वस्त्यांमध्ये या भाज्यांची टोपली घेऊन बसलेले विक्रेते दिसतात, असेही ते सांगतात.\nपावसाळ्याच्या काळात या गावांतील स्थानिकांच्या आहारात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या भाज्यांमुळे स्थानिकांना अल्पकाळापुरता रोजगारही मिळतो. शहरी वर्गाच्या कीचनमधून या भाज्या गायब झाल्या असल्या, तरी काही घरांमध्ये या भाज्या आवर्जून शिजवल्या जातात. स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण असलेल्या या भाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात, असे म्हटले जाते. मात्र या रानभाज्यांमधली व्हरायटी शहरी-उपनगरी भाजी बाजारात तेवढी पाहायला मिळत नाही. त्यातल्या त्यात टाकळा, फोडशी या भाज्याच मुबलक प्रमाणात दिसतात. एरव्ही शेवग्याच्या शेंगा, अळू या जरा गावरान प्रकारांच्या सोबत या भाज्या दिसतात. अळंबीसारखी एकेकाळची गावरान भाजी आज मश्रूमच्या रुपाने फाइव्हस्टार हॉटेलच्या मेन्यूकार्डचा, एलिट सर्कलचा भाग झाली आहे. तेवढ्याच स्वादिष्ट असलेल्या रानभाज्या काही मोजक्यांच्या रसोईचा भाग आहेत.\nमहानोरांच्या कविता आणि निसर्ग\nजगण्यासाठी मला दोन्हीही अनिवार्य\nनवीन लेखांची नोंद मिळवा\nआणखी माहिती इथे मिळेल\nकृषी - महाराष्ट्र शासन\nAqua - शेतीविषयक प्रश्नोत्तरे\nकृषी विभाग - महाराष्ट्र शासन\nजैविक बगीचा (बायो कल्चर)\nझिरो बजेट नैसर्गिक / आध्यात्मिक शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T07:06:20Z", "digest": "sha1:U2QBSM4C4GXAYGPPBOW2NQLIQAMK2WCF", "length": 8128, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुमच्या काळातील कर्जांचा तपशील जाहीर करा: चिदंबरम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतुमच्या काळातील कर्जांचा तपशील जाहीर करा: चिदंबरम\nनवी दिल्ली: बॅंकांच्या बुडित कर्जाचे खापर युपीए सरकारवर फोडणाऱ्या मोदी सरकारवर पलटवार करताना माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारला तुमच्या काळात मंजूर झालेली आणि नंतर ती बुडित ठरलेल्या कर्ज प्रकरणांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.\nया संबंधात ट्विटर अकौंटवरून मोदी सरकारवर पलटवार करताना चिदंबरम यांनी म्हटले आहे की युपीए सरकारच्या काळात दिली गेलेली कर्ज बुडित ठरल्याचा आरोप मोदी सरकार आत्ता करीत आहे पण ही कर्जे वसुली करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले. मे 2014 नंतर दिली गेलेली आणि बुडित ठरलेली कर्जे किती तेही या सरकारने जाहीर करावे असे त्यांनी म्हटले आहे. हेच प्रश्‍न संसदेतही विचारले गेले होते पण त्याची उत्तरे सरकारकडून मिळू शकली नाहींत.\nपंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना युपीए सरकारच्या काळात दिल्या गेलेल्या 12 मोठ्या कर्ज प्रकरणांची यादी वाचून दाखवली. यातील 1 लाख 75 हजार कोटी रूपयांची कर्जे बुडाली आहेत असे त्यांनी म्हटले आहे. नामदारांच्या एका फोन कॉलवरून ही कर्जे दिली गेली असा आरोपही मोदींनी केला होता. त्यावर चिदंबरम यांनी म्हटले आहे की समजा ही कर्जे युपीए सरकारच्या काळात दिली गेली पण त्या कर्जांचे पुनरूज्जीवन का केले गेले असा प्रश्‍नही त्यांनी मोदींना विचारला आहे. ही कर्जे परत येणार नाहीत याची कल्पना असतानाही ती दिली गेली असा आरोप मोदींनी केला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजप-शिवसेनेचे सरकार नाकर्ते: अशोक चव्हाण\nNext articleबेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/how-many-rules-will-break-motorcyclist-police-were-shocked/", "date_download": "2018-11-16T08:40:01Z", "digest": "sha1:3KDIZ3RQQPPADMBWZKQFLLWQL77XAR4D", "length": 30762, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Many Rules Will Break The Motorcyclist? The Police Were Shocked... | अरे किती नियम मोडणार हा मोटारसायकल स्वार? पोलीसही झाले हैराण... | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार १६ नोव्हेंबर २०१८\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\nअकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nशिवसेना नगरसेवक उतरले रस्त्यावर, दहीसरमध्ये 3 दिवस साचलेला कचरा उचलला\nसरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी\nराज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक\nएसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...\n रेल्वे स्थानकावर सापडलेल्या अब्दुलचा हिंदू कुटुंबाने केला सांभाळ, लग्नही लावलं\nDeepika Ranveer Wedding : सासरेबुवा झालेत फिल्मी...सूनबार्इंसाठी म्हटले असे काही...\nDont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात\n दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंवरही फनी मीम्स\nमलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री\nये पब्लिक है, सब जानती है... फरहान अख्तर झाला ट्रोल\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nNational Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nआल्याचे फायदे माहीत असतील, आता नुकसान जाणून घ्या\nतुमची ही सवय तर तुमच्या पाठदुखीचं कारण नाही ना\nपालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्���नातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये हजारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nराजस्थान - पक्षाने तिकीट नाकारल्याने जयपूरच्या माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nअहमदनगर: महापालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढणार\nपाहा, अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअहमदनगर : कुकडी धरणाच्या आवर्तनातून बंधारे भरुन देण्याच्या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न.\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nहिंगोली : कयाधू नदीच्या पात्रात बुडून पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू\nछत्तीसगड - पंतप्रधान नरेंद्र मोदींची अंबिकापूर येथे सभा, 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान करण्याचे मोदींचे आवाहन\nनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या स्पेशल हेल्मेट ड्राईव्हमध्ये ह��ारो दुचाकीस्वारांवर कारवाई.\nऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या संवाद यात्रेला क्रांतीचौकातून सुरुवात\nसिंधुदुर्गात चोरीचे सत्र सुरू फोंडाघाट परिसरातील 2 दुकाने आणि 3 बंद घर चोरट्यांनी फोडली.\nनवी दिल्ली - सीव्हीसीच्या अहवालावर सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आलोक वर्मांना आदेश\nसोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज सोलापूर दौर्‍यावर\nकेरळ : तृप्ती देसाई यांना कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथेच केला नाश्ता\nमंगरूळ डोंगरावरील वणवा प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार शिंदे यांची मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nअरे किती नियम मोडणार हा मोटारसायकल स्वार\n The police were shocked... | अरे किती नियम मोडणार हा मोटारसायकल स्वार पोलीसही झाले हैराण... | Lokmat.com\nअरे किती नियम मोडणार हा मोटारसायकल स्वार\nआपल्या देशात वाहतुकीचे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात हे सांगायला नकोच.\nअरे किती नियम मोडणार हा मोटारसायकल स्वार\nहैदराबाद : आपल्या देशात वाहतुकीचे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात हे सांगायला नकोच. पण कधीतरी सिग्नल तोडला किंवा चुकून नो एन्ट्रीत घुसल्यामुळे शे पाचशेचाही दंड भरावा लागू नये म्हणून काळजी घेणारे आपण आज एका अशा एका महाभागाशी ओऴख करून घेणार आहोत, ज्याच्यावर मोटारसायकलच्या किंमती एवढा दंडच आकारला गेलाय. तब्बल 135 पावत्या या महाभागाने गोळा केल्या आहेत.\nहा मोटारसायकल स्वार हैदराबादचा रहिवासी आहे. त्याच्याकडे हिरोची ग्लॅमर ही मोटारसायकल आहे. त्याला नुकतेच हॅल्मेट न घातल्याने वाहतूक पोलिसांनी थांबविले आणि त्यांच्या अॅपवर पाहतात तर काय, या महाभागाने आजपर्यंत 135 वेळा नियम तोडले पण दंडच भरलेला नसल्याचे समोर आले. मग काय, या महाभागाची मोटारसायकल जप्त करून त्याला न्यायालयात पाठविण्यात आले.\nकृष्णा प्रकाश असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. TS10 ED 9176 हा त्याच्या दुचाकीचा नंबर. कृष्णा यांनी बऱ्याचवेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. यामध्ये सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे अशा घटनांचाही समावेश आहे. हैदराबादमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. यामुळे वाहन चालकाने नियम मोडल्यास त्याच्या वाहनाच्या पत्त्यावर दंडाचे चलन पाठविले जाते. यासाठी वाहतूक ��ोलिसांची गरज नसते.\nकृष्णा यांनी पहिल्यांदा जून 2016 मध्ये नियम तोडला होता. त्यावेळी त्यांनी दंड भरला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी केवळ घरी येणाऱ्या पावत्या साठविण्यास सुरुवात केली. दोन वर्षात या पावत्यांनी 135 चा आकडा ओलांडला. पण या महाभागाने एकदाही वाहतूक शाखेत जाऊन दंड सोडा पण साधी विचारपूसही केली नाही. या पावत्यांची एकूण दंडाची रक्कम त्याची ग्लॅमर मोटारसायकल विकूनही येणार नाही. तब्बल 31 हजार 556 रुपये.\nया दंडाच्या पावत्यांमध्ये मोबाईलवर बोलल्याची 1035 रुपयांची सर्वात जास्त आणि हेल्मेट न घातल्याची 135 रुपये ही सर्वात कमी दंडाची रक्कम आहे. कृष्णा यांना पकडल्यानंतर त्यांनी आपल्याला गेल्या 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने दंड भरता आला नसल्याचे कारण दिले आहे. कृष्णा हे एका खासगी कंपनीमध्ये अकांऊंट मॅनेजर आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\ntraffic policeTrafficroad safetyRto officeवाहतूक पोलीसवाहतूक कोंडीरस्ते सुरक्षाआरटीओ ऑफीस\nपरभणी :ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट\nवर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी कधी सुटणार \nवेड्याबाभळीत हरवला कुरण रस्ता\nवाशिममधील वाहतूक तासनतास ठप्प\nसणासुदीच्या काळात वाहतूक कोलमडली\nट्रॅफीकॉपवर चालेना डेबिट कार्ड\nपंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nCyclone Gaja : तामिळनाडूवर 'गज' चक्रीवादळाचं संकट, 76,000 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nदीपिका पादुकोणगाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपेट्रोलभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसमु���्री जीव जितके सुंदर तेवढे भीतीदायक, कसे ते या फोटोत बघा\nPhotos: जाह्नवी-ईशान नंतर हे स्टार्स किड्स करणार बॉलीवुड डेब्यू, पाहा कोण आहेत ते\nइशा गुप्ताच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल\nजान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nDeepika Ranveer Wedding : प्रतीक्षा संपली...पाहा, दीपवीरच्या रॉयल लग्नाचे फोटो \nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nयुवराज सिंगला टॅग करून ट्रोल झाला इंग्लंडचा गोलंदाज\nखासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nतेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nCBI Vs CBI : सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण, 20 नोव्हेंबरला पुढील सुनावणी\nSabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले\nछत्तीसगडमध्ये किंगमेकर ठरण्याची अजित जोगींना संधी\nआता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलाही मिळू शकते पोटगी\nCyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू\nगुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/530870", "date_download": "2018-11-16T07:55:07Z", "digest": "sha1:PDPCHHK5DBWDX5KIHELUYKOQFA6SLTFJ", "length": 3648, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी कपिल शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘फिरंगी’ हा हिंदी चित्रपट प्रदर्श���त होणार आहे. मराठीमध्ये रंगीला रायबा, हुंटाश, छंद प्रीतीचा आणि माझा एल्गार हे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\n‘हाफ गर्लफ्रेण्ड ’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज\nएलियन्सची भयावह दुनिया चित्रपटामध्ये\nलग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गोष्ट तुझं माझं ब्रेकअप\nसचिन पिळगावकर-प्रार्थना बेहरे प्रथमच एकत्र\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nभीषण अपघातात महिलेसह बालक ठार\nखाण अवलंबितांचा आज पणजीत मोर्चा\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742981.53/wet/CC-MAIN-20181116070420-20181116092420-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://tushar-kute.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-11-16T10:32:07Z", "digest": "sha1:QQJ6UJFFH3JBJILQYJ5FIKLW5H2QBAP3", "length": 21701, "nlines": 165, "source_domain": "tushar-kute.blogspot.com", "title": "स्यमंतक: March 2011", "raw_content": "\nकर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि॥\nभारतीय उपखंडात चालू असलेली विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. उपांत्यपूर्व फेऱ्याही संपल्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या संभाव्य विजेत्यांनी पत्करलेला पराभव होय. तसेच भारत, पाकिस्तान व श्रीलंका या एशियन जायंट्सने उपांत्यपूर्व फेरीत अपेक्षेप्रमाणे प्रवेश केला आहे. आपल्या उपखंडात ही स्पर्धा होत असल्याने इथले जायंट्स स्पर्धेत वर्चस्व राखतील, अशी आशा होती व ती तंतोतंत खरी ठरली. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच तीन आशियाई देश उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. चौथ्या बांग्लादेशातही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची क्षमता होती, पण त्यांचे प्रयत्न कमी पडले.\nदक्षिण आफ्रिका संघ नेहमीप्रमाणे ’चोकर्स’ ठरले. आधीचे सर्व सामने जिंकायचे पण पुढे जो सामना जिंकणे गरजेचेच आहे, तोच सामना हरायचा असे दक्षिण आफ्रिकेचे सूत्र राहिले आहे. यंदा त्यांनी ते पुन्हा सिद्ध् केले. आफ्रिकेची साडेसाती या वर्षीच्या विश्वचषकातही सुटू शकली नाही. गतविजेता कांगारू संघ यावेळी भारताच्या हस्ते बाहेर पडला. त्याचे केवळ भारतीय क्रीडारसिकांनाच नव्हे तर ऑस्ट्रेलिया सोडून सर्वांच्याच क्रिकेटरसिकांना आनंद वाटला असणार, यात शंका नाही. उपांत्यपूर्व फेरीतील सर्वात चुरशीचा सामना म्हणून भारत वि. ऑस्ट्रेलिया याच सामन्याचे वर्णन करता येईल. न्युझीलंडने धक्कादायकरित्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. साखळी सामन्यात झगडणारा हा संघ दक्षिण आफ्रिकेच्या खराब कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचल्याचे दोसून येते.\nवेस्ट इंडिज व इंग्लंड संघांनी १० विकेट्सने पराभव पत्करून आपण उपांत्यपूर्व फेरीच्या लायकीचेच नव्हतो, हे सिद्ध करून दाखविले. खरं तर दोन्ही संघ रडत खडतच इथवर पोहोचले होते. कदाचित इथुन पुढे ते आपली जिद्द दाखवू शकतील, अशी आशा होती. परंतू ती श्रीलंका व पाकिस्तानच्या माऱ्यापुढे फोल ठरली. विंडिज व इंग्लिश संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळत आहेत, असे त्यांच्या खेळातून दिसून आले नाही. त्यांचा १० विकेट्सने झालेला पराभव धक्कादायकच होता. उपखंडात खेळताना ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व इंग्लंड या संघाना आपला खेळ सावरता आला नाही, हेच खरे.\nउपांत्यफेरीत एशियन जायंट्स पोहोचल्याने तिन्ही देशांच्या क्रिकेटरसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मागील विश्वचषकातून भारत – पाक पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्याने ती स्पर्धा अत्यंत निरस अशीच ठरली. यंदा मात्र हे संघ उपांत्य फेरीत समोरासमोर ठाकले आहेत. आयसीसीने देखील अशा उत्कंठावर्धक सामन्याची अपेक्षा केली नसणार. विश्वचषकातील सर्वात मोठा महासामना म्हणून या सामन्याचे वर्णन मिडीयाने चालू केले आहे. भारत – पाक अंतिम सामन्यात झुंजण्याची प्रतिक्षा होती, पण ते उपांत्य फेरीत समोरासमोर ठाकले आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांना विश्वचषक स्पर्धा पाहिल्याचे समाधान निश्चितच लाभले असणार. या दोघांमध्ये जो सामना जिंकेल, तोच विश्वचषक जिंकेल, असा क्रीडापंडितांचा अंदाज आहे. कदाचित, ही भविष्यवाण��� खरीही ठरू शकते. पण, त्याकरिता ३० मार्चची प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nश्रीलंका अपेक्षेप्रमाणे उपांत्यफेरीत पोहोचली आहे. यंदा त्यांनाही संभाव्य विजेत्यांच्या यादीत वरचा क्रमांक मिळाला आहे. तुलनेने लंकेला उपांत्य फेरीत न्युझीलंडचे सोपे आव्हान असणार आहे. तरीही कीवीजचा आत्मविश्वास हा आफ्रिकेवरच्या विजयाने उंचावला असणार, यात शंका नाही. मागील वेळेत उपविजेता असणाऱ्या लंकेला यंदा विजेतेपद मिळविल्याची चांगली संधी आहे. भारत, पाक व लंका यंदा प्रबळ दावेदार असले तरी न्युझीलंडला उपांत्य फेरीत खेळण्याचा सर्वात जास्त वेळा अर्थात चारदा अनुभव आहे. यावेळी ते पाचव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मागील चारही वेळा कीवींना पराभव पत्करावा लागला असला तरी यंदा ते अंतिम फेरीत पोहोचण्याचा निकराने प्रयत्न करतील, यात शंका नाही.\nबघुया, घोडामैदान जवळच आहे...\nचाचणी परिक्षा संपल्या, आता अंतिम परिक्षा...\nसंगणक क्षेत्रातील महिला संशोधक\nआता कमीत कमी आठवी पास\nउर्दू ही केवळ मुस्लिमांचीच भाषा आहे का\nगुरूजींनी सोडविले विद्यार्थ्यांचे पेपर\nपावसात भिजलेली ती रात्र\nपुण्यात राहण्याचा पहिला अनुभव\nफोडा आणि राज्य करा\nबिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी\nमंत्र्याचा मुलगा, दारू आणि अपघात\nमराठी माध्यम वि. इंग्रजी माध्यम\nमराठी साहित्य परिषदेची परिक्षा\nरंगीबेरंगी प्रेमकथा: क्षणभर विश्रांती\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nलेऊनी स्त्रीरूप भूलवी नटरंग... नटरंग... नटरंग\nवृत्तपत्रातील माझे पहिले नाव\nहरिश्चंद्र म्हणतात लेकाचे मला\nहिंदीत ढापलेले मराठी चित्रपट\nहुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी\nदि. ३१ डिसेंबर २००९ (२०१० कडे जाताना...) -\nगुगलचा मराठी भाषेवर आणखी एक आघात. - गुगलने मराठी भाषे व्यतिरिक्त भारतातील सर्व भाषेत Translator हि सेवा पुरवायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेवर अन्याय केला. पण आता गुगल पुढचं पाउल देखील टाकत ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन… यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महाराष्...\nयेथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nनारायणेश्वर, पुरंदर - हेमाडपंथी मंदिरे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाच्या स्थानी आहेत. शिवाची हजारो प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्या राज्यात पाहायला मिळतात. यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112303-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/goa-news-election-manohar-parrikar-exclusive-interview-68948", "date_download": "2018-11-16T10:24:10Z", "digest": "sha1:YABITHVYFCHNJU6N47MKPQH7ZCDK5Q3N", "length": 22000, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "goa news by election manohar parrikar exclusive interview Exclusive: असल्या राजकारणापेक्षा जनतेला हवाय विकास- पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nExclusive: असल्या राजकारणापेक्षा जनतेला हवाय विकास- पर्रीकर\nसोमवार, 28 ऑगस्ट 2017\nजनतेला आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात कधीच रस नसतो. जनतेला विकास हवा असतो. त्यासाठी सक्षम नेतृत्व हवे हेही जनता जाणते. त्याचमुळे भाजपचे विधानसभेचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनतेने विजयी केले. हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे 'गोमंतक'ला सांगितले.\nविजयी घोषित झाल्यानंतर मनोहर पर्रीकर लगेच भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. त्या दरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद असा.\nप्रश्‍न : मिळालेल्या मताधिक्‍याने समाधानी आहात\nपर्रीकर : मताधिक्‍य अपेक्षितच होते. मी कधीही 7-8 हजार मताधिक्‍य मिळेल असे म्हटले नव्हते. प्रचारावेळी काही आकडे सांगितले जातात. तो प्रचार तंत्राचा भाग असतो. प्रचारावेळी अनेकजण बोलत असतात. त्यामुळे मी अपेक्षित धरलेले मताधिक्‍य मला मिळाले असे मला वाटते. समाधानी म्हणाल तर मला विजय अपेक्षितच असल्याने त्यात आणखीन समाधानी होण्याची बाब ती कोणती\nप्रश्‍न : या निकालानंतर सरकारचे स्थैर्य वाढले असे वाटते का\nपर्रीकर : सरकार स्थिर होते व राहील. हा प्रश्‍न स्थैर्याचा नव्हता. मी संरक्षणमंत्रीपदी होतो. पक्षाने मला तेथे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नेले होते. पक्षानेच मला परत मुख्यमंत्रिपदी पाठवले. मागच्या खेपेला हाती घेतलेली अनेक कामे नंतरच्या काळात पूर्ण झालेली नव्हती. ती पूर्ण करण्यासाठी हुरूप यावा लागतो. मला वाटते आजच्या निकालाने मला तो हुरूप पुन्हा मिळवून दिला आहे.\nप्रश्‍न : निवडणूक काळात तुमच्या विरोधात मोठा प्रचार झाला. त्याला उत्तर काही तुम्ही दिले नव्हते...\nपर्रीकर : मी पणजीतील भाजपचा उमेदवार होतो आणि मुख्यमंत्रीही होतो. त्यामुळे डोक्‍यावर बर्फ ठेऊन काम करत होतो. संयम बाळगत होतो. संरक्षणमंत्रीपदी वावरताना तोंड बंद कसे ठेवावे याचे शिक्षण मला नकळतपणे मिळाले होते. त्याचा वापर केला. मला ठाऊक ह��ते की जनता अशा अपप्रचाराला जराही थारा देणार नाही. तेच आज दिसून आले.\nप्रश्‍न : तुमच्या विरोधात कॉंग्रेसने उमेदवार दिला आणि तुम्हाला प्रचारात गुंतवून ठेवले त्याचा फटका राज्याच्या विकासासाठी तुम्ही देऊ शकत असलेल्या वेळेला बसला असे वाटत नाही\nपर्रीकर : आमचे सरकार आहे व राहणार हे ठाऊक असूनही ते माझ्याविरोधात उमेदवार न ठेवण्याचा मनाचा मोठेपणा कॉंग्रेस दाखवणार नाही हे मला पुरेपूर ठाऊक होते. कोणी म्हणेल मला याखेपेला पणजीत नेटाचा प्रचार करावा लागला पण वस्तुस्थिती सांगतो एरव्ही सगळ्या निवडणुकीसोबत पणजीची निवडणूक होत असे. त्यामुळे साहजिकपणे 32-33 मतदारसंघातील प्रचारात मी गुंतलेला असे. याखेपेला वाळपई मतदारसंघात एक दोन दिवस वगळता मी गेलो नाही. त्यामुळे हाती असलेला वेळ पणजीवासियांशी संवाद साधण्यासाठी वापरला.\nप्रश्‍न : प्रमुख विरोधी उमेदवार गिरीश चोडणकर यांनी चांगली लढत दिली असे वाटत नाही\nपर्रीकर : पणजी मतदारसंघात कॉंग्रेसची साडेचार हजार मते हक्काची आहेत. तेवढी मते त्यांनी मिळवली. विरोधासाठी त्यांच्याकडे मुद्दे नसूनही त्यानी लढत दिली. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने त्यांनी फातोर्ड्यातून पणजीत येऊन निवडणूक लढविली. माझा विजय निश्‍चित असल्याने त्यांनी काय प्रचार चालवला आहे याच्यावर नजर ठेऊन प्रत्युत्तर देण्यात मी वेळ खर्ची घातला नाही. त्यांनी निश्‍चितपणे अपप्रचार केला. आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे.\nप्रश्‍न- आता लक्ष्य केवळ पणजीचा विकास\nपर्रीकर : पणजीचा आमदार या नात्याने पणजीचा विकास हा करणारच. आधीच अमृत योजना असो वा स्मार्ट सीटी. या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार केला आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे पणजी शहर येत्या चार वर्षात तयार होणार आहे. त्याचा बृहद आराखडा तयार झालेला आहे. त्या कामाला आता गती देणार आहे. प्रचारादरम्यान जनसंवादातून अनेक समस्यांची माहिती मला झाली आहे. कालबद्ध पद्धतीने त्या समस्या दूर करणार आहे. केवळ पणजीचा विकास हे ध्येय कधीच नव्हते राज्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे.\nप्रश्‍न : भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर केलेल्या आघाडी सरकारच्या बाजूने हे मतदान आहे असे मानावे का\nपर्रीकर : विधानसभा निवडणुकीनंतर गोवा फॉरवर्ड, मगो आणि तीन अपक्ष आमदार भाजपसोबत आले. मी मुख्यमंत्रीपदी हवा अशी त्यांची पूर्वअट होती. संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी त्यावेळी होती. त्याचवेळी या पाठींबा देणाऱ्या पक्षांची अट मान्य करून मला भाजपने पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाठवले. जनता याकडे कसे पाहते याचाही निर्णय या निवडणुकीतून होणार होता हे खरे आहे. आम्ही त्याचे उत्तर जनतेला मतदानापूर्वीच दिले होते. सर्व घटक पक्षांनी एकत्रित सभा संबोधित करून आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र नाही तर निवडणुकाही एकत्रित लढतो हे दाखवून दिले. जनतेनेही भरघोस मतदान करून आम्हाला निर्धास्त केले आहे.\nप्रश्‍न : राज्यसभेचे सदस्यत्व कधी सोडणार\nपर्रीकर : मुख्यमंत्रीपदी मी परत आल्यावर राज्यसभेचे सदस्यत्व सोडलेले नव्हते. ते पद कधी सोडावे याचा निर्णय बहुअंशी पक्षीय पातळीवर घेतला जातो. राज्यसभेतील पक्षीय बलाबलाशी तो निर्णय निगडीत असतो. राष्ट्रपतीपद व उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक मध्यंतरी होती. त्या निवडणुकीत मला मतदान करण्याची संधी मी राज्यसभेचे सदस्यत्व न सोडल्यानेच मिळाली. आता पक्ष नेतृत्वाला कल्पना देत येत्या 15 दिवसांच्या आत राज्यसभेचे सदस्यत्व सोडणार आहे.\nप्रश्‍न : राज्यभरातील जनतेसाठी काही संदेश\nपर्रीकर : जनतेने आमच्यावर विश्‍वास दाखवल्याबद्दल जनतेचे आभार. आता पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे. विकास करताना आम्ही कधी मतदारसंघ विरोधकांचा की सत्ताधाऱ्यांचे हे पाहिलेले नाही, कारण विकासाचे फायदे हे जनतेला मिळत असतात. पुढील पाच वर्षे आता केवळ राज्याचा विकास हेच ध्येय आहे. कोणीही कितीही अपप्रचार केला तरी जनतेने त्यावर विश्‍वास ठेऊ नये हे सरकार स्थीर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार आहे.\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाट���मध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112303-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/bomb-blast-in-kabul-118090600003_1.html", "date_download": "2018-11-16T09:23:48Z", "digest": "sha1:IHCAABVBQKOQCJW24YAT5D7BNWHKM4EG", "length": 12265, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काबुलमध्ये २ बॉम्बस्फोट, २० ठार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाबुलमध्ये २ बॉम्बस्फोट, २० ठार\nझालेल्या बॉम्बस्फोटाच्या दोन घटनांमध्ये २० जण ठार झाले आहेत. तर चार पत्रकारांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्पोर्ट्स क्लबच्या आतमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळाने स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर दुसरा स्फोट झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पहिला स्फोट झाल्यावर या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ज्यानंतर काही वेळातच दुसरा स्फोट झाला अशीही माहिती समोर येते आहे. स्फोटाची पहिली घटना समोर आली तेव्हाच या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी काही प्रसारमाध्यमांचे ���ाही प्रतिनिधी आले होते. या घटनेचे वार्तांकन करत होते तेव्हाच दुसरा स्फोट झाला त्यामुळे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत असलेले कॅमेरामनही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.\nअखेर कदम यांनी मागितली क्षमा\nभाजपच्या दहीहंडीत अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की\nकेजरीवाल सर्वोत्तम, सर्व्हेत दिसून आले\nभररस्त्यात दहीहंडी, संतोष जुवेकरवर गुन्हा दाखल\nप्रलयकारी पुरामुळे केरळमध्ये वर्षभर दुखवटा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असू��� मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112323-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://empsckatta.blogspot.com/2015/05/blog-post_52.html", "date_download": "2018-11-16T09:34:05Z", "digest": "sha1:SRDRRZFU63DXOJ53G6ZTC5S5XBHOG3U7", "length": 16486, "nlines": 102, "source_domain": "empsckatta.blogspot.com", "title": "eMPSCkatta :: e MPSCkatta for online MPSC Guidance: भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवस्थेची तयार कशी करावी ?", "raw_content": "\nभारतीय राज्यघटना व राजकीय व्यवस्थेची तयार कशी करावी \nराज्यव्यवस्थेवर दरवर्षी साधारणत: ८ ते १० गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. वस्तुत: हा घटक राज्यसेवेची परीक्षा पात्र होऊन शासकीय अधिकारी बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिचयाचा असतो. कारण राज्यघटना व राज्यव्यवस्थेसंबंधी कुतूहल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे आकर्षति होतो.स्वाभाविकच विद्यार्थी भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया असलेली राज्यघटना नेमकी कशा स्वरूपाची आहे राज्यघटनेत नेमके काय अंतर्भूत आहे राज्यघटनेत नेमके काय अंतर्भूत आहे घटनेत सार्वजनिक प्रशासनासंबंधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत घटनेत सार्वजनिक प्रशासनासंबंधी नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत यापासून ते राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा झाला यापासून ते राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहार कसा झाला त्या व्यवहाराची सद्य:स्थिती काय आहे त्या व्यवहाराची सद्य:स्थिती काय आहे आणि भवितव्य काय अशा आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे शोधू लागतो. त्यातूनच विद्यार्थ्यांचे या घटकाचे अकलन वाढते. एकाअर्थी स्पर्धा ��रीक्षार्थीसाठी हा घटक जिव्हाळय़ाचा ठरतो. परिणामी पकीच्या पकी गुण प्राप्त करून देणारा घटक म्हणून याचा विचार करता येतो. किंबहुना प्रत्येक परीक्षार्थीने यादृष्टीनेच याचा विचार करावा.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यघटना व राज्यव्यवस्था या घटकाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे नमूद केला आहे. यात भारतीय राज्यघटनेचा उगम, निर्मिती, स्वरूप व वैशिष्टय़े; मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये; केंद्रीय कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; राज्य कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ; न्यायव्यवस्था; महत्त्वाची घटनात्मक पदे आणि निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष व दबावगट या प्रमुख\nप्रकरणांचा समावेश होतो. तसेच या प्रत्येक प्रकरणात अंतर्भूत होणारे उपघटकही नमूद केले आहेत. यासंदर्भात लक्षात ठेवायची एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ होय. म्हणजे भारतीय पातळीबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरील घटनात्मक तरतुदी व यंत्रणांचा समांतरपणे अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते. प्रस्तुत अभ्यासक्रमाची बारकाईने पाहणी करून अभ्यासाची व्याप्ती ठरवता येते. कारण पुढे या घटकासाठी वाचावयाचे संदर्भ, त्यातील प्रकरणांचे वाचन व नोट्सची तयारी आणि त्यावरील वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नांची तयारी करण्यासाठी या घटकाच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेणे ही प्राथमिक बाब ठरते.प्रामुख्याने घटनात्मक इतिहास, त्यासंबंधी विविध घटना, घटनात्मक तरतुदी, काही घटनात्मक पदासंबंधी माहिती (पात्रता, नियुक्ती, अधिकार, कार्य व जबाबदारी, बढतर्फीची पद्धत), घटनादुरुस्ती, न्यायालयाचे निवाडे, निवडणुकांसंबंधी माहिती या प्रकरणांविषयीचे प्रश्न विचारल्याचे दिसून येते. प्रस्तुत अभ्यासघटकांची तयारी करताना घटनात्मक तरतुदी, त्यातील दुरुस्त्या आणि न्यायालयाचे त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निवाडे असे कोष्टक बनवावे.\nमहत्त्वाचे म्हणजे यातील प्रकरणासंबंधी कोणत्याही स्वरूपाची चालू घडामोड घडल्यास त्यासंबंधी माहिती संकलित करावी. उदा., गेल्या वर्षभर आणि या वर्षीही लोकपाल विधेयकासंबंधी बरीच चर्चा सुरू आहे. लोकपाल म्हणजे काय या संस्थेचा उगम कुठे झाला या संस्थेचा उगम कुठे झाला भारतात ही संकल्पना सर्वप्रथम केव्हा उदयास आली भारतात ही संकल्पना सर्वप्रथम केव्हा उदयास आली ट���म अण्णांनी मांडलेली जनलोकपालाची संकल्पना व तिची वैशिष्टय़े आणि शासनाने डिसेंबर २०११ मध्ये मांडलेल्या विधेयकाची वैशिष्टय़े व त्यातील लोकायुक्तासंबंधी तरतुदींची माहिती संकलित करावी. सध्या किती राज्यांत लोकायुक्ताचा कायदा आहे टीम अण्णांनी मांडलेली जनलोकपालाची संकल्पना व तिची वैशिष्टय़े आणि शासनाने डिसेंबर २०११ मध्ये मांडलेल्या विधेयकाची वैशिष्टय़े व त्यातील लोकायुक्तासंबंधी तरतुदींची माहिती संकलित करावी. सध्या किती राज्यांत लोकायुक्ताचा कायदा आहे चच्रेतील लोकायुक्त व घटकराज्ये, त्याची कारणे, अशा महत्त्वपूर्ण आयामाविषयी नेमकी व अद्ययावत माहिती असणे अत्यावश्यक ठरते.अशारीतीने अभ्यासक्रम आणि गेल्या १० वर्षांतील या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करून अभ्यासाची व्याप्ती व पद्धती ठरवावी.\nघटनेचा उगम व निर्मिती हे पहिले प्रकरण ते निवडणुकांची प्रक्रिया या प्रकरणापर्यंत सर्वसमावेशक अशी चौकट तयार करून त्याआधारे प्रकरणनिहाय नोट्स तयार कराव्यात. तांत्रिक माहितीची कोष्टके बनवावीत. स्वयं तयार केलेल्या नोट्सची सातत्याने उजळणी करावी. त्याआधारे बरीच माहिती व घटना कायमस्वरूपी स्मरणात ठेवता येतील. विस्मरणात जाणारा भाग कोणता याचे अधोरेखन करता येईल. अशा बाबींचे सतत वाचन करण्यावर भर द्यावा. प्रस्तुत घटकाच्या तयारीतील आणखी एक निर्णायक बाब म्हणजे संदर्भग्रंथाची निवड होय. प्रारंभी नागरिकशास्त्राचे पायाभूत पुस्तक वाचून राज्यघटनेसंबंधी प्राथमिक स्वरूपाची माहिती प्राप्त करावी. त्यानंतर सखोल तयारीसाठी ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड-१’ हे पुस्तक, महाराष्ट्र वार्षकिी’ (यातील महाराष्ट्राचे शासन व राजकारण हे प्रकरण) या संदर्भाचा वापर करावा.\nया घटकासंबंधी चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी वर्तमानपत्रे व नियतकालिकांचा नियोजित वापर करावा. या विषयाची तयारी करताना वाचनात वारंवार काही संकल्पनांचा संदर्भ उदा., राज्य, राष्ट्र-राज्य, संघराज्य, अर्धसंघराज्य, एकात्म पद्धती, धर्मनिरपेक्षता, संसदीय व अध्यक्षीय पद्धती, गणराज्य, लोकशाही, संसदीय कामकाजातील विविध संकल्पना इ. या संकल्पनांचे अचूक व नेमके आकलन बऱ्याच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अत्यावश्यक ठरते.शेवटी राज्यघटना व राज्यव्यवस्थेच्या घटकां���रील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा नियमित व भरपूर सराव करावा. एकंदर पाहता अभ्यासक्रमाचे सखोल आकलन, प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म विश्लेषण, योग्य, अद्ययावत संदर्भाचा वापर, सर्वसमावेशक अभ्यास आणि प्रश्नांचा भरपूर सराव याद्वारे या घटकांत पकीच्या पकी गुण मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल यात शंका नाही.राज्यघटना व राज्यव्यवस्थेच्या घटकाची नेमकी तयारी करता यावी यादृष्टीने मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने पुढील तक्त्यात दिलेली २००७ ते २०११ या पाच वर्षांतील या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या मार्गदर्शक ठरेल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमानव संसाधन आणि विकास(HRD) (17)\nExcise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nSTI Pre strategy : STI पूर्व परीक्षा नियोजन\nआमच्या ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद , आणखी अपडेट माहितीसाठी पुन्हा भेट द्या .\n© eMPSCkatta 2015. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112323-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/monsoon-come-drought-areas-10263", "date_download": "2018-11-16T10:49:06Z", "digest": "sha1:YU6AKCWOKGGWVPSOLSJDSJ75DNLWTXE5", "length": 14059, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "monsoon come drought areas दुष्काळी भागात मॉन्सूनची सलामी | eSakal", "raw_content": "\nदुष्काळी भागात मॉन्सूनची सलामी\nबुधवार, 22 जून 2016\nनाशिक : मृग नक्षत्राच्या अंतिम दिवशी आज इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, देवळा, चांदवड, नांदगाव, बागलाण तालुक्‍यांत मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागातील खरिपाची कामे मार्गी लागली आहेत. तर, नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी केवळ रिमझिम पाऊस झाला असून, शहरात गेल्या 36 तासांमध्ये 4.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nनाशिक : मृग नक्षत्राच्या अंतिम दिवशी आज इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, देवळा, चांदवड, नांदगाव, बागलाण तालुक्‍यांत मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. यामुळे दुष्काळी भागातील खरिपाची कामे मार्गी लागली आहेत. तर, नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी केवळ रिमझिम पाऊस झाला असून, शहरात गेल्या 36 तासांमध्ये 4.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nविदर्भ व कोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणारा मॉन्सून यंदा दमदारपणे उत्तरेकडे सरकत आहे. आज त्याचा नाशिक जिल्ह्यात प्रवेश झाला. सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव, निफाड, इगतपुरी व बागलाण तालुक्‍यांत आज दुपारी दमदार पाऊस झाला. बागलाण व देवळ्यात काल (ता. 20)ही काही भागात पाऊस झाला होता. आजचा पाऊस सर्वदूर भागात कोसळला असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी बंधारे, तळ्यांमध्ये पाणीसाठा आल्यामुळे या भागातील खरिपाची कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यंदा चांगल्या पावसाच्या आशेने बळीराजाने खरिपाची तयारी केली; परंतु प्रत्यक्षात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराशाचे वातावरण पसरले होते. त्यात मॉन्सूनने विदर्भ, मराठवाडामार्गे महाराष्ट्रात प्रवेश केल्यामुळे हमखास पाऊस होणारे इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, दिंडारी, कळवण या तालुक्‍यांत पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली होती. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आज दुपारी मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.\nजिल्ह्यात आतापर्यंत 3.46 मिलिमीटर पाऊस\nदिवसभर ढगाळ वातावरण व काही भागांत रिमझिम यामुळे जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठपर्यंत सरासरी केवळ 3.46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्‍चिमेकडील अतिपावसाच्या तालुक्‍यांमध्ये अद्यापही पावसाची नोंद झालेली नाही.\nजिल्ह्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये (आज सकाळी आठपर्यंत)\nयेमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी\nऔरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nराज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्र��ान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\nरस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना\nरसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. आशी नागरिकांची तक्रार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112323-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5508798434394452866&title=Anti%20Corruption%20Awareness%20Programe%20in%20Thane&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T09:29:09Z", "digest": "sha1:7YNJKJBWGOS5AEDNWVW7FKSRPB2BJ4WE", "length": 8560, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात", "raw_content": "\nठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात\nलाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आयोजन\nठाणे : ‘यावर्षी राज्यात २९ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर २०१८ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था, स्वायत्त संस्था, तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे,’ अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.\n२९ ऑक्टोबरला सर्व शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात होणार आहे. सप्ताहाबाबत माहिती होण्यासाठी सर्व कार्यालयांत फलक, बॅनर्स लावणे, शाळा, महाविद्यालयांत भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी केली जाईल. याशिवाय प्रमुख कार्यालयांत ब���ठका घेऊन लाचखोरीसंदर्भात, तसेच विभाग करीत असलेल्या कार्यवाहीची, कायद्यातील तरतुदींची व्यापक माहिती देण्यात येणार आहे.\nठाणे कार्यालयाच्या परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, याठिकणीही विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या उपक्रमात अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्थाबरोबर नागरिकांनी सहभागी होण्याचे, तसेच लाचेसंदर्भातील तक्रारींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nलाचेसंदर्भातील तक्रारी देण्यासाठी संपर्क : १०६४\nठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा ई-मेल : spacbthane@mahapolice.gov.in\nTags: ठाणेमुंबईडॉ. महेश पाटीलदक्षता जनजागृती सप्ताहलाचलुचपत प्रतिबंधक विभागAnti Corruption BureauThaneMumbaiDr. Mahesh Patilप्रशांत सिनकर\nडुरक्या घोणसाला सर्पमित्राकडून जीवदान मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले येऊरच्या सोनम तांदळाची चव न्यारी लक्ष्मीपूजनासाठी वैष्णोदेवीचे चित्र असलेल्या नाण्यांचा शोध ठाणे येथे ‘जीएसटी’चे अद्ययावत सेवा केंद्र सुरू\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/career-guidelines-for-media/", "date_download": "2018-11-16T10:09:58Z", "digest": "sha1:7M6HJSYIHAKOHRNMZQR4N6QKOD5DJTGE", "length": 18575, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "करिअर : उत्तम संकलक व्हा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकरिअर : उत्तम संकलक व्हा\nवाढत्या दूरचित्रवाहिन्या आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे व्हिडीयो एडिटरला मागणी आहे. यामध्ये तरुणांना पैशाची उत्तम आवकच नाही, तर करीयरमध्ये वेगळय़ा उंचीवर पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते.\nआजच्या धावपळीच्या युगात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि करमणुकीची विविध माध्यमे वेगाने वाढत आहेत. यामुळे ‘व्हिडीयो एडिटिंग’ हा करीयरचा एक उत्तम पर्याय या क्षेत्राची आवड असणाऱ्यांकरिता उपलब्ध झालेला आहे.\nअनेक चित्रफितींची एकच चित्रफीत कर���े म्हणजे एडिटिंग. सध्या व्हिडीयो एडिटिंगशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही. आवाज आणि चित्रीकरणाचे संपादन हे व्हिडीयो एडिटरचे प्रमुख काम. मालिका, सिनेमा, संकेतस्थळे , मल्टिमीडिया कंपनी, व्हिडीयो एडिटिंग स्टुडियो किंवा जाहिरात एजन्सी, म्युझिक वर्ल्ड, बीपीओ अशा अनेक क्षेत्रांत व्हिडीयो एडिटरला काम करण्याची संधी मिळते. व्हिडीयो स्ट्रिमिंग, मूव्ही क्लिपिंग अशा नव्या तंत्रामुळे व्हिडीयो संपादनातील करीयर महत्त्वपूर्ण ठरत आहे.\n> फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे.\n> आयआयएमसी, जेएनयू न्यू कॅम्पस, नवी दिल्ली.\n> व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई\n> सत्यजीत रे फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, कोलकाता.\n> इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जर्नलिझम, बंगळुरू.\n> १२ वी नंतर व्हिडीयो एडिटिंग कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. या क्षेत्रात पदवी, डिप्लोमा तसेच शॉर्ट-टर्म कोर्सही उपलब्ध आहेत.\n> सहा महिने किंवा दोन वर्षांचे सर्टिफिकेट कोर्सही करता येतात.\n> एखाद्या वाहिनीवर नोकरी करण्याची इच्छा असल्यास ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. बऱ्याच संस्थांमार्फत हा कोर्स शिकवला जातो. कोर्सनंतर प्लेसमेंटमध्ये नोकरी करण्याची संधीही दिली जाते. प्रत्येक संस्थेतील फी वेगवेगळी असते.\n> या अभ्यासक्रमात पीएच.डी. केल्यानंतर मीडिया इन्स्टिटय़ूटमध्ये प्राध्यापकाची नोकरीही करता येऊ शकते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्राचार्य रा. रं. बोराडे\nपुढीलखटल्याचा निकाल लागल्यानंतर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअॅपल आणि सॅमसंगला दंडाची शिक्षा\nव्हॉट्सअॅपचे नवीन फिचर लॉन्च, आता ग्रुपमध्ये करा प्रायव्हेट चॅटिंग\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाह���बली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/gondhal/", "date_download": "2018-11-16T09:22:21Z", "digest": "sha1:HVHUPMZJZR6OIQ7MYFBO7CPGWIMEAE75", "length": 20635, "nlines": 248, "source_domain": "www.saamana.com", "title": "सुदिन सुवेळ… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष नवरात्र विशेष\nप्रा. डॉ. प्रकाश खांडगे\nगोंधळ… देवीला अत्यंत प्रिय… लोककला…\nमहाराष्ट्रात ही कशी फुलली…\nगणांचे दल सादर करते तो ‘गोंधळ’. गोंधळाला ‘गौंडली नृत्य’ अथवा ‘गोंडली नृत्य’ असेही म्हटले जायचे. भूतमातेच्या महोत्सवात गोंडली नृत्य सादर केल्याचे उल्लेख नृत्यरत्नावली या ग्रंथात आहे. भूतमातेचा महोत्सव म्हणजेच शक्ती देवतेचा उत्सव. अंबा, भवानी, रेणुका या देवतांचे संकीर्तन ज्या विधिनाटय़ाद्वारे केले जाते त्याला गोंधळ म्हणतात. गोंधळ हा कुळधर्म कुळाचार असून लग्न-मुंजीच्या प्रसंगी खंडोबाच्या जागरणाबरोबरच देवीचा गोंधळ घातला जातो. परशुराम हा आपला मूळ पुरुष असल्याचे गोंधळी सांगतात. आपली उत्पत्ती जमदग्नी आणि रेणुका यांच्यापासून झाली आहे अशी त्यांची धारणा असते.\nगोंधळी हे लोकसंस्कृतीचे उपासक असून त्यांना आपण लोकपुरोहित किंवा लोकदीक्षित म्हणू शकतो. गोंधळ हा कुळधर्म-कुळाचार मराठी लोकसंस्कृतीत लोकप्रिय होता. आणि आजही आहे. भागवत संप्रदायी संतांनी आध्यात्मिक उद्बोधनासाठी गोंधळाचे रूपक घेतले. संत एकनाथांनी गोंधळावर रूपक केले आहे.\n‘योगिनीचक्र’ किंवा ‘शक्तिचक्रमेळ’ हे गोंधळाच्या संदर्भात आलेले शब्द भुतावळीचे-भूतपिशाचदिकांच्या समूहांचे द्योतक आहे. कुंभ-निकुंभांना शिवाचे वरदान लाभलेले असल्यामुळे, त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडताच त्यांतून नवनवे राक्षस निर्माण होत असत. म्हणून त्यांचे रक्तबिंदू भूमीवर पडण्यापूर्वी प्राशन करण्यास ही भुतावळ युद्धास सिद्ध होते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर या भुतावळीचे कार्य सुरू होते.\nगोंधळाचे प्रकार दोन. एक कदमराई गोंधळ आणि दुसरा म्हणजे रेणुराई गोंधळ. तुळजाभवानीचे उपासक हे कदमराई गोंधळ सादर करतात. त्याला ‘हरदासी गोंधळ’ असेही म्हणतात. रामायण, महाभारत, पुराण यांतील एखादे व्याख्यान लावून कदमराई गोंधळ घातला जातो. रेणुकेचे उपासक रेणुराई गोंधळ सादर करतात. याला आरतीचा गोंधळ असेही म्हणतात. शारदीय नवरात्रात अथवा चैत्रातल्या नवरात्रात आरतीचा गोंधळ सादर केला जातो. चव्हाण, कदम अशी आडनावे असलेले गोंधळी हे मुख्यतः कदमराई गोंधळी असतात. तर पाचंगे, रेणुके अशी आडनावे असलेले गोंधळी हे रेणुराई गोंधळी असतात. इंडिअन नॅशनल थिएटर लोककला संशोधन विभागातर्फे राजारामभाऊ कदम यांच्या गोंधळाचे कार्यक्रम अनेकवार आयोजित केले गेले त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन पुढे लोक शाहीर विठ्ठल उमप जांभूळ आख्यान हे सुरेश चिखले लिखित नाटक सादर करू लागले.\nगोंधळी समाजातील अनेक तरुण आजही शिक्षण घेत व्यवसाय म्हणून गोंधळ ही लोककला सादर करीत आहेत. त्यात घाटकोपरचे शंकर प्रभाकर गणाचार्य, शिवडीचे राजू सुदाम शिंदे, एकनाथ उबले, तानाजी शिंदे आदी गोंधळय़ांची नावे घेता येतील. लग्नसराईत आणि नवरात्रात गोंधळाला अधिक मागणी असते. हल्ली सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्तेही अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांसोबत अथवा रास गरब्यासोबत गोंधळाचे कार्यक्रम आयोजित करू लागले आहेत. असे शंकर गणाचार्य यांनी सांगितले.\nगण, देवतांना अवाहन, देवी माहात्म्य, कथा, आरती हा गोंधळाचा आविष्कारक्रम असतो. गोंधळाच्या पदांना अलीकडे चित्रपट गीतांच्या चाली लावल्या जातात.\nअभंगांमध्येही रूपके…महाराष्ट्राच्या लोकधर्मात गोंधळ इतका प्रसिद्ध होता की संतांच्या अभंगांमध्येही गोंधळावर रूपके आहेत. मुंबईतदेखील विविध जातिजमातींमध्ये गोंधळ घालण्याचा कुळधर्म कुळाचार आहे. मुंबईत आरतीचा गोंधळ घालणारे गोंधळीदेखील आहेत. डवरी गोसावी मुडळी देखील उपजीविकेचे साधन म्हणून गोंधळ सादर करतात. परभणीचे गोंधळमहर्षी राजाराम भाऊ कदम यांनी गोंधळ आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केला. त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. तसेच पॅरिस येथे भारत महोत्सवात त्यांनी आयफेल टॉवरसमोर गोंधळ सादर केला होता. त्यांच्या घरी सात पिढय़ांच्या गोंधळाची परंपरा असून ते कदमराई गोंधळी आहेत. जांभूळ आख्यानही गवळणदेखील राजाराम भाऊ सादर करीत असत. त्यात राधेचे वात्सल्य आणि शृंगार या दोन्ही छटा आपल्या आहार्य, आंगिक, वाचिक अभिनयातून उभे करीत असत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअरण्य वाचन…वाघांना जपणारा शिकारी\nफोटोच्या गोष्टी…गाणं आणि व्हायोलिन\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/481254", "date_download": "2018-11-16T10:25:19Z", "digest": "sha1:SQCCO7Q3OOPAHCBDUXNQ2E635G7BZFGL", "length": 6667, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निरोगी राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » निरोगी राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा\nनिरोगी राहण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा\nनिरोगी राहायचे असेल, तर प्रथम आपण आजार कसा होतो ते समजून घेतले पाहिजे. फक्त रक्ततपासणीच्या अहवालावर अवलंबून न राहता मनाची शक्ती वाढवायला हवी. रोगावर फक्त औषधे घेण्यापुरते मर्यादित न राहता तो मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी प्रथम जेवणाच्या वेळा पाळणे आवश्यक आहे. बारा तास खावे आणि बारा तास पचण्यासाठी वेळ द्यावा. पहिले अन्न पचल्याशिवाय दुसरे मुळीच खाऊ नये. अर्धवट पचनामुळे रोग निर्माण होतात. आपण काय खातो त्यापेक्षा कसे पचवतो ते महत्त्वाचे आहे, असे उद्गार कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांनी काढले.\nघोगळ हाऊसिंग बोर्डमधील घोगळेश्वर मंदिराच्या सभागृहात ‘मधुमेह हद्दपार कसा करावा’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘परंपरागत आहार घ्यावा. आपल्यासाठी काय योग्य ते समजून घ्यावे. आरोग्याची सुरुवात स्वयंपाकघरातून होते. आरोग्य म्हणजे काय हे जर स्त्रीला कळले, तर पूर्ण कुटुंब आरोग्यदायी होते. आहार हे रोजचे औषध असून न पचलेल्या कफामुळे मधुमेह होतो. यामुळे गरजेपुरते व पचनापुरते पाणी प्यावे. अती पाणी हे मधुमेहाला निमंत्रण आहे. मधुमेही रुग्णांनी दूधाला शत्रू मानावे, मात्र त्यापासून बनविलेले ताक, लोणी, तूप चालेल. आपण ज्या प्रदेशा��� राहतो तेथील स्थानिक फळे, भाज्या खाव्यात, असेही दामले यांनी पुढे सांगितले. यावेळी अनेकांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.\nमाशेलात आज डॉ. रामचंद्र देखणे यांचा संतांचे लोककाव्यवर कार्यक्रम\nराज्यात गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस\nपणजी मतदारसंघात काँग्रेस मजबूत करण्याचा निर्णय\nपुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/sickle-cell-disease-understand-the-symptoms/articleshow/65517543.cms", "date_download": "2018-11-16T10:48:25Z", "digest": "sha1:7CV6KFDHSIVFMGJBELCT66JIFCNSGCLS", "length": 15403, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sickle cell disease: sickle cell disease: understand the symptoms - सिलकसेल : लक्षणे समजून घ्यावी | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nसिलकसेल : लक्षणे समजून घ्यावी\nलाल रक्तपेशींतील बदलामुळे बालकाला शरीरातील वेगवेगळ्या भागात उत्पन्न होणाऱ्या जीवघेण्या वेदनांना सामोरे जावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन कमी झाल्याने पंडूरोग (अॅनिमिया) निर्माण होतो....\nसिलकसेल : लक्षणे समजून घ्यावी\nडॉ. अनिरुद्ध गुर्जलवार, बालरोगतज्ज्ञ\nलाल रक्तपेशींतील बदलामुळे बालकाला शरीरातील वेगवेगळ्या भागात उत्पन्न होणाऱ्या जीवघेण्या वेदनांना सामोरे जावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन कमी झाल्याने पंडूरोग (अॅनिमिया) निर्माण होतो. शरीराची वाढ खुंटते. अशा बालकांना संक्रमक रोग (इन्फेक्शन) लवकर होतात. नवजात शिशूमध्ये एक वेगळे हिमोग्लोबिन असते. त्याला एचबीएफ म्हणतात. हे तीन-चार महिन्यांनी बदलते व होते एचबीए (ए म्हणजे अॅडल्ट). सिकल रुग्णांमध्ये ते होते, एचबीएस (एस म्हणजे सिकल). एचबीएफ हे सिकल हिमोग्लोबिनमुळे होणारा त्रास कमी करते.\nबाळ सहा महिन्यांचे झाले की त्रास सुरू होतो. बाळ किरकिर करते. पांढरेफटक दिसू लागते. त्याचे वजन योग्य तेवढे वाढत नाही. पोटाच्या तपासणीत त्याच्या यकृताचा (लिव्हरचा) आकार व प्लीहा (स्प्लीन) वाढलेले असते. ते टणक गोळ्यासारखे लागते. असे बाळ लवकर डॉक्टरांकडे नेल्यास त्याचे रोगनिदान लवकर होऊ शकते. असे न झाल्यास काही काळाने बाळाचे हात व पाय सुजतात (पंजे व पावले फक्त). लाल होतात व दुखतात. हे लक्षण सिकल रोगाचे खास लक्षण आहे.\nकाही मुले एकदम पांढरी पडतात. त्यांचे हिमोग्लोबिन एकदम कमी झाले असते. काही मुले पिवळी दिसतात. त्याला कावीळ किंवा कौर म्हणतात. काही मुलांना श्वासाचा त्रास होऊन जोराचा ताप येतो. न्युमोनिया झाल्यासारखे दिसते. रक्त तपासणीत सिकल रोग असल्याचे स्पष्ट होते. हे आजारपण वारंवार होते. मुलाची वाढ नीट होत नाही. कधीकधी मुलाला रक्त द्यावे लागते.\nथोडे वय वाढल्यावर प्रचंड प्रमाणात पाठदुखी, हातपाय दुखणे, पोट दुखणे, छाती दुखणे, न्युमोनिया, वारंवार ताप इत्यादी लक्षणे जोर करतात. सोबतीला अॅनिमिया व कावीळ असतेच. अधूनमधून रक्तही घ्यावे लागते. कधी हाडाचे इन्फेक्शन होते, कधी अचानक लकवा होतो. क्वचित प्रसंगी पानथळी एकदम वाढते किंवा यकृत एकदम वाढते व मूल गंभीर होते. या समस्येला 'क्रायसिस' म्हणतात. अशी अवस्था ही गंभीर असते व त्वरेने इलाज न केल्यास मृत्यू होऊ शकतो. क्वचित रक्त एकदम कमी होते. (एचबी-१ जीएम वगैरे) याला 'अॅपलास्टिक क्रायसिस' म्हणतात.\nसात-आठ वर्षांवरील मुलांमध्ये; विशेषकरून किशोरवयीन मुलांमध्ये इतर समस्या उद्भवतात. त्या म्हणजे, पित्ताशयाचे खडे- यात एकदम गर्द कावीळ होते व उजवीकडे पोट तीव्रतेने दुखते. मांडीच्या हाडाची शीर निकामी होणे - अशा मुलांना जांघेमध्ये भयंकर वेदना होतात. ते नीट हिंडूफिरू शकत नाहीत. झोपून राहतात. शिश्नाचा वेदनादायक ताठरपणा- किशोरवयीन मुलांमध्ये लिंग ताठ झाले की ते कधी कधी तीन-चार तास ताठ राहते व भयंकर वेदना होतात. पायाची जखम- ही जखम दीर्��काळ टिकते. त्यामुळे इतर संक्रमक रोग होऊ शकतात. उशिरा येणारे किशोरवयातील बदल. उदा. पाळी उशिरा येणे, उंची न वाढणे अशा प्रकारे सिकलचा रुग्ण हा सतत वारंवार व दीर्घकाळासाठी आजारपण सहन करतो.\nमिळवा सदर बातम्या(Column News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nColumn News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nपालकांनी असावे दोन पावले पुढे\nफरक केवळ समजून घेण्यातला\nchildren's day 2018: ‘ऑनलाइन’ मुलांची पालकांना चिंता\nदंत आरोग्याकडे दुर्लक्ष नको\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसिलकसेल : लक्षणे समजून घ्यावी...\nसिकलसेल : आजार समजून घ्यावा\nतोंडाचा कर्करोग टाळता येतो...\nकर्करोग: एक मानवनिर्मित आजार...\nरातांधळेपणासाठी वेळीच उपचार गरजेचा...\nआरोग्यमंत्र - आता तरी ‘डोळे’ उघडा...\nआरोग्यमंत्र - अशुद्ध रक्ताची वाहिनी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-speech-unveiled-the-logo-of-the-convention/articleshow/65743973.cms", "date_download": "2018-11-16T10:49:53Z", "digest": "sha1:NST7ZIIFJNE3SVZPMS52I6GLVIQ4MXTN", "length": 13396, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: the speech unveiled the logo of the convention - वाणी समाज अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nवाणी समाज अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण\nपुण्यात नोव्हेंबरमध्ये होणार दोन दिवसीय कार्यक्रम म टा...\nपुण्यात नोव्हेंबरमध्ये होणार दोन दिवसीय क��र्यक्रम\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nपुण्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लाडशाखीय वाणी समाजाच्या महाधिवेशनाच्या लोगोचे अनावरण महाकवी कालिदास कलामंदिरात अभिनेते व दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध शहरांमधून समाजबांधव उपस्थित होते.\nयावेळी अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी संघटन हे अतिशय महत्त्वाचे असते. राज्य आणि देशाच्या वाटचालीत लाडशाखीय वाणी समाजाचे योगदान मोठे आहे. शिस्तबध्दता आणि समर्पित वृत्तीने काम करण्याची इच्छाशक्ती यामुळे आजवर समाजाने प्रगती केली आहे. संघटीत व्हा आणि देशासाठी भरीव योगदान द्या, असे आवाहन तरडे यांनी केले. यावेळी मंचावर अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एल. वाणी, खजिनदार श्याम शेंडे, सचिव राजेश कोठावदे, जिल्हा समन्वयक सचिन बागड उपस्थित होते.\nपुण्यात २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाधिवेशनाला राज्यभरातून सुमारे ४० हजार समाजबांधव उपस्थित राहतील, असा दावा अधिवेशनाचे खजिनदार श्याम शेंडे यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजीच्या सत्रांमध्ये उद्योजक हणमंतराव गायकवाड, बाबा कल्याणी, संजय बजाज, सुभाषचंद्र गोएल आदी मान्यवर उद्योजकता या विषयावर समाजबांधवांना मार्गदर्शन करतील. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी २५ रोजी दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मार्गदर्शक अण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.\nअसा आहे लोगोचा अर्थ\nमहाअधिवेशनाच्या लोगोचा अर्थ सांगणारी चित्रफित सभागृहापुढे प्रदर्शित करण्यात आली. मानवी देहात प्रविष्ट आणि सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्ती आणि षट्चक्रांच्या संकल्पनेवर हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोस असलेल्या १६ पाकळ्या या समाजाचे कुलदैवत असणाऱ्या १६ कुलस्वामीनींचे प्रतिक असून यामध्ये संघटन, कुटुंबसंस्था, एकोपा, परस्पर सहकार्य, समृद्धी सद्गुणांचा अर्थ या रचनेतून अभिप्रेत असल्याचे सांगण्यात आले.\nलोगो : सोशल कनेक्ट\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मो���ाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nडिसेंबरमध्ये विवाहाच्या अवघ्या दोन तारखा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवाणी समाज अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण...\nरिक्षा चोरास सात महिन्यांची शिक्षा...\nजिल्हा बँकेत तक्रारींचा पाढा...\nपोलिस अधिकाऱ्याची महिलेकडून फसवणूक...\nआशा बेमिसाल मैफलीस दाद...\nश्रींची मूर्ती आमची, ‘दान’ तुमचे\nऑनलाइन प्रतिक्रिया नोंदवण्यात जिल्हा देशात पहिला...\nदिपा महादेवकर यांचे निधन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/road-digging-municipal-traffic-130429", "date_download": "2018-11-16T10:38:23Z", "digest": "sha1:K2EWPBRFYMRWSYM6NBUKSXPAXOAFZYAP", "length": 17661, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "road digging municipal traffic खबरदार! रस्‍ते खोदल्‍यास | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 14 जुलै 2018\nपिंपरी - शहरातील रस्ते खोदाईबाबत पिंपरी- चिंचवड महापालिकेने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार खोदाईसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विनापरवाना किंवा परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २० जुलैच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.\nपिंपरी - शहर���तील रस्ते खोदाईबाबत पिंपरी- चिंचवड महापालिकेने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार खोदाईसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विनापरवाना किंवा परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २० जुलैच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे.\nपावसाळा संपल्यानंतर दरवर्षी महापालिकेकडून खासगी मोबाईल कंपन्या आणि शासकीय यंत्रणांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदाई करण्यास मान्यता देण्यात येते. पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजपुरवठा, टेलिकम्युनिकेशन, गॅस, सीसीटीव्ही आदी सेवांसाठी सातत्याने खोदाई केली जाते.\nखासगी कंपन्यांकडून सेवा पुरविण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, रस्ते खोदाईसाठी प्रत्यक्षात मान्यता दिलेल्या रस्त्यांच्या लांबीपेक्षा अधिक बेकायदा रस्ते खोदाई केली जाते. त्यामुळे महापालिकेने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक या विभागांचा ‘ना हरकत’ दाखला आवश्‍यक आहे. तो सादर केल्यानंतर संबंधित एजन्सीला परवानगी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हॉरिझॉन्टल डायरेक्‍शन ड्रील पद्धतीने काम सुरू करण्यापूर्वी खोदाईचा बार चार्ट, वाहतूक पोलिसांची परवानगीची प्रत, एमआयडीसी, एमएनजीएल, महावितरण, बीएसएनएल यांच्या परवानगीची प्रत कार्यकारी अभियंत्यांना सादर करणे बंधनकारक असेल.\nकामाचे नाव, ठिकाण, मुदत, रस्ता खोदाई अंतर, एजन्सीचे नाव, प्रतिनिधीचे नाव व संपर्क क्रमांक, कनिष्ठ अभियंत्याचे नाव व संपर्क क्रमांक आदी माहिती फलकावर असावी\nकाम पूर्ण झाल्यानंतर परवानगीप्रमाणे काम झाल्याचा दाखला कार्यकारी अभियंत्याकडून घ्यावा\nअनामत रक्कम मिळण्यासाठी ४५ दिवसांत परवाना देणाऱ्या ठिकाणी अर्ज करावा\nअनामतबाबतचा अर्ज नसल्यास पूर्वसूचना न देता अनामत रक्कम जप्त केली जाईल\nवाढीव खोदाई केल्याचे आढळल्यास दुप्पट दराने दंड आकारून वसूल केला जाईल\nरस्ता खोदाईचे काम महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी दहा ते सायंकाळी पावणे सहापर्यंत करावे\nविनापरवाना रस्त्यांची खोदाई केल्��ामुळे आजपर्यंत महापालिकेचे अंदाजे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी खोदाई धोरण आणले आहे. यामुळे अनधिकृत खोदाईला लगाम बसून महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.\n- विलास मडिगेरी, सदस्य, स्थायी समिती\nमहापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालये व बीआरटीएस विभागानुसार दरवर्षी खोदलेले रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष ठेवले जाणार\nखोदाईसाठी आकारलेले शुल्क त्याच भागातील विकासासाठी खर्च करणार\nविनापरवाना खोदकाम केल्यास, तक्रारी प्राप्त झाल्यास क्षेत्रीय कार्यालयातर्फे तक्रार स्थळाचा पंचनामा करून खोदाई शुल्काच्या दुप्पट दंड आकारण्यात येईल\nअनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे\nसमन्वयासाठी दरमहा शहर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली खोदाईबाबत बैठक होईल\nसंबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीस हजर राहून खोदाईच्या प्रस्तावांना मंजुरी घ्यावी\nमहापालिका हद्दीतील नऊ मीटर रस्ते डांबरीकरण केल्यानंतर तीन वर्षे खोदले जाणार नाहीत, असे नियोजन करावे लागणार\nतातडीने रस्ता खोदण्यासाठी शहर अभियंता किंवा संबंधित कार्यकारी अभियंत्यांची परवानगी घ्यावी\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112326-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/devendra-fadanvis-asked-apology-from-nabhik/", "date_download": "2018-11-16T09:28:12Z", "digest": "sha1:CF4BW73UR3DO7NHHX6BMC4TRA7GOCNZ6", "length": 5093, "nlines": 74, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Chief Minister Devendra Fadnavis once again apologized to the nucleus community", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. वारणा, कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘कोणत्याही समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सरळ माफी मागितली.\nफडणवीस यांनी १२ नोव्हेंबर ला पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घाटनावेळी नाभिक समाजाबद्दल विवादास्पद विधान केले होते. आघाडी सरकारच्या कालावधीतील सिंचन योजनांवर झालेल्या खर्चावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिकाचे उदाहरण दिले होते. याबद्दल नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत भाजपच्या मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची दाढी आणि कटिंग न करण्याचा निर्णय नाभिक संघटनेने घेतला होता.\nपुन्हा एकदा मुख्यमंत्रानी माफी मागितली असून नाभिक संघटना काय पवित्रा घेतेय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.\nPrevious articleसर्वसाधारण लोकांप्रमाणे द्रविड सुद्धा रांगेत उभा राहिला.\nNext articleहाफीज सईद सुटल्यामुळे उत्तरप्रदेशात आनंदोत्सव साजरा\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-16T09:11:50Z", "digest": "sha1:S5RHRQB3467PI7N5JVPZP2VJBTNOT6RO", "length": 7543, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलांवरील अत्याचारविरोधी कायद्यांची अंमलबजावणी होतेय का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहिलांवरील अत्याचारविरोधी कायद्यांची अंमलबजावणी होतेय का\nसुप्रिया सुळे: पंतप्रधान मोदींनी मौन सोडावे\nमुंबई – महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. पण, त्या कायद्यांची अंमलबजावणी होतेय का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून बोलावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.\nहरियाणात एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या प्रकरणाचा संदर्भ देऊन सुप्रिया यांनी एक निवेदन जारी केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ याविषयी बोलणाऱ्या मोदींकडे एक महिला या नात्याने मी न्यायाची मागणी करते, असे त्यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन त्यांनी राज्यातील बेपत्ता मुलींची संख्या 3 हजार असल्याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी भाजपचे आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. भाजपचा एक आमदार जाहीरपणे मुली पळवण्याची भाषा करतो. मात्र, गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री मौन बाळगतात, असे सुप्रिया यांनी म्हटले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानी गोळीबारात लष्कराचा जवान जखमी\nNext articleऍट्रोसिटी कायद्यातील दुरुस्तीविरोधात हिंदुमहासभेची रक्‍ताने पत्रे\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भ���रत’चा पहिला फोटो पोस्ट\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\nमराठा आरक्षणासाठी सरकारचा वेळकाढूपणा नको – अशोक चव्हाण\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/up-bypoll-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T10:34:31Z", "digest": "sha1:NEGDYWLDAGT5LWCRDATC3Y5VM3YCJK6D", "length": 6880, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "UP Bypoll: कैरानामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला, विरोधक-भाजप आमने-सामने | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला, विरोधक-भाजप आमने-सामने\nलखनऊ : कैराना लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी पोटनिवडणूक होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे.\n१७ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. गोरखपूर व फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. भाजपने ही जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था तसेच ऊस उत्पादकांच्या समस्या हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleLoksabha Bypoll : पालघर, भंडारा-गोंदियात मतदान सुरू\nNext articleशिक्षक भरती प्रक्रियेसाठी आज मोर्चा\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503426", "date_download": "2018-11-16T10:09:33Z", "digest": "sha1:P47BY3J4WNYLE34TYNTSQOBECAHTT222", "length": 8614, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या\nगृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या\nघरावर होते 5 लाखांचे कर्ज\nतालुक्यातील तरवळ-कुळ्येवाडी येथील शेतकऱयाने गृहकर्जाच्या बोजामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. सुभाष देवजी कुवार (40) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे. दरम्यान, कुवार यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरामुळे संभ्रमावस्था व गुंतागुंत वाढली आहे.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी कुटुंबातील सुभाष कुवार हे पेंटर व्यावसायिक होते. हे सोमवारी रात्री जेवून झोपले होते. यानंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने पाहीले असता सुभाष तेथे नव्हते. सुभाष यांना पाहण्यासाठी त्या दरवाजा उघडून बाहेर आल्या. यावेळी सुभाष यांनी अंगणामध्ये मंडपाच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जाकादेवी येथे शवविच्छेदन करण्यात आले.\nआत्महत्येची घटनेचे वृत्त समजल्यावर पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी यांनी घटनास्थळी भेट दिली. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यांच्याकडे सापडली. यामध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवल्याचे तपास अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.\nपोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सुभाष कुवार यांच्यावर दोन कर्जे असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सेंट्रल बँकेचे 5 लाखांचे तर अन्य एक 23 हजाराच्या कर्जाचा समावेश आहे. 5 लाखांचे कर्ज त्यांनी घरावर घेतले होते. तसेच 23 हजारांचे कर्ज कशावर घेतले होते याचा तपास करण्यात येत आहे. मात्र, त्यांचे कर्जाचे हफ्ते थकलेले नव्हते, असेही आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.\nशिवाजी तानाजी कुवार याला आपण 50 हजार रूपये दिले आहेत. मात्र 3 वर्षात त्याने यातील एकही रूपया परत केलला नाही. हे संरपंच सुवर यांना माहिती आहे. आपण याबाबत त्यांच्याशी बोललो आहे, असा मजकूर अस���ेली चिठ्ठी कुवार यांच्याजवळ सापडली आहे. मात्र, त्यात नेमके काय म्हणायचे आहेत हे स्पष्ट होत नसल्याने संभ्रम वाढला आहे.\nरत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण, भूसंपादन प्रक्रिया सुरू\nनाटे आंबोळगड येथील आय लॉग बंदर प्रकल्पाविरोध जनआंदोलन भडकणार \nअल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी\nरिफायनरीसाठी जागेची आज मोजणी\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603218", "date_download": "2018-11-16T10:35:03Z", "digest": "sha1:EHNFMKGWZNQTYKKOZ5UUSVKP5KYGYWNQ", "length": 6798, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पिप्सीचे गूज गाणे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » पिप्सीचे गूज गाणे\nलहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या चित्रपटातील नुकतेच गूज हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळय़ातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या चित्रपटात मांडण्यात आला असून, गूज या गाण्यामधूनदेखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या 27 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.\nआयेशा सय्यद यांच्या आवाजात सादर झालेले हे गूज प्रेक्षकांच्या मनाला साद घालण्यास यशस्वी ठरत आहे. कारण, हे गाणे ममतेचे प्रतिक असून मायलेकीच्या नात्याची सुरेख अंगाई यात आहे. गूज हे गाणे आई आणि मुलीच्या प्रेमळ नात्यावर जरी आधारित असले तरी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या आपल्या गुराढोरांच्या काळजीने ग्रस्त असलेल्या गरीब शेतकऱयाची ममतादेखील यात दिसून येते. तसेच जिवलग मित्र बाळूच्या मदतीने पिप्सी माशांची आईप्रमाणे काळजी घेणारी चानीदेखील या गाण्यात पाहायला मिळत असल्यामुळे मातफतुल्य भावभावनांची योग्य सांगड गूज या अंगाईगीतात घातली असल्याचे दिसून येते. मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या राज्य पुरस्कार विजेते बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांनी केली आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ चित्रपटात अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील आणि पूजा नायक यांचीदेखील भूमिका आहे.\nरिलीजआधीच ‘बाहुबली 2 ’चे बुकिंग फुल्ल\nमाझ्या नवऱयाची बायकोमध्ये ट्विस्ट\nभन्नाट कुटुंबाची अतरंगी गोष्ट ‘इनक्रेडिबल्स 2’\nपुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/the-wonderful-world-of-railways/", "date_download": "2018-11-16T10:27:07Z", "digest": "sha1:YQOAWZBQUJX3V3AFKFASOGD24BEXA7ON", "length": 16552, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्��� – ललित लेख\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\nHomeनियमित सदरेरेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया\nरेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया\nOctober 30, 2018 डॉ. अविनाश केशव वैद्य नियमित सदरे, रेल्वेची दुनिया, विशेष लेख\nबहुदा माझ्या जन्मापासूनच रेल्वेप्रवासाचं बाळकडू मला मिळालं असावं. माझे वडील, काका व इतर नातेवाईक या साऱ्यांकडून रेल्वेशी संबंधित जुनी-नवीन अनेक प्रकारची माहिती सतत माझ्या कानांवर लहानपणापासून पडत असे. आम्ही चांगले संस्कार माझ्यावर घडत गेले. त्यातील रेल्वे प्रवासाची आवड निर्माण होणे हाही एक महत्त्वाचा भाग होता.\nलहानपणी `मोठा झाल्यावर तू कोण होणार’ असा साचेबंद प्रश्न विचारला जात असे, त्यावर माझे उत्तर तयार असे. ` मी इंजिन ड्रायव्हर होणार’ असा साचेबंद प्रश्न विचारला जात असे, त्यावर माझे उत्तर तयार असे. ` मी इंजिन ड्रायव्हर होणार\nमी रेल्वेत नोकरी केली नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून माझं रेल्वेप्रेम अबाधित आहे. रेल्वे प्रवासाचे नियोजन करणं, त्याकरिता विविध रेल्वेमार्गांचा सखोल अभ्यास करणं, टाइम-टेबलचं वाचन यासारख्या गोष्टीत मी तासन्तास रममाण होतो. काळ, वेळ, भूक याचं भानही राहात नाही. माझ्या जीवनातील आनंदात रेल्वे प्रवासाचा फार मोठा वाटा आहे.\nमाझ्या कळत्या वयापासून आमच्या वैद्यांच्या घरात रेल्वेचा विषय वारंवार डोकावतच असे. परंतु पुढे माझा परममित्र श्री चंद्रशेखर उर्फ चंदू दीक्षितमुळे माझ्या रेल्वेवरील प्रेमात मोठीच भर पडली. रेल्वेवरील प्रेमाकारणाने दोघांच्या मैत्रीची गाठ इतकी पक्की बांधली गेली होती, की निव्वळ या रेल्वेप्रेमापोटी दरवर्षी आम्ही भारतभर रेल्वेने मनमुराद भटकलो. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथपर्यंत रेल्वेचं जाळं पोहोचतं, तिथपर्यंत रेल्वेनेच प्रवास करावयाचा व पुढे टॅक्सीने मुक्काम गाठावयाचा….. `विमानाने प्रवास’ हा विषय आम्ही कधी विचारातही घेतला नव्हता. एकदा चंदू दीक्षितने एकट्याने एकवीस दिवस संपूर्ण भारतभर `इंडियन रेल टिकीट पास’ (Indian Rail Ticket Pass) काढून रेल्वेने प्रवास केला होता.\nमाझ्या आठवणीतला पहिला लोकल प्रवास मी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी रात्री माझ्या कुटुंबियांसमवेत बोरीबंदर ते परळ असा केला होता. त्यावेळी मी जेमतेम चार-पाच वर्षांचा होतो. बोरीबंदर स्टेशन विजेच्या रंगीत दिव्यांच्या माळांनी लखलखत होते. बोरीबंदर स्टेशनच्या घुमटाखालील रेल्वे इंजिनची प्रतिकृती विजेच्या दिव्यांच्या रोषणाईने हजारो लोकांचे लक्ष वेधून घेत होती. ते नयनरम्य दृश्य पाहून लोकलने घरी परतताना आम्ही दोघे भावंडं त्या दिवशीच्या अभूतपूर्व गर्दीत गुदमरून, घाबरून आमच्या आई-वडिलांचे हात घट्ट पकडून उभे होतो. परळ स्थानकात उतरताना आम्ही चौघे गर्दीच्या लोंढ्याबरोबर प्लॅटफॉर्मवर अक्षरशः फेकलो गेलो होतो. तो एक विलक्षण थरारक अनुभव होता. अशी जीवघेणी गर्दी मी परत कधीच अनुभवलेली नाही.\nमाझ्या जवळ रेल्वेसंबंधित निरनिराळ्या माहितीचा, अनुभवांचा एक अमूल्य खजिना आहे. लहानपणापासून ते आजपर्यंत माझ्या या आवडत्या खजिन्यात नित्य नवी भर सतत पडत आली आहे.\nइंजिन स्टेशनमध्ये शिरत असताना चा त्याचा रुबाब मला भावतो. हुस् हुस्स फुस फुस असा आवाज करीत जाणाऱ्या गाडीचा, रुळावरील सांधे बदलताना होणारा खडखडाट व त्यातून उत्पन्न झालेली एक लय मला आकर्षून घेते. रेल्वेचे प्रवासी डबे, स्टेशने, वेटिंग रूम्स म्हणजे खरोखरच करमणुकीच्या जागाच आहेत. गाडीच्या उघड्या खिडकीतून वा या दारातून दिसणारी निसर्गाची विविध रुपं, साथीला गाडीच्या वेगाची लय, सर्वच गोष्टी तुमच्या मनाला उभारी देतात. एकदा प्रवास सुरू झाला की काळजी, नैराश्य, आजारपण यांची कोळीष्टकं आपोआप अदृश्य होतात.\nरेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास, रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस, वेटिंग रुम्स, स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती…. खरंतर या जंत्रीला शेवटच नाही, या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.\nया रेल्वे प्रवासाच्या आवडीमुळे मी उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, काश्मिरी ते अतिपूर्वेकडील सप्तकन्या (अरुणाचल प्रदेश) कन्याकुमारीपासून द्वारका असा जवळजवळ संपूर्ण भारत फिरलो. भारतातील अनेक सुप्रसिद्ध स्थळांचे दर्शन पदरी पाडून घेतलं. संपूर्ण युरोप प्रवास रेल्वेने करण्याचा अनोखा आनंद लुटला.\n— डॉ. अविनाश वैद्य\nAbout डॉ. अवि���ाश केशव वैद्य\t12 Articles\nभटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T09:49:29Z", "digest": "sha1:CIS3EEQ36YEUNFS7M5T2UBVIVYOUCPOM", "length": 5480, "nlines": 133, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "सार्वजनिक सुविधा | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nकृष्णा ब्लड बँक कराड\nकृष्णा ब्लड बँक कराड\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आ��ि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112329-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/judwa2songs/", "date_download": "2018-11-16T10:07:48Z", "digest": "sha1:6JBX7WID4FOSSQ3XPDGVAYTXWTXWLPWZ", "length": 3149, "nlines": 75, "source_domain": "punerispeaks.com", "title": "वरुण धवन याचा जुडवा २ मधील \"९ से ११\" गाणे येताच प्रसिद्ध - Puneri Speaks", "raw_content": "\nवरुण धवन याचा जुडवा २ मधील “९ से ११” गाणे येताच प्रसिद्ध\nडेविड धवन दिग्दर्शित जुडवा २ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून जुडवा १ मधील प्रसिद्ध गाणे “चलती है क्या ९ से ११” चे रिमेक गाणे नुकतेच रिलीज केले असून सोशल मीडियावर हे गाणे धुमाकूळ घालत आहे.\nजॅकेलीन, तापसी आणि वरून यांची केमिस्त्री असलेले हे गाणे सध्या गाजताना दिसत आहे.\nPrevious articleसोशल मीडियावर #उसळणार चा ट्रेंड अचानक सुरू\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112330-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/kokan/46", "date_download": "2018-11-16T09:59:27Z", "digest": "sha1:ZMUUJDJ5UOMMOAHVK6Z4FCSDH24Y2WJY", "length": 29707, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra news, latest and breaking news in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nउल्हासनगरमध्ये पंधरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार\nउल्हासनगर - १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर-३ येथील शांतीनगर परिसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी इंदजीत रॉय यांच्याकडे कामाला होती. ११ मे रोजी मुलगी तिच्या शेजारच्यांसह गजानन मार्केट येथे खरेदीला गेली होती. त्या वेळी पोलीस असल्याचे सांगत विजय शाहू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशीच्या बहाण्याने मुलीला उल्हासनगर-४ येथील मौर्यानगर परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले. यानंतर विजय शाहूने इंदजीत रॉयकडे ३० हजार रुपये देण्याची मागणी केली....\nनिकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थीनीने केली आत्महत्या\nठाणे - बारावीच्या निकाल लागण्यापूर्वीच कळव्यातील अनुपमा मोरे या विद्यार्थीनीने गुरुवारी आत्महत्य�� केली . अनुपमा रिपीटर असून पुन्हा नापास होण्याच्या भीतीनेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे , असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे . शुक्रवारी लागलेल्या निकालात तिला पुन्हा अपयश आल्याचेच स्पष्ट झाले आहे .\nवाशीतील शिधावाटप दुकानावर कारवाईची मागणी\nवाशी परिसरातील ३२ शिधावाटप दुकानांत वितरित करण्यासाठी भिवंडी येथील गोदामातून उचलेल्या ८० क्विंटल अन्नधान्याचा अपहार करणाऱ्या आकाश ग्राहक सहकारी संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अहवाल ठाण्यातील उपनियंत्रक शिधावाटप अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा विभागाला पाठविला आहे .माहितीच्या अधिकारातून हे उघड झाले आहे .\nबाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सहआरोपी डेव्हिड हेडली याने शिकागो न्यायालयात मातोश्री बंगल्याची पाहणी केल्याचे कबूल केले होते. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा मुद्दा स्पष्ट केला. हेडलीच्या कबुलीजबाबाची माहिती सरकारला मिळाली आहे. याबाबत आम्ही आता विस्तृत अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.आयटीबीपीने पाकिस्तानी दहशतवादी...\nकृषि विभागाच्या कारभारामुळेच आंब्याचे नुकसान\nसिंधुदुर्ग- यंदा थंडीचा कालावधी लांबला असला तरी फुललेल्या मोहोरावर फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना वेळीच न मिळाल्याने किडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि फलधारणा योग्य प्रकारे होऊ शकली नाही. त्यामुळे आंब्यांचे 80 ते 85 टक्के नुकसान झाले, असे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत केंद्रीय कृषी सहसचिव संजीव चोप्रा, फलोद्यान...\nकृषि विभागाच्या कारभारामुळेच आंब्याचे नुकसान\nसिंधुदुर्ग- यंदा थंडीचा कालावधी लांबला असला तरी फुललेल्या मोहोरावर फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना वेळीच न मिळाल्याने किडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि फलधारणा योग्य प्रकारे ह��ऊ शकली नाही. त्यामुळे आंब्यांचे 80 ते 85 टक्के नुकसान झाले, असे मत कृषि विभागाच्या समितीने व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागांतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती जिल्ह्यात आली होती. या समितीत केंद्रीय कृषी सहसचिव संजीव चोप्रा, फलोद्यान...\nरत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांना ड्रेस कोड\nरत्नागिरी - येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षक संघटनांची विविध मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nरत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांना ड्रेस कोड\nरत्नागिरी - येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शिक्षकांना गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सर्व शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिक्षक संघटनांची विविध मते त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर सर्व शाळांतील शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nरत्नागिरी - संस्कृती ग्रुपने आयोजित केलेल्या कोकणसुंदरी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील प्रणाली लोंढे हिने कोकणसुंदरीचा किताब पटकाविला. अलिबागची पूजा खंदारे ही स्पर्धेत दुसरी आली तर रत्नागिरीची प्रज्ञा चवंड ही तिसरी आली. स्पर्धेचे उदघाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा राजेश्वरी शेट्ये यांनी केले. यावेळी प्रसिद्ध गायक आणि रत्नागिरीचा सुपुत्र संतोष सावंत याने आपली गाणी सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.\nसंगमेश्वर - संगमेश्वरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. गेले काही दिवस संगमेश्वरमध्ये उकाड्याने कहर केलाय. त्यातच आठ-दहा दिवसांपूर्वी देवरूख आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. पण संगमेश्वर परिसरात मात्र पावसाने पाठच फिरवली होती. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर, माभळे, कोंड असुर्डे आदी गावांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी झालेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.\nठाणे शहर विकास विभागाचे काम होणार इंटरनेटवरून\nठाणे - महापालिकेच्या शहर विकास विभागाचे (टाऊन प्लॅनिंग) काम पारदर्शक केले जाणार असून, आता वास्तुविशारद व विकसकांना वेबसाईटवरून प्रस्ताव सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे वेबसाईटवर नागरिकांना महापालिकेने मंजूर केलेल्या इमारती व संकुलांची माहिती उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या महासभेत आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली. tmctp.com असे वेबसाईटचे नाव असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महिनाभरात तिचे उद्घाटन केले जाणार आहे.\n'टीएमटी'च्या समितीचा परिवहन समितीकडून निषेध\nठाणे - ठाणे महापालिका (टीएमसी) व ठाणे महापालिका परिवहन सेवा (टीएमटी) यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. \"टीएमटी'चा कारभार सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मनमानी कारभाराचा निषेध करीत परिवहन समितीची सभा तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना-भाजपसह सर्व पक्षांचे सदस्य तहकुबीत सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जितेंद्रकुमार इंदिसे होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असताना टीएमटीच्या सल्लागाराच्या मुदतवाढीचा विषय...\nभविष्यातील जकात कपातीच्या श्रेयासाठी चढाओढ सुरू\nठाण्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील जकात कमी करण्यासाठी ठाण्याच्या महापौरांनी प्रयत्न सुरू केले असताना ही जकात कपात झाल्यास त्याचे श्रेय विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचेच असेल , असा दावा कामगार नेते शरद राव यांच्या अध्यक्षतेखालील ठाणे ऑटोरिक्षा मेन्स युनियनने केला आहे . ही कपात झाल्यास डावखरे यांचा जाहीर सत्कार करण्याचा ठरावही युनियनच्या सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला .\n'ठाणे जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार'\nअंबरनाथ - ठाणे जिल्हा विभाजन आणि अंबरनाथ पालिकेतील युतीच्या काळात झालेला भ्रष्टाचार या प्रश्नासंदर्भात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कॉंग्रेस लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय दत्त यांनी जाहीर केले.ठाणे जिल्हा (ग्रामीण) कॉंग्रेस तसेच अंबरनाथ ब्लॉक कॉंग्रेस यांच्या वतीने सामाजिक समरसता वर्षानिमित्त संयुक्त जयंती महोत्सवाचे आयो���न बुवापाडा येथे करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस ऍड....\nठाण्यात पेट्रोल स्वस्त होणार \nमुंबई पेट्रोलची वाढलेली किंमत आणि त्यापाठोपाठ आलेले महागाईचे संकट यामुळे त्रासलेल्या ठाणेकरांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मनपाचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यास ठाणे मनपाच्या क्षेत्रात पेट्रोल स्वस्त होईल. मनपाने ठाण्यात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर लागू होणार्या सध्याच्या जकात करामध्ये कपात सुचवणारा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या प्रस्तावात पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्यावर सरसकट फक्त अर्धा टक्का जकात लागू करण्याची सूचना आहे. या...\nठाण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून\nठाणे - ठाण्यातील सिद्धिविनायक रेसिडेन्सी भागात विवाहित पुरुषाशी असलेल्या प्रेमसंबधातून एका तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या प्रियकराला कासरवडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका अशोक त्रिभुवन (वय २८) अशी हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. मोनिकाच्या वडिलांचे निधन झाले असून, ती आपल्या आईसोबत घोडबंदर रोडवरील सिद्धिविनायक सोसायटीत भाड्याच्या घरात राहते. मोनिकाने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली असून, ऋतु एन्क्लेवनजीकचे 'लेमन ऍण्ड...\nठाणे जिल्ह्यातील 138 गावे तंटामुक्त\nठाणे - ठाणे जिल्ह्यातील सुमारे १३८ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. या गावांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनात तंटामुक्तीची घोषणा केली असून, आता जिल्हा मूल्यांकन समितीच्या अहवालानंतर तंटामुक्त गावांची अंतिम घोषणा होईल. या तंटामुक्तीच्या कामाची दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली असून तंटामुक्त योजनेची परिषद भरविण्याचा मान ठाण्याला देण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५ ऑगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात एकूण...\nअंबरनाथ येथील स्कायवॉक पूर्णत्वाच्या मार्गावर\nठाणे - अंबरनाथ येथीस स्कायवॉकचे बांधाकास पूर्णत्वास आले असून, तो लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या स्कायवॉकचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या स्कायवॉकचे काम मूळ नकाशाप्रमाणे केले नसल्याने संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी अंबरनाथचे नगराध्यक्�� सुनील चौधरी यांनी केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या आयुक्तांना नगराध्यक्षांनी तसे निवेदन पाठविले आहे. अंबरनाथ शहरात गेल्या दोन वर्षांपासून या स्कायवॉकचे काम सुरू आहे. उल्हासनगर, तसेच बदलापूर...\nठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात\nठाणे - जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सुमारे 588 ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यानंतर या सर्वांची पदे रद्द होणार आहेत. कल्याण तालुक्यातील तीन सरपंच आणि कल्याण व पालघर तालुक्यातील सहा उपसरपंचांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे पद वाचविण्यासाठी काही सदस्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असल्याचा दाखला दिला असला, तरी त्यांच्या नावावर घर आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार स्थानिक स्वराज्य...\nदोषमुक्तीसाठी गणेश नाईक यांचा न्यायालयात अर्ज\nठाणे - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी कळवा-बेलापूर बँक प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज येथील सीबीडी न्यायालयात केला आहे. नाईक यांच्या अर्जावर १६ जूनला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाविषयी काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कळवा-बेलापूर बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक, कर्मचारी व कर्जदार अशा जवळपास २४ जणांविरुध्द शासकीय लेखापालांनी जून २००३ मध्ये तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्यामुळे बँकेचे सभासद संजय सुर्वे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112330-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/crime-offenders-police-commissioner-of-pune-dr-k-venkatesham/", "date_download": "2018-11-16T09:46:41Z", "digest": "sha1:7VFYK6NJOBFHDNLVTEHSW76WXIOGQIYU", "length": 7732, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा , पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा , पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचा इशारा\nपुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी मावळत्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून आज पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारताच व्यंकटेशम यांनी गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडावी हाच आपला संदेश असल्याचं म्हंटले आहे.\nनागपूर शहराला पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेले के व्यंकटेशम यांची चार दिवसांपूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आज त्यांनी पुण्यामध्ये पोलीस आयुक्त कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी सांस्कृतिक राजधानीत आल्याचा आनंद झाल्याचं सांगितले.\nते म्हणाले की, महाराष्ट्रच्या सांस्कृतिक राजधानीत आल्याच आंनद आहे, आजवर पुण्यात सुरू असणारे बडीकॉप पोलीस यंत्रणा चांगली आहे. ती यापुढे देखील चालू ठेवली जाईल.\nसेंट्रल कंपोस्टींगसाठी जागा निश्चित\n६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112330-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mla-mahesh-lundage-on-atal-bihari-vajpayee/", "date_download": "2018-11-16T09:45:52Z", "digest": "sha1:4VL2BFOLFXCR2FHGGH3TJJX6E5RLEDTG", "length": 10510, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव- महेश लांडगे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदेहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव- महेश लांडगे\nआमदार महेश लांडगे यांची माहिती ; स्तुत्य प्रकल्पाला नाव देणे हीच त्यांना आदरांजली\nपिंपरी – देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला वाजपेयी यांचे नाव दिल्यास त्यांना ख-या अर्थाने आदरांजली असेल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.\nभाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज (गुरुवारी) दिल्ली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. संपूर्ण भारत त्यांच्या निधनाने शोकाकुल झाला आहे. राजकारणातील निष्ठावान नेता हरविल्याची भावना संपूर्ण भारतातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देशभर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nआमदार महेश लांडगे म्हणाले, देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिका या सर्वांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यावर विसंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात नमामि गंगा प्रकल्पाच्या सल्लागारांची नेमणूक देहू आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक-दोन महिन्यात त्यांचे काम पूर्ण होईल. सल्लागार त्यांचा अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करतील. त्यानंतर तात्काळ या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे. या स्तुत्य प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणे, हीच त्यांना ख-या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांकडून आदरांजली असेल, असेही लांडगे म्हणाले.\nअटलजी सर्वसमावेशक, ते मोदी सरकारसारखे नव्हते : ममता बॅनर्जी\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112330-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/there-no-enforcement-orders-public-interest-litigation-garbage-mumbai-130388", "date_download": "2018-11-16T10:24:23Z", "digest": "sha1:F3IRIJQT47BWS3JFDAYO3NQHVWHLZD72", "length": 14841, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "There is no enforcement of orders on public interest litigation of garbage in Mumbai मुंबईत कचऱ्याच्या जनहित याचिकेवरील आदेशांची अंमलबजावणी नाही - राष्ट्री�� हरित लवादा | eSakal", "raw_content": "\nमुंबईत कचऱ्याच्या जनहित याचिकेवरील आदेशांची अंमलबजावणी नाही - राष्ट्रीय हरित लवादा\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nवेळोवेळी पालिकेकडून या संदर्भातील माहिती दिली जाते; मात्र प्रत्यक्षात त्यादिशेने काम झाल्याची वस्तूस्थिती नाही असा फटकारा लवादाने कडोमपाला लगावला. सर्व सामान्यांच्या हितासाठी अशी प्रकरणे न्यायालयात दाखल होतात.\nमुंबई - कल्याण डोंबिवली शहरातील कचरा समस्येवर दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशांची संबंधित यंत्रणांकडून अंमलबजावणी होत नसल्याचे मत लवादाने नोंदवले आहे. पालिका देत असलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार काम करत नसल्याचा निष्कर्षही लवादाने नोंदवला आहे.\n13 आॅगस्ट ला होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी पालिकेने या संदर्भात करत असलेल्या कामांची माहिती तसेच त्यातील प्रगती आणि या कामांच्या पुर्णत्वाची तारीख सांगावी असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.\n2009 पासून या विषयावर सुनावणी सुरु आहे. वेळोवेळी पालिकेकडून या संदर्भातील माहिती दिली जाते; मात्र प्रत्यक्षात त्यादिशेने काम झाल्याची वस्तूस्थिती नाही असा फटकारा लवादाने कडोमपाला लगावला. सर्व सामान्यांच्या हितासाठी अशी प्रकरणे न्यायालयात दाखल होतात. त्यावर न्यायालये तसेच लवाद नागरी हिताचा प्राधान्याने विचार करत आदेश देतात. मात्र कचरा व्यवस्थापनाच्या विषयात संबंधित यंत्रणांनी या आदेशानुसार कारवाई केलेली नाही. जर आदेशानुसार काम होत नसेल तर त्या आदेशाला काहीच किंमत नाही असे निरिक्षणही लवादाने नोंदवले. एप्रिल 2015 मधे कडोमपाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील 25 टक्के कचऱ्याचे डिसेंबर 2016 पर्यंत शास्त्रीय विघटन करण्यात येणार होते. डिसेंबर 2017 पर्यंत उर्ववरित कचराही नष्ट केला जाणार होता. आज जुलै 2018 आहे मात्र कचरा जैसे थे आहे. याचा अर्थ पालिका लवादासमोर मांडत असलेल्या योजनेनुसार काम करत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या कामास पर्यावरण विषयक परवानग्यांमुळे विलंब झाल्याचे कारण पुढे केले जात असल्याबद्दलही लवादाने नाराजी व्यक्त केली.\nआजमितीस आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर पंधरा लाख घनमीटर कचरा जमा झाला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. कचऱ्याची जैविक विघटन पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा पर्यायही पालिकेसमोर आहे असेही लवादाने आदेशात सुचवले आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nविहिंपमधील ‘भाऊबंदकी’ संपवेल का ‘ऋतंबरा’\nनागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112330-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/lokpriya/sridevi-to-be-honoured-with-a-statue-in-switzerland-118091000017_1.html", "date_download": "2018-11-16T09:23:53Z", "digest": "sha1:XNVLZDBNCUAX35EYIUVQ7LT4QSSAA4XW", "length": 12359, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारणार\nश्रीदेवी प्रती असलेलं प्रेम व्यक्त करत स्विस सरकारने तिला आदरांजली वाहणार आहे. श्रीदेवी बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिच्या सिनेमांमध्ये स्वित्झलँडचं शुटिंग अधिक होतं. या सिनेमांच्या माध्यमातून भारतीय पर्यटक स्वित्झलँडकडे अधिक आकर्षित झाले. यश चोप्रा यांच्यानंतर आता स्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवी ही पहिली अभिनेत्री आहे जिने स्वित्झलँडच्या डोंगरांवर गाणं चित्रीत केलं आहे. श्रीदेवीचा स्वित्झलँड पर्यटनातील योगदान पाहता हा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवीच्या सिनेमांमधून स्वित्झलँडमधील सुंदर लोकेशन्स जगभराच पोहचले. श्रीदेवी आणि शाहरूख खानच्या अनेक सिनेमांमुळे पर्यटक येथे आले. इथे येणारे पर्यटक त्या जागांना पुन्हा भेटी देतात. त्यामुळे सिनेमातील तो क्षण उभा राहतो. 1994 मधील 'संगम' हा सिनेमा स्वित्झलँडमध्ये शूट केला आहे.\nआई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट\nआयफा २०१८ चा पुरस्कार सोहळा संपन्न\nअर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली\nदरवर्षी बाथटबात बुडून हजारो मृत्यू\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 ��क्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Flag_of_Suriname.svg", "date_download": "2018-11-16T09:52:17Z", "digest": "sha1:YKICXCX76JU3Q3B7MGO666HPIM5E27IA", "length": 15913, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Flag of Suriname.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ८०० × ५३३ पिक्सेल. इतर resolutions: ३२० × २१३ पिक्सेल | ६४० × ४२७ पिक्सेल | १,०२४ × ६८३ पिक्सेल | १,२८० × ८५३ पिक्सेल | ९०० × ६०० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे ९०० × ६०० pixels, संचिकेचा आकार: ३९३ बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nहिन्दी: सूरीनाम का ध्वज\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\n०२:१६, ४ ऑगस्ट २०१२ ९०० × ६०० (५६६ बा.) Fry1989\n००:२०, १४ जुलै २०१२ ९०० × ६०० (५६६ बा.) Fry1989\n००:४०, १३ सप्टेंबर २०११ ९०० × ६०० (५६६ बा.) Alkari code cleanup\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) (जुने १०) (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nक्रिकेट विश्वचषक, २००७ - पात्रता\nजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)\nजगातील देशांची यादी (मानवी विकास निर्देशांकानुसार)\nजगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)\nजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)\nजगातील देशांच्या राजधानींची यादी\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nफिफा राष्ट्रीय संकेतांची यादी\nफिफा विश्वचषक पात्र संघ\nराष्ट्रीय बास्केटबॉल संघ यादी\nविश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\nसंयुक्त राष्ट्रे सदस्य देश\n२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी (कॉन्ककॅफ)\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १०० मीटर\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १०० मीटर\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला १५०० मीटर\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष बॅडमिंटन खेळाडू\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन - पुरुष एकेरी\nसाचा:देश माहिती डच गयाना\nसाचा:२००८ उन्हाळी ऑलिंपिक सहभागी देश\nसाचा:२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी - कॉन्ककॅफ तिसरी फेरी गट ३\nसाचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिक सहभागी देश\nसाचा:२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष बॅडमिंटन खेळाडू\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/sick-minister-accounts-were-also-held-by-the-ministers-at-Parrikar/", "date_download": "2018-11-16T09:31:36Z", "digest": "sha1:MCRBTCRNXL7NYM3AACBNXUVUDHHPKRNS", "length": 8468, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजारी मंत्र्यांच्या खात्यांचाही अधिवेशनात पर्रीकरांवरच भार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › आजारी मंत्र्यांच्या खात्यांचाही अधिवेशनात पर्रीकरांवरच भार\nआजारी मंत्र्यांच्या खात्यांचाही अधिवेशनात पर्रीकरांवरच भार\nविधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा आजारातून सावरत आहेत, तर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर इस्पितळात सध्या उपचार घेत आहेत. या चारही मंत्र्यांकडे मिळून 34 खाती असून काही प्रमाणात डिसोझा वगळता अन्य खात्यांशी संबंधित प्रश्‍नांचा पर्रीकर यांनाच सामना करावा लागण्याची शक्यता आहे.\nमुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे गृह, खाण, वित्त, दक्षता, प्रशासन, उद्योग, वन आदी मिळून सुमारे 25 खाती आहेत. या खात्यांसंबंधी विरोधी काँग्रेस पक्षाकडून येणार्‍या प्रश्‍नांचा पर्रीकर यांना नेहमीसारखाच सामना करावा लागणार आहे. त्यात अर्थसंकल्पावरील अनुदानित मागण्या आणि खाणबंदी, कायदा व सुव्यवस्था, उद्योग, सरकारी योजनांसंबंधी अनेक खात्यांवरील प्रश्‍नांना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र, आता विधानसभेत मंत्रिमंडळातील दोन मंत्री अनुपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nमंत्री ढवळीकर येत्या आठवड्यात राज्यात परतण्याची शक्यता त्यांचे बंधू तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र शस्त्रक्रिया पार पडल्याने ते विधानसभेच्या कामकाजात कितपत सहभागी होेऊ शकतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते हे महत्वाचे आणि सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद असलेले खाते आहे. तसेच त्यांच्याकडे वाहतूक, नदी परिवहन, वस्तूसंग्रहालय आदी खातीही आहेत. ढवळीकर अधिवेशनात अनुपस्थित राहिले तर या खात्याशी संबंधित प्रश्‍नांनाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनाच उत्तर द्यावे लागेल. अथवा हे प्रश्‍न पुढच्य��� अधिवेशनापर्यंत स्थगित ठेवावे लागणार आहेत.\nपर्रीकर यांनी मडकईकर यांच्याकडे असलेल्या वीज खात्याची अतिरिक्त जबाबदारी घेण्याचे तूर्त मान्य केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या वीज पुरवठ्याबाबतच्या वाढत्या तक्रारींना पर्रीकर यांनाच तोंड द्यावे लागेल. त्याचबरोबर मडकईकर सांभाळत असलेल्या समाजकल्याण खात्याच्या योजनांबाबत विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा या मडकईकरांच्या तिसर्‍या खात्यासंबंधी प्रश्‍नही पर्रीकर यांनाच हाताळावे लागणार आहेत. मंत्री डिसोझा यांच्याकडे नगर विकास, कायदा, विधिमंडळ आणि प्रोव्हेदोरिया आदी खाती आहेत. या खात्यांवर विरोधकांच्या तोफा गरजण्याची शक्यता असली तरी डिसोझा काही प्रमाणात ती बाजू सांभाळणार असल्याने पर्रीकरांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून त्यांना या खात्यांसोबत अन्य मंत्र्यांच्या खात्यांवरील प्रश्‍नोत्तरावेळी हजर राहून लक्ष ठेवावे लागणार आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Troubled-farmers-due-to-refinery/", "date_download": "2018-11-16T09:36:39Z", "digest": "sha1:DGAZYX3HMGR2N2GAK66IHWGM6UTLDXCN", "length": 7557, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिफायनरीमुळे शेतकरी अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रिफायनरीमुळे शेतकरी अडचणीत\nरिफायनरी प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या क्षेत्रातील जमिनींच्या सातबारा उतार्‍यांवर 32 (2) चे शिक्के मारण्यात आल्याने शेतकर्‍यांना शासकीय योजनेतून लागवड करणे, कर्ज उचल करताना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे याबाबत संबंधितांशी चर्चा करून शेतकर्‍यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र सैनिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील जठार यांनी प्रांताधिकारी अभय करगुटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या गावांतील तलाठी सज्ज��वर येत नसल्याने शेतकरी बागायतदार यांची गैरसोय होत असून तीदेखील दूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nराजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या 14 गावांमधील शेतकरी, बागायतदार यांच्या सातबारा उतार्‍यांवर 32 (2) चे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकरी व बागायतदारांची मोठी गैरसोय होत आहे. या शिक्क्यांमुळे चालू हंगामात शासकीय योजनेतून लागवड करण्यासाठी दाखल करण्यात येणारे प्रस्ताव नाकारण्यात येत आहेत. फलोद्यान म्हणून घोषित झालेल्या जिल्ह्याच्या द‍ृष्टीने हे अन्यायकारक व हानिकारक आहे. तसेच 32 (2) च्या शिक्क्यांमुळे शेतकरी, बागायतदारांना बँकेकडून पीक कर्ज मिळणेही मुश्किल होणार असल्याचे जठार यांनी निवेदनात नमूद केले आहे.\nबहुतांश बागायदार, शेतकरी दरवर्षी बँकांकडून पीककर्ज घेतात. मात्र या शिक्क्यांमुळे यावर्षी जुने पीककर्ज फेडल्यानंतर नवीन कर्ज वाटप करताना तांत्रिक मुद्यांवर बँका कर्ज नाकारण्याची शक्यता आहे. काही बँकांनी बोजा चढणार नाहीत अशी 1 लाख पर्यंतचीच कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच जर कर्जासाठी संबंधित विभागाचा ‘ना हरकत दाखला’ आणावयास सांगितले गेले तर तेही अन्यायकारक असणार आहे. त्यामुळे स्वतःची जमीन असूनही शेतकर्‍यांना कर्जापासून वंचित रहावे लागणार आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे जठार यांनी नमूद केले आहे.\nसंबंधित विभागांना सूचना द्या : जठार\nपीककर्जासाठी संबंधित सातबारा, आठ अ, फेरफार सारखी महसुली कागदपत्रे आवश्यक असतात. त्यातच संगणीकृत सातबारा उतार्‍यांवर पीकपाणी नमूद असतेच असे नाही, अशावेळी ती हस्तलिखित स्वरूपात नोंद करून घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित तलाठी हे सज्जावर असणे आवश्यक आहे. मात्र, सर्व तलाठी राजापूर तहसील कार्यालयात असल्याने सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार यांच्या दृष्टीने ते आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे संबंधित तलाठी, बँका तसेच भूसंपादन विभाग आदींना तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जठार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीप���काला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Garibnagar-fire-The-absconding-accused-with-the-main-accused-and-two-arrested/", "date_download": "2018-11-16T09:40:53Z", "digest": "sha1:C2BSW7ZVPH6BMM2WB4PJRTQCX7NSWKGJ", "length": 5388, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गरीबनगर आग : फरार मुख्य आरोपीसह दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गरीबनगर आग : फरार मुख्य आरोपीसह दोघांना अटक\nगरीबनगर आग : फरार मुख्य आरोपीसह दोघांना अटक\nगेल्या वर्षी वांद्रेच्या गरीबनगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सलीम अन्वर बादशहा सय्यद ऊर्फ सलीम लाईटवाला, सलमान सलील सय्यद या दोन आरोपींना शनिवारी नालासोपारा येथून निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. या दोघांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nसलीम लाईटवाला हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 40 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी असून याच गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर होता. आठ वर्षांपूर्वी त्याला बोगस नोटांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.\nगेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात गरीबनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आगीपूर्वी मनपाने तेथील स्थानिक रहिवाशांना नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतरही रहिवाशांनी झोपड्या खाली केल्या नाहीत. त्यामुळे मनपाने तिथे कारवाई करण्यास सुरुवात केली. कारवाई सुरू असतानाच तिथे भीषण आग लागली होती. ही आग सिलिंडरमुळे अधिक भडकली होती.\nही आग लावण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस येताच सलीम लाईटवाला याच्यासह इतर आरोपींविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. गुन्हा दाखल होताच सलीम तेथून पळून गेला. मुंबईतून तो बंगलोर आणि नंतर नालासोपारा येथे राहत होता. तिथेच त्याने कपड्याचा एक कारखाना सुरू केला. निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने शनिवारी त्याच्यासह सलमान सय्यद या दोघांना अटक केली.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट ���िटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Three-murderers-and-deadly-attacks-resulted-in-crime-increase/", "date_download": "2018-11-16T09:48:41Z", "digest": "sha1:STTDZLLS2JHZ4W63B2PINOR4OC5NPNEA", "length": 8171, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार\nमुंबई : अवधूत खराडे\nगेल्या आठवड्यात घडलेली तीन हत्याकांडे आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमुळे भांडुपमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भांडूप पोलीस याला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. येत्या काळात गँगवार भडकणार असल्याने काही गँगस्टर्स भूमिगत झाले आहेत. गुन्हे शाखेच्या एका पथकाने एका बड्या गँगस्टरला हत्यार सापडल्याच्या गुन्ह्यात अटक करुन काही महिने जेलबंद राहण्याची ऑफरही दिली आहे.\nकुमार पिल्लई टोळीसाठी काम करत असलेल्या संतोष चव्हाण उर्फ काण्या संत्याचा अमित भोगले याने काटा काढला. गँगस्टर अनिल पांडे याचीही हत्या करण्यात आली. आता भोगले आणि गँगस्टर मयुर शिंदे यांचेच वर्चस्व भांडूपमध्ये आहे. काण्या संत्याच्या हत्येप्रकरणी भोगलेसह त्याच्या साथिदारावर भांडूप वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने ते जामिनावर आहेत.\nकाण्या संत्याच्या हत्येवेळी सोबत असलेले विजय बाबर उर्फ विज्या, आदित्य क्षिरसागर उर्फ शिर्‍या, मिलिंद कांदे उर्फ कांद्या, स्वप्नील पालांडे उर्फ सोन्या हे वेगळे झाल्याने भोगलेसोबत फक्त राकेश राऊत आणि नवीन पोरं आहेत. मयुर शिंदेची सिद्धेश तावडे उर्फ ताऊ आणि सागर जाधव यांनी साथ सोडली आहे. शिंदे याच्यावर एक आमदार आणि भाजपच्या राज्यमंत्र्याचा हात असला तरी त्याचा नातेवाईक राहूल माधव उर्फ मुन्ना, आशीष घोडगे उर्फ आशा आणि ठाण्यातील काही पोरं त्याच्यासोबत उरली आहेत.\nभोगलेपासून वेगळा झालेला विज्या स्वतंत्रपणे कारवाया करतो. सोन्या पालांडे याने भांडूप सोडले आहे. त्याच्या भावाने नुकतीच पश्‍च��म उपनगरात एकाची हत्या केली होती. काण्या संत्या टोळीचा हड्डी आणि निशांत मांजरेकर यांची परिसरात दहशत आहे. तर अजय गुरव हा बड्या कंपनीसाठी अंबरनाथमध्ये केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात गजाआड आहे. तसेच पांडेचा साथिदार गुज्जी हा शिवडीतील गोळीबाराप्रकरणी जेलबंद असून सुभाष भांडे जामिनावर सुटून भांडूपमध्ये परतला आहे.\nकाण्या संत्या आणि पांडेच्या हत्येनंतर दोघांच्याही साथिदारांनी भोगले, तसेच शिंदेची हत्या करण्याचे प्रयत्न केले. आता या दोघांपासून वेगळे झालेले काही जण एकत्र आहेत. काहीजण एकमेकांच्या संपर्कात स्वतंत्रपणे गुन्हेगारी कारवाया करत आहेत. बांधकामाधीन इमारतीना सुरक्षा देणे, खडी, रेती, सिमेंट, कामगार पुरविणे, तसेच परिसरात चालणारी अनधिकृत बांधकामे, जुगाराचे अड्डे, क्‍लब चालविणार्‍यांकडून हप्ते, खंडण्या गोळा करण्याचे काम हे सक्रीय गुन्हेगार करत आहेत.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Heat-increase-in-pune/", "date_download": "2018-11-16T10:40:14Z", "digest": "sha1:ZKZ4DR5NLUINP2GRNH64MBQXGE5NOJUC", "length": 5600, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता\nउन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताची शक्यता\nराज्यात वाढत असणार्‍या उन्हाच्या झळांमुळे राज्यातील सर्व भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असल्याने तेथे उष्माघाताची शक्यता आहे. त्या��ुळे येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.\nदरम्यान, पुढील 2-3 दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतर बुधवारी (दि. 2) विदर्भाच्या तुरळक भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.\nसध्या राज्याच्या बहुतांश भागात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अनेक भागातील कमाल तापमानाने 40 अंश सेल्सियसचा टप्पाही पार केला आहे. दुपारच्या वेळी वाढलेला उन्हाचा चटका आणि तीव्र उकाडा असह्य होत असून, नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. कोकण, मुंबई वगळता राज्यभर गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत रविवारी उल्लेखनीय वाढ, तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.\nमध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे मागील काही दिवस सातत्याने 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. मध्य महाराष्ट्रात सरासरी 39 अंश, विदर्भात सरासरी 41 अंश, मराठवाड्यात सरासरी 40 अंश, कोकण व मुंबईत सरासरी 32 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-metro-station-soon-bhumipujna/", "date_download": "2018-11-16T10:14:41Z", "digest": "sha1:TVPQHYHR6RBF5JGONACLTV7JDVZBA7LM", "length": 4687, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मेट्रो’ स्थानकाचे लवकरच भूमीपूजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘मेट्रो’ स्थानकाचे लवकरच भूमीपूजन\n‘मेट्रो’ स्थानकाचे लवकरच भूमीपूजन\nपुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले आहे, त्याचे औपचारिक भूमीपूजन लवकरच होणार आहे. येत्या दि. 24 डिसेंबर रोजी ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या पुण्यात येत असून, त्यांच्याहस्ते भूमीपूजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले.\nपुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वल्लभनगर येथे पहिले स्थानक होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा आणि जीओ टेक्निकल सर्व्हे सुरू झाला आहे. स्थानकाजवळ नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रीज) बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक दोन्ही बाजूच्या सर्व्हिस लेनला जोडण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाचा वापर मेट्रोसह इतर पादचार्‍यांनाही करता येणार आहे. या मेट्रोे स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्याचे औपचारिक भूमीपूजन लवकरच होणार आहे.\n७० वर्षीय आईची मुलाकडून हत्या\nअभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीतही तांत्रिक गोंधळ\nदोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Stones-Hitting-On-Sambhaji-Bhide-s-Poster-In-Sangli/", "date_download": "2018-11-16T09:32:28Z", "digest": "sha1:KIVZS33GCXQZAJGOKPAKNA54AAIOBNYJ", "length": 4471, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)\nसांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)\nभीमा कोरेगाव हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करत जमावाने मारुती चौकात लावण्यात आलेल्या संभाजी भिडे डिजीटल फलकावर दगडफेक केली. तसेच जमावाने चौकात ठिय्या मारल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nशिवप्रतिषठानचे संभाजी भिडे गुरूजी आणि हिंदू जनजागरण ���मितीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर हिंसाचार घडवून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लावलेलला फलक काढून टाकण्याची मागणी करत चौकात आंदोलकांनी ठिय्या मारला. अखर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने फलक काढला त्यावेळीच दगडफेक करण्यात आली. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह कार्यकत्यांनी शांततेचे आवाहन केले.\nसांगलीत संभाजी भिडेंच्या फलकावर दगडफेक (Video)\nसांगलीत बाजारपेठा, एसटी बंद(व्हिडिओ)\nसांगली, मिरजेत बसेसवर दगडफेक\nसांगली : दगडाने ठेचून गुंडाचा खून\nमहा-ई-सेवा केंद्रात लाच; पती-पत्नीला अटक\nसांगलीत हातभट्टीची दारू जप्त\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-comment-on-bjp/", "date_download": "2018-11-16T09:59:54Z", "digest": "sha1:OCNLEAMMON3JSFHJUORJMHJIS55SZ7GZ", "length": 7534, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपने ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर केला - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपने ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर केला – धनंजय मुंडे\nघनसांगवी : राष्ट्रवादी कॉंग्रेस फक्त हाच पक्ष ओबीसी ला न्याय देऊ शकतो, भाजपाने केवळ त्यांचा मतांसाठी वापर केला असल्याचे मत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे आयोजित ओ.बी.सी. मेळाव्यात बोलत होते.\nछगन भुजबळ हे तुरुंगात असल्यापासून राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे हे आक्रमक पणाने आपली भूमिका मांडत आले आहेत. त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील ओबीसी नेता कोण याचा संघर्ष ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरु आहे. अशात मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदार हा भाजपच्��ा बाजूने असल्याने त्या मतदाराला आपल्याकडे वळवण्यात धनंजय मुंडेचा हा प्रयत्न असल्याच बोलल जात आहे.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-municipal-corporations-budget-of-5870-crores/", "date_download": "2018-11-16T10:39:52Z", "digest": "sha1:P4YZR4E7YAVKQHPZFU3W4V7U7D2IQS5V", "length": 8464, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जुन्या योजनांना नवीन मुलामा; पुणे महापालिकेचे 5870 कोटींचे अंदाजपत्रक सादर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजुन्या योजनांना नवीन मुलामा; पुणे महापालिकेचे 5870 कोटींचे अंदाजपत्रक सादर\nपुणे: सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे महापालिका अंदाजपत���रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यसभेत सादर केले. चालू वर्षासाठी एकूण 5870 कोटींचे बजेट असणार आहे. दरम्यान यंदा नव्याने कोणत्याही योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या योजनांना नवीन मुलामा लावण्यात आल्याच दिसत आहे.\nमहापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5397 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीकडून 473 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी हेच बजेट 5 हजार 912 कोटींचे होते.\nगतवर्षीच्या तुलनेत यंदाचे बजेट हे घटल्याचे दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नव्याने लागू करण्यात आलेली जीएसटी प्रणाली आणि घटलेले महापालिकेचे उत्पन्न.\n2018- 19 अंदाजपत्रक दृष्टीक्षेपात\n24*7 समान पाणीपुरवठा योजना – 320 कोटी\nशिवसृष्टी – 25 कोटी\nसायकल योजना – 55 कोटी\nघनकचरा व्यवस्थापन – 478 कोटी\nस्मार्ट सिटी – 50 कोटी\nमाहिती तंत्रज्ञान 33 कोटी\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्था – 246 कोटी\nनवीन उड्डाणपूल/ ग्रेड सेपरेटर/भुयारी मार्ग/ वाहनतळ – 225 कोटी\nटाळजाई टेकडी ते सिंहगड रास्ता बोगदा – 2 कोटी\nसिंहगड रस्ता उड्डाणपूल – 10 कोटी\nबालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास – 10 कोटी\nनव्याने समाविष्ट गावांच्या विकास – 98 कोटी\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/to-tighten-the-laws-against-ghutka-salesmen/", "date_download": "2018-11-16T09:57:38Z", "digest": "sha1:LE5MHN7NFFPJAF6RV4NX3DTBPTGJ3VOF", "length": 7280, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुटखाविक्री करणाऱ्यांविरोधात कायदे कडक करणार- गिरीश बापट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुटखाविक्री करणाऱ्यांविरोधात कायदे कडक करणार- गिरीश बापट\nमुंबई, दि. 7- गुटखा विक्री करणे हा अजामिन पात्र गुन्हा ठरावा तसेच यासाठीचे कायदे अधिक कडक व्हावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.\nश्री. बापट पुढे म्हणाले, राज्यात गुटखाबंदी कायदा आहे. राज्यात सन 2012-13 पासून आतापर्यंत परराज्यातून येणारा सुमारे 114 कोटी 20 लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला आहे. सुगंधी सुपारी किंवा गुटखाबंदी लागू असताना सातत्याने राज्यात हे पदार्थ येत आहेत. याबाबतीत कोणी अधिकारी कर्मचारी मदत करत असतील तर त्यांची चौकशी करण्यात येईल.\nउपरोक्त संदर्भातील लक्षवेधी सदस्य धनंजय मुंडे यांनी उपस्थित केली होती.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमे��� म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-510.html", "date_download": "2018-11-16T09:55:19Z", "digest": "sha1:2JIRZMIULAWPG6IY5MEHUNUCNRKHZIYY", "length": 8041, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने श्रीगोंद्याला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Rahul Jagtap Shrigonda आ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने श्रीगोंद्याला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार\nआ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने श्रीगोंद्याला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा येथे सध्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी आ. राहुल जगताप यांनी पाठपुरावा केला असून, या ग्रामीण रुग्णालयाच्या २ एकर जागेत सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्च करून आद्यावत असे तीन मजली उपजिल्हा रुग्णालय केले जाणार असून, त्यामध्ये मुख्य इमारत आणि निवासस्थानाचे बांधकाम केले जाणार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआ. राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये बोलविलेल्या बैठकीत हा नि��्णय घेण्यात आला. श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पाडून मोकळ्या होणाऱ्या दोन एकर जागेत ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nउपजिल्हा रुग्णालय आणि निवास स्थानासाठी तीन मजली इमारत बांधण्याचा निर्णय तातडीने राबविण्यासाठी श्रीगोंद्याच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गौतम बनकर यांनी तातडीने प्लन- इस्टीमेट तयार करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग बुरुटे यांनी दिले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nआ.राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडूरंग बुरुटे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीगोंदाचे उपकार्यकारी अभियंता गौतम बनकर, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संघर्ष राजुळे, ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य प्रा. तुकाराम दरेकर व अख्तर शेख, बापूराव सिदनकर उपस्थित होते.\nबांधकाम चालू असेपर्यंत श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय पर्यायी जागेत सुरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असेही डॉ. बुरुटे यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nआ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने श्रीगोंद्याला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, December 05, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-05-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:45:15Z", "digest": "sha1:DJTCNTYVGRPNAEJXO5HIW6VLYIX2NWRT", "length": 9025, "nlines": 138, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 05 नोव्हेंबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 05 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 05/11/2018दिवस= 162 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= अर्थशास्त्र [दिवस-11] अर्थशास्त्र अभ्यास घटक=\nसेवा क्षेत्र.पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा.भारताती टपाल / तार सेवा, टेलिफोन, मोबाईल क्रांती, रेडिओ,टीव्ही चा विकास.भारतातील आर्थिक सुधारणा- उ – जा – खा.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागिक बॅंक, ADB,\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- समाजशास्त्र (दिवस 05)\nभारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समस्या\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nPrevious आजचा अभ्यास 04 नोव्हेंबर 2018\nNext आजचा अभ्यास 05 नोव्हेंबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/illegal-slaughter-house-in-india/", "date_download": "2018-11-16T09:39:00Z", "digest": "sha1:E7AJUIHN7MVOCEWHJP4IPM64C53PE4KF", "length": 17916, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "देशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड��यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nदेशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट\nउत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवरील बंदीचा मुद्दा देशात गाजत असताना देशभरात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशात केवळ १ हजार ७०७ कत्तलखाने वैध असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. नोंदणीकृत कत्तलखान्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असून राज्यात २४९ कत्तलखाने आहेत तर अरुणाचल प्रदेशासह आठ राज्यांत जनावरांची बेकायदा कत्तल सुरू आहे. आठ राज्यांतील एकाही कत्तलखान्याची सरकारदफ्तरी नोंद नसल्याचे केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने सांगितले आहे.\nउत्तर प्रदेशात सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करून टाळे ठोकले होते. त्यानंतर देशभरातील अवैध कत्तलकाखान्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देशातील वैध कत्तलखान्यांची मध्य प्रदेशातील ‘आरटीआय’ कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती मागविली होती. त्यांना केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने माहिती दिली. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, दमण व दीव, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांत सुरू असलेल्या एकाही कत्तलखान्याकडे केंद्र अथवा राज्य सरकारचा परवाना नाही. तसेच त्यांची सरकारकडे नोंदही नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरणरागिणींनी पोलीस आणि दारूवाल्यांची ‘उतरवली’\nपुढीलविद्यार्थ्यांवर दुप्पट परीक्षा फीवाढीचा बॉम्ब लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच नाही\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112332-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Vikhe-Patil-Award-issue/", "date_download": "2018-11-16T10:20:08Z", "digest": "sha1:32EAZJ6IJG5AEVTAHK3YYC3GKQLI7NMJ", "length": 5913, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विखे पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा वाटतो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › विखे पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा वाटतो\nविखे पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा वाटतो\nराजकारणात राहून सद्विचाराने संत सेवेत बहुमूल्य योगदान देणारे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला ज्ञानोबा-तुकोबांचा पुरस्कार वाटतो, असे उद‍्गार निष्काम कर्मयोगी बाळकृष्ण महाराज भोंदे यांनी काढले. पुरस्काराची अकरा हजार रक्कम त्यांनी व्यासपीठावरच आळंदी येथील कृष्णदास लोहिया महाराज संस्थेला दान केली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक (जि. नगर) येथील जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने तुकाराम बीज उत्सवानिमित्त आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण व तुलसी रामायण कथेची सांगता नरेंद्र महाराज गुरव यांच्या कल्याच्या कीर्तनाने झाली.त्यानंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभात भोंदे महाराज बोलत होते.\nयावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र विखे, माजी सरपंच काशिनाथ विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे आदी मान्यवर उपस्थित होते. भोंदे महाराज म्हणाले की, मी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. ज्ञानोबा-तुकोबांनी समाजाच्या भल्यासाठी हाल-अपेष्टा सहन केल्या. त्यांना पोटभर अन्नही मिळत नव्हते. त्यांनी मान-सन्मान कधीच स्वीकारला नाही. उलट अपमानच त्यांच्या वाट्याला आला. आपण त्यांचे अनुयायी आहोत, म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे संत सेवक होते.त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मी ज्ञानोबा-तुकोबांचा पुरस्कार म्हणून स्वीकारत असल्याचे सांगितले. प्रारंभी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची व साईबाबांच्या ग्रंथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112333-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/I-will-Reply-Says-Ramraje-Nimbalkar/", "date_download": "2018-11-16T10:02:21Z", "digest": "sha1:7OGOUU7FLVLKSE5PCDBEJV2ZR3SSGOAN", "length": 5845, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार : ना. रामराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार : ना. रामराजे\nसावज टप्प्यात आले की, बाण सोडणार : ना. रामराजे\nसातारच्या दोन राजघराण्याच्या मनोमिलनामध्ये मला काही पडायचे नाही. त्यांचे मनोमिलन करण्याइतपत मी मोठा नाही. सातारा तालुक्याच्या राजकारणात मला काही देणंघेणं नाही. उदयनराजेंमध्ये व माझ्यामध्ये काही मोठा वाद नाही, पण तात्वीक मतभेद आहेत. महिन्यापूर्वी सर्किट हाऊसवर जो प्रकार घडला तो मी विसरलो नाही. सावज टप्प्यात आले की, बाण सोडणार, असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पक्षाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे ���ाव न घेता दिला.\nकाल मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाची बैठक पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आ. शशिकांत शिंदे यांनाही बैठकीत सातारा लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा झाली का मनोमिलन होणार का असे प्रश्‍न विचारले असता उमेदवारी संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच दोन राजांच्या मनोमिलनावर भाष्य करण्यास आ. शिंदे यांनी नकार दिला.\nयानंतर ना. रामराजे यांना मुंबईतील बैठकीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पवारसाहेबांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. मराठा मोर्चा निघाले असताना सांगली महानगर पालिकेत त्याचा काही फायदा झाला नाही.\nआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंबरोबरच्या वादाबाबत निर्णय घ्यावा. पण मी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सोबत त्यावेळीही होतो आणि यापुढेही राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, विक्रमसिंह पाटणकर, नितीन पाटील, संचालिका कांचन साळुंखे उपस्थित होते.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112333-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-two-sink-malvan-gothane-102370", "date_download": "2018-11-16T09:52:37Z", "digest": "sha1:ITWPUFOEKK7VRXRK7742C27ECLTSUKQM", "length": 11371, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News two sink in Malvan Gothane मालवण तालुक्यात दोन भावंडांचा बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमालवण तालुक्यात दोन भावंडांचा बुडून मृत्यू\nरविवार, 11 मार्च 2018\nकणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली.\nकणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली. ही दुर्घटना आज सकाळी 11 च्या सुमारास गडनदी पात्रात गोठणे आणि किर्लोस दरम्यान घडली. सुवर्णा दशरथ आचरेकर (वय 25) व तिचा भाऊ आकाश आचरेकर (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.\nयाबाबत माहिती अशी की, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी अकराच्या सुमारास गडनदीमध्ये कपडे धुण्यासाठी आली होती. या पात्रात उभी असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण बोट पलटी झाल्याने दोन भावंडे खोल डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती वाचली. तिने एका झुडपाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला.\nमृत देह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीही सुविधा नसल्याने याकामात अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सुवर्णाचा मृतदेह बाहेर काढला असून आकाश याचा मृतदेह दुपारी उशिरापर्यंत मिळाला नव्हता. सुवर्णा ही काही दिवसापूर्वी मुंबईहून आली होती.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112333-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/flag-off-first-trial-run-of-metro-rail-nagpur-271098.html", "date_download": "2018-11-16T09:46:33Z", "digest": "sha1:DTYG3T74JICR6LXYGHVNJWULJ6GJQX3E", "length": 14266, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर !", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्या��ूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nनागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर \nकेंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.\n30 सप्टेंबर : मुंबईनंतर नागपूरची पहिलीवहिली मेट्रो अखेर ट्रॅकवर आलीये. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.\nनागपूर मेट्रोच्या मिहान कार डेपो ते खापरी या दरम्यान मेट्रो रेल्वे धावणार आहे. यावेळी, महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कामाच्या गुणवत्तेबद्दल शंभर टक्के समाधानी आहोत हे नितीन गडकरींनी मान्य केल्यामुळे या प्रकल्पाला आयएसओपेक्षाही मोठे मानांकन मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. नागपूर शहरात रुळावरून मेट्रो धावतांना पाहून माझ्यासकट संपूर्ण नागपुरकरांचा आनंद गगनात मावत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.\nतर मेट्रो प्रकल्प हा जनतेची संपत्ती आहे. मला किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यातून कुठलेही लक्ष्मीदर्शन झालेले नाही असं आपल्या शैलीत सांगून नितीन गडकरी यांनी उपस्थितांना हसवून सोडलं.\nमेट्रो प्रकल्पावर आपली बारी��� नजर असून चूक किंवा विलंब झाला तर कंत्राटदार असो वा अधिकारी कुणाला सोडणार नाही अशी ताकीदही गडकरींनी दिली.\nयावेळी गडकरींनी मेट्रो कन्हान पर्यंत आणि बुट्टीबोरी पर्यंत नेण्याची सुचना केली यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच यावर निर्णय जाहीर करू असं सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpurnagpur metroदेवेंद्र फडणवीसनागपूर मेट्रोनितीन गडकरीमहा मेट्रो\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112335-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2605.html", "date_download": "2018-11-16T09:35:53Z", "digest": "sha1:XCFH5XIBIUD4QIEFETZPFD6VMITB27SZ", "length": 7586, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नितीन आगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Jaamkhed Special Story नितीन आगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी.\nनितीन आगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बहुचर्चित नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाली असतानाही सबळ पुराव्या अभावी आरोपींची सुटका झाली. तरी हा तपास सीबीआयकडे देऊन ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा, हलगर्जीपणा करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कारवाई, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीनचे वडील ,आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी पोलीस उपाधीक्षका सोनाली कदम यांना निवेदनाव्दारे दिला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nया निवेदनात म्हटले आहे की ,खर्डा येथील नितीन आगे या युवकाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून हत्या झाल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तशी फिर्याद मयताचे वडील राजू आगे यांनी २९ एप्रिल २०१४ साली जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती.\nत्यानुसार आरोपींवर खून व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपधीक्षक धीरज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणातील मयत नितीन आगे याची हत्या केली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयाचा तपास शासनामार्फत सीबीआयकडे सोपवावा, ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा व सदरील प्रकरणातील फितूर झालेले साक्षीदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.\nअन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नितीनचे वडील आंबेडकरी पक्ष संघटना व भीमसैनिकांनी पोलीस उपाधीक्षीका सोनाली कदम यांना दिला आहे. या निवेदनावर राजू आगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अरुण जाधव, विकी सदाफुले, विकी घायतडक, सतीश साळवे, संतोष गव्हाळे, बाबा सोनावणे, शिवाजी साळवे, बापूसाहेब गायकवाड, मिलिंद भोसले, सनी सदाफुले, योगेश अब्दुले आदींच्या सह्या आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112335-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ratra-chirkal-tikanari/", "date_download": "2018-11-16T10:23:07Z", "digest": "sha1:KBO2ZHFYOIDCR6L3XCOBCYQQFTOP4KIX", "length": 9310, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "रात्र…चिरःकाल टिकणारी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] ठसकेबा�� ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\nHomeकविता - गझलरात्र…चिरःकाल टिकणारी\nOctober 14, 2018 डॉ. सुभाष कटकदौंड कविता - गझल\nरात्र ही शांत झाली\nरात्र कशी रोमांचित होई\nती धुंद होउन गाई.\nस्वप्नाळु रात्र फार काळ\nरात्र जरी पूरती भिजली\nमलाही नाही झोपू देत\nआणि स्वतः उगाच जागते.\nयेत नाही जवळ आणि\nघेत नाही मला कुशीत.\nमाहित आहे मला, रात्र\nकेंव्हा तरी कायमच झोपुन\nमी तिला मुकणार आहे.\nAbout डॉ. सुभाष कटकदौंड\t25 Articles\nडॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. \"भिंतींना ही कान नाहीत\" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112335-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/mvideos/category/lectures-and-discourses/?vpage=12", "date_download": "2018-11-16T10:05:19Z", "digest": "sha1:XARK36KLMHR5DFUVIVAMJPQORQTSK4Z7", "length": 6629, "nlines": 96, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भाषणे – मराठी व्हिडिओज", "raw_content": "\n[ March 24, 2018 ] मैफल – कौशल श्री. इनामदार\tमुलाखत\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – आम्हा घरी धन\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – जागरण\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – सप्रेम नमस्कार\tव्हीलॉग\n[ March 24, 2018 ] कौशलकट्टा – प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान\tव्हीलॉग\nहृदयविकारावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान\nहृदयविकारावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान – नक्की ऐका..\nभारताची सुरक्षा – भाग १\nपुलंची भाषणे – गोविंदराव पटवर्धन यांच्याबद्दल\nपं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले हे भाषण.\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला ...\n‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१५\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112335-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/14-october-2017-newspaper-cutting/", "date_download": "2018-11-16T09:16:47Z", "digest": "sha1:YRD3XBQZBOZMXC7DEOJHZ7BS6LQEBFMT", "length": 6735, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "14 OCTOBER 2017 NEWSPAPER CUTTING – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nOctober 15, 2018\tनवीन पोस्ट, वर्तमानपत्र कात्रणे\nआजचा अभ्यास 13 नोव्हेंबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/prepare-for-elections-say-uddhav-thackeray-292383.html", "date_download": "2018-11-16T10:19:48Z", "digest": "sha1:WNUNBTFMYFOM4UTR46ZQ5HZ6H5L4CMG6", "length": 13239, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कामाला लागा,२०१९ ला जिंकायचंच!,उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढ��्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nकामाला लागा,२०१९ ला जिंकायचंच,उद्धव ठाकरेंचा शिवसैनिका��ना आदेश\nमुंबई, 11 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत आपल्याला २०१९ ला जिंकायचं आहे. तेही स्वबळावर त्यामुळे तयारीला लागा असा आदेशच शिवसैनिकांना दिलाय.\nयेत्या २५ जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांसाठी मतदान होतेय. त्यासाठी शिवसनेच्या सर्व पदाधिकारी आणि मंत्री, खासदार आमदारांसाठी रंगशारदा सभागृहात मार्गदर्शन सभा झाली. या सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाषणात २०१९ ला निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या ही स्वबळावर असा नारा दिलाय.\nत्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचा नारा देत, येणाऱ्या निवडणुका स्वबळावरच लढवण्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. नाशिक विधानपरिषदेमध्ये मतांची संख्या कमी होती, पण लढलो आणि जिंकलो. आपल्याला २०१९ ला जिंकायचं आहे. तेही स्वबळावर त्यामुळे तयारीला लागा. अमित शाहांच्या भेटीनंतर आणि शरद पवारांच्या आॅफरनंतरही उद्धव ठाकरे यांचा स्वबळाचा नारा कायम राहिलाय.\n'ही तर नाटकं सुरू पण पिक्चर अभी बाकी हैं' - उद्धव ठाकरे\nअमित शहा-उद्धव ठाकरेंची बैठक संपली, युतीची चर्चा रंगली\nअमित शहांची उद्धव ठाकरेंना 'ही' आॅफर, 'मातोश्री'वरील बैठकीचे 12 मुद्दे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: shivsenauddhav Thackeyआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bhaiyyaji-joshi-on-social-engineering-cast-politics-304045.html", "date_download": "2018-11-16T09:29:28Z", "digest": "sha1:SJUJ34DPX3IMRLFJNIP6VUX5VF653R26", "length": 15247, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोन�� कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nसमाज तोडणाऱ्या जातीय राजकारणाला संघाचा विरोध - भैय्याजी जोशी\nजाती आणि धर्माच्या नावावर सध्या होत असलेल्या राजकारणावर संघाने तीव्र चिंता व्यक्त केलीय. याबाबत वाटणारी काळजी संघाने केंद्र सरकारच्या कानावर घातली आहे.\nमुंबई, ता.6 सप्टेंबर : जाती आणि धर्माच्या नावावर सध्या होत असलेल्या राजकारणावर संघाने तीव्र चिंता व्यक्त केलीय. अशा राजकारणामुळं सामाजिक समरसता नष्ट होतेय. याबाबत वाटणारी काळजी संघाने केंद्र सरकारच्या कानावर घातली असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केली. न्यूज18 इंडियाशी बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केलीय. देशभर सध्या जाती-पाती आणि धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. त्यामुळं समाजाची वीण उसवली जातेय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाती-पाती आणि धर्माच्या राजकारणाला कायम विरोध आहे.\nसंघाला तोडण्याचं नाही तर जोडण्याचं काम करायचं आहे असंही जोशी यांनी सांगितलं. सामाजिक समरसता वाढवण्यासाठी संघ संस्कार भारतीच्या पुढाकाराने देशभर सांस्कृतिक कुंभाचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमात सर्व जाती-धर्मातल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत आहे. अशाच पद्धतीचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला जोशी उपस्थित होते.\nभैय्याजी जोशी म्हणाले संघाचा अखंड भारत आणि हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण होऊ नये यासाठी काही लोक जातीय राजकारणाला प्रोत्साहन देत आहेत. मात्र हा अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. अयोध्येत राम मंदिर होणारच असून त्याच्या मार्गातले अडथळे सरकारने दूर केले पाहिजे. ती जबाबदारी सरकारची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nभैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळं सरकारवरचा दबाव वाढणार आहे. काही मंडळी समाजात फुट पाडण्यासाठी नकारात्मकता वाढवण्याचा काम करताहेत. संघाचा या गोष्टीला कायम विरोध आहे.\nआगामी कुंभ मेळ्यात संस्कार भारती अनेक कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. यात संगीत आणि सांस्कृतिक नाटकांचा समावेश असेल. संस्कार भारती ही संघ परिवारातली मुख्य संघटना आहे.\nVIDEO : अकोला जिल्हाधिकाऱ्यांची 'मुन्ना भाई' स्टाईल गांधीगिरी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bhaiyyaji joshicast politicsRSSsocial engineeringभैय्याजी जोशीराष्ट्रीय स्वयंसेवक संघसामाजिक समरसता\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1406.html", "date_download": "2018-11-16T10:14:03Z", "digest": "sha1:KZ6H6SYU5VKATZY5EWGALAN2A5EEFWQQ", "length": 7132, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "'त्या' लाभार्थ्यांची आमदार औटींकडूनच अडवणूक - निलेश लंके. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Parner Politics News 'त्या' लाभार्थ्यांची आमदार औटींकडूनच अडवणूक - निलेश लंके.\n'त्या' लाभार्थ्यांची आमदार औटींकडूनच अडवणूक - निलेश लंके.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील गोरेगाव व हिवरेकोरडा येथील २१० ज्येष्ठ नागरिकांची मार्च २०१८ मध्ये संजय गांधी निराधार योजनेत सामावेश होवुनही त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही.\nत्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी गुरूवारपासून लाभार्थ्यांना बरोबर घेत तहसील कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत.हिवरेकोरडाच्या लाभार्थांचा प्र��्न ग्रामसभेमध्ये मार्गी लागला असून, गोरेगावच्या राजकीय कुरघोडीतून हा प्रश्न कायम असून दुसऱ्या दिवशी हलक्या पावसात उपोषण सुरू होते.\nया लाभार्थ्यांना या योजनेचे अध्यक्ष आ.विजय औटी यांनीच राजकीय आकसापोटी मंजूर प्रकरणे चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणुनबुजुन पाठवल्याचा लंके यांनी केला.\nत्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटले जोपर्यंत या दोन्ही गावच्या लाभार्थाच्या खात्यावर पैसे जमा होत नाही योपर्यत उपोषण न सोडण्याचा पावित्रा लंके यांनी घेतला आहे. कारण दोन्ही गावातील योजनेची प्रकरणे निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने व कार्यकर्त्यांनी केल्यानेच आ.औटी यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप लंके यांनी केला आहे.\nतर दुसरीकडे तहसीलदार भारती सागरे व पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे, पो.उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी गुरूवारी या विषयी लंके यांच्यासह उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. हिवरेकोरडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ही प्रकरणे मंजूर करण्याचा ठराव घेतला आहे.\nयासाठी योजनेचे नायब तहसीलदार राजेंद्र माळी व मंडलाधिकारी संतोष औटी यांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा घेवुन ही प्रकरणे तातडीने मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवून, त्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असेही तहसीलदार सागरे यांनी सांगितले.\nपरंतु गोरेगावला ग्रामसेवक नसून सरपंच ग्रामसभा लावत नसल्याने या दोघांवर कारवाई करावी. तसेच गोरेगावचे सरपंच ग्रामसभेचा प्रयत्न हाणून पाडत असल्याचा आरोप गोरेगाव येथील अभय नांगरे व संजय नरसाळे यांनी केला आहे..\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/state-bank-of-india-in-bad-conditions-1629428/", "date_download": "2018-11-16T09:53:55Z", "digest": "sha1:L2JVTS3YFHD2KV7JAFMRAIHGOUVJO3CL", "length": 14149, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "State Bank of India in Bad conditions | स्टेट बँकेला १७ वर्षांत प्रथमच तोटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nस्टेट बँकेला १७ वर्षांत प्रथमच तोटा\nस्टेट बँकेला १७ वर्षांत प्रथमच तोटा\nडिसेंबर तिमाहीत १,८८६.५७ कोटींचा तोटा, बुडीत कर्जे लाख कोटींवर\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nडिसेंबर तिमाहीत १,८८६.५७ कोटींचा तोटा, बुडीत कर्जे लाख कोटींवर\nदेशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेला यंदा तिमाही तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. वाढते थकीत कर्जे व त्यासाठी करावी लागणारी तरतूद यामुळे बँकेला गेल्या १७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा सहन करावा लागला आहे.\nचालू वित्त वर्षांच्या प्रारंभीच पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँकांचे मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरण अस्तित्वात आले. तर तोटय़ातील वित्तीय निष्कर्षांच्या कालावधीतच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला रजनीश कुमार यांच्या रूपात नवा अध्यक्ष मिळाला.\nस्टेट बँक समूहाने तिचे ऑक्टोबर ते डिसेंबर या २०१७-१८ मधील तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जाहीर केले. यात बँकेला १,८८६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत बँकेने २,१५२.१४ कोटी रुपयांचा नफा राखला होता.\nबँक समूहाच्या निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ५.६१ टक्के राहिले आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण ४.२४ टक्के होते. तर ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १०.३५ टक्के अशा दुहेरी अंकापर्यंत झेपावले आहे. निव्वळ अनुत्पादित मालमत्ता वर्षभरापूर्वीच्या ६१,४३०.४५ कोटी रुपयांवरून दुप्पट, १ लाख कोटी रुपयांपुढे गेली आहे.\nवाढते कर्ज आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद यापोटी यंदा बँकेला तिमाही तोटय़ाला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होत आहे. बँकेचे व्याजोत्तर उत्पन्न सुमारे २९.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. वर्षभरापूर्वीच्या ११,५०७ कोटी रुपयांवरून ते गेल्या तिमाहीत ८,०८४ कोटी रुपये झाले आहे. तर बिगर शुल्क उत्पन्न १८.३८ टक्क्यांनी कमी होत ते चालू वित्त वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत ११,७५५ कोटी रुपयांवर आले आहे.\nशुक्रवारी वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या ��ीन सरकारी बँकांनी डिसेंबरअखेर तिमाहीत वाढीव तोटा नोंदविला आहे. यामध्ये यूको बँक, आंध्र बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.\nबँक ऑफ बडोदा या अन्य बँकेच्या नफ्यात गेल्या तिमाहीत ५६ टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकेला ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान १११.८० कोटी रुपयांचा नफा झाला. वर्षभरापूर्वी तो २८२.६० कोटी रुपये होता. बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण ११.३१ टक्क्यांवर गेले आहे.\nयूको बँकेचा तिसऱ्या तिमाहीतील तोटा १,०१६ कोटी रुपये, आंध्र बँकेचा तोटा ५३२ कोटी रुपये तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा तोटा १,६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. यूको बँकेचे ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण २०.६४ टक्के, आंध्र बँकेचे १४.२६ टक्के तर सेंट्रल बँकेचे प्रमाण १८.०८ टक्के राहिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/face-packs/top-10-vlcc+face-packs-price-list.html", "date_download": "2018-11-16T09:52:42Z", "digest": "sha1:YMZ6DBDXE4OGFLUWHQB56YGNELG2TFIZ", "length": 10253, "nlines": 232, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 वलकच फासे पाकशी | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 वलकच फासे पाकशी Indiaकिंमत\nशीर्ष 10 वलकच फासे पाकशी\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 वलकच फासे पाकशी म्हणून 16 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग वलकच फासे पाकशी India मध्ये वलकच इन्स्टा ग्लॉव बळेच Rs. 263 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10वलकच फासे पाकशी\nवलकच मड फासे पॅक\nवलकच इन्स्टा ग्लॉव बळेच\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=342&catid=3", "date_download": "2018-11-16T09:56:13Z", "digest": "sha1:3AU6NXYAJGAWP7GWTOZEJYOM35V7AM44", "length": 11316, "nlines": 170, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशि���नआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\n747 100 ते 300 व्हारसी\nप्रश्न 747 100 ते 300 व्हारसी\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nमी आपल्या 747 पॅकेजेसची पुनरावृत्ती व्हायची एक पोस्ट आशेने आहे आणि कदाचित त्या लोकांसाठी एक पर्याय आहे ज्यात त्यांना त्यात समाविष्ट करण्यासाठी व्हीसी आवडेल जेणेकरून ते त्यास ज्यास उपयुक्त ठरत असेल तसाही नसतील तर, ज्याला आवडेल अशा एका व्यक्तीला माझ्या फ्लीटमध्ये क्लासिक्स असणे आवश्यक आहे परंतु त्यात उपकेंद्री नसल्याने ते माझ्यासाठी खूप कमी अर्थ आहेत ...\nआपल्या प्रतिसादाची आशा करतो\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: एमटीजीएल\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमला हे कल्पना आवडतं तितकी, हे शक्य होऊ शकत नाही.\nव्हर्च्युअल कॉकपिट्स जोडण्याविषयी काहीतरी पाहिले तर मला काही शोध लागला होता, पण हे कुठे आठवत नाही, आणि हे सापडले ...\n28...ng- ए- वर्च्युअल- कॉकपिट\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n5 महिने 1 आठवड्यापूर्वी #1098 by थॉमसब\nआपण VC जोडू शकता करण्यापूर्वी मॉडेल FSX स्थानिक असणे आवश्यक आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\n747 100 ते 300 व्हारसी\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.128 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज ए�� गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112337-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/about-three-hundred-applications-for-mandap-permission/articleshow/65758025.cms", "date_download": "2018-11-16T10:52:17Z", "digest": "sha1:CCVYEPXIBUQPG27PIAJUBFCEKRG4EB6L", "length": 11675, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: about three hundred applications for mandap permission - मंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nमंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nसार्वजनिक जागेत मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षामध्ये जवळपास साडेतीनशे मंडळांचे अर्ज आले आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजता परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून प्राप्त अर्जांची तपासणी करून परवाना वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत १८५ मंडळांना मंडप परवाना देण्य़ात आला असल्याची माहिती एक खिडकी कक्षातून देण्यात आली.\nगणेशोत्सव व मोहरम एकाच कालावधीत साजरे होणार आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागाचे अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये गणेशोत्सव व मोहरम उत्सव काळातील मंडप उभारणी नियमांसंदर्भात माहिती देऊन मंडळाच्या सोयीसाठी मनपामध्ये एक खिडकी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्य��त आला होता. त्यानुसार मनपाने १ सप्टेंबर रोजी हा कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षामध्ये १ ते १० सप्टेंबर याकाळात मंडप परवानगीसाठी जवळपास साडेतीनशे मंडळांनी अर्ज केले आहेत. यापैकी १८५ मंडळांना परवानगी देऊन उर्वरीत अर्जांवर निर्णय घेण्याचे काम सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते.\nमंडप परवाना देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता शहर व उपनगरात उभारण्यात आलेल्या मंडपांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर विनापरवाना मंडप उभारणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख...\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\nबिबट्याच्या बछड्यांना हवीय आईची माया\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nझेरॉक्सचे दर आजपासून वाढणार...\nझेरॉक्सचे दर आजपासून वाढणार...\nपेट्रोल, डिझेल नगरचे दर...\nथकीत पगारासाठी अहोरात्र आंदोलन सुरू...\nपुराणकालिन मूर्ती येणार मूळ स्वरूपात...\nशिर्डीत चौघांवर मनुष्य वधाचा गुन्हा...\nवीजवाहक तार अंगावर पडून युवकाचा मृत्यूम. टा. वृत्तसेव...\nसावंत यांची आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112339-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gold-sale-high-in-jalgav-271077.html", "date_download": "2018-11-16T09:29:47Z", "digest": "sha1:S5HYKM4DSWBQJPGCHHXDPEA34KASLPHQ", "length": 13505, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुवर्ण नगरीत 'सोने' खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनह�� बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nसुवर्ण नगरीत 'सोने' खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी\nसोन्याची आपट्याची पानं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. अर्धा ग्रॅम, पाऊण ग्रॅम, एक ग्रॅम आणि दीड ग्रॅम वजनामध्येही सोन्याची पाने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.\nजळगाव, 30 सप्टेंबर: दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. म्हणून सोने खरेदीसाठी विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या जळगाव या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळ पासूनच गर्दी केली आहे .\nविजयादशमीच्या सणाला आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्नेहाचं प्रतीक म्हणून आपट्याची पानं आदानप्रदान करण्याची प्रथा आहे. आता सोन्याची आपट्याची पानं जळगाव या सुवर्ण नगरीत दाखल झालेली आहे. सोने विक्रेत्यांनी सोन्याच्या कलात्मक दागिन्यांसह सोन्याची आपट्याची पानं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. अर्धा ग्रॅम, पाऊण ग्रॅम, एक ग्रॅम आणि दीड ग्रॅम वजनामध्येही सोन्याची पाने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. एकीकडे सोने खरेदीसाठी दसऱ्याला ग्राहकांमध्ये उत्साह असला तरी केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार ५० हजाराच्या वर सोने खरेदी साठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड सक्तीचं केलं आहे.\nदसऱ्याचा मुहूर्त साधून बाहेरगावहून सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्यांच्यासोबत पॅन कार्ड न आणल्याने अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112339-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-11-16T09:31:19Z", "digest": "sha1:MDHMOKADFKMTGWWLKNVYY6TRYQWTWJFT", "length": 5801, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलग्नाचे अमिष दाखवून मुलीवर अत्याचार\nपिंपरी – लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमायाप्पा सिताराम झिटे (वय-28, रा. विठ्ठलवाडी, वाघोली, पुणे) असे आरोपीचे नाव असून मुलीच्या पालकांनी या विरोधात भोसरी पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौदा वर्षांची पीडिता व आरोपीचे मैत्रीचे संबंध होते. यावेळी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. मात्र आरोपी आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पीडितेने याबाबत घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनुष्कानंतर वरुण धवनचे मीम्स व्हायरल\nNext article# व्हिडिओ: आश्वासनांची पूर्तता करण्यात मोदी सरकार असमर्थ- माजी पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112340-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kolhar-khurd-leopard/", "date_download": "2018-11-16T10:06:23Z", "digest": "sha1:HY23Y7FELTSIK2MXBZDFWK7OGK36WVYE", "length": 7203, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सात्रळ परिसरात बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसात्रळ परिसरात बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा\nकोल्हार खुर्द – राहुरी तालुक्‍यातील सात्रळ येथे बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला. कैलास जगन्नाथ प्रधान यांचे शेतातील वस्तीलगत असणाऱ्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गोठ्यालगत ते राहात असल्यामुळे नेहमीप्रमाणे पहाटे शेणकुर करण्यासाठी गेले असता, त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना माहिती दिली.\nशुक्‍लेश्वर बोरुडे, संतोष कडु, जालिंदर वाघचौरे, विजय वाघचौरे, पोलीस पाटील भास्कर पलघडमल आदींनी परिसरात पाहणी केली. त्यांना शेतात बिबट्याटे ठसे आढळून आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा संचार दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शाळेत जाणारे मुलेही धास्तावले आहेत.\nया घटनेनंतर येथील रहिवाशी बाबासाहेब वाघचौरे, रमेश पलघडमल यांनी वनविभागाशी संपर्क केला असता पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.शिंदे, वन कर्मचारी पठाण एम.एच. घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘सोनाली बेंद्रे’च्या निधनाच्या अफवेमुळे तिचा पती संतापला, लोकांना केले ‘हे’ आवाहन\nNext articleकार्ला येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना “डिजिटल 10′ अप उपलब्ध\nऑनलाईनने 180 अर्ज दाखल; 855 अर्ज विक्री\nसुमित वर्मांचा निवडणुकीच्या अनामत रकमेसाठी अनोखा उपक्रम\nइच्छाशक्‍तीअभावी रखडले महापालिकेचे नाट्यगृह\nपाणी जायकवाडीला सोडल्यास जलसमाधी\nगेट वेल सून – छगन भुजबळ\nराज्याची तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112340-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1110/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-11-16T09:13:42Z", "digest": "sha1:VNVFBJAAZX2CFYV3KOSB5O66OJSH3ENB", "length": 21693, "nlines": 172, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "इतर सेवा -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nमहाराष्ट्र शासनाच्या त्रिस्तरीय पद्धतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एक यानुसार ३० सार्वजनिक प्रयोगशाळांचे जाळे आहे. ( ठाणे जिल्ह्यात एक खुद्द ठाणे येथे व एक कोंकण भवन नवी मुंबई येथे सार्वजनिक प्रयोगशाळा आहे. ) पुण्यातील प्रयोगशाळा ही राज्यस्तरिय प्रयोगशाळा असून शीर्षस्थ प्रयोगशाळा आहे. नागपूर व औरंगाबाद यथील प्रयोगशाळा या प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाशीम, हिंगोली, नंदुरबार व गोंदिया ह्या जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबतचा शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला आहे\nराज्य रक्त संक्रमण परिषद\nपरिचय / ध्येय / उद्देश\nमहाराष्ट्रामध्ये राज्य रक्त संक्रमण परिषदेची स्थापना दि ४ जानेवारी १९९६ च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या दि २ व ४ जुलै १९९६ च्या शासकीय आदेशानुसार करण्यात आली आहे. ही परिषद एक संस्था म्हणून १८६०च्या अधिनियमानुसार संस्थांच्या निबंधकांकडे २२ जानेवारी १९९७ रोजी व त्यानंतर मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम १९५० अंतर्गत न्यास म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे दि १७ फेब्रुवारी १९९८ प्रमाणे नोंदण्यात आली आहे.\nवाजवी शुल्कामध्ये रक्त व रक्त घटकांची उपलब्धता गरजू लाभर्थ्यांना करून देणे हा परिषदेचा मुख्य हेतू आहे.\nसार्वजनिक व खासगी क्षेत्रातील १४ प्रतीनिधीच्या नियामक परिषदेकडे परिषदेच्या व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव हे या परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. आरोग्य सेवा संचालक हे परिषदेचे संचालक असून परिषदेच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्यांना सहायक संचालक आरोग्य सेवा ( रक्त संक्रमण ) यांचेकडून साहाय्य केले जाते.\nआरोग्य सेवा संचालनालयाचा परिचर्या विभाग हा परिचर्या प्रशिक्षण विद्यालये व राज्य परिचर्या महाविद्यालये यांच्या स्थापनेसाठी कार्यरत आहे. प्रादेशिक उपसंचालकांना परिचारिका संवर्ग व जिल्हा परिषदेत एएनएम व एलएचव्ही यांच्या सरळसेवा पदभरती बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना हा विभाग मार्गदर्शन करतो.\nआरग्य सेवा ही महत्वाची व आपत्कालीन सेवा आहे. राज्यभरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध स्तरावर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करीत आहेत. महाराष्ट्रातील लोकांना चांगली व तातडीची वैद्यकीय मदत व सेवा पुरविणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे ध्येय आहे. कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थाना वाहनांची गरज असते, तसेच डॉक्टर्स, परिचारिका, औषधे व वैद्यकीय उपकरणांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची गरज असते. कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यावर परिणामकारक पर्यवेक्षणाची व समयोचित परिवहनाची गरज असते. जर वाहतुकीची सुविधा व वाहने असतील तरच राज्यभरातील आरोग्य कार्यक्रमांचे परिणामकारक पर्यवेक्षण शक्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका, मिनीबस, ट्रक, जीप इत्यादी वाहनाचा वापर करण्यात येतो. वाहन ही सार्वजनिक आरोग्य विभागाची जीवनरेखा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वाहनांची देखभाल करण्यासाठी सन १९६२ मध्ये राज्य आरोग्य परिवहन विभागाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आरोग्य परिवहन विभागाची कामगिरी समाधानकारक आहे.\nवाहनांप्रमाणेच प्रत्येक आरोग्य संस्थेला वेगवेगळ्या रुग्णालयीन उपकरणांची आवश्यकता असते. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी राज्य आरोग्य परि��हन विभागा अंतर्गत आरोग्य उपकरणे देखभाल व दुरुस्ती विभागाची १९७२ मध्ये स्थापना करण्यात आली\nमाहिती शिक्षण व संपर्क\nमाहिती शिक्षण व संपर्क कार्ये बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकीकृत माहिती शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे १९९६ मध्ये स्थापन केला आहे.\nआरोग्य सेवांबाबत समाजामध्ये जागृती घडवून आणणे.\nकुटुंब कल्याण व आरोग्य कार्यक्रमामध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे .\nआरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी जनतेला उद्युक्त करणे\nआरोग्याबाबत लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणणे\nराष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत लोकशिक्षण देणे.\nआरोग्य शिक्षण साहित्य निर्माण करून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे\nआरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करणे\nमहिलांच्या व युवकांच्या विविध गटांसाठी आरोग्य शिक्षणाचे विविध कार्यक्रम आयोजित करणे\nमहाराष्ट्र आरोग्य पत्रिका मासिकाचे प्रकाशन करणे\nशैक्षणिक उपक्रम व विविध माध्यमें वापरण्याच्या पद्धतीचे मूल्यमापन करणे\nआरोग्य उपक्रमांचे व्यवस्थापन करणे\nराज्यातील आरोग्य शिक्षण प्रकल्पांचे पुनारावलोकन करणे\nजागतिक आरोग्य दिन, जागतिक लोकसंख्या दिन, जागतिक एड्स दिन या दिवशी सामुहिक विविध उपक्रम आयोजणे. जिल्हा स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्थानिक ग्रामपंचायतीच्या व सेवाभावी संस्थांच्या मदतीने आरोग्य प्रदर्शना सारखे कार्यक्रम आयोजित करणे\nदूरदर्शन जाहिराती, आकाशवाणीवर चारोळी, कविता, सीडी, वर्तमानपत्रात जाहिराती देणे इत्यादी.\nग्रामीण भागात माता व बाल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना व आरोग्य संस्थांना डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देणे\nआरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी\nजन्म व मृत्यू नोंदणी,व राज्याच्या ग्रामीण व शहरी विभागातील जीवनविषयक आकडेवारीचे संकलन संचालकांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाकडून केले जाते जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेले महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम २००० ची अंमलबजावणी व पर्यवेक्षण या विभागाकडून करण्यात येते. जन्म व मृत्यू नोंदणी व रुग्णालयाच्या सांख्यिकी ( संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग) याबाबत माहितीचे सादरीकरण या विभागाकडून केले जाते. संचालक, आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य यांना मुख्य निबंधक जन्म व मृत्यू म्हणून व उपसंचालक, आरोग्य सेवा, आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी, महाराष्ट्र राज्य यांना उप मुख्य निबंधक जन्म व मृत्यू म्हणून निर्देशित करण्यात आले आहे.\nआरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली मधून या विभागाकडून खालील अहवाल तयार केले जातात\nनागरी नोंदणी प्रणालीचा मासिक अहवाल\nग्रामीण भागातील मृत्यूच्या कारणाचे सर्वेक्षण\nनागरी नोंदणी अंतर्गत गाव, व जिल्हा पातळीवरील जन्म व मृत्यू निरीक्षण समित्यांचे तिमाही अहवालांची पूर्तता करणे\nएकूण दर्शक: ५१९५४०१ आजचे दर्शक: १५६६\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112340-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%95/all/page-2/", "date_download": "2018-11-16T09:30:53Z", "digest": "sha1:3ZNH4ADPAJRU4DLQ5FWYATGCSS5INY5V", "length": 10126, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संकटमोचक- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूल�� पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nअण्णांचं आंदोलन, विलासराव देशमुख आणि भय्यूजी महाराज...\nमॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास\nकुमारस्वामी सरकारसाठी धोक्याची घंटा, काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार नाराज\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nमुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'\nकाँग्रेस ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींचा प्रवास\n'संकटमोचक' कंडक्टर साहेब, पुलापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर थांबवली एसटी \nअखेर महायुतीत महाफूट, 25 वर्षांची युती तुटली\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112340-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/internet/", "date_download": "2018-11-16T10:25:04Z", "digest": "sha1:Z4HWFV74F5NFV3YOMIULNIYWLQEDGWDJ", "length": 11103, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Internet- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळ��णा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n१ डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nआरबीआयने घोषित केलेल्या नियमांनंतर एसबीआयने हे पाऊल उचलले आहे\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nआपल्या एसबीआय अकाऊंटच्या या ६ गोष्टी कोणालाही सांगू नका...\nएसबीआयने ग्राहकांना दिली एक खास भेट\n'संजू' सिनेमातल्या बोल्ड करिष्माचे हे बिकनीतले हाॅट फोटोज पाहिलेत का\nVideo- गौतम गंभीरच्या मुलीने दिली यो- यो परीक्षा\nVIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...\nस्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच बलात्कार, भाजपच्या खासदाराचं बेताल वक्तव्य\nआता विमानातही वापरा मोबाईल आणि इंटरनेट\nमहाराष्ट्र Apr 25, 2018\nशब्दकोशांची जागा घेतली इंटरनेटनं, डिक्शनरींचा खप झाला कमी\nबिप्लव देवांचं 'इंटरनेट' सोशल मीडियावर ट्रोल\nन्यूज 18 लोकमत विशेष कार्यक्रम - 'क्लिक'वरचा काळाबाजार\nटेक्नोलाॅजी Nov 6, 2017\n2021मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या होणार 82.9 कोटी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112340-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T09:15:56Z", "digest": "sha1:LUG2TIHI7WFBS7Z272JKXIUMUWWHDVVI", "length": 7046, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिओप्रमाणे जात नाही का होणार हद्दपार ? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोलिओप्रमाणे जात नाही का होणार हद्दपार \nमाणसाने माणुसकी जपली पाहिजे. जात-पात ही मानवानेच निर्माण केली आहे. आज देशातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत असा प्रश्‍न करीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या ���ावना व्यक्त केल्या. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ‘या बहुचर्चित नाटकाच्या 700 व्या प्रयोगाच्या निमित्ताने ते बोलत होते.\nमुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात हा प्रयोग पार पडला. शुभारंभाच्या प्रयोगापासूनच चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने मागील सहा वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रयोग करीत 700 प्रयोगांचा टप्पा गाठला. या कार्यक्रमाला निर्माता-अभिनेता भरत जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार दिलीप मोहिते-पाटील, पत्रकार युवराज मोहिते आदी मान्यवरांनीही हजेरी लावली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकुमारस्वामींचा आज शपथविधी, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी\nNext articleइंडिका, इंडिगोचे उत्पादन टाटा मोटर्सकडून बंद\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\nआयुष्मान खुरानाच्या लग्नाचा वाढदिवस\nपरवानगीशिवाय फोटो काढणाऱ्याला झरीन खानने झापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-ecofriendly-marraige-functions/", "date_download": "2018-11-16T10:27:19Z", "digest": "sha1:5WNSUWXXOLDRT6IBWCQJRI57MRE3BLQS", "length": 22246, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्यावरणपूरक विवाह! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n ख��सदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआपले विवाह सोहळे जर पर्यावरणपूरक झाले तर निसर्गाची खरोखरच जपणूक होईल.\nविवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या विधींच्या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक करता आली तर … हा विचार कोणीही करत नाही, मात्र निसर्गाचे आणि धार्मिक विधींसाठी लागणाऱया वस्तूंची जपणूक करण्याचा मार्गाने वाटचाल ‘इको फ्रेंडली विवाह’च्या माध्यमातून करता येऊ शकते.\nलोकांमध्ये पर्यावरणाचे भान राखले जावे आणि भविष्यकाळाचे भान ठेवून विवाहासाठी वापरल्या जाणाऱया अक्षता, केळीची पाने, प्लास्टिकचे ग्लास, ताटे, पिशव्या इत्यादी वस्तूंची ना��धूस, त्यासाठी होणारा अनाठायी खर्च टाळता यावा, या उद्देशाने इको फ्रेंडली विवाहसोहळ्याची संकल्पना लोकांमध्ये रुजू व्हायला हवी, असे ही योजना अंमलात आणणारे अमिता कॅटरर्सचे संचालक शशांक कदम सांगतात.\nलग्नाच्या या समारंभात पाहुण्याच्या पाहुणचारासोबत दिखाव्याला अधिक प्राधान्य असते. केवळ एक परंपरा म्हणून लग्नाचे स्वरूप मर्यादित न राहता त्यातून संपत्तीचे प्रदर्शन कसे करता येईल याकडेही अधिक लक्ष दिले जाते. लग्नात मांडल्या जाणाऱया थाटात पर्यावरणाचे कोणतेही भान न ठेवता अनाठायी खर्च केला जातो. या गोष्टींना अशा पद्धतीने लग्न समारंभ साजरे केल्यामुळे आळा बसू शकतो, यासाठी ३५ वर्षे जुन्या असलेल्या अमिता कॅटरर्स, यांनी पर्यावरणाशी सुसंगत राहण्यासाठी इको फ्रेंडली विवाहसोहळय़ाच्या माध्यमातून सर्वच वयोगटाच्या व्यक्तिंपर्यंत पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश ते देत आहेत.\nया लग्नसोहळय़ात कापड आणि पुनर्विनीकरण कागदाने ५०० इको फ्रेंडली कापडी आणि कागदी टोपल्यांमध्ये अक्षतांऐवजी झेंडू, गावठी गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात. गावठी गुलाबाच्या पाकळ्यांना सुगंधही छान असतो. प्रत्यक्षात अक्षता वधू-वरांपर्यंत पोहोचतातच असे नाही. म्हणून अक्षता फुलांच्या पाकळ्या वापरल्या तर त्यांचा मंद सुगंध संपूर्ण सभागृहात पसरतो. अक्षता म्हणून वापरण्यात येणारा तांदूळ पुण्याजवळील शंकर महाराज अन्नछत्र येथे दान केला जातो. शिवाय एका वेळी १५०० ते १६०० ग्लासेस वापरले जातात. या ग्लासांचा बराच कचरा लग्न पार पडल्यानंतर साचतो. तसेच विवाह सभागृहाच्या प्रवेशद्वारासमोर भले मोठे केळ्याचे खांब लावलेले असतात, त्याऐवजी इथे विवाह जोडप्यांच्या हस्ते केळ्याचे झाड लावण्यात येते. त्यामुळे वधु-वरांकडून वृक्ष लागवडही होते. प्रत्येक लग्नात आठवण म्हणून दोन झाडे सिंधुदुर्ग येथे असलेल्या कृषी पर्यटन केंद्रात लावली जातात किंवा विवाहित जोडपेदेखील ही केळीची झाडे घेऊन जाऊ शकतात. लग्न समारंभावेळी बरेचसे अन्न वाया जाते. अशावेळी उरलेले अन्न गरजुंपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘फुड फॉर ऑल’ या अॅपचा वापर केला जातो. या ऍपद्वारे योग्य व्यक्तिला संपर्क केला जातो. त्याद्वारे लग्नानंतर शिल्लक राहिलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येते, या लग्नाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळा��ा, असे कदम यांचे म्हणणे आहे.\nया इको फ्रेंडली विवाहाच्या माध्यमातून आमच्याकडील फुलांच्या पाकळ्या, अन्न माध्यमातून कंम्पोस्ट खताची निर्मिती करणे, सौर ऊर्जेचा वापर करून डेकोरेशनसाठी त्याचा वापर करणे तसेच जिथे सर्व्हिस लाईट, डेकोर लाईट आहे, अशा ठिकाणी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करून इतरही पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची इच्छा शशांक कदम व्यक्त करतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकार्यालयांमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा\nपुढीलपेट्रोल-डिझेलचा दर भडका, कर्नाटक विजयाची भाजपकडून जनतेला भेट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/521717", "date_download": "2018-11-16T10:04:15Z", "digest": "sha1:MUBDZA2ZVPO43KVUJXUPBRAUKNXLHFKL", "length": 5673, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Reliance Jio Unlimited Calling होणार बंद ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nदेशभरात अनलिमिटेड कॉलिंग देणारी 4 जी नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओने आत्तापर्यंत आपल्या असंख्य ग्राहकांना फ्री कॉलिंगची सुविधा पुरवली. मात्र, या सुविधेचा अनेकजण अनावश्यक वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा लिमिटेड करण्याचा विचार कंपनीकडून केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.\nरिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी यांनी जिओची सुविधा लाँचिंग करताना जिओची वॉइस कॉलिंग सुविधा कायमस्वरुपी मोफत राहील, अशी घोषणा केली होती. तसेच जिओची ही सुविधा लाँच केल्यानंतर असंख्य युजर्स याचा वापर व्यवसायासाठी वापर करत असल्याचे कंपनीच्या निर्देशनास आले. तसेच सध्या अन्य काही मोबाईल कंपन्यांकडून कॉलिंगसाठी 300 मिनिटे प्रतिदिवस दिले जात आहेत. त्यामुळे जिओकडून अनलिमिटेड कॉलिंगवर निर्बंध आणण्याचा विचार सुरु आहे.\nयुजर्सना अनलिमिटेड कॉलिंगऐवजी 300 मिनिटे प्रतिदिवस देण्याबाबत विचार सुरु आहे. मात्र, हा नवा प्लॅन जिओच्या सर्वच ग्राहकांसाठी नसून, काही ग्राहकांसाठी असल्याचे कंपनीकडून सांगिण्यात आले.\nनोकियाचे 3 स्मार्टफोन 13 जूनला होणार भारतात लाँच\nNokia 3 विक्रीस उपलब्ध\n15 ऑगस्टपासून नोकिया 5 ची विक्री सुरु\n2 TB एक्स्पांडेबल मेमरीसह Moto X4 लाँच\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/corrupt-government-system-responsible-for-farmers-deathkishor-tiwari/", "date_download": "2018-11-16T10:01:54Z", "digest": "sha1:DR5OJ2SJPPPJ6HAY3RSLBAPE7XWYGLV2", "length": 13330, "nlines": 107, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतक��्यांच्या मृत्यूंना सडलेली सरकारी व्यवस्था जबाबदार - किशोर तिवारी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतकऱ्यांच्या मृत्यूंना सडलेली सरकारी व्यवस्था जबाबदार – किशोर तिवारी\nशेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा सरकारवर हल्ला बोल\nमुंबई:यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला मागील तीन दशकातील कृषी क्षेत्रातील चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्थाच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात केला आहे .\nया अहवालात तिवारी यांनी पुरावेही सादर केले आहेत . या कीटकनाशकाच्या विषबाधेचा अख्ख्या विदर्भ-मराठवाड्यामध्ये सरकारची कोणतीच परवानगी नसलेले राउंड अप बी टी ची गुजरातमधुन झालेली व महाराष्ट्रात सरकारने बंदी घातलेले राशी कंपनीचे बी टी बियाणांचा १० लाख हेक्टरमध्ये झालेला बेकायदेशीर पेरा ,त्यावर आलेला थिप्स ,मिलीबग ,जासीड , बोडअळीचा बेभान हल्ला ,पर्यावरणाच्या बदल ,कृषीखात्याचा शेतकऱ्यांशी तुटलेला संवाद ,आरोग्य विभागाने ओर्गनोफास्फोरस गटाच्या प्रोपोनोपास या प्रकारच्या कीटकनाशकामुळे विषबाथेचा रुग्णावर अँटिटोड म्हूणन देण्यात येणारे अल्ट्रोपीन या औषधाचा भडीमारामुळे मेंदु ,किडनी ,दृष्टीवर परीणाम झाल्याने मेलेल्यांची संख्या या सारख्या प्रमुख मुद्द्यांचा अहवालात समावेश करण्यात आला आहे .या मृत्यूंना हत्याकांडाला चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्था असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे .\nशेतकरी मिशनच्या एकात्मिक कार्यक्रमाच्या प्रमुख शिफारशी\n१) संपुर्ण शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ -मराठवाड्यात रासायनिक शेतीला तात्काळ बंदी घालणे व विषमुक्त नैर्सगिक झिरो बजेट शेतीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान ५ वर्ष देण्यात यावे ,सारे विषमुक्त कृषीमालाची सरकारकडून खरेदी करण्यात यावी .\n२) विदेशी कापसाच्या वाणांवर तात्काळ बंदी व देशी कापसाच्या बियाणांचा कृषी विभाग ,कृषी विद्यापीठ- कापूस संशोधन केंद्र ,महाबीज कडून १०० टक्के पुरवढा करण्यात यावा .\n३) डाळीच्या ,विदर्भ -मराठवाड्याच्या मिलेट वर्गीय ,तैल वा अन्नाच्या पिकासाठी विषेय कार्यक्रम राबविणे\n४) हर्बल कीटकनाशकांच्या व गोमुत्र -आधारीत आयुर���वेदिक कीटकनाशकाच्या वापराची सक्ती व त्यासाठी अनुदान देण्यात यावे .\n५) विषमुक्त अन्नाच्या विक्रीसाठी प्रत्येक गावपातळीवर विक्रीव्यवस्था ,पतपुरवडा ,तारण व्यवस्था तात्काळ निर्माण करण्यात यावी .\n६) सध्या आरोग्यविभागाद्वारे चुकीच्या औषधाचा भडीमारामुळे मेंदु ,किडनी ,दृष्टीवर झाल्याच्या घटनांची संपूर्ण चौकशी व योग्य ऍंटीडोडचा तात्काळ पुरवढा करण्यात यावा .\n७)बियाणे ,कीटकनाशक ,रासायनिक खत ,प्लांट ग्रोथ नियंत्रकाची नावावर होत असलेली लूट रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ,प्रशासन यांच्या नियंत्रातील यंत्रणा तात्काळ तयार करण्यात यावी .\n८) बियाणे ,कीटकनाशक ,रासायनिक खत ,प्लांट ग्रोथ नियंत्रका नियमबाह्य रीतीने विक्रीकरण्यासाठी कृषीखात्याचे नियंत्रन ठेवणारे अधिकारी सर्व कृषी केंद्राकडून , ठोक विक्रेते ,निर्माता कंपन्यायांचेकडून कोट्यवधी रुपयाचा हप्ता घेत असल्याच्या गंभीर तक्रारी सरसकट लाजलुचपत खात्यामार्फत चौकशीला व आयकर विभागाला देण्याची शिफारशी मिशनने केली आहे .\n९) वैद्यकीय महाविद्यालय ,जिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवा तात्काळ न दिल्यामुळे ,अनेक रुग्णाना चुकीचे ऍंटीडोड व औषधी दिल्यामुळे मृत्यु झाल्याच्या वा दृष्टी गमावल्याच्या तक्रारी आल्याची माहीती डॉक्टरांच्या समितीकडुन चौकशी करण्याची शिफारस मिशनने केली आहे .\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्�� : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/time-to-revolution-by-writing-dhananjay-munde/", "date_download": "2018-11-16T09:45:44Z", "digest": "sha1:LMSYFCWJZ6CQ243SYAZ3ZMUQDYYQTSTP", "length": 8871, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ – धनंजय मुंडे\nपत्रकार दिनाचा कार्यक्रमात व्यक्त केले मत\nपरळी,बीड : सध्या बदलेल्या परिस्थितीमध्ये पत्रकारांनी लेखणीतून क्रांती करण्याची वेळ आली आहे. शनिवारी परळी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्त साधून आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते. पत्रकारांनी निर्भीडपाने आपली लेखणी चालवून सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून पत्रकारांनी बातमीदारी करावी. देशात पत्रकार, विचारवंत, लेखकांचे जिवन असुरक्षीत झाले असून अशावेळी वातावरण अबाधित ठेवण्यासाठी पुन्हा लेखणीतून क्रांती घडविण्याची वेळ येवून ठेपली आहे.\nयावेळी रिपाई चे राज्य उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, पत्रकार रामप्रसाद शर्मा, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, जी.एस.सौंदळे हे पस्थिती होते. या कार्यक्रमात पत्रकार रामप्रसाद शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे निमंत्रक मोहन व्हावळे, ज्ञानोबा सुरवसे, माजी तालुका अध्यक्ष प्रेमनाथ कदम, धनंजय आढाव, किरण धोंड, शंकर इंगळे, बाजीराव काळे, परळी कुस्तीगीर परिषदचे तालुका अध्यक्ष मुरलीधर मुंडे, अमोल सुर्यवंशी, अशोक मुंडे, गणेश आदोडे, प्रा. दशरथ रोडे, अमोल सुर्यवंशी, चंद्रमणी वाघमारे, सुमंत गिरी, एन.के. वडगावकर,जगन्नाथ सुर्यकर, माजी न.प.सभापती ओमप्रकाश सारडा. सर्व पत्रकारांची उपस्थित होती.\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-19-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:26:05Z", "digest": "sha1:LU5YGLBVWCGQFZXWSOCSXLORYTSLMEXI", "length": 9593, "nlines": 148, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 19 आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक ��ुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 19 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 19/10/2018दिवस= 145 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= राज्यघटना [दिवस-19] राज्यघटना अभ्यास घटक=\nउपराष्ट्रपती – नायबराज्यपाल (प्रशासक), पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ.\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 04)\nहिंदू विवाह कायदा १९५५, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा २०१३, महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०००.\n❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन\n3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\n4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\nविषय- भारतीय राज्यघटना (03)\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार काय���ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Foreign-currency-collection-of-notes-Agarwal-students-educational-support/", "date_download": "2018-11-16T10:20:30Z", "digest": "sha1:7P5U6VLVM64WE5NWM2QCX6LMLSZSXXIC", "length": 4508, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विदेशी चलन, नोटांचा संग्रह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विदेशी चलन, नोटांचा संग्रह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत\nविदेशी चलन, नोटांचा संग्रह; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत\nविविध देशांचे चलन संग्रहित करण्याबरोबर गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून एम. एल. अग्रवाल यांची ओळख आहे.\nखडेबाजार येथील हे रहिवासी गेल्या 50 वर्षापासून विविध देशांना व्यवसायानिमित्त भेटी देतात. विविध राष्ट्रांच्या चलनी नोटा, टपाल तिकिटे यांचा संग्रह करण्याचा छंद त्यानी जोपासला आहे. ठरावीक काळाने जगातील प्रत्येक राष्ट्र चलन बदलते. याची नोंद अगरवाल यांच्याकडे असून त्याप्रमाणे नोटांचा संग्रह जमविला आहे. पावसाळ्यात वॉटरफ्रुफ नोटा त्यांच्याजवळ आहेत. भारताबरोबर अमेरिका, नेपाळ, सिंगापूर, युरोप, रशिया, चीन, जपान, बांगलादेश, श्रीलंका या देशांचे चलन जमविले आहे.\nव्यवसायानिमित्त भटकंती करताना सरकारी व खासगी शाळेतील गरीब व गरजू मुले शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने ती शिक्षण घेण्यात मागे पडतात. याची दखल घेऊन गरीब मुलांना त्यांनी मदत केली आहे. ते सांगतात की, आपण कमविलेल्यापैकी 25 टक्के रक्कम समाजातील गोरगरिबांसाठी खर्च केली तर पुण्य मिळते. समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे व्रत स्वीकारले आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/water-supply-3-days-intervals-Belgaum/", "date_download": "2018-11-16T10:43:07Z", "digest": "sha1:YI6YP6RQGSVRCW42PJAYQI63WR4VAFRM", "length": 7298, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर स्मार्ट, पाणी मुबलक, पुरवठा ३ दिवसांआड | प��ढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहर स्मार्ट, पाणी मुबलक, पुरवठा ३ दिवसांआड\nशहर स्मार्ट, पाणी मुबलक, पुरवठा ३ दिवसांआड\nबेळगाव : श्रीकांत काकतीकर\nबेळगाव शहराला पाणी देणार्‍या राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा असला तरी पुरवठा मात्र तीन दिवसांतून एकदा होतो आहे. जलाशयातून दररोज एकूण 24 एमजीडी पाणी पुरवठा केला जातो.दोन्ही जलाशयात मुबलक पाणी असल्याचा दावा कर्नाटक शहर पाणीपुरवठा मंडळातर्फे करण्यात येत आहे. मात्र, शहराच्या 48 प्रभागात तीन दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात अडथळा ठरत असलेली पंपिंग यंत्रणा 17 वर्षे जुनी आहे. नव्या पंपिंग यंत्रेणेचा खर्च 40 कोटींवर पोहोचला आहे.\nबेळगावच्या पाणी पुरवठ्यात मोठा दुजाभाव झालेला दिसतो. 58 प्रभागांपैकी 48 प्रभागातील नागरिकांना तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा तर उर्वरित 10 प्रभागांना 24 तास पाणी मिळते. 48 प्रभागातील 24 तास पाणी योजना रखडली आहे.त्यामुळे लघुपाणी पुरवठा योजनेचे पाणी वापरावे लागते. वर्षभराचा कर भरुन 48 प्रभागातील नागरिकांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवसही नळाचे पाणी मिळत नाही.\nगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी राकसकोप आणि हिडकल जलाशयात पाण्याचा मुबलक पुरवठा आहे.दोन्ही जलाशयांकडून रोज शहराला 24 एमजीडी पाणी पुरवठा केला जात आहे. 24 एमजीडी मधील 6 एमजीडी पाणी हिंडलगा,कॅन्टोनमेंट,हिंडलगा कारागृह, केआयडीबी, टाटा पॉवर,24 तास पाणी योजनेचे 10 प्रभाग तसेच 22 खेड्यांना पुरविले जाते.\nयापूर्वी लक्ष्मी जलशुध्दीकरण केंद्राद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जात असे. गेल्या वर्षी बसवणकोळ येथे नवे जलशुध्दीकरण केंद्र सुरु झाले.त्यामुळे लक्ष्मी टेकडी येथील केंद्रावरील जलशुध्दीकरण केंद्राचा भार कमी झाला.\nमात्र 24 कि.मी.अंतरावरील हिडकल जलाशयाकडून शहराकडे पाणी आणणारी पंपिंग स्टेशन यंत्रणा 17 वर्षे जुनी आहे. पाणी पुरवठयाचे काम वाढले तरी पंपिंग स्टेशनची यंत्रणा बदलण्यात आलेली नाही.हिडकलपासून शहरापर्यंत तीन ठिकाणी असलेली पंपिंग स्टेशनची कालबाह्य यंत्रणा बदलण्यासाठी सहा वर्षांपूर्वी हालचाली झाल्या.दोन वर्षांपुर्वी नव्या यंत्रणेसाठी 32 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवीण्यात आला.तो प्रस्ताव बारगळल्याने नव्या यंत्रणेचा खर्च 40 कोटींवर पोहोचला आहे.नव्या यंत्रणेसाठी निवीदा बोलावण्यात आल्याचे आधिकार सांगतात. मात्र, प्रत्यक्षात नवी पंपिंग यंत्रणा केव्हा येईल याची कोणीच खात्री देत नाही.\nबेळगाव स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झाले, पण पाणी पुरवठा बे-हिशोबी बनला आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-ipb-approval-canceled/", "date_download": "2018-11-16T10:16:09Z", "digest": "sha1:54RPGFMMNKOY5EJO2U66MQMFVTUJXPOV", "length": 7182, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द\n‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द\nपर्यटन विकास महामंडळाच्या पणजी ते रेईश मागूस दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी ‘रोप वे’प्रकल्प तसेच सीआरझेड क्षेत्रातील पंधरा प्रकल्पांना तत्त्वत: दिलेली मान्यता गुंतवणूक प्रोत्साहन मंडळने (आयपीबी) शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत मागे घेतली. या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंडळाचे उपाध्यक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. गुंतवणूक प्रोत्साहन कायद्याच्या कलम आठनुसार मंडळ सीआरझेड क्षेत्रातील प्रकल्पांना मान्यता देऊ शकत नाही, असे स्पष्ट झाल्यामुळे पंधरा प्रकल्पांना तत्त्वत: दिलेली मान्यता बैठकीत मागे घेतली.\nमंडळाने मान्यता मागे घेतलेल्या प्रकल्पांमध्ये वेस्ट कोस्ट हॉटेल्सच्या लक्झरी हॉटेल्स व विला प्रकल्प, चाक्सू प्रॉपर्टीजचे मोरजी येथील पंचतारांकित हॉटेल, बाणावली येथे निर्मया रिट्रीट कंपनीच्या कॉटेजीस, वार्का येथील 40 खोल्यांचे लक्झरी हेल्थ सेंटर, मांद्रे येथे चार तारांकित हॉटेल , रेईश मागूस प्रॉपर्टी डेव्हलपर्सचे पंचतारांकित हॉटेल, आगोंदा येथे 75 खोल्यांचे हॉटेल आदी सीआरझेडमधील प्रकल्पांचा समावेश आहे. काही पंचतारांकित हॉटेलांचे बांधकाम पूर्ण होत आले असले, तरी या नव्या निर्णयामुळे ते अडचणीत आले आहेत.\nमंडळाने दोन खासगी क्षेत्रातील इस्पितळांसह एकूण सात प्रकल्प शुक्रवारी मंजूर केले. या सात प्रकल्पांमुळे एकूण 122 कोटी रुपयांची राज्यात गुंतवणूक होणार असून सुमारे 825 जणांना रोजगारसंधी निर्माण होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बोर्डा-मडगाव येथे ढवळीकर हॉस्पिटल्स (24 कोटींची गुतवणूक, 98 जणांना रोजगार); खोर्ली- तिसवाडी येथे इमर्जन्सी मेडिकल सपोर्ट इस्पितळ (16 कोटींची गुतवणूक, 315 जणांना रोजगार) यांचा सहभाग आहे. ‘केपीएमजी’ या सल्लागार कंपनीचे पथक आयपीबीला मार्गदर्शन करत आहे.\nओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या\nविवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक\nगोवा मुक्ती दिन सोहळ्याची तयारी सुरू\n‘रोप वे’सह 15 प्रकल्पांची मान्यता आयपीबीकडून रद्द\nशॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Action-for-crackers-is-now-on-the-manufacturers-of-tobacco-and-aromatic-supari/", "date_download": "2018-11-16T09:31:48Z", "digest": "sha1:VS52G74VTUDALLI2MNWY2XM6ZKFRZ5I7", "length": 7347, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...प्रसंगी तडीपारीची कारवाई होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...प्रसंगी तडीपारीची कारवाई होणार\n...प्रसंगी तडीपारीची कारवाई होणार\nकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले\nकायद्याला न जुमानता गुटखा, सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारीची विक्री करणार्‍या उत्पादकांवर आता तडीपारीची कारवाई होऊ शकते. अन्‍न औषध प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जणांची नावे वरिष्ठ कार्यालयाला पाठवली आहेत.\nराज्यात काही पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी ��ालण्यात आली आहे. अन्‍न औषध प्रशासनाच्या वतीने शरिराला अपायकारक अशा वस्तूंची यादी तयार करून त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. अशी प्रतिबंधीत पदार्थांचे उत्पादन करणार्‍यांवर या विभागाकडून कडक कारवाई केली जाते; पण या कारवाईला न जुमानता राजरोस अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक वस्तूंचे उत्पादन केले जात आहे.\nअन्‍न औषध प्रशासनाच्या वतीने असे उत्पादन करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयात खटले चालवले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच यातीलच काही लोक अन्य ठिकाणी अशाच प्रकारचे बेकायदेशीर पदार्थांचे उत्पादन करीत आहेत. अलीकडेच इचलकरंजी येथील चंदूर गावात गुटख्याचे बेकायदेशीर उत्पादन करणार्‍यांवर अन्‍न औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत सापडलेल्या आरोपींवर यापूर्वीही कारवाई झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. असे असतानाही संबंधिताकडून बेकायदेशीर गुटख्याचे उत्पादन सुरूच होते.\nजिल्ह्यात अजूनही छुप्या पद्धतीने सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखूचे बेकायदेशीर उत्पादन सुरू आहे. त्याची विक्रीही राजरोसपणे सुरू आहे. यापूर्वी विविध पक्ष व संघटनांनी अन्‍न औषध प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून बेकायदेशीर गुटखा उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, वारंवार कारवाई करूनही पुन्हा अशा बेकायदेशीर पदाथार्र्चे उत्पादन करणार्‍यांना तडीपारीची शिक्षा होऊ शकते. कोल्हापूर विभागाने अशा दहा जणांची नावे वरिष्ठ कार्यालयाला पाठवली आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर संबंधितावर कारवाई होऊ शकते. यामुळे किमान असे बेकायदेशीर उत्पादन करणार्‍यांवर शासनाचा वचक बसेल.\nकोल्हापूर शहर व जिल्ह्यात शासनाने प्रतिबंध घातलेली उत्पादने केली जाऊ नयेत यासाठी या विभागाच्या वतीने योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे. यापूर्वी अशा उत्पादकांवर कारवाई केली आहे; पण त्यातूनही त्यांच्याकडून उत्पादन होत असेल तर नवीन कायद्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होऊ शकते. वरिष्ठांच्या आदेशानंतर प्रांत अधिकार्‍यांमार्फत ही प्रक्रिया केली जाणार आहे. - सुकुमार चौगुले, सहायक आयुक्‍त अन्‍न औषध विभाग\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो ���न्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/From-todays-last-week-of-the-convention/", "date_download": "2018-11-16T09:35:50Z", "digest": "sha1:JVHCIGTALAIMM7WEFFYRMEEUSHOD5UUA", "length": 7476, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा\nआजपासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप या आठवड्यात वाजणार आहे. बुधवार दि. 28 मार्च हा अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर दाखल केलेला अविश्‍वास प्रस्ताव बारगळणार की विरोधकांना तो मांडू देणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत भूमिका निश्‍चित करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी सकाळी बैठक होणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\nकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांवर अविश्‍वासाचा प्रस्ताव दिला होता. गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव चर्चेला घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली होती. योग्यवेळी या प्रस्तावावर चर्चा करण्याचा दिवस निश्‍चित करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही मागणी करण्यात आली, त्यावेळी विरोधकांनी हा प्रस्ताव मांडू द्यावा, आमचे 29 सदस्य नियमाप्रमाणे उभे राहून प्रस्तावाला पाठिंबा देतील, चर्चेचा दिवस नंतर निश्‍चित करण्यात यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली होती.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोधकांची ही खेळी उलटवत अध्यक्षांवर सरकार पक्षाकडूनच विश्‍वासदर्शक ठराव मांडला. शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दिल्याने कोणतीही चर्चा न होता आवाजी मतदानाने हा विश्‍वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.\nसरकारनेच अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव आणल्यामुळे आता विरोधकांच्या अविश्‍वास ठरावाचे भवितव्य अधांतरी असल्याचे मत राजकीय वि���्‍लेषकांकडून व्यक्‍त केले जात आहे. तर विश्‍वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरही विरोधकांची अविश्‍वास ठराव आणण्याची तयारी आहे. कारण विश्‍वासदर्शक ठराव संमत होताच विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत आमचा ठराव मांडण्याचा अधिकार कायम असल्याचे म्हणणे मांडले होते. आता आम्ही काही प्रमुख मंडळी सोमवारी सकाळी बैठक घेऊन याबाबतचे धोरण ठरविणार आहोत. राष्ट्रवादीशी अद्याप बोलणे झाले नसले, तरी आम्ही हा विषय ताकदीने लावून धरणार असल्याचे विखे म्हणाले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Boricha-bar-tradition-in-Satara/", "date_download": "2018-11-16T09:34:58Z", "digest": "sha1:KTKEPOTLOKMAV72HIMK7VNHDCBQJNTMU", "length": 6963, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोरीचा बार धडाक्यात; शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बोरीचा बार धडाक्यात; शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा (Video)\nबोरीचा बार धडाक्यात; शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा (Video)\nढगाळ वातावरण , मधुनच आलेली पाऊसाची हलकी सर , डफडे, शिंग, पिपाणीचा गजर, बांगड्याचा किनकिनाट अन् जमलेली बघ्यांच्या गर्दीच्या साक्षीने बोरीचा बार ही परंपरा पार पडली. खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावातील सुमारे तीनशे महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास बोरीचा बार घालून परंपरा सुरू ठेवली. बोरीच्या ओढयात या वर्षी पाणीच नसल्याने बोरीचा बार घालणाऱ्या महिलांबरोबरच बघ्याना आवरताना पोलिसांची दमछाक ��ाली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बोरीचा बार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसात हा बोरीचा बार पारंपारीक पध्तीने साजरा केला.\nखंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या गावातील महिला अनेक वर्षापासुन नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावाच्या दरम्यान जाणाऱ्या ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरिचा बार धालण्याची परंपरा पुढे चालवित असतात. या वर्षे बोरीचा बार कसा होणार याची उत्सुकता सर्वानाच होती. त्यामुळेच मिळेल त्या वाहनाने पंचक्रोशी बरोबर इतर तालुका व जिल्ह्यातील हौशी बोरी गावात पोहचत होते. दुपारी 12.30 च्या सुमारास प्रथमता सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आदी वाद्यासह वाजत गाजत ओढ्याच्या तीरावर येऊन हातवारे व टाळ्या वाजवत बार घालु लागल्या. त्यावेळीच बोरी गावातील काही उपस्थित महिलांनीही हातवारे करत बार घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच बोरी गावातील महिला वाजत गाजत येऊन बोरीचा बार घालू लागल्या.\nदोन्ही बाजुच्या माहिलांनी एकमेकांना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. ओढ्यामध्ये पाणी नसल्याने बार घालणाऱ्या महिला बरोबरोबरच बघ्यांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती. बार घालणाऱ्या महिला हातवारे करत करीत शिव्यांची लाखोली वाहताना जसजसे डफडे, शिंग, तुतारीचा आवाज येत होता तसा महिलांचा उत्साह वाढुन टाळ्या वाजऊन एकमेकांना आव्हान देत होत्या.\nबोरीच्या बारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरिक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद, सातारा, शिरवळ , फलटण ग्रामीण, सातारा येथील सहकार्यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-corporation-52-crore-fraud-contractor-issue/", "date_download": "2018-11-16T09:50:53Z", "digest": "sha1:FAVYP6IR5ZLJL3SJJUKPHDGZJPA2AKIS", "length": 6954, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर महापालिकेचे ५२ कोटी गेले कुठे ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर महापालिकेचे ५२ कोटी गेले कुठे \nसोलापूर महापालिकेचे ५२ कोटी गेले कुठे \nसोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून आतापर्यत विविध कामांच्या बिलापोटी कंत्राटदारांना ५२ कोटी रुपये अदा केल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बजेटमध्ये दिली आहे, मात्र ती रक्कम आमच्या कोणत्याच कंत्राटदारांपर्यंत पोचली नाही असा गौप्यस्फोट आज सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी आज महापौरांसमवेत झालेल्या बैठकीत केला.\nमहापालिकेतील कॉन्ट्रक्टरचे तब्बल दोनशे कोटींची बिले महापालिकेकडे थकीत असून ती तातडीने द्यावीत अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली होती. त्यासाठी त्यांनी अनेक कामेही बंद केली आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर आज महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. यावेळी सभागृह नेते संजय कोळी, नगरसेवक विनायक विटकर, विरोधी पक्ष नेते महेश कोठे उपस्थित होते.\nगेल्या दोन वर्षापासून एकाही कंत्राटदारांचे बिल महापालिकेने दिले नसून त्या बिलाची एकत्र रक्कम तब्बल दोनशे कोटी इतकी असल्याचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष भोसले यांनी सांगितले मात्र आयुक्तांनी बजेटमध्येच कंत्राटदारांची 52 कोटी रुपयांची बिले दिल्याचे दाखविले आहे. त्यामुळे हे ५२ कोटी कुठे गेले याचा तपास करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.\nजरी ५२ कोटी कुण्या कंत्राटदारांना महापालिकेने दिले असले तरी उर्वरीत सुमारे १४८ कोटी रुपयांची बिले दिल्याशिवाय काम सुरु करणार नाही असा इशाराही असोसिएशनने या बैठकीतच दिला.\nयावेळी कंत्राटदार संघटनेचे सुनिल घाडगे, मारुती पवार, देविदास धोत्रे, विनायक निंबळगी आदींसह पन्नासहून अधिक कंत्राटदार उपस्थित होते.\nआठ दिवसात हिशेब द्या : महापौरांचा आदेश\n५२ कोटी रुपये आयुक्तांनी दिल्याचे बजेटमध्ये मांडले आहे ते नेमके कुणाला दिले याचा हिशेब लेखाधिकार्‍यांनी द्यावा असे आदेश महापौरांनी आज दिले. त्याचवेळी कॉन्ट्रक्टरनीसुध्दा कुणाचे किती बील अदा केले व किती बील राहिले याचा अहवाल सादर करावा अश�� सूचना कंत्राटदारांनाही दिल्या. त्या दोन्ही कागदपत्रांची तपासणी करून हा ५२ कोटींचा घोळ सोडविता येइल उर्वरीत देणीबाबत हा घोळ मिटल्यावर तातडीने तोडगा काढू असे आश्‍वासन महापौरांनी दिले.\nरवीना म्‍हणते ;वाघांच्या 'त्‍या' तीन बछड्यांची हत्‍याच\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617227", "date_download": "2018-11-16T10:08:03Z", "digest": "sha1:B3AWQLEGVMHWL6MLAYC3LQNHWMIJEN4M", "length": 5728, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चित्राला चौथे तर जिन्सनला सातवे स्थान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » चित्राला चौथे तर जिन्सनला सातवे स्थान\nचित्राला चौथे तर जिन्सनला सातवे स्थान\nझेक प्रजासत्ताकमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक फेडरेशनच्या (आयएएएफ) आंतरखंडीय चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या पीयु चित्राला महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत जिन्सनला सातवे स्थान मिळाले.\nजकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत चित्राने महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक मिळविले होते. तथापि तिने या क्रीडाप्रकारात 4 मिनिटे, 18.45 सेकंदाचा अवधी घेतला. तिला चौथे स्थान मिळाले. या क्रीडाप्रकारात केनियाच्या चिबेटने सुवर्णपदक मिळविताना 4 मिनिटे, 16.01 सेकंदाचा अवधी घेतला. अमेरिकेच्या हुलहेनने रौप्यपदक व मोरोक्कोच्या अराफीने कास्यपदक मिळविले. पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत केनियाच्या कोरिरने 1 मिनिट, 46.50 सेकंदाचा अवधीत सुवर्णपदक पटकाविले. जिन्सनने 1 मिनिट, 48.44 सेकंदाचा अवधी घेत सातवे स्थान मिळविले. जकार्तातील आशियाई स्पर्धेत जिन्सनने या क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळविले होते.\nधरमशालेत विजयाची गुढी, सलग सातवा मालिकाविजय\nभारतीय महिला फुटबॉल लीग 25 पासून,\nबांगलादेशच्या रहीमचे नाबाद द्विशतक\nआधी त��म्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/rinku-rajguru", "date_download": "2018-11-16T10:09:01Z", "digest": "sha1:NG2L33NAOB2AXUXU2XWWB27ONQNS5Z3W", "length": 5105, "nlines": 35, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "rinku rajguru Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसैराटची अर्ची दहावी पास\nऑनलाईन टीम / सोलापूर : सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरूला दहावीच्या परिक्षेत 66.40 टक्के गुण मिळाले आहेत. नववीच्या तुलनेत तिच्या टक्का घसरला आहे. रिंकूच्या दहावीच्या निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मिडीयावर जोकही व्हायरल झाले होते. अखेर ‘अर्ची’ने दहावीच्या परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’यश मिळवले आहे. रिंकूला 500 पैकी 327गुण मिळाले आहेत. मराठी 83, हिंदी87,इंग्रजी59, गणित48, सायन्स ...Full Article\nआर्ची – परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड ऍम्बेसेडर\nऑनलाईन टीम / मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे. सैराट चित्रपटातील गाजलेली जोडी आर्ची- परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ...Full Article\nआर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार\nऑनलाईन टीम/ मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित हो��ार असल्याचे ...Full Article\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahadev-jankar-on-devendra-fadanvis/", "date_download": "2018-11-16T09:45:01Z", "digest": "sha1:CPIIRSH47NKT3TFCMIZ66ZKPJ2UMWPZP", "length": 8163, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात 'ही' मोठी भविष्यवाणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ‘ही’ मोठी भविष्यवाणी\nपुणे : ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाला न्याय देणारे आहेत. काही काळानंतर ते देशाचे पंतप्रधान बनतील,’ अशी भविष्यवाणी राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे .’ब्राह्मण जागृती सेवा संघ’तर्फे संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले जानकर\n‘ब्राह्मण जात नसून एक व्यवस्था आहे. क्षेत्रात प्रावीण्य मिळविणे म्हणजे, त्यात तो ब्राह्मण बनतो. महात्मा गांधीच्या मागे गोपाळकृष्ण गोखले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे आंबेडकर नावाचे गुरुजी होते. महात्मा फुले यांना पहिला वाडा देणारे हे देखिल भिडे हे देखिल ब्राह्मण होते. या देशात एकात्मता राखण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले आहे. या समाजाने भरपूर नेते तयार केले. आज आरक्षण आणि संरक्षण देणारे तुम्हालाच बनविले आहे. राज्याचे मुख्यमंत्री फक्त ब्राह्मण समाजाचे नाहीत. ते सर्व घटकांना न्याय देतात. काही काळानंतर ते देशाचा पंतप्रधान होतील’.\nभाजपच्या खासदारांची संख्याही घटून शंभरीवर येईल : जयंत पाटील\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaj-mundes-family-grapevine-shows-samadhi-of-gopinath-munde/", "date_download": "2018-11-16T10:28:11Z", "digest": "sha1:ZVSKZ7RGQHLI27QSU3G2HSTKVJBEDYHE", "length": 7475, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडे यांनी कुटुंबासह घेतले गोपीनाथ मुंडेच्या समाधीचे दर्शन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंकजा मुंडे यांनी कुटुंबासह घेतले गोपीनाथ मुंडेच्या समाधीचे दर्���न\nवैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटना :गोपीनाथ मुंडेंच्या 68 व्या जयंतीचे कार्यक्रम रद्द\nबीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे आज गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत. वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. याच कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आयोजित केलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून, शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊ�� सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-farmer-will-get-debt-relief/", "date_download": "2018-11-16T09:43:39Z", "digest": "sha1:XNZHTAZXDUCYYGPP5TP7HRUFC65RBC4R", "length": 9065, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत; शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत; शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत 54 लाख 72 हजार 311 अर्ज निकाली काढले असून त्यापैकी 46 लाख 35 हजार 648 खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी 30 लाख कर्जमाफीची खाती व 16 लाख खाती प्रोत्साहन योजनेतील आहेत. आतापर्यंत 13 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. एकूण 67 लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 लाख अर्ज तालुका स्तरिय समितीकडे पडताळणीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. एक रकमी परतफेड योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकांच्या माध्यमातून केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nही योजना अत्यंत पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येत आहे. समितीने संपूर्ण डेटा संकलित केला आहे. ओव्हरड्यूव्ह असलेली सुमारे एक लाख खाती क्लिअर करण्यात येत आहेत. काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांनी 1 ते 31 मार्च या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gutkha-of-worth-rupees-60-lakh-ceasesd-272460.html", "date_download": "2018-11-16T09:38:02Z", "digest": "sha1:5DGSAD75DQIVSNOA5WYO2PJG2TJMUJYV", "length": 12843, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बुलढाण्यात तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसा���ी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nबुलढाण्यात तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त\nबुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून पोलिसांनी तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे गुटखा बंदी आहे की नाही अशी शंका व्यक्त होतेय.\nबु��ढाणा,21 ऑक्टोबर: बुलढाणा जिल्ह्यात गुटखाबंदी अाहे. पण असं असतानादेखील परप्रांतातून अवैध गुटख्याची तस्करी सुरूच आहे.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून पोलिसांनी तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे गुटखा बंदी आहे की नाही अशी शंका व्यक्त होतेय.\nकाही दिवसांपूर्वी खामगावमध्ये गुटखा जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता चिखलीमध्ये देखील पोलिसांनी ट्रकसह 60 लाखांचा गुटखा जप्त केला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे एका ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी नाकाबंदी करत सापळा रचून मेहकर फाट्यावर एका ट्रकची तपासणी केली गेली. तर त्यामध्ये तब्बल 80 पोती गुटखा भरलेला होता, त्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण गुटखा ताब्यात घेऊन ट्रक चालक सलीम खान रहमान खान याला ताब्यात घेतलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/category/sarwmat-news-shrirampur-newasa-shrigonda-sangamner-news-ahamadnagar-breaking-news/page/43/", "date_download": "2018-11-16T10:19:45Z", "digest": "sha1:V6EKL2LD6CJ55WWA67QSMWDOGY6PPYRR", "length": 6743, "nlines": 178, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sarwmat news shrirampur newasa shrigonda sangamner news ahamadnagar breaking news", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशुक्रवार, दि. १० नोव्हेंबर २०१७\nगुरुवार, दि. ०९ नोव्हेंबर २०१७\nबुधवार, द��. ०८ नोव्हेंबर २०१७\nमंगळवार, दि. ०७ नोव्हेंबर २०१७\nसोमवार, दि. ०६ नोव्हेंबर२०१७\nरविवार विशेष ‘शब्दगंध’ पुरवणी\nरविवार, दि. ०५ नोव्हेंबर २०१७\nशनिवार, दि. ०४ नोव्हेंबर २०१७\nशुक्रवार, दि. ०३ नोव्हेंबर २०१७\nगुरुवार, दि. ०२ नोव्हेंबर २०१७\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nसोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेला येणार मुख्यमंत्री\nगिरणारे येथे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाल्याने तणाव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2013/01/how-to-study-mpsc-rajyaseva-prelim.html", "date_download": "2018-11-16T10:39:58Z", "digest": "sha1:T5YGI3N7XEY4WFJOD7CTLMACVWQEUULX", "length": 30416, "nlines": 243, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: How to Study MPSC Rajyaseva Prelim?", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nसामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) PAPER I\nहा अनेक अर्थाने राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.\nएकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत.\nप्रस्तुत लेखात सामान्य अध्ययन या पेपरच्या रणनीतीची सविस्तर चर्चा केलेली आहे. सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थाने MPSC पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण ४०० गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन या घटकाला २०० गुण निर्धारित केले आहेत. सामान्य अध्ययनातील घटकांच्या अभ्यासाची व्याप्ती, द्यावा लागणारा वेळ, उत्तरोत्तर बदलणारे स्वरूप आणि नकारात्मक गुणपद्धती इत्यादी कारणांमुळे सामान्य अध्ययनाची काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे बनले आहे. किंबहुना यावर्षीपासून अनेक कारणांमु���े सामान्य अध्ययन हा विषयच महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या विषयावर विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने तयारीच्या प्रारंभीच पुढील तीन बाबींची पूर्तता करावी.\n१) सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन,\n२) मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण,\n३) घटकवार संदर्भग्रंथाची यादी.\nही माहिती जमा केल्यानंतर एका बाजूला ‘अभ्यास धोरण’, तर दुसऱ्या बाजूला ‘वेळेचं नियोजन’ करणे सुलभ जाते. पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करताना अभ्यासक्रम पाहिल्यानंतर प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते. मागील किमान १० वर्षांच्या यूपीएससी प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यामुळे अभ्यासाची दिशा निश्चित व स्पष्ट होते. त्यामुळे एकतर त्या त्या घटकांवरील प्रश्नांची संख्या, त्याचे स्वरूप आणि त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. अशा रीतीने या प्राथमिक बाबी हाती घेतल्यानंतर अभ्यासाचे धोरण व नियोजन आखून त्याची अंमलबजावणी सुरू करावी.\nMPSC पूर्वपरीक्षेच्या तयारीसंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीलाच पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.\nएक म्हणजे यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किमान 3-4 महिन्यांचा कालावधी आवश्यक ठरतो.\nदुसरे म्हणजे उपलब्ध वेळेपैकी साधारणत: ६० टक्के वेळ सामान्य अध्ययनाला (म्हणजे ४० टक्के वेळ नागरी सेवा कल चाचणीस) देणे अपेक्षित आहे. सा. अध्ययनातील प्रत्येक घटकाला आपण किती वेळ देणार आहोत हेही निश्चित करणे ही तिसरी आवश्यक बाब आहे.\nचौथे म्हणजे प्रत्येक संदर्भ संपूर्ण नियोजनात तीन वेळा वाचला जाईल याची खबरदारी घ्यावी.\nपाचवे म्हणजे उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे.\nसहावे म्हणजे विविध घटकांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव नियोजनात अत्यावश्यक मानावा आणि शेवटी विद्यार्थ्यांने\nसामान्य अध्ययनाबाबतच्या व्यूहरचनेत आपण कोणत्या घटकास प्राथमिकता देणार आहोत, म्हणजेच प्राधान्य देणार आहोत, हे ठरविणे गरजेचे आहे. यानुसार सा.अ.तील सर्व घटकांची एक अग्रक्रमाची यादी तयार करावी.\nपूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे सर्वसाधारणत: तीन टप्पे पाडता येतील. प्रत्येक संदर्भग्रंथाचे किमान तीन वेळा वाचन आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हे टप्पे केलेले आहेत. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात त्या त्या घटकांवरील संदर्भग्रंथापैकी पायाभूत असणाऱ्या ठउएफळच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. एका अर्थाने ठउएफळ चे वाचन प्राथमिक स्वरूपाचेच आहे. विषयवार वाचन करत असताना त्यातील संकल्पना, सिद्धांत, युक्तिवाद यांच्या अचूक आकलनास अत्यंत महत्त्व आहे. कारण जी.एस.मधील बरेच घटक नवीनही असू शकतात. ज्यासंबंधी विद्यार्थी प्रथमच वाचन करीत असतो.\nत्यामुळे त्या त्या घटकांतील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदा. अर्थव्यवस्थेच्या घटकात, उत्पन्नाचे प्रकार, महसुली तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय राज्यघटनेत गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय राज्यघटनेत गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय न्या. पुनरावलोकन व न्या. सक्रियता म्हणजे काय न्या. पुनरावलोकन व न्या. सक्रियता म्हणजे काय इत्यादी. म्हणजे प्रत्येक विषयातील मूलभूत सिद्धांत, संकल्पना नीट लक्षात आल्यास त्याचा इतर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो. आपला संकल्पनात्मक पाया हा मजबूत असला पाहिजे याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. प्रत्येक घटकाची प्राथमिक; परंतु मूलभूत स्वरूपाची तयारी केलेली असल्यामुळे त्यावरील इतर प्रमाणित संदर्भाचे वाचन सोयीस्कर ठरते.\nउदा. आधुनिक भारताच्या इतिहासावरील NCERT वाचल्यानंतर बिपन चंद्रा यांचे Struggle for India's Independence हे पुस्तक, भारतीय घटनेसाठी डी.डी. बसू व एम. लक्ष्मीकांत यांचे पुस्तक वाचावे. पहिल्या टप्प्यातील हे वाचन सविस्तर, सखोल असायला हवे. तसेच प्रत्येक संदर्भ वाचताना त्यातील माहितीप्रधान, आकडेवारीचा, तांत्रिक भाग कोणता हे लक्षात घेतले पाहिजे. अशा भागास अधोरेखन करून ठेवणे अथवा त्याच्या मायक्रोनोट्स काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वपरीक्षेसाठी नोट्स काढताना कमीतकमी व अत्यावश्यक भागाच्याच नोट्स काढाव्यात. शक्यतो संदर्भ पुस्तकात अधोरेखनाचा मार्ग अवलंबावा आणि महत्त्वाच्या बाबीच नोट्स स्वरूपात लिहून काढाव्यात. त्यासाठी ‘डायरी फॉर्म’चा स्वीकार करावा.\n‘पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरे वाचन अथवा पहिली उजळणी. दुसऱ्या वाचनात अभ्यासाच्या मजबुतीकरणास महत्त्व आहे. या पहिल्या उ��ळणीत त्या त्या घटकाचे आकलन अधिक बिनचूक, स्पष्ट करण्यावर भर हवा. या टप्प्यात सुरू करावयाची एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नांचा सराव ही होय. पूर्वपरीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे स्वत:च्या अभ्यासाची पडताळणी पाहता येते. आपल्या तयारीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन त्यावर मात करता येते आणि महत्त्वाचे म्हणजे त्या त्या घटकांसंबंधी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय निर्माण होते. ज्यातून Elimination चे कौशल्य विकसित होईल.\nप्रश्नांचा सराव केल्यामुळे तयारीचा वेग व गुणवत्तादेखील वाढते. त्यामुळे प्रत्येक घटकावर किमान दीड-दोन हजार बहुपर्यायी प्रश्न सोडवले जावेत याची काळजी घ्यावी. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करतेवेळी जागरूकतेने सोडवलेल्या प्रश्नोत्तरांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. यात आपल्याला किती प्रश्नांबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली त्यातील किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली किती प्रश्नांची उत्तरे चुकली व का चुकली किती प्रश्नांची उत्तरे चुकली व का चुकली हा विचार करावा. तसेच काही धोका पत्करावा लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत का हा विचार करावा. तसेच काही धोका पत्करावा लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत का नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर येत आहेत हे सूक्ष्मपणे लक्षात घ्यावे. याद्वारेच आपला अभ्यास अधिक नेमका व अचूक करता येईल. एकंदर अभ्यास धोरणात दुसऱ्या वाचनापासून प्रश्नांच्या सरावाचा भाग उत्तरोत्तर वाढवावा.\nअभ्यासाचा तिसरा टप्पा हा दुसऱ्या उजळणीचा म्हणजे तिसऱ्या वाचनाचा व अखेरचा टप्पा होय. या टप्प्यात मात्र, केवळ निवडक बाबींचे वाचन केले जावे. अत्यंत महत्त्वाचा तसेच जो माहितीप्रधान, विस्मरणात जाऊ शकतो असा भाग पुन:पुन्हा वाचणे आवश्यक ठरते. त्यामुळे विस्तृत वाचनाऐवजी एखाद्या खंडय़ा पक्ष्याप्रमाणे अत्यावश्यक तेवढाच (नेमका) महत्त्वाचा भाग वाचावा. महत्त्वाचे म्हणजे प्रश्नांचा सराव अधिकाधिक करावा. अभ्यासाच्या वेळेपैकी ५० टक्के वेळ प्रश्नांच्या सरावासाठी दिला तरी काही हरकत नसावी.\nप्रस्तुत अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करताना उपलब्ध वेळेचे दीर्घकालीन व दैनंदिन नियोजन असे वर���गीकरण करावे. दीर्घकालीन नियोजनात तीन टप्पे पाडावेत व अभ्यासाच्या आशय व स्वरूपानुसार त्यात विशिष्ट वेळ समाविष्ट करावा.\nयानुसार पहिल्या टप्प्यात/ वाचनास जास्त वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेतील साधारणत: अर्धा वेळ म्हणजे दोन महिने या पहिल्या वाचनास द्यावेत. त्यानंतर उरलेल्या वेळेपैकी दीड महिना दुसऱ्या वाचनास व उर्वरित वेळ तिसऱ्या वाचनास द्यावा. दुसऱ्या बाजूला वेळेचे दैनंदिन नियोजन करताना दररोज\n१) सामान्य अध्ययनातील एक अभ्यासघटक (सुमारे ५ तास),\n२) वर्तमानपत्रे (२ ते २.५ तास) आणि\n३) नागरी कल चाचणीतील एखादा घटक (३ ते ३.५ तास) अशी विभागणी करावी. यासंदर्भात एक महत्त्वाची बाब म्हणजे फ्रंटलाइन, योजना, क्रोनिकल, इंडिया इयर बुक व आर्थिक पाहणी अहवाल यासारख्या संदर्भसाहित्यासाठी आठवडय़ातील दीड ते दोन दिवस राखीव ठेवावा. त्यामुळे समांतरपणे या संदर्भग्रंथाची तयारी सुरू राहिल्याने अभ्यासाचे ओझे आपोआपच कमी होत जाईल.\nवेळेच्या नियोजनासंदर्भात आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक अभ्यास घटकास द्यावयाचा कालावधी होय. त्या त्या घटकासाठी पाहावयाची संदर्भ यादी आणि स्वत:ची पाश्र्वभूमी व त्यासंबंधीची तयारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी कालावधी निर्धारित करावा आणि त्या वेळेत तो घटक तयार करावा.\nअभ्यास व वेळेच्या नियोजनासंदर्भात चौकट ठरवली असली तरी त्यात एक लवचिकता राहील याची काळजी घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे नियोजनाची सातत्याने अंमलबजावणी झाली पाहिजे यावर आपला कटाक्ष हवा. अन्यथा कागदी नियोजन व्यर्थच आहे हे सांगणे नको त्यामुळे ठरवलेल्या वेळात निर्धारित बाबी वाचून होत आहेत का त्यामुळे ठरवलेल्या वेळात निर्धारित बाबी वाचून होत आहेत का त्यात काय अडचणी येत आहेत त्यात काय अडचणी येत आहेत हे लक्षात यावे यासाठी नियोजनाचे सातत्याने पुनरावलोकन गरजेचे ठरते.\nयूपीएससी पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या स्वरूपात सामान्य अध्ययन हा विषय मध्यवर्ती ठरणार आहे. हे लक्षात घेऊनच यावर भर देणे महत्त्वाचे आहे हे प्रारंभीच म्हटले आहे. कारण सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणी या दोन पेपर्सचा विचार करता हे लक्षात घ्यावे लागते की, नागरी सेवा कल चाचणी पेपर तयार करताना सर्वच विद्यार्थ्यांचा (ग्रामीण, निमशहरी, प्रादेशिक भाषेतून शिक्षण झालेल्या) विचार केला जाईल. मात्र सामान्य अध्ययनाच्या बाबतीत सर्व विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात एकाच पातळीवर असल्याने हा पेपरच अधिकाधिक आव्हानात्मक केला जाईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय कल चाचणीच्या बाबतीत गणित, बुद्धिमापन चाचणीतील काही सूत्रे व पद्धती आणि इंग्रजीच्या संदर्भातील काही व्याकरणासंबंधी बाबी वगळल्यास सामान्य अध्ययनाप्रमाणे माहिती, आकडेवारी अथवा संकल्पना-सिद्धांत अनेकदा वाचून लक्षात ठेवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कल चाचणीच्या बाबतीत नियमित सराव हाच घटक कळीचा ठरणार आहे. त्यामुळे सामान्य अध्ययन हाच पूर्वपरीक्षेत निर्णायक ठरण्याची अधिक शक्यता आहे. याचा अर्थ कलचाचणी महत्त्वाची नाही असे नाही किंवा त्यास फारच कमी वेळ द्यावा असे नाही. त्याची योग्य ती तयारी करावी लागणारच आहे. ज्याविषयी पुढील लेखात सविस्तरपणे चर्चा केली जाणार आहे.\nएकंदर सामान्य अध्ययनाचा बदलता अभ्यासक्रम व बदलत्या स्वरूपाचे योग्य आकलन : त्यासाठी दर्जेदार संदर्भग्रंथाची निवड : प्रत्येक घटकावरील संदर्भ साहित्याचे किमान तीन वेळा वाचन : बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यास सामान्य अध्ययनाचे शिखर यशस्वीरीत्या गाठता येईल यात शंका नाही.\nमाहिती बद्दल धन्यवाद् सर मी बँकेत नोकरी करतोय. तुमचा ब्लॉग वाचल्यावर MPSC prepare करण्याच प्लानिंग करतोय. पण जोबसोबात ते शक्य होइल का मी बँकेत नोकरी करतोय. तुमचा ब्लॉग वाचल्यावर MPSC prepare करण्याच प्लानिंग करतोय. पण जोबसोबात ते शक्य होइल का कारण जॉब सोडणे शक्य होणार नाही. कृपया मार्गदर्शन करावे\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१३\nMPSC PAPER 1 : पर्यावरणशास्त्र घटकाची तयारी\nMPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा (GS & CSAT) मार्गदर्शन...\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://venusahitya.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-11-16T09:57:11Z", "digest": "sha1:KTAWFKOCBUUP4I2FQYO2P5UXTXDETSON", "length": 5916, "nlines": 90, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : शब्द (स्फुट)", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्��ा सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nवही पार उलट- सुलट करून झाली\nएकाच तर पानावर लिहीत बसले होते,\nत्या पानावर तारीख दिसते आहे, वारही आहे\nमग लिहीलेला मजकूर कुठे\nवही पार उलट- सुलट करून झाली,\nहाती काहीच आलं नाही, तेव्हा त्याचा\nनंतर कधीतरी घर स्वच्छ करायला घेतल्यावर,\nनुकत्याच धरू पाहणार्‍या जळमटात,\nमग त्यांचीही स्वच्छता झाली...\nहिवाळातल्या मऊ उन्हात वाळवून निघाले...\nपूर्वी योजलेला त्यांचा क्रम काही केल्या लागत नाहीये..\nLabels: कुछ पन्ने..., स्फुट\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1109.html", "date_download": "2018-11-16T10:30:37Z", "digest": "sha1:WNKFGO3PCSBHQ4J6XRBE7DZNODRSYV3L", "length": 3793, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पैसे आणण्यासाठी गेलेली व्यक्ती बेपत्ता. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Crime News पैसे आणण्यासाठी गेलेली व्यक्ती बेपत्ता.\nपैसे आणण्यासाठी गेलेली व्यक्ती बेपत्ता.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सासुरवाडी येथील पाहुण्यांकडे उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेलेले सुभाष चव्हाण काहीही न सांगता निघून गेले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात सुमन चव्हाण यांनी बेपत्ता सुभाष चव्हाण यांचा शोध होण्यासाठी अर��ज दिला आहे. रविवारी (८ जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.\nसुभाष यांचा रंग गोरा, दाढी वाढलेली, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पँट आहे. उंची ५ फूट २ इंच आहे. याबाबत माहिती मिळाल्यास नगर तालुका पोलिस ठाण्यात ०२४१-२४१६१२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/2018/10/15/", "date_download": "2018-11-16T10:36:13Z", "digest": "sha1:ML4V64EFJV3LDVIA3ZKDVNCSFVFJ3UV2", "length": 10414, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "October 15, 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 16 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 16/10/2018दिवस= 142वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-16] राज्यघटना अभ्यास घटक= मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 01) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५, गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व रोगनिदान तंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध …\nआजचा अभ्यास 15 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 15/10/2018दिवस= 141वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-15] राज्यघटना अभ्यास घटक= मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- बाल विकास व महिला विकास (दिवस 06) महिला व बालकांच्या वि���िध समस्या व उपाययोजना, कुपोषण. ——————————————————————- ❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन 3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION) …\nआजचा अभ्यास 14 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 14/10/2018दिवस= 140वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-14] राज्यघटना अभ्यास घटक= कटक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासन ते राज्यस्तरी सचिव प्रशासन (महसूल व पोलीस प्रशासन) इत्यादी. पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- बाल विकास व महिला विकास (दिवस 05) बालक कोण आहे लसीकरण, बालकांचे आजार. ——————————————————————- ❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 2 ऑक्टोबर टेस्ट 49\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2017/marriage-in-year-2018-117110400014_1.html", "date_download": "2018-11-16T10:15:05Z", "digest": "sha1:C45Q4BQBP3OKPBQBKYCQFQMTWCRZCEON", "length": 15782, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करा लग्नाची घाई, यंदा विवाह मुहूर्त आहेत कमी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरा ल��्नाची घाई, यंदा विवाह मुहूर्त आहेत कमी\nयंदा विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे\nइच्छूक जोडप्यांना तसेच विवाह ठरलेल्यांना थोडी घाई करावी लागणार आहे. मुहूर्त कमी असल्याने हॉल मिळणे कठिण होऊ बसले आहेत. अनेक ठिकाणी विवाह हॉल आधीच बुक झालेत. त्यामुळे अनेकांना हॉल बुक करणे अवघड होत आहे.\nयावर्षात केवळ ५२ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे विवाह मुहूर्त हे कमी आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त असून जूनमध्ये केवळ ४ मुहूर्त आहेत. मात्र ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही. तरपौष महिन्यात एकही नाही तसेच पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत आहे. हा ज्येष्ठ मास १६ मे ते १३ जूनदरम्यान असून एकही विवाह मुहूर्त नाही.\nडिसेंबर – २, १३, १७, १८, २२, २६, २८,२९, ३०, ३१\nफेब्रुवारी – ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४\nमार्च – ३, ४, ५, ६, १२, १३, १४\nएप्रिल – १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०\nमे – १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२\nजून – १८, २३, २८, २९\nजुलै – २, ५, ६, ७, १०, १५\n2 नोव्हेंबर पासून वृश्चिक राशीत बुध, तुमच्यासाठी किती शुभ किती अशुभ\nनोव्हेंबर 2017 मधील शुभ-विवाह मुहूर्त\nआज तुमचा वाढदिवस आहे (01.11.2017)\nनोव्हेंबर 2017चे मासिक राशीफल\nसाप्ताहिक राशीफल 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर\nयावर अधिक वाचा :\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nआवळा नवमीला काय करावे काय नाही, जाणून घ्या\nपुराणांप्रमाणे अक्षय नवमी अर्थात आवळा नवमीच्या दिवशी केलेल्या पुण्याचे फल अनेक ...\nहिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे\nशेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतान��� अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-friendship-day", "date_download": "2018-11-16T10:13:48Z", "digest": "sha1:ABF2SPCW7U4L2YW7WMMJRJEWESJGJLHN", "length": 9134, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship Day In Marathi | Friendship Day Special In Marathi | मैत्री दिन | फ्रेंडशिप डे | मैत्री दिवस", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमतभेद राखून मैत्रीः टिळक व आगरकर\nअभिनय कुलकर्णी| शुक्रवार,जानेवारी 25, 2008\nमहाराष्ट्राच्या इतिहासात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्र (आणि मतभेद) दूरगामी परिणाम करणारे ठरले ...\nवेबदुनिया| शुक्रवार,जानेवारी 25, 2008\nही कहाणी आहे, दोन मित्रांची. एक आहे बलदंड शरीराचा, अदभुत शक्ती अंगी असलेला, तर दुसरा किरकोळ शरीरयष्टीचा ठेंगणा पण ...\nवडापावाइतकेच अविभाज्य सचिन- विनोद\nमनोज पोलादे| शुक्रवार,जानेवारी 25, 2008\nसचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीने शालेय जीवनातील स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा प्रवास केला आहे. ...\n.... त्याही पलीकडील मै‍त्री\nसौ. माधुरी अशिरगडे| शुक्रवार,जानेवारी 25, 2008\nमाझ्या मते आकर्षणाच्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीने पुरुषाशी वा एखाद्या पुरुषाने स्त्रीशी केलेली व तरीही गाढ व अव्याहत, ...\nशब्दांना अर्थ देणारे सलीम-जावेद\nमनोज पोलादे| शुक्रवार,जानेवारी 25, 2008\n`ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही`, पोलिस स्टेशनमध्ये टेबलावर पाय पसरून बसलेल्या शेरखानला (प्राण) इन्स्पेक्टर ...\nमनोज पोलादे| रविवार,ऑगस्ट 5, 2007\nमानवी भावभावनांचाच अविष्कार असलेला चित्रपटही मैत्री या भावनेपासून कसा वेगळा राहिल. चित्रपटासाठी काम करताना अनेकांचे सूर ...\nअभिनय कुलकर्णी| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nही कहाणी आहे अजय आणि विजय या दोन मित्रांची. दोघेही अगदी जीवलग मित्र. कुठेही जातील, काहीही करतील तर बरोबरच. एकाला झाका, ...\nसलामत रहे दोस्ताना हमारा...\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nबाजारात घाईघाईने चाललेली नेहा अचानक कुणाला तरी बघून थांबली. तिला आपला लहानपणीचा मित्र अखिल दिसला.\nमैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nगेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप बॅंडपासून गिफ्टपर्यंतच्या ...\nभारतीय अध्यात्माचा पाया असणारी मैत्री\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nकृष्ण आणि अर्जुन यांच्या मैत्रीवर भारतीय अध्यात्मशास्त्राची इमारत उभी आहे. या दोघांच्या मैत्रीला पदरही पुष्कळ आहेत. ...\nना उम्र की सीमा हो ...........\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nनात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फूलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि ...\nही इज़ माय बेस्ट फ्रेंड...\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nजतिन आणि रियाची ओळख महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून झाली होती. दोघांच्याही आवडीनिवडी मिळत्या जुळत्या असल्यामुळे ...\nनुसते मैत्र नव्हे हा सृजनोत्सव\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\nतरूणाईचा कवी संदीप खरे आणि त्या कवितांना सुरेल चाली लावून म्हणणारा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्यातील मैत्री म्हणजे ...\nवेबदुनिया| शनिवार,ऑगस्ट 4, 2007\n''मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन '' संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल ''जीवनाच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-UTLT-how-to-worship-to-lord-ganesha-in-marathi-5919023-NOR.html", "date_download": "2018-11-16T10:07:13Z", "digest": "sha1:DVIHLH4JV2SUAM6JMDWA2Y2ANDFDAKBE", "length": 7970, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Worship To Lord Ganesha In Marathi | आज या 4 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआज या 4 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा\nबुधवार 19 जुलैला आषाढ मासातील गुप्त नवरात्रीची षष्ठी तिथी आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळ��न येत आहे.\nबुधवार 19 जुलैला आषाढ मासातील गुप्त नवरात्रीची षष्ठी तिथी आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेले काम लवकर सिद्ध होऊ शकते. नवरात्र, बुधवार आणि सर्वार्थ सिद्धी योगामध्ये देवी दुर्गा तसेच श्रीगणेशाची विशेष पूजा करावी. श्रीगणेश पूजेने घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी बुध ग्रहासाठीसुद्धा पूजा केली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...\nया विधीनुसार करावी श्रीगणेश पूजा...\nश्रीगणेशाला गुलाल, चंदन, जानवे, दुर्वा, लाडू, मोदक अर्पण करावे. धूप-दीप लावावे. आरती करावी. पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा-\nमंत्र - वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nहा मंत्र उच्चार करणे शक्य नसल्यास श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करावा.\nबुधवारी हे उपायसुद्धा करू शकता\n> एखाद्या गणेश मंदिरात जाऊन श्रीगणेशाला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी.\n> गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. शास्त्रानुसार गायीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. गोमातेची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते.\n> एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरवे मूग दान करावेत. मूग बुध ग्रहाशी संबंधित धान्य आहे. याचे दान केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात.\nया 12 गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हीही नेहमी अडचणींपासून दूर राहू शकता\nमहिष्मतीचे राजा होते कार्तवीर्य अर्जुन, भगवान दत्तात्रेयला प्रसन्न करून मागितली 1 हजार भुजा, तेव्हापासून यांचे नाव पडले सहस्त्रबाहु अर्जुन...\nश्रीकृष्णाचा मुलगा सांबाला झाला होता कुष्ठ रोग, उपचारासाठी दिला सूर्यपूजेचा सल्ला; जाणून घ्या सूर्याच्या 12 अर्क स्थानांचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/critical-accident-with-kangana-ranot-on-the-shooting-set/", "date_download": "2018-11-16T09:45:35Z", "digest": "sha1:UMTPK4C225GBVZDXCQA7ZCVCPCHGWWGY", "length": 7701, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव\nपडले तब्बल 15 टाके\nवेबटीम : मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंग सेटवर कंगना रनोटबरोबर गंभीर अपघात झाला असून त्यात तिच्या कपाळावर तब्बल15 टाके पडले आहेत.अपघातानंतर कंगनाला लगेचच अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या कंगना आयसीसीयूमध्ये अॅडमिट आहे. तिला सुमारे आठवडाभर रुग्णालयात राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\nकंगना कशी झाली जखमी\nहैदराबादमध्ये सध्या मणिकर्णिका चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यावेळी अॅक्टर निहार पांड्याबरोबर कंगना एका सीनचे शूट करत होती. यामध्ये निहार जेव्हा तलवार फिरवतो, तेव्हा कंगनाला खाली झुकायचे होते. पण कंगनाचे खाली झुकण्याचे टायमिंग चुकल्यामुळे तलवार कंगनाच्या भुवयांच्या मधोमध लागली. त्यात तिला गंभीर जखम झाल्याने लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आले. कंगना थोडक्यात बचावली असे डॉक्टरांनी सांगितले आहे. कारण घाव कंगणाच्या भुवयांच्या मध्ये आणि कपाळावर लागला. हाडाची दुखापत थोडक्यात टळली असे डॉक्टर म्हणाले.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्���ा दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-murder-love-crime-104392", "date_download": "2018-11-16T10:36:13Z", "digest": "sha1:2QRWKCIE5Y46ORK5D2C5JUII26JOUHXZ", "length": 14493, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news murder love crime प्रेमविवाहातून एकाची हत्या | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nकामठी - मुलीला पळवून प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांच्या समूहाने मुलाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यात मुलाच्या मामाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे नवीन कामठी ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामगढ परिसरात तणावाची परिस्थिती आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.\nकामठी - मुलीला पळवून प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबातील २५ ते ३० जणांच्या समूहाने मुलाच्या घरावर प्राणघातक हल्ला केला. यात मुलाच्या मामाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे नवीन कामठी ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामगढ परिसरात तणावाची परिस्थिती आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.\nइकबाल जमिल शेख (रा. रामगढ, आनंदनगर) असे मृताचे, तर शेख अल्ताफ, शेख जमिल आणि त्यांची पत्नी जखमी आहेत. शेख अल्ताफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामठी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये आनंदनगर येथील नवाब रहमान शेख, सलमान नवाब शेख, समीर नवाब शेख, इस्माईल अजीज खान, रज्जाक अजीज खान, सईद अजीज खान, जब्बार रेहमू खान, खुर्शिद हुसेन शेख, शेख सिकंदर, फिरोज, नसरू, काल्या ऊर्फ मुस्तफा खान, काल्याचा मोठा भाऊ गोलू, चांद खान, चांद खानचा भाऊ उस्मान खान, नजीर मोहम्मद खान, जहूर खान, शेख अलमी मुस्तफा, शेख साबिर इब्राहिम, काल्या उर्फ मोहम्मद रफीक शेख आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांचा समावेश आहे.\n२ मार्चला पळाले होते घरून\nसय्यद इरफान (२३) व नवाब शेख यांची मुलगी रहमतबी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. २ मार्चला दोघांनी पळून प्रेमविवाह केला. य���नंतर इरफान तिला घेऊन परिसरातच राहण्यास आला. नवाब व नातेवाइकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. याच वादातून सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरोपींचे इरफानशी भांडण झाले. त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याची तक्रार इरफानने कामठी पोलिसांत केली. तो ठाण्यात बसून तक्रार नोंदवीत असतानाच रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. घराचा दरवाजा तोडून सामानाची तोडफोड केली.\nबचाव करणे जिवावर बेतले\nमृताचा भाचा इरफान यांच्या घरावर हल्ला होत असताना शेजारी राहणारे त्याचे आजोबा जमील आणि मामा इकबाल, अल्ताफसह इतरांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांनाच तलवार, चाकू आणि दंड्याने मारहाण केली. इकबालवर घातक शस्त्रांनी वार केले. जमिल, अल्ताफ आणि त्यांच्या आईलाही जखमी केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. इकबालला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. येथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/narendra-dabholkar-killer-arrested/", "date_download": "2018-11-16T09:11:44Z", "digest": "sha1:Y4G4DRGT5WQ4TCWX2PQXMP6IJRCRCB4W", "length": 5653, "nlines": 82, "source_domain": "punerispeaks.com", "title": "नरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू", "raw_content": "\nनरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे, तब्बल पाच वर्षांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून एटीएस पुढील तपास करत आहे.\nनरेंद्र दाभोलकर हत्या तपास\nनरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने गजाआड धाडले आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करताना सीबीआय तपास पथकाला संशयित शरद कळसकर याचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशीअंती सचिनकडून दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे.\nसचिन अंदुरे हा औरंगाबाद येथे अकाऊंटंट म्हणून काम करतो. सचिन अंदुरे ने हत्या केली, असा सीबीआयचा दावा आहे. जालना हुन सुद्धा श्रीकांत पांगारकर याला अटक झाली आहे, त्याचीही आता सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. जालना मधील सापडलेला संशयित गोळी झाडणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांपैकी एक आहे का याचा तपास सुरू आहे.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nशरद पवार यांचे कार्य: शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…\nआरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय\nPrevious articleAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nNext articleमहाराष्ट्र आणि मिसळ….\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/cinema-natak/page/5/", "date_download": "2018-11-16T10:15:58Z", "digest": "sha1:KTYTKI4LUPTQXBPMWRDDKUNB2BAWLWFZ", "length": 18889, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिनेमा / नाटक | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, व���चित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ मनोरंजन सिनेमा / नाटक\n‘खाना’वळीतले दोन ‘खान’ फ्लॉप… तिसऱ्याला धडकी\n मुंबई गुरुवारी ठग्ज ऑफ हिंदोस्तान प्रदर्शित झाला आणि त्याच दिवशी त्याचे पार फटाके वाजले. आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची जादू काही...\nआमीर पुरता बुडाला, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ इंटरनेटवर लीक\n नवी दिल्ली बॉलीवूडमध्ये परफेक्शनीस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीरसाठी 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' डोकेदुखी ठरला आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारल्यानंतर आता तो...\nप्रवीण कुंवर यांची ‘फुगडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n मुंबई झी मराठी वरील 'लगीर झालं जी' या लोकप्रिय मालिकेचे गीत, 'ये रे ये रे पावसा' चित्रपटाचे शीर्षक गीत, लव्ह लफडे चित्रपटातील...\n‘सरकार’ चित्रपटामुळे तमिळनाडू सरकार अस्वस्थ, नेमका वाद आहे तरी काय \nसामना ऑनलाईन, चेन्नई तमिळनाडूमध्ये ‘सरकार’ चित्रपटामुळे राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेच्या (दिवंगत नेत्या जयललिता यांचा पक्ष) नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे....\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन\n पुणे ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी पुणे येथे आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने एक...\nमोठ्या पडद्यावर पुन्हा हसवणार महाराष्ट्राचे ‘भाई’; पाहा टीझर\n मुंबई अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुलंच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. पुलंची नाटकं, त्यांची पुस्तकं...\nठग्ज ऑफ हिंदोस्तान पाहाल, तर असे बाहेर याल\n मुंबई बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांचा बहुचर्चित ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट या वर्षीचा सर्वात मोठा हिट...\nरितेश देशमुखच्या माऊली चित्रपटाचा टीझर\nमी उषा नाडकर्णींकडे भाऊबीजेला जाणार नाही – अनिल थत्ते\n मुंबई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री उषा नाडकर्णी व पत्रकार अनिल थत्ते यांच्यात सतत खटके उडायचे. मात्र त्यातही आमचे नाते हे...\nक्षितीज झारापकर ‘आरण्यक’. रत्नाकर मतकरींचं अजून एक कसदार नाटक. महाभारतातील संहारानंतर सारे ज्येष्ठ नातेसबंधांचा अर्थ लावू पाहतात. एक संपूर्ण नाटक लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हे. हल्ली...\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mahadev-jankar-resigns-as-mla/", "date_download": "2018-11-16T09:13:27Z", "digest": "sha1:ZIKQDPPT7I2V4NU7QSEFCCR7Q6GX7XRG", "length": 20878, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "भाजपच्या आमदारकीचा राजीनामा, पण उमेदवारीचा पेच कायम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nभाजपच्या आमदारकीचा राजीनामा, पण उमेदवारीचा पेच कायम\nविधान परिषद निवडणुकीत दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासप) अर्ज भरल्याने त्यांच्यावर सहा वर्षांची बंदी आली असती. हा धोका ओळखून त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या उमेदवारीचा पेच कायम आहे. अतिरिक्त उमेदवार म्हणून जानकर की पृथ्वीराज देशमुख यांचा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीकडून घेतला जाणार असल्याने टांगती तलवार कायम आहे.\nविधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱया निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येत आहेत. यात भाजपने मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली तर पृथ्वीराज देशमुख यांनी सहावा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. दोन वर्षांपूर्वी जानकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर रासपमधून प्रचंड टीका झाली होती. ही चूक परत होऊ नये यासाठी जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासपकडून उमेदवार अर्ज भरला आहे. परंतु भाजपच्या आमदारकीचा राजीनामा न देता रासपचा अर्ज भरल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्षांची बंदी आली असती. त्यामुळे जानकर यांनी गुरुवारी सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर रासपचा अर्ज भरला. आज विधान परिषदेत सभापतींनी निवेदन करून जानकरांचा राजीनामा मान्य केला.\nपत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या केंद्रीय समितीने जानकरांना उमेदवार जाहीर केली होती, पण त्यांनी रासपकडून उमेदवार भरली आहे. त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जानकर यांना रासपकडून निवडून लढवू द्यावी अशी मागणी केंद्रीय समितीकडे केली आहे. विधान परिषदेची निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. जानकरांनी जरी माघार घेतली तरी त्यांच्या मंत्रीपदाला सहा महिने धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.\nशिवसेना-भाजप युती टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचेही पाय धरेन\nमहाराष्ट्रात शिवसेना व भाजपची युती टिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाय धरण्याचीही माझी तयारी आहे. ही युती टिकवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेनेचे पाय धरायला जाईल, असे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. महादेव जानकर यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस जानकर हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पाया पडले. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले की, मी नेहमीच रावसाहेब दानवे तसेच नितीन गडकरी यांच्य�� पाया पडतो. गोपीनाथ मुंडे यांच्याही पाया पडायचो. कारण ही आपली संस्कृती आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअंधेरी पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर व्हेंटिलेटरवर\nपुढीलभरकटलेल्या मित्रांची भरकटलेली गोष्ट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअक्षरा हसनचे फोटो रती अग्निहोत्रीच्या मुलाने लीक केले \nजनावरांचा चारा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टय़ावर जमीन\nअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाची घोषणा करा\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/loan-scam-department-social-justice-22312", "date_download": "2018-11-16T10:32:57Z", "digest": "sha1:X65UK5ZHXVZZHHCPQFCIAAL7OZ3FAAZ7", "length": 13488, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Loan scam Department of Social Justice \"चर्मकार' कर्जाच्या चौकशीसाठी समिती | eSakal", "raw_content": "\n\"चर्मकार' कर्जाच्या चौकशीसाठी समिती\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nजुने नाशिक - सामाजिक न्याय विभागातील कर्ज गैरव्यवहारप्रकरणी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत या खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विभागाच्या ��रिष्ठ अधिकाऱ्यांना समिती नियुक्तीचे आदेश दिले. या संदर्भात मंगळवारी (ता. 27) मंत्रालयात बैठक होत आहे.\nजुने नाशिक - सामाजिक न्याय विभागातील कर्ज गैरव्यवहारप्रकरणी \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत या खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समिती नियुक्तीचे आदेश दिले. या संदर्भात मंगळवारी (ता. 27) मंत्रालयात बैठक होत आहे.\nसामाजिक न्याय विभागाच्या चर्मकार व अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत मागास प्रवर्गातील गरजूंना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या कर्जासाठी बनावट कागदपत्रांच्या साह्याने कर्ज काढून विठ्ठल कचरे या ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे प्रकरण \"सकाळ'ने उघडकीस आणले होते. छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात राज्यमंत्री कांबळे यांची भेट घेऊन \"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कात्रण, तसेच कर्ज गैरव्यवहाराची माहिती दिली. त्याची दखल घेत कांबळे यांनी विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचा आदेश दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी समिती तयार करावी व त्यात छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी करावी. गैरव्यवहार झालेल्या काळातील अधिकारी मुंबई कार्यालयात असल्याने त्यांच्याकडून कागदपत्रांत फेरफार होण्याची शक्‍यता असल्याने चौकशीसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे संबंधित कार्यालयात न पाठविण्याच्याही सूचना देण्यात आल्या.\nएका एजंटने जिजा वाघ (रा. सिडको) यांना स्वयंरोजगारासाठी चर्मकार महामंडळामार्फत 25 हजारांचे कर्ज मिळवून दिले होते. या महिलेने कर्जफेड केली नसल्याने थकीत रकमेच्या वसुलीसाठी कर्जदार महिला व जामीनदार म्हणून नाव देण्यात आलेल्या विठ्ठल कचरे या ज्येष्ठाला नोटीस बजावण्यात येऊन त्यांच्या शेतीवर सरकारचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवास���ठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nशेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी\nवडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112342-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4999404016065034997&title=Muhurt%20Trading%20recommendations%20By%20Dr.%20Vasant%20Patwardhan&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-11-16T10:07:46Z", "digest": "sha1:NFZ6E5L3QB3LAQJIVO64A5UG237EJOHS", "length": 12423, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "साधा मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुवर्णसंधी", "raw_content": "\nसाधा मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुवर्णसंधी\nदिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग केले जाते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही एक पर्वणीच असते. यंदाही सात नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत मुहूर्ताचे ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी आहे. या वेळी कोणते शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरेल, याबाबत माहिती देत आहेत अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत पटवर्धन.\nया वर्षी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्��� आज, सात नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत आहे. सध्या शेअर बाजार तेजीत असल्याने अनेक शेअर्समध्ये येत्या वर्षभरात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळणे अपेक्षित आहे; तरीही देशातील आणि जगातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर शेअर बाजार कसेही झोके घेऊ शकेल. या वर्षात राजस्थान, मध्य प्रदेश , तेलंगण या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील यशापयशावर विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या एप्रिल २०१९मध्ये (किंवा तत्पूर्वी) अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. या गोष्टीचा त्या त्या वेळी शेअर बाजारावर परिणाम घडेल; पण बराचसा परिणाम विविध कंपन्या आपले जून, सप्टेंबर, डिसेंबर, मार्चचे त्रैमासिक विक्री व नफ्याचे आकडे कसे दाखवतात यावर अवलंबून राहील.\nसप्टेंबर २०१९च्या तिमाहीसाठी ग्राफाइट धातू उत्पादक कंपनी असलेल्या ‘हेग’ने प्रचंड नफा दाखवला आहे. सहामाहीचा (एप्रिल – सप्टेंबर) विचार केला, तर शेअरगणिक उपार्जन ४४० रुपये इतके झाले आहे. मार्च २०१९ला संपलेल्या वर्षासाठी ते ७५० रुपयांवर जाणार असेल, तर वर्षभरात शेअरचा भाव ५६०० रुपये व्हावा. या भावालाही किं/उ गुणोत्तर फक्त ७.२ पटच पडते. हा शेअर जरूर घ्यावा.\nत्याचप्रमाणे याच क्षेत्रातील ‘ग्राफाइट इंडिया’च्या शेअरचे मार्च २०१९ वर्षाचे उपार्जन २०० रुपयांवर दिसले. तिथेही सध्याच्या एक हजार रुपये भावाला किं/उ गुणोत्तर पाचपट दिसेल. हा शेअरही वर्षभरात १४०० रुपयांवर जावा. याखेरीज येस बँक, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, अशोक लेलँड, एल अँड टी इन्फोटेक, बजाज फायनान्स, मोल्ड्टेक पॅकेजिंग, दिवाण हाउसिंग, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, पिरामल एंटरप्रायजेस, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल, ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, डी मार्ट (अॅव्हेन्यू एंटरप्रायजेस) या शेअर्सचाही विचार गुंतवणूकदार करू शकतात.\nगुंतवणुकीसाठी कितीही पर्याय असले, तरी आपल्या भागभांडारात दहापेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स असू नयेत. अधिक कंपन्यांचे शेअर्स असतील, तर त्यांचे चढ उतार अभ्यासणे, त्रैमासिक आकड्यांचा अभ्यास करणे आणि पंचवीस टक्के नफा झाला, की विक्री करून नफा मिळवून घेणे, वाटल्यास पुन्हा त्याच शेअरमध्ये व���ढत्या संख्येने गुंतवणूक करणे यावर लक्ष देणे कठीण होते. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स शेअर २३०० रुपयांना घेतला व २६०० रुपयांना विकला, तर वाढलेल्या पैशात पुन्हा बजाज फायनान्सचे शंभरऐवजी १२० शेअर्स घेता येतील. असे काळजीपूर्वक व्यवहार करण्यासाठी शेअर बाजारामधील व्यवहाराची आवड हवी. व्यसन मात्र नको; नाही तर काही जण दूरदर्शन वाहिन्या दिवसभर बघण्यात बराच वेळ घालवतात तसे करू नये.\n(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि व्यवहारांसंदर्भात मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nविधानसभा निवडणुकांवर ठरणार शेअर बाजाराची चाल सावधपणे, निवडक शेअर्स घेणेच उत्तम शेअर बाजार वाढता वाढता वाढे... गतिमान अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजारही तेजीत गुंतवणूकही क्रिकेटप्रमाणेच... चेंडू बघून निर्णय घ्यावा...\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5546194048098756161&title=Aathvanitali%20Diwali%20by%20Chaitanya%20Pawar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-16T09:28:59Z", "digest": "sha1:QJS3AKPO3JPVLSMPRRE2LMSA5MVYCVH2", "length": 21744, "nlines": 156, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘होय! मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय!’", "raw_content": "\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘लहानपणी शाळेत असताना दिवाळीच्या सुट्टीत अभ्यास असला, तरी त्या दिवाळीची मजा काही औरच होती. किल्ला बनविणं, फटाके वाजविणं, देवदर्शन, फराळ वगैरे वगैरे.. त्या वेळच्या दिवाळीत आपुलकी आणि उत्साह होता. म्हणूनच मला पुन्हा एकदा त्या आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय...’ सातारा जिल्ह्यातले चैतन्य पवार यांनी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीबद्दल लिहिलेला हा लेख...\nसायंकाळच्या वेळी झी मराठीवर लागणाऱ्या कौटुंबिक मालिका बघण्यात मग्न असताना, अचानक एक जाहिरात चालू झाली. त्या जाहिरातीचं निमित्त झालं आणि आमच्यातला टिप्पणीकार जागृत झाला. जाहिरात होती मोती साबणाची; पण त्यातल्या अलार्म काकांनी दिवाळीच्या आठवणी मात्र ढवळून काढल्या. हे जरी खरे असले, तरी आमच्या आठवणीत ते काका मात्र नक्कीच नव्हते. कारण गावाकडे सोसायटी नावाचा प्रकार नसतो. आम्ही माणसं गावठी; मात्र गावाकडच्या दिवाळीचा रंग काही औरच होता बरं त्या जाहिरातीने साबणाची जाहिरात करण्यात यश मिळवले यात प्रश्नच नाही आणि दिवाळीच्या आठवणींत जायलाही नक्कीच भाग पाडले.\nमाणसाच मन म्हणजे पुष्पक विमानच आहे. स्थळाचं नाव पूर्ण होईपर्यंत मन तिथं हजर मनाच्या गतीला विश्वात तोड देणारं निश्चितच काहीच नाही. आणि माझं मन तर अतिशय चंचल. त्याने वयाच्या मर्यादाच ओलांडून मला माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये नेऊन आपटलं\nलहानपणी समज कमी असते; पण मन मात्र निरागस असतं. दिवाळीच्या सुट्टीची वाट पाहत पाहत मनामध्ये स्वप्नांचे भले मोठे पूल बांधून तयार. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे दीपावली अभ्यास असणारच. या ‘च’चं महत्त्व खूप आहे बरं अभ्यासाची भली मोठी पुस्तकं दिली जायची आणि सुट्टी संपण्याअगोदर तो अभ्यास पूर्णत्वास नेणं बंधनकारकच. त्यातूनही दीपावलीची मज्जा काही औरच होती अभ्यासाची भली मोठी पुस्तकं दिली जायची आणि सुट्टी संपण्याअगोदर तो अभ्यास पूर्णत्वास नेणं बंधनकारकच. त्यातूनही दीपावलीची मज्जा काही औरच होती ‘सुट्टी लागली रे लागली’ अशी बोंब मारत शाळेच्या मैदानावर गोंधळ घालणं हा अलिखित नियमच होता.\nसुट्टी लागली, की पहिली तयारी म्हणजे आपला दिमाखदार किल्ला. इतरांपेक्षा आपला किल्ला कसा वेगळा आणि आकर्षक होईल, याची अटीतटीची स्पर्धा असायची. या तयारीचा पहिला टप्पा म्हणजे लाल माती आवश्यक. आता माती लालच पाहिजे, हे का आणि कोणी शोधलं माहिती नाही; पण लाल मातीने जो चमकदारपणा येतो, तो दुसऱ्या कशातच नाही, या समजुतीने कुस्तीने ठेचून कानाच्या खारका झालेल्या पहिलवानांची नजर चुकवून तालमीतली माती आणणं, म्हणजे एक दिव्यच त्यातूनही पोतं भरून सायकलवर टाकून आणणं अवघड. मग जोडीदार आला म्हणजे मातीमध्ये त्याचाही वाटा आलाच. किल्ल्याची सामग्री गोळा करून जागेची स्वच्छता करून किल्ल्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात. इथे माझ्यातला संशोधक जागा झाला. किल्ल्याला जिवंतपणा आणण्यासाठी खूप जुगाड करायचो. पुठ्ठा रंगवून बुरुज, कमानी बनवणं, संक्रांतीचं छोटं मडकं गुहा म्हणून बसवणं, सलाइनची बाटली आणून झऱ्यासारखं पाणी निर्माण करायचं. त्यातच अजून एक शोध लागला, तो म्हणजे पेनाची रीफिल दगडावर घासली, की त्याचा बॉल तुटून जातो. ती रीफिल सलाइनच्या नळीला जोडून तुषार सिंचन तयार. अशी वेगवेगळी जुगाडं करून आमचा दिमाखदार किल्ला कुंभाराकडून आणलेल्या चिनी मातीच्या चित्रांनी खूप शोभून दिसायचा, तेव्हा गर्वाने छाती ५६ इंच फुगायची. पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून चोख बंदोबस्त ठेवणं हे आवडीचं काम.\nदिवाळी सुरू होण्यापूर्वी कोजागिरी पौर्णिमेपासूनच गावातल्या मंदिरात भल्या पहाटे रोज काकड आरती, भजन असायचं. वडील कीर्तनकार असल्याने अर्थातच आध्यात्मिक वारसा लाभलेला. त्यामुळे भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून काकड आरतीला सहकुटुंब जाण्याची गोडी लागली होती. मंदिर थोडंसं लांब होतं. जाण्यासाठी एम-८० गाडी होती; पण कुटुंबातली माणसं सहा मग जायच कसं पण इच्छा असेल तर मार्ग मिळतो. मग काय त्या गाडीच्या पुढच्या अर्धचंद्राकार खळग्यात आम्ही छोटे बहीण-भाऊ दाटीवाटीने बसायचो. वडील गाडी चालवणार, आई मागे बसणार. या दोघांच्या मध्ये मोठी बहीण आणि शेवटचा सदस्य म्हणजे आमची सर्वांत मोठी बहीण गाडीच्या कॅरेजवर. सर्कशीतल्या खेळाप्रमाणे एवढी उलथापालथ करूनही एवढ्या पहाटे थंड गारठ्यात पवार कुटुंबीय मंदिरात हजर असायचं. काकड आरती करून मग सकाळी सहाच्या सुमारास ग्रामदैवतांचं ओळीवार दर्शन. इथे गंमत म्हणजे गावातल्या आया-बाया मात्र नेहमीच लवकर उठून सगळं उरकण्यात व्यग्र. सडा-रांगोळी करणं इत्यादी कामं चालूच; मात्र काही पुरुष मंडळी आपल्या अवाढव्य अशा वाढलेल्या पोटावर एक हात आणि एका हाताने दात घासत, बायकोची ‘आवं पाणी तापलंय, लगोलग अंघूळ करून घेताय नवं त्या गाडीच्या पुढच्या अर्धचंद्राकार खळग्यात आम्ही छोटे बहीण-भाऊ दाटीवाटीने बसायचो. वडील गाडी चालवणार, आई मागे बसणार. या दोघांच्या मध्ये मोठी बहीण आणि शेवटचा सदस्य म्हणजे आमची सर्वांत मोठी बहीण गाडीच्या कॅरेजवर. सर्कशीतल्या खेळाप्रमाणे एवढी उलथापालथ करूनही एवढ्या पहाटे थंड गारठ्यात पवार कुटुंबीय मंदिरात हजर असायचं. काकड आरती करून मग सकाळी सहाच्या सुमारास ग्रामदैवतांचं ओळीवार दर्शन. इथे गंमत म्हणजे गावातल्या आया-बाया मात्र नेहमीच लवकर उठून सगळं उरकण्यात व्यग्र. सडा-रांगोळी करणं इत्यादी कामं चालूच; मात्र काही पुरुष मंडळी आपल्या अवाढव्य अशा वाढलेल्या पोटावर एक हात आणि एका हाताने दात घासत, बायकोची ‘आवं पाणी तापलंय, लगोलग अंघूळ करून घेताय नवं’ अशी आरोळी कानावर पडेपर्यंत नंदीबैलासारखे ढम्म उभे राहायचे. मी मात्र सशासारखं या देवाचं दर्शन घेऊन पुढच्या देवाच्या दर्शनासाठी धावपळ करत प्रसन्न चेहऱ्यानं उड्या मारत जायचो. जाताना अशा खूप गमती पाहायला मिळायच्या. पहाटे साडेचारला उठून देवदर्शन वगैरे या सगळ्याने दिवसभर मन अगदी आनंदात राहायचं.\nआता दिवाळी म्हणजे फटाके आलेच. घरची परिस्थिती बेताची. त्यात भर म्हणजे आम्ही चार भावंडं. आणलेल्या फटाक्यांची योग्य वाटणी कधी शांतपणे झालीच नाही. त्यात शेंडेफळ असण्याचा मान मी कधी सोडला नाही. इतरांपेक्षा थोडासा वाटा मला जास्त देणं हे मोठ्या बहिणीचं कर्तव्य, हा नियम मी लागू केलेला. मिळालेल्या फटाक्यांची आतषबाजी वेळापत्रकानुसार करायची, हे सरकारने आता सांगितलंय असं कळतंय; मात्र मी लहान असतानाही वेळापत्रकच करायचो. कारण फटाके संपले तर पुन्हा मिळणार नाहीत याची असलेली जाणीव; पण जे काही मिळालं त्याचा पुरेपूर फायदा घेणं ही कला जन्मतःच अवगत होती.\nदिवाळीसाठीचा फराळ बनवायला आईला मदत करणं म्हणजे उगाचंच तिथे लुडबुड करून आईला त्रास द्यायचा. फराळाची भरपूर रेलचेल असायची, इतकी, की दिवाळी संपल्यानंतर एक महिना झाला तरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचारात दिवाळीचा फराळ मिळणारच. करंज्या, बुंदीचे लाडू, कळीचे लाडू, पोह्यांचा चिवडा, चकली, शंकरपाळे, कापण्या हे पदार्थ ठरलेलेच असायचे. पाहुण्यांनी सगळी घरं कशी गजबजलेली असायची. एकमेकांच्या भेटीगाठी, एकत्र येऊन गप्पा... दिवाळी खूप जोमानं साजरी केली जायची. त्या वेळी दिवाळी हा एक सण म्हणून साजरा केला जायचा. त्यामुळे त्यामध्ये आपुलकी असायची, आनंद, उत्साह, असायचा.\nआता हे सगळ काही फक्त आठवतंय. आताचे सण एक कर्तव्य म्हणून साजरे केले जातायत. या कृत्रिमपणामुळे दिवाळी एकत्र येऊन, सर्वांना सोबत घेऊन करायची असते, या संकल्पनेला शेवटच्या टप्प्यावर आणून उभं केलंय. आज जेव्हा मागे वळून पाहताना एक लक्षात आलं, की या धावपळीच��या युगात माझ्यातला तो निरागसपणा आणि तो जुगाडू संशोधक कधीच व्हेंटिलेटरवर निपचित पडला ते समजलंच नाही. तरीही माझ्या मनात चिरंतन जिवंत राहिलेल्या आठवणीतल्या दिवाळीचे ते दिवस पुन्हा एकदा जगायचेत. ‘स्मार्ट’ जमान्यात स्मार्टफोन्स बाजूला ठेवून प्रत्यक्ष भेटून, संवादातून सर्वांना शुभेच्छा द्यायच्यात. धावपळीच्या युगाचे नियम झुगारून पुन्हा एकदा ती रात्रभर चालणारी गप्पांची मैफल रंगवायचीय. पुन्हा एकदा लाल मातीचा किल्ला बनवून किल्लेदार व्हायचंय. पुन्हा एकदा थोड्याशा फटाक्यांसाठी भांडायचंय. होय, मला माझ्या बालपणीच्या, आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय.\nसंपर्क : चैतन्य महादेव पवार\nमु. पो. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा\nमोबाइल : ९९७०५ ८१८४२\n(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)\nTags: Aathvanitali Diwaliआठवणीतली दिवाळीColumnDiwaliDeepavaliदीपावलीदिवाळीचैतन्य पवारChaitanya PawarSataraPhaltanसाताराफलटणसाखरवाडीकिल्लादेवदर्शनफराळBOI\nगोपाल टालेपाटील About 9 Days ago\nपोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण दिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... पश्चिम बंगालमधली आगळी दिवाळी साठ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय दिवाळी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611259", "date_download": "2018-11-16T10:04:47Z", "digest": "sha1:4L5447TEDG3E4PNSFM2TIKOUIK3HSZKU", "length": 6237, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "काशिनाथ बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज, समृद्धी, गार्गीला यश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काशिनाथ बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज, समृद्धी, गार्गीला यश\nकाशिनाथ बुद्धिबळ स्पर्धेत श्रीराज, समृद्धी, गार्गीला यश\n(कै.) काशीनाथ मंगल मेमोरियल जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेच्या 15 ���र्षाखालील गटात श्रीराज भोसलेने तर 13 वर्षाखालील गटात समृद्धी कुलकर्णी हिने पहिला क्रमांक मिळवला. तसेच 9 वर्षाखालील गटात गार्गी मंगल हिने पहिला क्रमांक पटकावला. कळंबा कारागृहाजवळील चव्हाण कॉलनीतील पुष्पलता मंगल नॅशनल ऍपॅडमीमध्ये स्पर्धा झाली.\nप्रियदर्शनी स्पोर्टस् फाऊंडेशनसंचलित पुष्पलता ऍपॅडमीने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 9, 13 व 15 वर्षाखालील मुला-मुलींना एकत्रीतपणे खेळविण्यात आले होते. यापैकी 15 वर्षाखालील गटात सारंग पाटील याने, 13 वर्षाखालील गटात आदित्य सावळकर याने दुसरा आणि स्वरुप साळवी याने 9 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक मिळविला. बक्षीस समारंभात सर्व यशस्वी बुद्धिबळपटूंना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रियदर्शनी स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पुष्पलता मंगल याच्या हस्ते बुद्धिबळपटूंना बक्षीस देण्यात आली. यावेळी ऍपॅडमीचे बाबासाहेब मंगल, ऍमॅच्युअर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे प्रदीप अष्टेकर, कृष्णात पाटील, बाबुराव पाटील यांच्यासह रचिता काटे, गौरी चोरगे आदी उपस्थित होत्या.\nकबनुरात पाण्यासाठी दुसऱया दिवशीही उपोषण सुरू\nविद्यापीठातील मानसी हुपरीकर, नीलम यादवच्या यश\nतरूणांनो आयुष्यभर निर्व्यसनी रहा – राजेश पाटील\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/gst-implementation-delayed-19842", "date_download": "2018-11-16T10:26:49Z", "digest": "sha1:62EF4MC7ML5R6HOXG7LJALQTSMNFFGEA", "length": 11316, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "GST implementation delayed जीएसटी लांबणीवर पडण्याची शक्यता | eSakal", "raw_content": "\nजीएसटी लांबणीवर पडण्याची शक्यता\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nजीएसटीची पुढील दोन दिवसीय बैठक येत्या 22-23 डिसेंबरला पार पडणार आहे. कालच्या बैठकीत चर्चा यशस्वी न झाल्याचे . केरळ आणि तामिळनाडूच्या प्रतिनिधींनी सांगितले. परिणामी चालू वर्षातील जीएसटीची डेडलाइन चुकण्याची शक्यता व्यक्त करत जीएसटी आता सप्टेंबर 2017 मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तविली आहे\nनवी दिल्ली: वस्तू सेवा कर (जीएसटी) आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सरकारने येत्या 1 एप्रिलपासून लागू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र .रविवारी सुरू झालेली दोन दिवसांची जीएसटीची परिषद निष्फळ ठरली आहे. करदात्यांवरील दुहेरी नियंत्रणावर चर्चा न झाल्याने जीएसटीची येत्या 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता कमी झाली आहे.\nआता जीएसटीची पुढील दोन दिवसीय बैठक येत्या 22-23 डिसेंबरला पार पडणार आहे. कालच्या बैठकीत चर्चा यशस्वी न झाल्याचे . केरळ आणि तामिळनाडूच्या प्रतिनिधींनी सांगितले. परिणामी चालू वर्षातील जीएसटीची डेडलाइन चुकण्याची शक्यता व्यक्त करत जीएसटी आता सप्टेंबर 2017 मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तविली आहे.\nजेटली यांनी जीएसटी विधेयकातील काही कलम पुन्हा लिहिण्याची गरज व्यक्त केली आहे. सध्या 99 अनुच्छेदांवर चर्चा झाली असून जीएसटी विधेयकाच्या मसुद्यात जवळपास 195 अनुच्छेद आहेत.\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nआरक्षणाच्या वाटेत अजूनही काचाच\nमुंबई - मराठा समाज आरक्षणपात्र असल्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्कामोर्तब केले असले, \"1 डिसेंबरला जल्लोष करण्यासाठी तयार राहा,' असे सूचक...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nमुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार...\nमराठा क्रांती मोर्चाचे \"संवाद यात्रा'चे हत्यार\nमुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल सरकारला सादर झाला असताना उद्या (ता. 16) पासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-203.html", "date_download": "2018-11-16T09:25:13Z", "digest": "sha1:TG5DBOSM4XLMLTP7725MERWHAGV7GLBA", "length": 5806, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, भाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, भाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nपंकजा मुंडे यांना मोठा धक्का, भाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषद निवडणुकीपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या गेल्या ११ वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले रमेश कराड उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. रमेश कराड आज राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतील.\nउस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार असल्याचे समजते आहे.\nपंकजा मुंडे यांच्या शिवाय रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही जवळचे संबंध नाही. याचाच फायदा घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजांना शह देण्यासाठी कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपंकजा मुंडे यांना मोठा धक्का, भाऊ करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2014/04/blog-post_26.html", "date_download": "2018-11-16T09:55:44Z", "digest": "sha1:47QYLYR3ARXHMPEOS32425E2SFJKCON3", "length": 5867, "nlines": 77, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : तुझ्या नपुंसक मर्यादा", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nती सहज पदाराखाली घेऊन वावरते तेव्हा,\nतिच्या उदार स्त्रीत्वाचं कौतुक होण्याची अपेक्षा तिला नसावीच..\nखंबीरपणे सार्या त्रुटींच्या भेगा सांधत जाते तेव्हा,\nनाजुकपणा गळून राकट झालेल्या चेहर्याला तू सुंदर म्हणावंस, अशीही अपेक्षा नसेल..\nजगण्यातला सगळा रखरखीतपणा तिच्या कोरड्या डोळ्यात स्पष्ट दिसू लागेल आणि तरीही......\nकधी एखादा हळवा चुकार शब्द फ़ोडेल तिचा पान्हा...\nत्या फुटलेल्या पान्ह्याने ओलावलेल्या पदराला मात्र हसू नकोस, चुकूनही\nतुझ्या वृथा मर्दुमकीलाही तिने तिथेच थारा देऊ केलाय....\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-infog-facebook-likely-to-have-over-200-million-fake-or-duplicate-accounts-5806395-PHO.html", "date_download": "2018-11-16T09:14:16Z", "digest": "sha1:FFCQ6B4EHQU6SFMU4SM62HGFZRMZLH37", "length": 7120, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "facebook likely to have over 200 million fake or duplicate accounts | सावधान: मोबाईलवर फेसबुक वापरत असाल तर हे नक्की वाचा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसावधान: मोबाईलवर फेसबुक वापरत असाल तर हे नक्की वाचा\nजर तुमचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि तुम्ही यावर अधिक टाईम त्यावर खर्च करतात. तर तुम्हाला या बातमीवर अवश्य विचार करावा लागेल\nहैदराबाद - जर तुमचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि तुम्ही यावर अधिक वेळ खर्च करतात. तर तुम्हाला या बातमीवर अवश्य विचार करावा लागेल. याच सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा एकाच व्यक्तीचे दोन अकाऊंट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास गोष्ट अशी आहे की, भारत त्या देशांमध्ये आहे जेथे या प्रकारच्या अकाऊंटचा सर्वात जास्त वापर होत आहे.\n31 डिसेंबर 2017 पर्यंत सोशल नेटवर्किंग साईटवर फेसबुकवर मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 2.13 अब्ज होती. 31 डिसेंबर 2016 च्या तुलनेने 14 टक्के वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2016 पर्यंत मंथली अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 1.86 अब्ज होती. यामध्ये 6 टक्के म्हणजे जवळपास 11.4 कोटी बनावट अकाऊंट असल्याचे समोर आले आहे.\nफेसबुकच्या रिपोर्टनुसार, भार��, इंडोनेशिया आणि वियतनाममध्ये यूजर्सची ग्रोथ 2016 च्या तुलनेने 2017 मध्ये सर्वात अधिक राहिली आहे.\nपुढील स्लाइडवर वाचा, बनावट अकाऊंटबद्दल काय म्हणते फेसबुक...\nकसे आहे हे बनावट अकाऊंट\nफेसबुकच्या रिपोर्टनुसार, बनावट अकाऊंट असे आहे. ज्यामध्ये यूजर आपल्या प्रिसिंपल अकाऊंटसोबतच मेन्टेन केले आहे. तेथेच, फॉल्स किंवा बनावट अकाऊंट दोन कॅटेगरीचे आहे.\n#Metoo मध्ये अडकला विजय माल्याचा मित्र, जगतो आहे लग्झरी लाइफ स्टाइल\nभारतातील सर्वात महागड्या घरात होणार ईशा अंबानी, आनंद पीरामल यांचा विवाह; पाहा Photos\nयेथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/rating-agencies-displeasure-reaction-on-fiscal-deficit-in-budget-2018-1626220/", "date_download": "2018-11-16T09:52:47Z", "digest": "sha1:ZEOC3RSSBPRCJQIFWMBJTYCCVSPMESU3", "length": 15367, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rating agencies displeasure reaction on fiscal deficit in budget 2018 | ‘पत दर्जा’ही धोक्यात! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nवित्तीय शिस्तीबाबत सरकारच्या हयगयीने पतमानांकन संस्थांमध्ये नाराजी\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवित्तीय शिस्तीबाबत सरकारच्या हयगयीने पतमानांकन संस्थांमध्ये नाराजी\nवित्तीय तूट काहीशी वाढण्याचा अंदाज व्यक्त करणाऱ्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर एकूणच नाराजीची प्रतिक्रिया देताना पतमानांकन संस्थांनी देशाचा गुंतवणूकपूरक दर्जा उंचावण्याच्या शक्यतेबाबतही सावधगिरी जाहीर केली आहे.\n‘क्रिसिल’ने म्हटले आहे की, चालू वित्त वर्षांसाठी तसेच आगामी वित्त वर्षांसाठीचा वित्तीय तुटीचा अंदाज गुरुवारच्या अर्थसंकल्पात वाढविण्यात आला आहे. याचा परिणाम पुढील तीन वर्षे देशाच्या आर्थिक स्थितीवर उमटताना दिसेल.\nतर भारताने त्याचे वित्तीय तुटीचे भाकीत सलग दुसऱ्या वर्षी लांबणीवर टाकले आहे, अशी प्रतिक्रिया स्टॅण्डर्ड अँड पूअर्सने दिली आहे. यामुळे देशाच्या पतमानांकनाबाबत निर्णय घेण्याच्या कृतीला विलंब लागू शकतो.\nभांडवली खर्चाला लावण्यात आलेली कात्री आणि महसुलाच��� कमी होणारा स्रोत या अर्थसंकल्पातील चिंताजनक बाबी असल्याचेही पतमानांकन संस्थांनी म्हटले आहे. महसुली तुटीतील चालू वित्त वर्षांतच अंदाजित केलेली वाढ ही विपरीत परिणाम करणारी असल्याचे इक्रा या अन्य पतमानांकन संस्थेनेही म्हटले आहे.\n२०१७-१८ करिता भांडवली खर्च ४०,००० कोटी रुपयांनी कमी करत तो २.७० लाख कोटी रुपयांवर आणण्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले. अमेरिकी मूडीजने नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन तब्बल १४ वर्षांनंतर उंचावले होते.\nपतमानांकन संस्थांचे मन वळवू – अर्थमंत्रालय\nपतमानांकन संस्थांनी साशंकतेसह उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे निरसन करून देशाचे पतमानांकन उंचावण्याबाबत मन वळविले जाईल, असे केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. वित्तीय धोरणे राबविण्याबाबत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी पूर्ण केल्या जातील, याची ग्वाही पतमानांकन संस्थांना दिली जाईल, असेही ते म्हणाले.\n‘प्रमाणित वजावट ही पगारदार प्रामाणिक करदात्यांना बक्षिसी’\nनवी दिल्ली : पगारदारांसाठी विस्तारित करण्यात आलेल्या प्रमाणित वजावटीचा आगामी अर्थसंकल्पासाठीचा प्रस्ताव म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांचा गौरव आहे, असे केंद्रीय अर्थसचिव हसमुख अधिया यांनी म्हटले आहे. पगारदार व निवृत्तीधारकांसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा आता वार्षिक २.९० लाख रुपये झाले आहे, असे नमूद करून त्यातील २.५० लाख रुपयांमध्ये ४०,००० रुपयांची आता भर पडणार आहे, असेही अधिया म्हणाले. २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री यांनी प्राप्तिकर व त्याचे टप्पे यात कोणताही बदल न करता प्रमाणित वजावटीची फेररचना जाहीर केली. याचा लाभ १.८९ कोटी व्यक्तिगत पगारदार व १.८८ कोटी व्यावसायिक करदात्यांना होणार आहे. हा वर्ग अनुक्रमे सरासरी ४८,००० कोटी रुपये व २५,७५३ कोटी रुपये प्राप्तिकर भरतो. नवीन वार्षिक ४०,००० रुपयांची प्रमाणित वजावट ही सध्याच्या वार्षिक प्रवास भत्ता (१९,२०० रुपये) व वैद्यकीय खर्च (१५,००० रुपये) यांची जागा घेणार आहे. या कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी आता वैद्यकीय खर्चासाठीची देयके देण्याची गरज नसेल. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१८ पासून होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल ��ॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mahajalache-muktayan-news/new-era-for-minicomputer-started-in-1960-1616396/", "date_download": "2018-11-16T09:51:39Z", "digest": "sha1:DCR62GH7OKVMMM2AXWZAZT3FLRJFLWLG", "length": 25079, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new era for Minicomputer started in 1960 | लघुसंगणकांचा कालखंड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\n१९७० आणि ८०ची दशकं ही इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी मोठय़ा उलथापालथीची पण तेवढय़ाच उत्कर्षांची होती.\nडीईसीने १९७७ मध्ये आणलेला लघुसंगणक\nसाठ व सत्तरच्या मेनफ्रेम व लघुसंगणकांच्या कालखंडात सर्व लक्ष हे संगणक व पर्यायाने त्याच्या हार्डवेअरवर केंद्रित झालं होतं. संगणक अधिकाधिक लहान, शक्तिशाली व सर्वाच्या आवाक्यातले कसे बनवता येतील यावरच कंपन्या आपली शक्ती पणाला ला��त होत्या..\n१९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यावसायिक संगणक म्हणजे मेनफ्रेम हे समीकरण चांगलंच दृढ झालं होतं. मेनफ्रेम संगणकाचं एकंदरच महाकाय रूप, गगनाला भिडणारी किंमत व या क्षेत्रातील स्वत:च्या मक्तेदारीकडे पाहून चक्क आय बी एमनेच असं जाहीर केलं होतं की, येत्या तीन-चार दशकांत संपूर्ण जगभरात फार फार तर तीन लाख संगणक असतील.\nआयबीएमच्या या गृहीतकास व अशा अभिजनवादी दृष्टिकोनास जर पहिला हादरा कोणी दिला असेल तर तो केन ओलसन या तिशीतल्या तरुणाने स्थापन केलेल्या डीईसी (डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन) या कंपनीने. ओलसन हा एमआयटी (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी : अमेरिकेतलं जगद्विख्यात विद्यापीठ) मधून शिकलेला व सतत नावीन्याच्या ध्यासाने झपाटलेला एक हाडाचा अभियंता होता. आयबीएमच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी त्याने एका नव्या प्रकारच्या संगणकाची निर्मिती केली; ज्याला त्याने नाव दिलं – लघुसंगणक (Minicomputer). याचं वैशिष्टय़ म्हणजे कमी आकार, वाजवी किंमत व (मेनफ्रेमच्या तुलनेत थोडी डावी असली तरीही) उत्तम गणनक्षमता. १९७०मध्ये जेव्हा मेनफ्रेम संगणक लाखो डॉलरना विकले जात होते तेव्हा डीईसीचा पीडीपी-११ हा लघुसंगणक फक्त ११००० डॉलरला उपलब्ध होता. यामुळे विविध विद्यापीठांनी व कंपन्यांच्या संशोधन विभागांनी लघुसंगणकांना आपलंसं केलं.\nपीडीपी-११ हा लघुसंगणक व्यवसायिकरीत्या एवढा यशस्वी झाला की दस्तुरखुद्द आयबीएमसुद्धा लघुसंगणकाच्या निर्मितीमध्ये उतरली. सत्तरच्या दशकात तर लहान-मोठय़ा तब्बल ५० कंपन्या लघुसंगणकाची निर्मिती करत होत्या. असं असलं तरीही जशी मेनफ्रेम ही आयबीएमचीच मक्तेदारी होती तशीच लघुसंगणकावर डीईसीचीच मक्तेदारी राहिली. १९७७ मध्ये डीईसीने आणलेला VAX नावाचा लघुसंगणक हा आजपर्यंतचा जगातला सर्वाधिक खपलेला लघुसंगणक होता; इतका की एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातदेखील तो वापरला जात होता.\n१९७० आणि ८०ची दशकं ही इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी मोठय़ा उलथापालथीची पण तेवढय़ाच उत्कर्षांची होती. संगणकासाठी लागणारं हार्डवेअर हे एकाच वेळेला स्वस्त व सुटसुटीत तरीही अधिक शक्तिमान होत होतं. निर्वात नलिकेपासून सुरू झालेला संगणकाच्या गाभ्याचा प्रवास १९७० मध्ये अतिसूक्ष्म अशा मायक्रोप्रोसेसर चकतीपर्यंत जेव्हा आला तेव्हा इलेक्ट्रॉनि��तज्ज्ञांना संगणक हा सामान्य माणसाच्या घरात नेऊन ठेवण्याची स्वप्नं पडायला लागली.\nलघुसंगणक हे स्वस्त असले तरीही वैयक्तिक वापरासाठी आवाक्याबाहेरचे होते. जर सर्वसामान्यांच्या घरी संगणक पोहोचायचा असेल तर त्याचा आकार लहान हवा, किंमत वाजवी हवी व मुख्य म्हणजे सांभाळण्यास सोयीचा हवा. इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्या या स्वप्नांना झेप घेण्यासाठीचे पंख पुरवले ‘इंटेल’ या कंपनीने. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या संगणकावर ‘इंटेल इनसाइड’चं लेबल पाहिलं असेल. हे लेबल असं अधोरेखित करतं की तुम्ही वापरणाऱ्या संगणकाचा गाभा हा इंटेल कंपनीने बनवलेल्या मायक्रोप्रोसेसर चकतींपासून बनला आहे.\nयाची सुरुवात झाली १९७० मध्ये. त्या वर्षी इंटेलनं संगणकाच्या रचनेत मूलगामी बदल करणाऱ्या ४००४ नावाच्या मायक्रोप्रोसेसर चकतीची निर्मिती केली. हिचा उपयोग केवळ गणनयंत्रासाठी केला गेला असला तरी १९७४ मध्ये आलेल्या ८०८० या चिपने क्रांती घडवली. या अत्यंत छोटय़ा आकाराच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या चमत्कारामध्ये अख्ख्या संगणकाला काबूत ठेवण्याची क्षमता होती.\nया क्षमतेचा खुबीने वापर केला एड रॉबर्ट्स या संगणकतज्ज्ञाने त्याने मिट्स (MITS) नावाच्या छोटय़ा इलेक्ट्रॉनिक कंपनीची स्थापना करून अल्टेअर ८०८० हा इलेक्ट्रॉनिक संच बाजारात आणला. या संचाचं वैशिष्टय़ म्हणजे तो इंटेलच्या ८०८० या मायक्रोप्रोसेसर चकतीचा उपयोग करून बनवला होता. दुसरं म्हणजे त्या संचाचं आरेखन hardware architecture) सर्वाना खुलं होतं, ज्यायोगे कोणीही त्याचा वापर करून संगणक बनवू शकेल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची किंमत त्याने मिट्स (MITS) नावाच्या छोटय़ा इलेक्ट्रॉनिक कंपनीची स्थापना करून अल्टेअर ८०८० हा इलेक्ट्रॉनिक संच बाजारात आणला. या संचाचं वैशिष्टय़ म्हणजे तो इंटेलच्या ८०८० या मायक्रोप्रोसेसर चकतीचा उपयोग करून बनवला होता. दुसरं म्हणजे त्या संचाचं आरेखन hardware architecture) सर्वाना खुलं होतं, ज्यायोगे कोणीही त्याचा वापर करून संगणक बनवू शकेल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची किंमत १९७५ मध्ये जेव्हा सर्वात स्वस्त लघुसंगणक ४५००-५००० अमेरिकन डॉलरला मिळत होता तेव्हा हा अल्टेअर संच फक्त ४०० डॉलरमध्ये उपलब्ध होता १९७५ मध्ये जेव्हा सर्वात स्वस्त लघुसंगणक ४५००-५००० अमेरिकन डॉलर���ा मिळत होता तेव्हा हा अल्टेअर संच फक्त ४०० डॉलरमध्ये उपलब्ध होता सर्वसामान्यांना परवडेल अशा वैयक्तिक वापरासाठीच्या संगणकयुगाची ही सुरुवात होती.\nया साठ व सत्तरच्या मेनफ्रेम व लघुसंगणकांच्या कालखंडात सर्व लक्ष हे संगणक व पर्यायाने त्याच्या हार्डवेअरवर केंद्रित झालं होतं. संगणक अधिकाधिक लहान, शक्तिशाली व सर्वाच्या आवाक्यातले कसे बनवता येतील यावरच कंपन्या आपली शक्ती पणाला लावत होत्या. सॉफ्टवेअर ही अजूनही हार्डवेअरसाठी लागणारी एक पूरक अशी गोष्ट होती; तिला मुख्य प्रवाहात स्थान नव्हतं. जरी त्याही काळात मेनफ्रेम किंवा लघुसंगणकांवर आकडेमोड करण्यासाठी लागणाऱ्या आज्ञावली, या सर्व आज्ञावलींना संगणकावर चढवून एकत्र करणारी जुळवणी प्रणाली व आज्ञावलींचं रूपांतर संगणकाला समजणाऱ्या यंत्रभाषेत करणारी भाषांतर व संकलन प्रणाली यांसारखी सॉफ्टवेअर कंपन्या बनवत असल्या तरी त्या काळातल्या सर्वच सॉफ्टवेअर प्रणालींमध्ये एक मोठी मर्यादा होती. प्रत्येक कंपनीतले संगणक संचालक वेगवेगळ्या आज्ञावली आपल्या गरजेनुसार आपापल्या कंपनीपुरत्या तयार करत असल्याने त्यांचं प्रमाणीकरण झालं नव्हतं व त्यात सुसूत्रतेचा पूर्णपणे अभाव होता.\nम्हणजे उदाहरणार्थ मागील लेखात उल्लेखलेली आयबीएमची ओएस/३६० ही ऑपरेटिंग प्रणाली केवळ आयबीएमच्याच एस/३६० (व त्याच्या काही पुढील आवृत्त्या जसं एस/३७०) मेनफ्रेमवरच चालायची. डीईसीच्या पीडीपी लघुसंगणकावर चालणारी एकही सॉफ्टवेअर प्रणाली मेनफ्रेमवर चालायची नाही. याचं कारण म्हणजे संगणकाची हार्डवेअर आरेखन व स्थापत्यशैली कंपनीनुसार विभिन्न होती आणि त्याचे बौद्धिक संपदा हक्क त्या त्या कंपनीकडे सुरक्षित होते. यामुळे सॉफ्टवेअर ही संगणकाचं हार्डवेअर बनवणाऱ्या कंपनीची, कंपनीने, कंपनीसाठी बनवलेली गोष्ट होती.\nत्या काळात ग्राहक म्हणून संगणक वापरकर्त्यांला आपल्या संगणकावर कुठलं सॉफ्टवेअर असावं या निवडीचे फारसे पर्याय व अधिकारही नव्हते. सॉफ्टवेअर हे संगणकाचा एक अविभाज्य भाग म्हणून संगणकाबरोबर एकत्रितच वितरित व्हायचं. त्याची स्वतंत्रपणे विक्री होत नव्हती. ते युग हार्डवेअरचं होतं आणि सॉफ्टवेअरची भूमिका ही फार तर एका साहाय्यक अभिनेत्याची होती.\nअल्टेअर ८०८० व त्यासारख्या इतर संगणक संचांची लोकप्रियता लक्षा�� घेऊन आयबीएमने अखेर सामान्यांना परवडेल अशा संगणकाच्या निर्मितीप्रक्रियेत उतरायचं ठरवलं. ते साल होतं १९८० आणि आयबीएमचाच एक विभागप्रमुख बिल लोवे आयबीएमच्या या निर्णयामागे होता. पुढे सर्वतोमुखी झालेल्या आयबीएम पीसी (वैयक्तिक वापराचा संगणक) युगाची ही नांदी होती.\n१९८० नंतर मात्र संगणक उद्योगाचा लंबक हार्डवेअरपासून एकदम सॉफ्टवेअरच्या दिशेने जाणार होता. याला कारणीभूत होता आयबीएमनेच अजाणतेपणी घेतलेला एक निर्णय; ज्याचा संगणकक्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार होता. संगणकीय रंगमंचावर एक नवं नाटय़ लिहिलं जाणार होतं, जे संपूर्णपणे सॉफ्टवेअरभोवती गुंफलेलं होतं व या नाटकात प्रमुख भूमिकेत होती, पुढील काळात सॉफ्टवेअरमधील व एकंदरीतच संगणकक्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट बनलेली एक कंपनी – ‘मायक्रोसॉफ्ट’\nलेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112343-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/Dev-Chalale/index.php", "date_download": "2018-11-16T10:08:33Z", "digest": "sha1:2ZYSVTHDKHQP6WP3AHJEDGGJ25CVU3WQ", "length": 3075, "nlines": 48, "source_domain": "bookhungama.com", "title": "Dev Chalale", "raw_content": "\nज्याला आदी नाही आणि अंत नाही अशा परमेश्वराची ही गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला प्रारंभ नाही आणि शेवटही नाही. ह्या वेळी परमेश्वराचे नाव नरसिंह असे आहे. हा परमेश्वराने घेतलेल्या अवतारातला चौथा अवतार. त्याचे अवतारकार्य केंव्हाच संपले आहे आणि तो आता देवघरात मूर्ती होऊन बसला आहे, एका खेडेगावातल्या घरात. ह्या घरात मूर्ती येऊन ३०० वर्षे झाली आहेत. परमेश्वर आणि माणूस ह्यांचे नाते अतिशय विचित्र आहे. ते पुरातन आहे. ह्या शिवाय त्या विषयी काही निश्चित सांगता येईल असे नाही. एक किंवा अनेक कारणांनी माणसाला परमेश्वराची गरज आहे हे उघड दिसते. पण परमेश्वराला माणसाची गरज आहे का हे सांगता येणार नाही. ते कुणालाच ठाऊक नाही. पण आपण माणसे चिवट आहोत. त्या घरातली माणसेही तशीच आहेत. ३००हुन अधिक वर्षे ह्या नरहरी देवाची मूर्ती हे कुटुंब कवटाळून बसले आहे आणि ही त्याचीच गोष्ट आहे.\n\"देव चालले\" - लेखक दि.बा. मोकाशी आणि सादर करीत आहेत: रवींद्र दामोदर लाखे.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://eiyemarathichiyenagari.rameshzawar.com/wordpress/", "date_download": "2018-11-16T10:14:10Z", "digest": "sha1:G336NIUDKYMCLZ6LNCFKVHWVJTBSEVMB", "length": 77973, "nlines": 127, "source_domain": "eiyemarathichiyenagari.rameshzawar.com", "title": "इये मराठीचिये नगरी – ज्योती झवर", "raw_content": "\nजातककथाः बोधिसत्वाचा बुध्दत्वाकडे प्रवास\nउत्सुकता ताणून धरणारा ‘कौल’\nजातककथाः बोधिसत्वाचा बुध्दत्वाकडे प्रवास\nअरबस्थानात अरेबियन नाईटसचे जे महत्त्व तेच महत्त्व बौद्धधर्मांत जातककथांचे सद्गुणांची कास धरल्याखेरीज धर्मतत्त्वांचा अनुभव येणे अशक्यप्रायच असे कित्येकांचे मत आहे. सिंदाबादच्या सात मुसाफिरी, अल्लाद्दीन आणि जादुचा दिवा. अलीबाबा चाळीस चोर इत्यादि गोष्टींसाठी आपण अरेबियन नाईटस् वाचत असलो तरी कष्टाळू, निर्लोभी, निर्मत्सरी वृत्ती, प्रामाणिकपणा, सचोटी, संकटांना न डगमगता अल्लावर अविचल निष्ठा इत्यादी गुण ज्याच्या अंगी असतात तोच सच्चा मुससलमान हे अरेबियन नाईटमधील गोष्टींचे इंगित आहे. जातककथांचा रोखही ह्याच प्रकारचा आहे. जातककथांचे सारगर्भ काय, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर असेच द्यावे लागेल, बोधिसत्त्वाकडून बुध्दत्वाकडे प्रवास\nगेल्या महिन्यात मी वारा��शीला गेलो तेव्हा सारनाथलाही गेलो. सारनाथ वाराणशीहून 13 किलोमीटर अंतरावर आहे. ज्ञानप्राप्ती झआल्यानंतर ह्यच ठिकाणी भगवान बुध्दाने शिष्यांना उपदेश केला. सारनाथला बुध्दाचे देखणे मंदिर उभे आहे. स्वच्छ छान आवार. तिथल्या ‘बोधिवृक्षा’खाली निरव शांतेत ध्यानस्थ बसलेल्या दोघा विदेशी बौध्दांकडे माझे लक्ष आपोआपच वेधले गेले. विशेष म्हणजे दोघेही ‘भिख्खु’ नव्हते. संसारी वाटत होते. त्यांची आणि माझी दृष्टादृष्ट होताच त्यांच्या चेह-यावर मधुर स्मितरेषा उमटल्या मला स्वतःला क्षणभर शांतीचा अनुभव आला. त्या शांतीचा भंग होऊ नये अशी माझी इच्छा असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. पाच मिनीटं तेथे स्वस्थ बसलो. नंतर किंचित लवून अभिवादन करत मी तेथून काढता पाय घेतला. मी निघालो तेव्हा त्यांनीही मला स्मितहास्याने प्रतिसाद दिला\nबाहेर पडताना गेटवरच्या पुस्तकाच्या दुकानात मी शिरलो. जातककथांचे एक इंग्रजी भाषान्तराचे पुस्तक मला हवे होते. ते पुस्तक काही वर्षांपूर्वी माझ्याकडे होते. परंतु माझ्या मुलीच्या मैत्रिणीला मी ते देऊन टाकले. तीच प्रत रिप्लेस करण्यासाठी मला हवी होती. त्या पुस्तकाच्या लेखकाचे नावही मला आठवत नव्हते. खरे तर, कथा वाचणे एवढाच माझा हेतू होता. म्हणून लेखकाचे नाव लक्षात ठेवण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. ते पुस्तक मिळाले तर पाहू म्हणून मी दुकानात शिरलो. परंतु ते मला मिळाले नाहीच. आर्यशूरकृत जातकमाला नावाचे सूर्यनारायण चौधरी ह्यांनी संपादित व अनुवादित केलेले हिंदी पुस्तक मला मिळाले. घेऊन तर पाहू म्हणून मी ते घेतले खरे; पण मला ते अजिबात आवडले नाही. ओघवत्या शैलीत लिहीलेल्या रसाळ कथांना लालचावलेला मी परंतु त्या पुस्तकाने माझी पार निराशा केली. जातकमालाचे स्वरूप एमएला अभ्यासाला लावलेल्या एखाद्या पुस्तकासारखे निघाले\nपालीत 547 जातककथा आहेत. त्या जातककथा म्हणजे बोधिसत्वापासून बुध्दत्वापर्यंतचा प्रवास कसा झाला हे गूढ गोष्टींच्या माध्यमातून समजावून सांगणे हा जातककथांचा हेतू आहे. बुध्दाच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले की त्या त्या प्रसंगाच्या अनुषंगाने बुध्दाच्या पूर्वजन्मिच्या स्मृती जागृत झाल्या. बुध्दाचे वैशिष्ट्य असे की बुध्द पूर्वस्मृतींचा आणि वर्तमानकालीन प्रसंगाचा चपखल मेळ बसवत असे. पूर्व���न्मिचे हे सगळे प्रसंग म्हणजेच जातककथा अनेक कथांचे पंचतंत्र, हितोपदेश, कथासरित्सागर इत्यादि अभिजात कथांशी साम्य आहे.\nसूर्यनारायण चौधरींच्या मते आर्यशूरच्या जातककथात मस्तिष्क आणि ह्रदय ह्या दोहोंच्या गुणांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. अर्थात आर्यशूराने सगळ्या जातककथांचा संस्कृत अनुवाद केलेला नाही. काही निवडक कथांचाच अनुवाद त्याने केला आहे. सर्नारायण चौधरींनी त्यांचे अर्थविवरण केले आहे. जातककथांचे स्वरूप उपदेशपर आहे. बोधिसत्वाच्या आधीच्या जन्मात पशु, पक्षी किंवा मनुष्य असा भेद नाही. मूळ पालीभाषेतील जातककथांचे संस्कृत, इंग्रजी, जर्मन, बंगाली, हिंदी इत्यादि भाषेत अनुवाद झाले आहेत. मराठीत जातककथांचा अनुवाद झाला आहे की नाही हे मला माहित नाही.\n‘ मला राज्य नको, मला स्वर्गही नको की मोक्ष नको मनुष्यप्राण्याचे दुःख नाहीसे व्हावे एवढीच माझी इच्छा आहे मनुष्यप्राण्याचे दुःख नाहीसे व्हावे एवढीच माझी इच्छा आहे’ असे बुध्द म्हणतो. करूणा हेच बौध्द धर्माचे सार म्हणता येईल. कर्म अज्ञानावर अवलंबून असते तर कर्म हे जागृतीवर अवलंबून असते. जागृतीनुसार नाम आणि आकार-प्राप्ती होते. नाम आणि आकारावर सहा ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे कार्य अवलंबून असते. ह्या ज्ञानेंद्रियांवर आणि त्यांच्या कार्यावर संबध अवलंबून असते. ह्या संबंधांवरच संवेदना अवलंबून असतात. संवेदनावर इच्छा अवलंबून असतात. इच्छांतून आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीतून माणसाचे ‘असणे’ असते. त्यावरच पुनर्जन्म अवलंबून असतो. जन्मावर वार्धक्य आणि मृत्यू, दुःख, पश्चातापादि भावना, आत्यंतिक दुःख अवलंबून असतात. दुःखमुक्तीसाठी ही शृंखला खंडित होणे महत्त्वाचे’ असे बुध्द म्हणतो. करूणा हेच बौध्द धर्माचे सार म्हणता येईल. कर्म अज्ञानावर अवलंबून असते तर कर्म हे जागृतीवर अवलंबून असते. जागृतीनुसार नाम आणि आकार-प्राप्ती होते. नाम आणि आकारावर सहा ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे कार्य अवलंबून असते. ह्या ज्ञानेंद्रियांवर आणि त्यांच्या कार्यावर संबध अवलंबून असते. ह्या संबंधांवरच संवेदना अवलंबून असतात. संवेदनावर इच्छा अवलंबून असतात. इच्छांतून आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीतून माणसाचे ‘असणे’ असते. त्यावरच पुनर्जन्म अवलंबून असतो. जन्मावर वार्धक्य आणि मृत्यू, दुःख, पश्चातापादि भावना, आत्यंतिक दुः��� अवलंबून असतात. दुःखमुक्तीसाठी ही शृंखला खंडित होणे महत्त्वाचेबहुतेक जातककथांत बौध्द धर्माचे हे सार आलेले आहे. जातककथांचे स्वरूप संमिश्र आहे. कुठे सरळ सरळ गद्य लेखन आहे तर मध्येच श्लोकामागून श्लोक आहेत.\nजातककथांच्या मूळ पोथ्या कोलकोत्याच्या एशियाटिक लायब्ररीत आहेत. बौध्द धर्माचा आणि त्या अनुषंगाने पाली वाङ्मयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आशियातील अनेक देशांतून विद्वान भारतात येतात. परंतु भारतातले किती विद्वान तिकडे फिरकतात हा संशोधनाचा विषय आहे.\n(सकल संत चरित्र गाथा ह्या प्रा. सौ. नम्रता भट ह्यांच्या गाथेत अनेक अधुनिक संताची चरित्रे दिली आहेत. ह्या गाथेत आधुनिक तसेच प्राचीन दोन्ही काळातील तपशीलवार परंतु थोडक्यात चरित्रे दिली आहेत. बंकटस्वामी हे जोगमहाराजांचे शिष्य. जोगमहाराजांनंतर बंकटस्वामींनी आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदाची धुरा स्वीकारली. मामासाहेब दांडेकर ह्यांचे ते समकालीन होते.)\nमराठवाड्यातील बीड जिल्ह्यात निनगूर नावाच्या एका लहानशा खेडेगावातील रजपूत घराण्यात बंकटस्वामींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव न्याहालसिंग तर आईचे नाव रत्नादेवी. बंकटस्वामींच्या वेळी रत्नादेवींना खूप त्रास झाला म्हणून कुलदैवत व्यंकटेशाला नवस केला. व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नाव बंकटसिंग ठेवले. बंकटसिंग मोठा होऊ लागला. पण तो उभाच राहिना. त्यासाठी त्याच्या आईवडिलांनी अनेक निरनिराळे उपाय केले आणि अखेरीस तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे तुका म्हणे भोग सरे गुण येती अंगारे त्याच्या पायात हळूहळू ताकद येऊ लागली. बंकटनी उत्तर आयुष्यात भागवत धर्माच्या प्रचारार्थ जी पायपीट केली अथवा पाच पाच तास अभे राहून लोकांना किर्तनाव्दारे द्यावयाच्या बोधामृताच्या जाणिवेमुळेच कदाचित त्यांच्या पायांनी पुर्वायुष्यात विश्रांती घेतली असावी.\nलहानपणी एकदा बंकटने नदीवरील वाळूची पिंडी केली. तिची मनोभावे पूजा करून डोळे झाकून देवाचे चिंतन करीत बसला. नंतर सावध होऊन त्याने पिंडीला परत ओंजळीने पाणी घातले आणि काय आश्र्चर्य त्या महादेवाच्या पिंडीतून श्रीपांडुरंगाची मूर्ती प्रगट झाली. गावात ही बातमी वा-यासारखी पसरली. ती पांडुरंगाची मूर्तीअगदी अलीकडे पर्यंत त्यांच्या वंशजाच्या देवपूजेत होती. या बालकाने आपल्या आय��ष्याच्या उषःकालीच एवढे अघटित कृत्य करून भगवत भक्तीचा वृक्ष आपल्या आयुष्यात फुलण्यासाठी देवाला आपलेसे केले. वडिलांना त्याला शिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण त्याचे लक्ष शिक्षणात नव्हते. अखेर बंकटने शिक्षण बंद केले. मग बंकटने आपल्या गावातच काही कामधंदा केला. खाजगी नोकरीत फार काम आणि टाकून बोलणे अधिक. स्वाभिमानी बंकट ते सहन करू शकत नव्हता. पुन्हा पुन्हा अपमान सहन करण्यापेक्षा वरदायी मृत्यू बरा म्हणून त्याच्या मनात आत्मघात करण्याचा विचार बळावला.\nया द्रष्ट्या अलौकिक जीवनाचा अंत असा होणे हे नियतीला मान्य नव्हते. अखेर बंकटसिंग निनगूर सोडून हरिश्र्चंद्राची पिंपरी दाणापूर ही गावे हिंडत हिंडत नाशिक जिल्हयातील घोटी या गावी आले. तेथे ते एका तांदळाच्या व्यापाराकडे नोकरीला राहिले. त्या व्यापाराने आपले दुकान पुढे इगतपुरीस आणले. सुरेल कर्णमधुर आवाज त्यात ढंगदार मृदुंग वाजविणा-या बंकटसिंगाने गावातील भाविक लोकांच्यावर छाप पाडली. इगतपुरीच्या रहिवासानेच बंकटसिंगाने गुरूजींचा हात धरून ओलांडली व परमार्थाला सार्थपणे सामोरे गेले.थोर वारकरी वै. विष्णुवुवा जोग यांच्या सहवासात बंकटसिंग आले. विष्णुवुवाच्या परमार्थ प्रतिपादानाने बंकटसिंगाच्या भगवतभक्तीला एक दिशा लाभली.\nत्यांनी जोगमहाराजांकडून संप्रदायाची दिक्षा घेतली. त्यांच्या साधनेला नवीन जोड मिळाली. तेथेच बंकटसिंगाना लक्ष्मणबुवा इगतपुरीकरांची पारमार्थिक संगत लाभली. त्यांनी बंकटसिंगाना देहूला पाठवले. श्रीतुकोबारायांचे दर्शन घेऊन बंकटसिंग भंडा-या डोंगरावर अनुष्ठानास गेले . त्या पुण्यापावन भूमीत व शांत निरामय जागेत बंकटने आपली ईश्र्वरोपासना सुरू केली. ज्ञानेश्र्वरी, भागवत व तुकाराम गाथ्याची किती पारायणे केली असतील याची तर गणतीच नाही. गुरूवर्य वै. जोगांनी अशा त-हेने नानाविध प्रकारची सेवा बंकटकडून करून घेतली. त्याचे परमार्थिक जीवन संपन्न केले. बंकटसिंगाने अधिकारी गुरूंच्या सहवासात राहून विपुल श्रवण केले आणि त्यांचे तत्वज्ञान आत्मसात केले.\nतेथून पुढे मात्र त्यांनी भागवत धर्मप्रचाराची पताका खांद्यावर घेऊन गावोगावी कीर्तन-प्रवचनाव्दारे मोठे प्रभावी समाजप्रबोधन आरंभिले. वै. जोग महाराजांनी इ.स.1919 मध्ये स्थापिलेल्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी बंकटस्वामींनी निरनिराळ्या भागातून दौरे करून बराचसा निधी जमविला. नियमित आणि हमखास उत्पनाची बाब म्हणून शेतीही मिळवून दिली. पुढे 1920 साली वै. जोग महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली. स्वाभाविकच वारकरी शिक्षण संस्थेची धुरा त्या दिवसापासून बंकट स्वामींच्या शिरी अध्यक्ष या नात्याने आली. त्यांनी आपल्या भजन प्रवचनांनी अनेक लोकांची जीवने उजळली. आपण तरले आणि इतरांना तरण्याचा मार्ग दाखविला.\n(विनोबांनी विपुल लेखन केले आहे. जेवढे लेखन केले त्यापेक्षाही अधिक विधायक कार्यही केले. स्वतःच्या लेखनाबद्दल त्यांनी कधीच भाष्य केले नाही. फक्त ‘गीताई’ ही समश्लोकी गीता मात्र त्याला अपवाद आहे. अलीकडे गीतेच्या एका पानावर संस्कृत श्लोक तर बाजूच्या पानावर स्वरचित मराठी समश्लोक असलेल्या गीतेत स्वतः गीताईची कथा लिहीली आहे. गीता जयंतीनिमित्त मुद्दाम ती देत आहे. गीातईच्या असंख्य आवत्त्या प्रसिध्द झाल्या आहेत. -ज्योती झवर)\nमाझ्या लहानपणची गोष्ट आहे. माझी आई रोज मंदिरात कथापुराण ऐकायला जात असे. एकदा पुराणिकाची गीतेवर प्रवचने होत होती. एक दिवस पुराण ऐकून परतल्यावर ती मला म्हणाली,\n“विन्या, गीता समजू शकेल असे एखादे सोपे साधे पुस्तक असेल तर ते मला आणून दे ना\nपरंतु त्या पुस्तकाने तिचे काही समाधान झाले नाही. त्यावर ती म्हणाली, “तूच का करीत नाहीस गीतेचा सरळ पद्यानुवाद तू हे करू शकशील.“\nआईचे हे शब्द नेहमीच माझ्या कानात घुमत, पण तेव्हा माझी अनुवाद करण्याइतकी पात्रता नव्हती.\nही 1915 सालची ही गोष्ट झाली. त्यानंतर पंधरा वर्षांनी मी ‘गीताई’ लिहिली. तेव्हा आई नव्हती परंतु ‘तू हे करू शकशील ‘ हा जो विश्वास तिचा माझ्यावर होता, त्याचा हा परिणाम होता परंतु ‘तू हे करू शकशील ‘ हा जो विश्वास तिचा माझ्यावर होता, त्याचा हा परिणाम होता मी आईच्या प्रेरणेने गीतेचा मराठीत पद्यानुवाद केला. आई तर 1918 साली वारली आणि गीताई तयार झाली तिच्या जाण्यानंतर बारा वर्षांनी, 1930 साली.\nभल्या पहाटे, निश्चित वेळी, मी गीताईच्या लेखनासाठी बसत असे. त्यावेळी गीतेशिवाय या जगात दुसरे काही आहे याचे मला भानच राहत नसे. त्या चार महिन्यांत गीतार्थाशिवाय दुस-या कोणत्याही गोष्टी माझ्या चित्तात आल्याच नाहीत. मी स्वतःलाही विसरून हे अनुवादाचे काम करीत होतो. जेव्हा माझे हे लेखन चालू होते तेव��हा मी दुस-या जगातच होतो.\nगीताई लिहिण्यापूर्वी मी गीतेचा अर्थ माझ्यापुरता निश्चित केला होता. अर्थात् तो त्या वेळेपुरताच होता. तत्पूर्वी संस्कृत,प्राकृत, इंग्रजी भाष्ये आणि टीकाग्रंथ जे हाती आले ते सगळे वाचून काढले होते- शंकराचार्य, रामानुजाचार्य, ज्ञानदेव, श्रीधर, टिळक, अरविंद, गांधी यांनी केलेल्या गीतार्थाचे सखोल अध्ययन झाले होते. गीताईत याचे प्रतिबिंब कुठे-कुठे दिसेल. मात्र ‘गीताई‘ लिहिताना खालील धोरणे डोळयांपुढे होती-\n(1)गीतेचा सर्वयोगसमन्वयकारी साम्ययोगपर अर्थ नीट प्रगट व्हावा.\n(2)पूर्वसूरीच्या, विशेषतः शंकर-ज्ञानदेव यांच्या, विशेष अर्थांना बाध येऊ नये.\n(4)अर्थगांभीर्य कायम राखून होईल तितके सौलभ्य आणावे\n(5)भाषेला निश्चित व्याकरण असावे.\nगीतेचा अर्थ निश्चित करतेवेळी गीतेच्या पाचव्या अध्यायाने माझी कित्येक वर्षे खाल्ली. हा पाचवा अध्याय मोठा जटिल आहे. या ठिकाणी अर्थ लावताना एका भाष्यकाराचे दुस-या भाष्यकाराशी कुठे जमलेलेच नाही जोवर या अध्यायाचा मला नीट उलगडा झाला नाही तोवर मी लिहायला सुरवातच केली नाही. जेव्हा मनाची पक्की खात्री झाली की योग आणि संन्यास दोन्ही एकच आहेत आणि गीता भांडणाचा आखाडा नसून समन्वय करणारा ग्रंथ आहे. तेव्हा कुठे मी लेखनाला सुरवात केली. मी अनुवादास प्रारंभ केला तो पाचव्या अध्यायापासून.\nपाचव्या अध्यायाला मी गीतेच्या प्रवेशाची किल्ली आहे असे समजतो. गीतेच्या चौथ्या अध्ययाच्या अठराव्या श्लोकात-\nकर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसें \nतो बुध्दिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो \nया श्लोकाचे मला झालेले आकलन गीतेच्या माझ्या प्रवचनांत दिसून येते .\n7 आक्टोबर 1930 ला पहाटेच्या प्रार्थनेनंतर पाच वाजता मी गीताईच्या लेखनाला पाचव्या अध्यायापासून प्रारंभ केला आणि 6 फेब्रुवारी 1931 ला हे लेखन पूर्ण झाले.\nआईच्या मृत्यूनंतर चौदा वर्षांनी, जून 1932 मध्ये, मी धुळ्याच्या कारागृहात असताना गीताई प्रथम प्रकाशित झाली. मी तिचे नाव गीताई – गीता+आई- असे ठेवले. आईने प्रेरणा दिली म्हणून\nमला तिचे स्मरण स्वाभाविकच होते. आणि तशी गीता मातास्वरूप आहेच अशाप्रकारे ‘गीताई‘ बाबा ( विनोबा ) च्या आईचे स्मरण करवणारी झाली.\nया गीताईला माझी प्रस्तावना नाही, परंतु सुरवातीला एक श्लोक दिलेला आहे –\nगीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता\nपडतां रडतां घ��ई उचलूनि कडेवरी\nमाझे मनोगत प्रकट करण्यासाठी हा एक शलोक पुरेसा आहे. वास्तविक भगवंताच्या वाणीला प्रस्तावनेची गरजच नाही. खरे म्हणजे गीतेच्या पुस्तकावर माझे नाव दूषणरूपच आहे, परंतु ग्रंथावर माझे नाव नसणे या युगात चालणार नसल्याने मी नाइलाजाने ते मान्य केले.\n‘गीताई माउली माझी‘ हा जो श्लोक गीतेच्या आरंभी देण्यात आला तो काही काव्य म्हणून नव्हे, त्याची मला प्रत्यक्ष अनुभूती आहे. मी अनेकदा पडलो, रडलो तेव्हा या माउलीने मला आपल्या पदरात घेतलेले आहे\nगीता संसेकृतमधे असल्याने तिचे चिंतन-मनन-निदिध्यासन आजच्या जनतेला शक्य नाही. खेड्यातल्या मंडळींना संस्कृत कळत नाही. हे लक्षात घेऊन गीता मराठीत आणण्याची मला इच्छा\nझाली. सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीत ती करावी अशी तीव्र इच्छा मला झाली. तसे पाहिले तर ग्रंथरचनेत मला गोडी नाही. हा जो पद्यानुवाद मी केला तो पंडितांसाठी नाही, तर ग्रामवासीयांच्यासाठी आहे. जेव्हा केव्हा माझ्या कानावर येते की अमुक गावी अमुक माणसाला गीताईने आधार दिला तेव्हा मला जे समाधान होते त्याची तुलना करता येणे शक्य नाही. एखादी उपमा देऊनही ते सांगता येणार नाही.\nगीताई गीतेपेक्षा समजायला कमी कठीण आहे. असममध्ये मी पाहिले की संस्कृत गीतेपेक्षा मराठी समजायला सोपे जाते. मराठीत ‘मुक्तीत’ शब्द आहे, तर असमी भाषेत ‘मुक्तित’- फक्त हस्व-दीर्घचा फरक आहे. म्हणून, तुलसीदासांच्या रामायणाचा जसा सगळीकडे प्रसार आहे- महाराष्ट्रातही आहे, त्य़ाचप्रमाणे गीताईचाही सर्वत्र प्रचार होऊ शकतो असे मला वाटते. परंतु याबाबत माझा कोणताही आग्रह नाही.\nगीतेला मी आई म्हणतो. आई या शब्दाला असलेले सारे सहचारी भाव मी गीतेत पाहतो. सर्व मायबहिणींना हा ग्रंथ उपयोगी व्हावा आणि तदव्दारा सा-या समाजाचे कल्याण व्हावे ही एकमात्र तळमळ या अनुवादामागे आहे. ‘गीताई ‘पेक्षा जास्त हिताची अशी दुसरी कोणती वस्तू मी करू शकलो नाही. स्त्रियांच्या हाती गीताई पडली तर समाजाचे किती भले होईल त्याची कल्पना मी उदाहरण देऊन समजावून शकणार नाही. घराघरात गीताई वाचली जावी, ते एक मोठे गृहशिक्षण ठरेल. ह्यादृष्टीकडे आम्ही कधी लक्षच दिलेले नाही. माताभगिनींना महत्वाच्या ग्रंथांचा परिचय आपण करून दिलेला नाही. असे असले तरी त्या आपल्या परीने शनिमहात्म्य, व्यंकटेश- स्तोत्र आदि काही ना काही वाचीत ��सतात. परंतु अशाने भागणार नाही. म्हणून महाराष्टात ज्यांना ज्यांना वाचता येते त्यांच्याकडे गीताई पोचायला हवी. गीताई मातृभाषेत असल्याने ऐकत असता मनात अर्थ उलगडू लागतो आणि ती हृदयाला स्पर्श करते. प्रत्येक मराठीभाषी घरात गीताई असलीच पाहिजे असे म्हणताना मला थोडा सुध्दा संकोच होत नाही. संस्कृत भाषेतल्या ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे असे कुणाला भासत नाही, इतकी त्याची सुंदर, ओघावती भाषा आहे.\nगीताई छापली जात होती तेव्हा मी धुळ्याच्या कारागृहात होतो. त्यावेळी ह्या पुस्तकाची मुद्रिते तपासायला माझ्याकडे येत होती आणि ती मी तपासत होतो. त्याच काळात कारागृहात दर रविवारी माझी गीतेवर प्रवचने होत होती. जेलचे सारे वातावरण तेव्हा आध्यात्मिक भावनेने भारलेले होते. गीताईचे पहिले प्रकाशक जमनालालजी होते. गीताईची किंमत तेव्हा एक आणा (म्हणजे सहा पैसे) ठेवली गेली होती.\nमला जर कुणी विचारले की तुमच्या जीवनातील सर्वांत मोठी उपलब्धी कोणती तर मी म्हणेन की ‘गीताई‘ तर मी म्हणेन की ‘गीताई‘ गीताई मी जेव्हा पूर्ण केली तेव्हाच माझे जीवितकार्य एकापरीने पूर्ण झाले. त्यानंतर आता जे काही घडत आहे ते सर्व बोनसरूप समजा.\nज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला आता सातशे वर्षे होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराज गेले, परंतु ज्ञानेश्र्वरी कायम आहे. त्याचप्रमाणे बाबा आज नाही उद्या जाईल, परंतु त्याची गीताई राहील. तिचा करता येईल तेवढा प्रचार करा. बाबाला विसरा, गीताईला आठवा. गीताई ही बाबाच्या हातून परमेश्वरी कृपेने घडलेली सर्वोत्तम सेवा असे बाबाने मानलेले आहे. गीताई माउली आहे, आई आहे. आईच्या मागे मागे सर्व मुले जातील तेव्हा काम होईल. बाबाने साम्ययोग लक्षात ठेवून गीताई लिहिली , तिचे चिंतन-मनन करा.\nमला खात्री आहे की मी केलेली अन्य सेवा-कार्ये जग विसरो न विसरो, पण गीताई आणि गीता प्रवचने जग विसरणार नाही, आणि ह्या दोन कृती जगाची सेवा करीत राहतील. कारण गीताईच्या रचनेच्या वेळी आणि गीतेवर प्रवचने देताना मी केवळ समाधिस्थ होतो.\nउत्सुकता ताणून धरणारा ‘कौल’\n‘कौल’ सिनेमा पाहिला. काय आहे ह्या सिनेमात थ्रिल, सायकी, श्रुतीतला नेति नेति आदेश, आणि सद्यकालीन जगातील भिन्न भिन्न, परंतु फोलपणाने झाकोळून गेलेल्या विचारसरणी, मनाच्या ठिक-या झालेला क्षुद्र मनुष्य-जीव थ्रिल, सायकी, श्रु��ीतला नेति नेति आदेश, आणि सद्यकालीन जगातील भिन्न भिन्न, परंतु फोलपणाने झाकोळून गेलेल्या विचारसरणी, मनाच्या ठिक-या झालेला क्षुद्र मनुष्य-जीव पात्रे तीन. आणि नायकाच्या आणि जीवनाचे रहस्य ज्याला समजले आहे तो म्हातारा आणि त्यांच्या सोबतीला बहुतेक वेळी हजर असलेला एकुलता एक डोंगर ह्या सिनेमात पात्रांना महत्त्वच नाही. कथेलाही महत्त्व नाही. पटकथेचr ताकद मात्र खूपच मोठी. प्रेक्षकांना भिववून सोडणार छायाचित्रण ह्या सिनेमात पात्रांना महत्त्वच नाही. कथेलाही महत्त्व नाही. पटकथेचr ताकद मात्र खूपच मोठी. प्रेक्षकांना भिववून सोडणार छायाचित्रण कोकणातल्या कुठल्याशा गावात नेमका रात्रीच्या वेळी पावसाबरोबर धिंगाणा घालणारा आवाज. हा सिनेमा सबटायटल आणि फोटोग्राफीच्या मदतीने समजून घ्यायचा. अंगावर शहारे उठले असतील तर समजायचे की आपण सिनेमा नकळत एन्जॉय करतोय्. मला वाटतं, दिग्दर्शक आदीश केळुस्करचीही बहुधा हीच अपेक्षा असावी.\n‘कौल’मध्ये अंधारलेले गूढ वातावरणही आहे. पण ते ओढूनताणून आणलेले नाही. ‘वह कौन थी’सारख्या सिनेमातले थ्रिल आहे. यशवंत रांजणकरांच्या कादंबरीतला थरार आहे. कदाचित् दिग्दर्शक आदीशला सिनेमाचे माध्यमच वाकवायचे असेल. नसेलही. हा सिनेमा खळाळणा-या नदीसारखा स्वतःचा अकृत्रिम आकार घेऊन येतो. ‘कौल’ सिनेमा सर्व रूढ आकाराला डावलून स्वतःचा आकार घेऊन आला आहे. अभिव्यक्त होण्याला महत्त्व. प्रेक्षकांना तो भावलाच पाहिजे असा अट्टहास नाही. त्याला दिग्दर्शकाच्या लेखी महत्त्व नाहीय्ये. सिनेमा माध्यमातले हे धाडसच. आदीशने ते केले आहे. वेस्ट एंड कवितेबद्दल टी. एस. इलियट म्हणतो, ह्या कवितेचा तुम्हाला समजेल तो अर्थ’सारख्या सिनेमातले थ्रिल आहे. यशवंत रांजणकरांच्या कादंबरीतला थरार आहे. कदाचित् दिग्दर्शक आदीशला सिनेमाचे माध्यमच वाकवायचे असेल. नसेलही. हा सिनेमा खळाळणा-या नदीसारखा स्वतःचा अकृत्रिम आकार घेऊन येतो. ‘कौल’ सिनेमा सर्व रूढ आकाराला डावलून स्वतःचा आकार घेऊन आला आहे. अभिव्यक्त होण्याला महत्त्व. प्रेक्षकांना तो भावलाच पाहिजे असा अट्टहास नाही. त्याला दिग्दर्शकाच्या लेखी महत्त्व नाहीय्ये. सिनेमा माध्यमातले हे धाडसच. आदीशने ते केले आहे. वेस्ट एंड कवितेबद्दल टी. एस. इलियट म्हणतो, ह्या कवितेचा तुम्हाला समजेल तो अर्थ आदीशचीही भूमिका जवळ ज��ळ तशीच आहे.\n‘कौल’चा दिग्दर्शक आदीश केळुस्कर\nतो मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यावरून पूर्वी भेटलेल्या म्हाता-याला भेटण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी जातो. आधी तर मी तुला भेटलोच नाही असे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याची गोची होते. परंतु हादेखील हट्टाला पेटतो. तेव्हा कुठे तो बोलू लागतो. त्या दोघातला विलक्षण संवाद प्रेक्षकांना थेट जे कृष्णमूर्ती, रजनीश, श्रुतीतल्या ‘नेति नेति’ इत्यादि नाना विषयांपर्यंत घेऊन जातो. काय सत्य आणि काय सत्य नाही ह्याबद्दल शंकांचे काहूर माजावे असा हा दोघांचा संवाद. बराचसा एकतर्फी. आदीशने तो ताकदीने लिहलाय् कथा म्हणाल तर एवढीच.\nह्या कथेला रूढ अर्थाने कथाही म्हणता येत नाही. मग आदि, मध्य किंवा अंत शोधण्याचा प्रश्नच नाही. ती थेट सुरू होते. 25-30 मिनीटे प्रेक्षकांच्या मनात भिनत जाते. नंतर टोकदार उत्सुकता वाटू लागते, काय शेवट होणार आहे ह्याचा म्हाता-याच्या तोंडची संवादांची फेक क्वचित प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणाराही असतो. ऑडिओ व्हिज्युअल माध्ममातला हा ऑडिओ ऐकता ऐकता प्रेक्षकांना देवाचे विश्वरूप पाहण्यासाठी कृष्णाकडे दिव्य दृष्टी मागणा-या गीतेतल्या अर्जुनाची आठवण व्हावी. हिंदीत साँगलेस सिनेमे निघाले. समान्तर सिनेमांची तर मोठी चळवळ उभी झाली. उभी राहिली तशी संपलीदेखील. ‘यादे’सारखा एकपात्री सिनेमाही निघाला. मराठी रंगभूमी तर प्रयोगासाठीच ओळखली जाते. मराठी सिनेमा मात्र प्रयोगासाठी फारसा ओळखला गेला नाही. ‘कौल’ सिनेमा मात्र प्रयोगाच्या दिशेने निघाला आहे असे वाटते. प्रत्येकाने पाहावा असा हा सिनेमा.\n(मेंदूतून निघणा-या ज्ञानतंतूंचे आणि स्नायूंचे शरीरातील शेवटचे आणि दुसरे केंद्र हे गुदव्दारापाशी आहे. सदैव होणा-या, अविरत होणा-या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, प्रासंगिक आणि अप्रासंगिक क्रियांमुळे मेंदूवर अतोनात ताण येतो, दाब, दडपण येते आणि त्याचा परिणाम ज्ञानतंतूच्या आणि स्नायूंच्या विकारांमध्ये होतो. हे रामाच्या मसाज तंत्राचे तत्वज्ञान होते, आधारभूत पाया होता. मेंदूला आलेला शीण, मेंदूतून ज्ञानतंतूंमध्ये किंवा स्नायूंमध्ये उतरलेला शीण, थकवा, ताण-तणाव घालवणे हे रामच्या मसाज प्रक्रियेचे मुख्य तंत्र होते आणि या तंत्राचा मंत्र होता तो म्हणजे थकलेल्या ज्ञानतंतूंवर आणि स्नायूंवर हळुवार फुंक��� घालणे. ही फुंकर घालण्याची प्रक्रिया म्हणजे मसाज… वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवणारे राम भोसले ह्यांच्या अद्भूत चरित्रावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले धनंजय देशपांडे ह्यांनी लिहीलेल्या कादंबरीतील एका प्रकरणाचा हा गोषवारा न्या. देशपांडे हे ज्ञानेश्र्वरीचे अभ्यासक आहेत. राम भोसले ह्यांनी महात्मा गांधी, नेहरू ह्यांच्यासारख्या भारतातल्या नेत्यांवर मसाज उपचार केलेच. त्यांची कीर्ती इतकी पसरली की इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादि अनेक देशातल्या नेत्यांनी त्यांना मसाज उपचार घेण्यासाठी पाचारण केले -पेजएडिटर ज्योती झवर )/strong>\nमसाज ही तीन देशांतून शिकून आला म्हणून रामची मसाज पध्दती पाश्र्चात्य नव्हती. ती संपूर्ण भारतीय होती आणि अनुभवांची जसजशी समृध्दी होत गेली तसतशी रामने त्यांत अनेक सुधारणा केल्या,\nभर टाकली. शेवटी ती रामचीच एक स्वतंत्र मसाज पध्दती झाली. मसाज म्हणजे अंग रगडणे, मसाज म्हणजे घोड्याला खरारा करतात तसे शरीर सामर्थ्याने चोळणे, मसाज म्हणजे घामाघूम होणे या संकल्पनांना रामने पूर्ण फाटा दिला. मसाजमध्ये तेलाचाही वापर करायलाच हवा हा संकेत अणि परंपराही त्याने तोडून टाकली.\nसंपूर्ण शरीर हे संवेदनामय आहे, चैतन्ययुक्त आहे आणि मेंदू हे संवेदनांचे व चैतन्याचे केंद्र आहे. मेंदूतून ही संवेदना ज्ञानतंतूंच्याव्दारे सा-या शरीरात पोचविली जाते व हे वहनाचे कार्य मेरूदंडातून म्हणजे पाठीच्या कण्यातून होते. पाठीच्या कण्यातून ज्ञानतंतूंसोबत मोटर नर्व्हजसुध्दा सा-या शरीरात पसरल्या आहेत.\nमेंदूतून निघणा-या ज्ञानतंतूंचे आणि स्नायूंचे शरीरातील शेवटचे आणि दुसरे केंद्र हे गुदव्दारापाशी आहे. सदैव होणा-या, अविरत होणा-या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, प्रासंगिक आणि अप्रासंगिक क्रियांमुळे मेंदूवर अतोनात ताण येतो, दाब, दडपण येते आणि त्याचा परिणाम ज्ञानतंतूच्या आणि स्नायूंच्या विकारांमध्ये होतो. – अर्थात या विकारांमध्ये अपघातांतून निर्माण होणा-या विकृतींचा समावेश नाही. हे रामाच्या मसाज तंत्राचे तत्वज्ञान होते, आधारभूत पाया होता. मेंदूला आलेला शीण, मेंदूतून ज्ञानतंतूंमध्ये किंवा स्नायूंमध्ये उतरलेला शीण, थकवा, ताण-तणाव घालवणे हे रामच्या मसाज प्रक्रियेचे मुख्य तंत्र होते आणि या तंत्राचा मंत्र होता तो म्हणजे थक��ेल्या ज्ञानतंतूंवर आणि स्नायूंवर हळुवार फुंकर घालणे. ही फुंकर घालण्याची प्रक्रिया म्हणजे मसाज.\nम्हणून रामचा मसाज म्हणजे बोटांचं कोमल नर्तन, त्या नर्तनात ताल होता, तोल होता, लय होती, हळुवारता होती आणि त्या नर्तनातून निघणारी स्पंदनं सा-या शरीरात पसरतील, थोड्याच वेळात सारं शरीर स्पंदनांनी भारलं जाईल व त्या स्पंदनशक्तीतून मेंदूला आराम मिळेल व ज्ञानतंतू व स्नायूंचा शीण, थकवा जाईल हे शास्त्र त्यामागे होते. केवळ भारतीयांचा एकाधिकार असलेला कुंडलिनीयोग हा या स्पंदनांचे जागरण, क्रेंद्रीकरण आणि स्वेच्छाधीनता यांवर अवलंबून आहे. ती स्पंदने सुध्दा मेरूदंडात निर्माण होतात, एकेका चक्राला जागं करत जातात आणि त्या स्पंदनांच्या अतिविलक्षण गतीमुळे कुंडलिनी शक्ती जागृत होत असते.\nएरवी सुध्दा मानवी शरीर नित्य स्पंदित होत असते. शरीरातील विद्युत शक्ती ही स्पंदनांच्या व्दारेच विखुरते व शरीराला क्रियान्वित करते. पण आपल्याला स्पंदनांचा केवळ विनियोग माहीत आहे व त्या अखंड विनियोगामुळे मेंदूला थकवा येतो हे आपल्याला माहीत नाही. त्याचप्रमाणे स्वेच्छेने शरीरात हवं त्या ठिकाणी आपण स्पंदने निर्माण करू शकत नाही. पाठ आणि पर्यायाने मेरूदंड हा माणसाचा युगानुयुगापासून दुर्लक्षित अवयव राहिला आहे. आपण जे काही करतो, काळजी घेतो, आरोग्याचे उपाय करतो ते सारे शरीराच्या समोरच्या भागाचे, आपल्या मागे काय घडतंय आणि काय होतंय, याकडे माणसाने नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. आपल्या ‘ पाठीमागे‘ काय जळतंय याकडे आपण कधीच पाहिलं नाही. म्हणून सारी दुखणी आपल्या ‘ पाठीमागे ‘ लागतात.\nपाठ, मेरूदंड, मेरूदंडातील चोवीस मणके हेच रामच्या मसाज पध्दतीचे केंद्रबिंदू होते. अर्थात लक्षणानुसार उपचारस्थानसुध्दा बदलेल हे ओघानेच आले. आपल्या बोटातील निर्माण होणा-या स्पंदनांमध्ये जलाशयातील तरंगांचे मलयगंधित चंदनवा-याच्या झुळकांचे, खवळलेल्या समुद्रांतील लाटांचे, पिसाट वा-याचे, श्रावणातील कडाडणा-या विद्युल्लतांचे आणि यौवनगंधेच्या पायातील नूपुरांचे तरंग आले पाहिजेत अशी सिध्दी रामने प्राप्त केली होती. त्यासाठी रामने अनेक प्रकारच्या साधना केल्या. निसर्गाच्या अनेक रूपांना त्याने आपल्या जाणीवेत साठवून घेतले होते ते यासाठीच.\nस्पंदनांची क्षमता समजण्यासाठी निसर्गानंतर संगीताशि��ाय दुसरा कुणी मार्गदर्शक नाही, भारतीय संगीताइतकं सूक्ष्म ज्ञान आणि विद्या जगात कुठे नाही आणि कोणत्याही विद्येत परिपूर्णता कधी येत नाही हे तीन सिध्दांत रामने केव्हाच स्वीकारले होते. म्हणून जेथून मिळेल तिथून तो विद्या शिकत गेला.\n(‘दिव्यस्पर्शी’ ह्या पुस्तकातून )\n(साबरमती आश्रमात काकासाहेब कालेलकर हे गांधीजींचे निकटवर्ती सहकारी होते. ते आश्रमात शिक्षक होते. सारे आश्रमवासी त्यांना मान देत असत. महात्मा गांधी तर त्यांना मान देत असतच; शिवाय कस्तुरबादेखील त्यांना खूप मान देत असत. अनेकदा कस्तुरबांना भाषण करायचे असले तर काकासाहेबांना भाषण लिहून देण्याची विनंती करत. काकासाहेब त्यांना भाषण लिहून द्यायचे. परंतु भाषणातले मुद्दे तुमचे असले पाहिजेत, ह्या अटीवरच काकासाहेब त्यांना भाषण लिहून देत. कस्तुरबांना अनेक चांगले मुद्दे सुटचायचे. काकासाहेब ते मुद्द्यात स्वतःचे मुद्दे मुळीच घालत नसत. कस्तुरबांच्या मुद्द्यावरच ते भाषण लिहून देत. –ज्योती झवर, पेजएडिटर)\nसंतांनीं म्हटले आहे ‘कांहीं पडतां जड भारी, दासें आठवावा हरिं‘ उपदेश चांगला आहे. पण संकट येतांच मनुष्य कसा वागेल, कुणीं सांगावे‘ उपदेश चांगला आहे. पण संकट येतांच मनुष्य कसा वागेल, कुणीं सांगावे त्या वेळीं बुध्दि काय काम करील, कोण जाणे त्या वेळीं बुध्दि काय काम करील, कोण जाणे म्हणून संकट येवो किंवा न येवो दासें नित्य हरि आठवावा हेंच उत्तम आहे…संकट येतांच मनुष्य जर श्रीमंत असला तर तो संवयीनें आपली पैशांची थैली खोलेल, तो पैलवान असला तर लढाईच्या पवित्र्यांत उभा राहील, वकील असेल तर त्याला कायद्याचें कलम आठवेल आणि भ्याड असेल तर पळ काढील…प्रत्येक जण आपापल्या शक्तीप्रमाणें वागेल. त्याचप्रमाणें मनुष्य श्रध्दाघन असेल तर संकट येतांच तो प्रार्थनेंत प्रवेश करील व ईश्वराकडून बळ प्राप्त करून घेईल. .. प्रार्थनेचा हा उपयोग आहे. प्रार्थनेच्या निमित्तानें जीवनाचें व जीवनस्वामीचें चिंतन तर होतच असतें. पण नैतिक किंवा आध्यात्मिक संकट येऊन कोसळलें म्हणजे तोंडांतून लगेच ईश्वराचेंच नांव निघेल आणि तें आपलें काम करील. …नित्य प्रार्थनेचा- विशेषत: सामुदायिक प्रार्थनेचा- हा लाभ आहे…\nआणि नंतर काकासाहेबांनीं एक संस्मरण सांगितलें. म्हणाले, “एकदां मी व महादेवभाई गांधीजींचें जीवन व नरसिंह मेहतांचें ‘वैष्णव जन तो तेंणे कहिये ‘ हें भजन- यांची तुलना करीत बसलों होतों. महादेवभाई म्हणाले, ‘वैष्णवजनां‘चीं अनेक लक्षणें गांधींजींच्या जीवनांत पूर्णपणें प्रगट झालीं आहेत. फक्त ‘रामनाम शुं टाळी रे लागीं ‘ एवढें पूर्णपणें प्रगट झालेलें नाहीं असें मला प्रथम वाटत असे. पण आतां पहातों कीं त्यांची साधना वाढली आहे व तेंहि लक्षण त्यांच्यांत अधिकाधिक प्रगट होऊं लागलें आहे.’ मी म्हणालों, ‘आपल्या येथें भक्त लोकांमध्यें कधींकधीं नामसंकीर्तनाचा एवढा कैफ चढूं लागतो कीं मनुष्य बघतां बघतां ‘धर्मध्वजी ‘ बनून आपल्या भक्तीचें प्रदर्शन करण्यात आनंद मानूं लागतो. हा एक दोष आहे. संयमघन बापूजी आपली नामसाधना प्रगट करूं पहात नसावेत. पण त्यांची नामसाधना उत्कट होत चालली आहे हें मीं त्यांचा चेहरा पाहून सांगूं शकतो. ….”\nआणि काकांसाहेबांनीं म्हटलें, “बापूजींची साधना किती तीव्रतेनें चालत होती व त्यांची प्रगति किती झपाट्यानें होत चालली होती हें त्यांचे निरनिराळ्या वेळचे फोटो पाहून सांगतां येतें…गांधीजींचे जे जुने फोटो मला त्या वेळीं यथार्थ वाटायचे ते आज मला फिके वाटतात. ते गांधीजींना संपूर्णत: व्यक्त करीत नाहींत असा मनांत थोडा असंतोष राहतो…गांधीजी जसजसे आंतरिक प्रगति करीत गेले तसतसा त्यांच्या चेह-यांत देखील फरक पडत गेला…..”\nकाकासाहेब म्हणाले, “ बरोबर आहे .“\n(‘ज्ञाननिधीच्या सान्निध्यात’ ह्या रवींद्र केळेकर ह्यांच्या पुस्तकातून)\n(काकासाहेब कालेलकर हे मराठी असले तरी गुजराती लेखक म्हणून ख्यातकीर्त आहेत. त्यांना महात्मा गांधींनी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमधून साबरमती आश्रमात आणले. अर्थात रवींद्रनाथांकडे त्यांनी आधी विषय काढला आणि नंतर काकासाहेबांना साबरमती आश्रमात येण्याची विनंती केली. काकासाहेबांना साबरमती आश्रमात गांधींचा प्रदीर्घ काळ सहवास लाभला. गांधींजींबद्दलच्या त्यांच्याकडे आठवणींचा भांडार होता. त्या आठवणींचे शब्दांकन सुप्रसिध्द लेखक रवींद्र केळेकर ह्यांनी केले आहे. जागतिक पातळीवर योगदिन साजरा व्हायला सुपूवात झाल्यापासून सध्या योगाचा बोलबाला जोरात सुरू आहे. परंतु ख्रिश्चन संत योगातील तत्त्त्वांच्याही पलीकडे गेल्याचे एक उदाहरण काकासाहेबा कालेलकरांनी प्रार्थनासभेत सांगितले. रवींद्र केळेकर ह्यांनी ते शब्दबध्द केले आहे. –ज्योती झवर, पेजएडिटर)\nयेथॆ “ सन्निधि “ मध्यें साडेसहाला रोज सामुदायिक प्रार्थना होत असते. प्रार्थनेनंतर काकासाहेब प्रवचन करीत असतात. गेल्या मंगळवारपासून त्यांनीं प्रवचनासाठीं गीतेचा 12 वा अध्याय घेतला आहे.\nआज सकाळच्या प्रवचनांत ते म्हणाले, “ मैत्री, मुदिता, करूणा व उपेक्षा या योगशास्त्रांत सांगितलेले चार आर्य सद्भाव असणें ही मैत्री. दुस-याची सुस्थिति पाहून आनंद होणें ही मुदिता. दुःखी लोकांविषयीं करूणा आणि दुष्टांच्या बाबतींत उपेक्षा. हे चार गुण ‘ आर्य‘ सद्गुण म्हणून ओळखले जातात. पण यांत जो शेवटचा सद्गुण ‘उपेक्षा‘ आहे त्याच्या पलीकडे आतां आपल्याला गेलें पाहिजे. आतां दुष्टांविषयीं उपेक्षा बाळगून उपयोगाचे नाही. दुष्टांची दुष्टता नष्ट व्हावी म्हणून आपण प्रयत्न करीत राहिलें पाहिजे. ख्रिस्ती मिशन-यांमध्यें असे कांहीं सत्पुरूष होऊन गेले कीं, ज्यांनीं दुष्टांची दुष्टता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तुम्हीं प्रेमाग्रही म्हणा, सत्याग्रही म्हणा किंवा आस्तिकतेचे आग्रही म्हणा. पण ते मानवजातींतील अत्यंत श्रेष्ठ पुरूषांपैकीं आहेत…..”\nआणि त्यांनीं एक गोष्ट सांगितली : “आफ्रिकेंतील एका जंगलांत एक मिशनरी धर्मप्रसारासाठीं गेला. जंगलांतील लोक सर्व नरभक्षक. तरीहि त्यानें तेंच स्थान पसंत केलें. लोकांना भेटून त्यांना तो चर्चमध्यें बोलवूं लागला. कांहीं लोक येऊं लागले. त्यांच्यापुढें तो प्रवचनें करायचा. त्याच्या प्रवचनांना रोज एक जोडपें येत असे. एके दिवशीं यापैकीं स्त्री आली नाहीं. केवळ पुरूष आला. मिशन-यानें त्या पुरूषाला विचारलें, ’आज बायको कां आली नाही कुठे आहे ती’ त्यानें उत्तर दिलें ‘माझ्या पोटांत.’ मिशन-याच्या लक्षांत कांहीं आलें नाहीं. त्यानें पुन्हां विचारलें, ‘आजारी आहे’ त्यानें उत्तर दिलें, ‘ खाऊन टाकली.‘ मिशन-याला सहन झालें नाहीं. पण करणार काय’ त्यानें उत्तर दिलें, ‘ खाऊन टाकली.‘ मिशन-याला सहन झालें नाहीं. पण करणार काय शांत राहिला. त्यानें त्याची निंदाहि केली नाहीं. त्याला पापीहि म्हटलें नाहीं. धर्मबोध करीत राहिला. ब-याच दिवसांनंतर मिशन-याच्या प्रेमानें तो इसम प्रभावित झाला. त्याला त्याची चूक कळली. तो मिशन-यापाशीं येऊन रडायला लागला….म्हणाला, ’ ‘ मी फार मोठें पाप केलें. आता काय करूं शांत राहिला. त्यान���ं त्याची निंदाहि केली नाहीं. त्याला पापीहि म्हटलें नाहीं. धर्मबोध करीत राहिला. ब-याच दिवसांनंतर मिशन-याच्या प्रेमानें तो इसम प्रभावित झाला. त्याला त्याची चूक कळली. तो मिशन-यापाशीं येऊन रडायला लागला….म्हणाला, ’ ‘ मी फार मोठें पाप केलें. आता काय करूं ‘ मिशनरी म्हणाला, ईश्र्वर कृपाळू आहे… येशूची प्रार्थना कर. तो तुझ्या वतीनें देवाशीं क्षमायाचनाकरील’….”\nही गोष्ट सांगून काकासाहेब म्हणाले, “ अशा वृत्तीने ज्या लोकांनीं काम केलें त्यांना तुम्ही काय म्हणाल ते मांस खात असतात म्हणून त्यांना पामर मानाल ते मांस खात असतात म्हणून त्यांना पामर मानाल हे लोक उपेक्षेच्या पलीकडे गेलेले श्रेष्ठ संत आहेत.”\n(काकासाहेब कालेलकर ह्यांच्याशी केलेल्या संवादावर आधारित ‘ज्ञाननिधीच्या सान्निध्यांत’ ह्या पुस्तकातून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/609337", "date_download": "2018-11-16T10:08:51Z", "digest": "sha1:VS75TVWPO4DPFS7VDEQJLYPK4PGVRBBR", "length": 7318, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विमानाची चोरी, काही अंतरावर दुर्घटनाग्रस्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » विमानाची चोरी, काही अंतरावर दुर्घटनाग्रस्त\nविमानाची चोरी, काही अंतरावर दुर्घटनाग्रस्त\nमेकॅनिकने चोरले विमान : दुर्घटनेत ठार\nअमेरिकेच्या सिएटल-टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका कर्मचाऱयाने विमान चोरून त्यातून सुमारे तासभर उड्डाण भरले. परंतु दोन लढाऊ विमानांनी इशारा दिल्यावर त्याने विमान 50 किलोमीटर अंतरावरील केट्रॉन बेटावर कोसळविले.\nकर्मचाऱयाने अलास्का एअरलाइन्सचे 76 आसनी विमान चोरले. कर्मचाऱयाने विमानाचे उड्डाण केल्यावर ते चोरीला गेल्याचे अधिकाऱयांना समजले. ही कोणतीही दहशतवादी घटना नाही, कर्मचाऱयाने केवळ मजेपोटी विमान उडविले होते, परंतु विमान नियंत्रित करण्यास तो अयशस्वी ठरला, असे पियर्स काउंटी शेरिफ यांनी सांगितले.\nचोरी करणाऱया व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु त्याचे वय 29 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.\nस्थानिक प्रसारमाध्यमांनी विमानतळ प्रशासन आणि कर्मचाऱयामधील संवादाची एक ध्वनिफित प्रसिद्ध केली आहे. यात कर्मचारी विमानातील इंधनाचे प्रमाण विचारत असल्याचे ऐकू येते. विमानाचे ल��डिंग मी करू शकतो, कारण ते एक व्हिडिओगेम खेळण्यासारखे आहे. परंतु यशस्वी लँडिंग झाल्यास एअरलाइन्स मला नोकरी देणार का असा सवालही कर्मचाऱयाने केला होता. अधिकाऱयांनी विमान उतरविण्याचे आवाहन केले असता त्याने सैन्यतळावर लँडिंगचा प्रयत्न केल्यास सैनिक मला सोडणार नाहीत, असे सांगितले.\nविमानाच्या चोरीनंतर विमानतळावरील उड्डाणे रोखण्यात आली होती, परंतु आता स्थिती सुरळीत आहे. रात्री एक विमानाचा दोन लढाऊ विमाने पाठलाग करताना पाहिले. ते चित्र एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.\nभूकंप : 29 शहरे अतिसंवेदनशील\nहजेरीत उत्तरचे, चर्चेत दक्षिणेचे खासदार आघाडीवर\nरेक्स टिलरसन यांना पदावरून हटविले\nप्रामाणिकपणा, पारदर्शकतेवर नेहमीच भर दिला : जयसूर्या\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616960", "date_download": "2018-11-16T10:31:22Z", "digest": "sha1:W2IEBIK2LVKZD2PYC2NKHRIKZGDOGOII", "length": 7101, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोहलीची गैरहजेरी पाकला फायदेशीर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » कोहलीची गैरहजेरी पाकला फायदेशीर\nकोहलीची गैरहजेरी पाकला फायदेशीर\nसंयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविलेल्या जाणाऱया सहा देशांच्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार कोहलीला विश्रांती देण्यात आली असल्याने त्याची गैरहजेरी पाक संघाला अधिक फायदेशीर ह���ईल, असा विश्वास वेगवान गोलंदाज हसन अलीने व्यक्त केला आहे.\nही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि अबु धाबीमध्ये खेळविली जाणार आहे. पाक आणि भारत या दोन पारंपारिक संघामधील लढत बऱयाच दिवसानंतर होणार असून हा सामना 19 सप्टेंबरला खेळविला जाईल. 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकने भारताला पराभूत केले होते. या पराभवाची आठवण निश्चितच यावेळी भारतीय संघाला होईल. या अंतिम सामन्यात हसन अलीने आपल्या 6.3 षटकांत 19 धावांत भारताचे 3 गडी बाद करून आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते.\nचॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यातील पराभव आणि नियमित कर्णधार कोहलीची गैरहजेरी यामुळे पाकच्या तुलनेत भारतीय संघावर अधिक मानसिक दडपण राहील, असे प्रतिपादन हसन अलीने केले आहे.\nविराट कोहली हा जगातील दर्जेदार फलंदाज म्हणून ओsळखला जातो. त्याला मॅच विनर म्हणून ओळखले जाते. पण पाक संघाला या आगामी स्पर्धेत बेफीकीर म्हणून चालणार नाही. कोहलीच्या गैरहजेरीतही भारतीय संघ हा दर्जेदार असून त्या संघात अन्य काही दर्जेदार खेळाडू असल्याचे हसन अलीने म्हटले आहे. आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत सध्या 24 वर्षीय हसन अली तिसऱया स्थानावर आहे. त्याने 33 वनडे सामन्यात 68 बळी मिळविले आहेत. विराट कोहलीशी आपली तुलना करू नका कारण कोहलीला मी ज्येष्ठ खेळाडू म्हणून ओळखतो, असेही हसन अलीने शेवटी म्हटले आहे.\nसुनील, हरमनप्रीत सर्वोत्कृष्ट हॉकीपटू\nशतकांच्या बादशहाचे आणखी एक शतक\nभारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत\nहॉलंडची बर्टन्स उपांत्य फेरीत\nपुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/land-acquisition-on-ready-reckoner-base/articleshow/65506539.cms", "date_download": "2018-11-16T10:45:13Z", "digest": "sha1:JR7A32ALZQS25E7SUP4ECCPPQC6OK56L", "length": 17732, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "land acquisition: land acquisition on ready reckoner base - 'रेडी रेकनर'आधारेच भूसंपादन | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nराज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना भूसंपादनाची कार्यवाही विनाअडथळा पार पडावी, या प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, मोबदल्याच्या दरात एकसमानता राहावी, यासाठी यापुढे खासगी\nफायदा : राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमीनधारकांना\nफटका : वर्षानुवर्षे व्यवहारच न झालेल्या गावांना\nमुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना भूसंपादनाची कार्यवाही विनाअडथळा पार पडावी, या प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, मोबदल्याच्या दरात एकसमानता राहावी, यासाठी यापुढे खासगी जमीन संपादित करताना केवळ 'रेडी रेकनर'च्या दराचाच आधार घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. मात्र हा निर्णय घेताना रेडी रेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांना दूर सारण्यात आले आहे. यामुळे राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत एनए जमीन असणाऱ्यांना फायदा मिळेल, मात्र वर्षानुवर्षे जमीन व्यवहार न झालेल्या गावांमध्ये रेडी रेकनरचा नवा दरच उपलब्ध नसल्याने तेथील जमीनधारकांना फटका बसणार आहे.\nजमिनीचे मूल्यांकन करताना भूसंपादन अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. परिणामी मोबदला निश्चित करताना एकसमानता राहात नाही. जमीनधारकांना मोबदला देताना संबंधित जमीन अकृषिक म्हणजेच एनए असल्याचे गृहित धरून यापूर्वी मोबदला दिला जायचा. त्यानुसार जमीनधारकाची कितीही जमीन असली तरी पहिल्या ४० गुंठ्यांना एनएचा दर, तर उर्वरित जमिनीला कृषीचा दर लावला जायचा. आता नव्या नियमानुसार संबंधित जमीनधारकाच्या सर्व जमिनीला एनएचाच दर दिला जाणार आहे.\nभरपाईच्या नवनियमांच��या दोन बाजू\nराज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविताना भूसंपादनाची कार्यवाही विनाअडथळा पार पडावी, या प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, मोबदल्याच्या दरात एकसमानता राहावी, यासाठी यापुढे खासगी जमीन संपादित करताना केवळ 'रेडी रेकनर'च्या दराचाच आधार घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. मात्र या नियमाच्या दोन बाजू समोर येत आहेत.\nराज्यात विविध प्रकल्पांसाठी तसेच सार्वजनिक प्रयोजनासाठी वेगवेगळ्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार जमीन संपादन होते. मोबदला निश्चित करताना एकवाक्यता आणण्यासाठी आता केवळ वार्षिक बाजारमूल्य अर्थात रेडीरेकनर दराचाच आधार घेतला जाणार असून त्यानुसार मोबदला देण्यात येणार आहे. मात्र, हे करताना रेडी रेकनरमधील मार्गदर्शक सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याने याचा विपरित परिणाम होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.\nराज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाचा विकास करताना त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या जमीनधारकांना मोबदला देताना संबंधित जमीन अकृषिक म्हणजेच एनए असल्याचे गृहित धरून याआधी मोबदला दिला जायचा. त्यानुसार जमीनधारकाची कितीही जमीन असली तरी पहिल्या ४० गुंठ्यांना एनएचा दर, तर उर्वरित जमिनीला कृषीचा दर लावला जायचा. आता नव्या नियमानुसार संबंधित जमीनधारकाच्या सर्व जमिनीला एनएचा दर दिला जाणार असल्याने राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गालगत ज्यांच्या जमिनी असतील त्यांना भूसंपादनामुळे घसघशीत रक्कम मिळणार आहे. खेड्यापाड्यात भूसंपादित करताना बऱ्याच वेळा आजुबाजूच्या गावात जमिनींचे व्यवहारच न झाल्याने सध्या त्या जमिनीचा रेडी रेकनरनुसार नेमका काय दर आहे हे ठरविणे अडचणीचे ठरते.\nबऱ्याच वेळा कागदावर जिरायत जमिनीची नोंद असते. मात्र प्रत्यक्षात अलीकडच्या काळात त्या जमिनीवर पाण्याची व्यवस्था करून ती बागायत केलेली असते. अशावेळी भूसंपादन करणारे अधिकारी रेडी रेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करायचे. भूसंपादनाची अधिसूचना निघायच्या तीन वर्षे आधी त्या परिसरात जमीन खरेदी-विक्रीचे जे व्यवहार आहेत, त्यातील सर्वाधिक किमतीच्या व्यवहारांची सरासरी काढून त्याआधारे मोबदला दिला जायचा. त्याआधारे संबंधित जमीनमालकाला बागायत जमिनीनुसार दुप्पट मोबदला तर हंगामी बागायत जमिनीसाठी दीडपट मोबदला दिला ��ायचा. मात्र नव्या कायद्यानुसार रेडीरेकनरमधील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचेच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीच्या सातबऱ्यावर जी नोंद असेल तसेच मागचा जो रेडी रेकनरचा दर असेल त्याआधारेच मोबदला देण्यात येणार आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवांद्रे येथे रेल्वे रुळाला तडा, धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प...\n'निवडणुकीपूर्वी देशात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय'...\nचिमुरडीने 'असे' वाचवले १७ जणांचे प्राण...\nGurudas Kamat: ...आणि कामत यशाच्या पायऱ्या चढत गेले\nकन्फर्म तिकिटाची घोषणा मृगजळच\nम्हैसकर दाम्पत्याला IVF तंत्रज्ञानाने जुळ्या मुली...\nमुंबई: परळमधील क्रिस्टल टॉवरला आग...\n‘बेवॉच’ पाहत नाही का\nखारफुटी, खाड्या जपण्यास फ्लेमिंगो मदतीला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/photos/diwali-wishes-greetings-5866/n-a-5858.html", "date_download": "2018-11-16T09:29:03Z", "digest": "sha1:EXIHA4ULRZTDKQJW4HIOQY4J37HPA6M2", "length": 12716, "nlines": 120, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! | Diwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्��े | Latest Photos, Images & Galleries | LatestLY.com", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यं���ा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-16T09:40:07Z", "digest": "sha1:BI3Y5X3DFJFHIZNGI7IEQ7RURYGUEMAI", "length": 13382, "nlines": 171, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चाळीसगाव येथे मध्यरात्री दरोडा : मारहाणीत पत्नीचा मृत्यू ,पती गंभीर | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nचाळीसगाव येथे मध्यरात्री दरोडा : मारहाणीत पत्नीचा मृत्यू ,पती गंभीर\n३५ हजारंाचे सोन्यांचे दागीन घेऊन पोबारा\nमनोहर कांडेकर | चाळीसगाव : शहरातील हिरापूर रोडस्थित आदर्शनगर भागातील भरवस्तीत असलेल्या घरांवर गुरुवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पती-पत्नीने दारोखोरांना प्रतिकार केला असता, त्यांनी केलेल्या जबर मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याना धुळे येथे उपचार नेण्यात आले आहे.\nघटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले असून त्याने हिरापूर रोडवरील नविन नाक्या पुढे स्वामी समर्थ आर्पामेंट जवळील हनुमान मंदिरापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला आहे.\nदगडू दौलत देवरे (६०) व जिजाबाई दगडू देवरे (५५) रा. हिरापूर रोड आदर्श नगर हे घरात झोपलेले असताना दि.३ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दारोडेखोर्‍यंानी टॉमीच्या साह्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी तरी घुसल्याचे समजताच पती-पत्नीला जाग आली. त्यांनी लगेच दरोडेखोरांना हटकण्यांचा प्रयत्न केला.\nपत्नी-पत्नी दोघांनाही दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. जवळच असलेले लाकडाचा दांडा जिजाबाई यांच्या डोक्यात टाकला असता, त्यांना जबर दुखापत होत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दगडू दौलत हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोघे पती-पत्नी ठार झाल्याचे समजून दरोडेखोरांनी संपूर्ण घरांची झडती घेत कपाटातील सामानाची फेका-फेक केली.\nकपाटातील ३५ हजार रुपय किमतीचे सोन्याचे दागीने घेऊन पसार होण्यांच्या तयारीत असतानाच, समानाच्या फेका-फाकीचा आवाज ऐकूण बाजूच्या घरात झोपलेला दगडू देवरे यांचा मुलगा नितीन दगडू देवरे यांना जागा आली. त्याने लगेच पुढे येऊन पाहिले असता, दरोडेखोर मुद्देमाल घेऊन पळण्यांच्या तयारीत होते.\nनितीन यांने एका दरोडेखोरांचा पाठलाग करत, एकाच्या अंगावर सायकल मारून फेकली. परंतू अंधाराचा फायदा घेत व घरांच्या बाजूला असलेल्या नाल्याकडून दोघा दरोडेखोरांनी पोबारा केला. वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज ऐकूण नितीन याने दरोडेखोरांचा पाठलाग सोडून वडिलांच्या दिशेने धाव घेतली.\nआईचा मृतदेह पाहुण त्याने एकच हबंरडा फोडला. त्याचा आवाज ऐकूण लगेच पुढच्या रुममध्ये झोपलेला दुसरा भाऊ जागे झालेत.त्यांनी पोलीस स्टेशनला कळविले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हांची नोंद करण्यात आली आहे. दरोड्यांची बातमी ऐकताच घटनास्थळी आमदार उन्मेश पाटील यांनी भेट देऊन परिवारांचे सांत्वन केले. दरोड्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ असून बघ्यांची गर्दी जमली होती.\nघटनास्थळी जळगांव येथील श्‍वान पथक तसेच फिंगर प्रिंट टिमने तपासणी केली आहे. हॅप्पी नावाच्या श्‍वानाने हिरापूर रोडवरील नविन नाक्या पुढे स्वामी समर्थ आर्पामेंट जवळील हनुमान मंदिरापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला आहे. पोलिस आधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, उपविभागीय पोलीस आधिकारी अरविंद देवरे, पो.नि.सुनिल गायकवाड यानी घटनास्थळी भेट देत पुढील तपासाबाबत आधिकार्‍यांनी सूचना केल्या आहेत.\nPrevious articleडॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान जिल्ह्यात ६९३ टन कचरा संकलीत\nNext articleलेखानगरजवळ अपघात ; महिला ठार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्���ाबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112344-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5145421065702218177&title=laptop%20distribution%20to%20blind%20students&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T09:35:16Z", "digest": "sha1:T2KA3E66MHYNDSNGX76RC6NDK3Z6QGIW", "length": 6553, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण", "raw_content": "\nदृष्टिहीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण\nपूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचा उपक्रम\nपुणे : दृष्टिहीन व्यक्तींच्या प्रशिक्षण,पुनर्वसन,रोजगारासाठी कार्यरत असणाऱ्या ‘दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल’ यांच्या वतीने हडपसर येथील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमधील संगणक प्रशिक्षित दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात लॅपटॉप प्रदान करण्यात आले.\nगेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. सहा ते अठरा महिन्यांचे संगणक प्रशिक्षिण पूर्ण केलेल्या २४ विद्यार्थ्यांना डेल कंपनीचे लॅपटॉप देण्यात आले. हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामीण भागातील आहेत.\nTags: पुणेपूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनलॅपटॉपदृष्टिहीनरोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलPunePoona Blind Mens AssociationLaptopBlindsRotary Club of Pune CentralDellBOI\nप्रदीप स्वीट्स, इस्माईल बेकरी ‘कामानी बेकरी चॅलेंज’चे विजेते ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-latest-marathi-news-trends-breaking-news-449/", "date_download": "2018-11-16T09:42:10Z", "digest": "sha1:LP5CW5JEU2QV7XBSLFYA7KLOMCUOZSFJ", "length": 8910, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहादा येथे आज तिसर्‍या टप्यातील गणेश विसर्जन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशहादा येथे आज तिसर्‍या टप्यातील गणेश विसर्जन\n ता.प्र.-शहादा शहरातील तिसर्‍या टप्यातील नवव्या दिवशी 12 गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका उद्या दि. 2 सप्टेंबर रोजी निघणार असून त्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे गणेश मिरवणूक व बकरी ईद या दोन्ही सणाच्या पार्श्वभुमिवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nया मिरवणूकीत चौधरी मित्र मंडळ, श्री राम राम गणेश मित्र मंडळ, त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, संत सेना गणेश मंडळ, जय शिवाजी मित्र मंडळ, इंदिरा मित्र मंडळ, हिंदु हृदयसम्राट मित्र मंडळ आदी मोठे मंडळ सहभागी असणार आहेत.\nदरम्यान पाचव्या व सातव्या दिवशी पहिल्या व दुसर्‍या टप्यातील मिरवणूका उत्साहात पार पडल्या. शहरातील विविध वसाहतींमध्ये देखील डिजेच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी जल्लोष केला.\nरात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूका शांततेत पार पडल्या. दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.\nPrevious articleस्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दीतंर्गत निबंध स्पर्धा\nNext article२ सप्टेंबर २०१७\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nVideo : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई\nजि. प. उपाध्यक्षांकडून अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे कौतुक\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्���ा शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/modi-wave-not-effect-10483", "date_download": "2018-11-16T10:19:01Z", "digest": "sha1:BDFLYUID4GU3I3IHZW2ZEY63PISRSZGB", "length": 15809, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi wave not Effect मोदी लाट आटली | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जुलै 2016\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे; सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची साथ मिळणार नसल्याने भाजपने शहरी भागातील अल्पसंख्याक मतांकडे लक्ष केंद्रित केले असून, विविध योजनांच्या माध्यमातून ही मते खेचण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nमुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युती संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे; सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची साथ मिळणार नसल्याने भाजपने शहरी भागातील अल्पसंख्याक मतांकडे लक्ष केंद्रित केले असून, विविध योजनांच्या माध्यमातून ही मते खेचण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nकेंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्‍चन, जैन, पारसी, शिख व बौद्ध यांचा समावेश होतो. नुकताच महाराष्ट्र शासनाने ज्यू धर्मीयांचादेखील अल्पसंख्याकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअल्पसंख्याकांसाठी भारत सरकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती योजना, मोफत प्रशिक्षण योजना, मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची योजना, अल्पसंख्याक समाजाच्या संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना, अल्पसंख्याकबहुल क्षेत्रांसाठी बहुक्षेत्रीय विकास योजना आहेत. गुणवत्ताधारक अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनुदान योजना, अशा योजना आहेत.\nअल्पसंख्याकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शाळेतील (इ. 5 वी ते 7 वी) उपस्थितीसाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना, अल्पसंख्याक समाजातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप योजना, अल्पसंख्याकबहुल शाळांमध्ये पायाभूत सोईसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना, अल्पसंख्याकांकडून चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्था दर्जा देण्याची योजना, मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना, उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अशा शैक्षणिक योजना आहेत. अशा इतरही अनेक योजना राबवून अल्पसंख्याक मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली होती, मात्र खडसे थोडक्‍यात बचावले. खडसे यांनी नंतर मतदानाचा आढावा घेतला असता,दलित आणि अल्पसंख्याक मतांनी त्यांना तारल्याचे दिसून आले. त्यामुळे अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी शहरी भागातील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये तब्बल 67 कोटींची विकासकामे हाती घेतली. हाच \"खडसे पॅटर्न‘ आगामी दहा महापालिका निवडणुकीत राबविण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी घेतल्याचे सांगण्यात आले.\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nपुणे - तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यामुळे तासिका...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/public-transport-necessary-solve-parking-issue-105971", "date_download": "2018-11-16T10:17:42Z", "digest": "sha1:PSSOMHZOI6GVNCGOWFYKF6JBMMPBAGL2", "length": 24157, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "public transport is necessary to solve parking issue सशुल्क पार्किंगसाठी सार्वजनिक वाहतूकीचे जाळे गरजेचे | eSakal", "raw_content": "\nसशुल्क पार्किंगसाठी सार्वजनिक वाहतूकीचे जाळे गरजेचे\nबुधवार, 28 मार्च 2018\nपुण्यात सशुल्क पार्किग सुरु होणार. निश्चितच एक सकारात्मक अशी गोष्ट. कारण सध्या वाहन घेणे यापेक्षा ते योग्य ठिकाणी ठेवणे आणि त्याचे जतन करणे हे जास्त जिकिरीचे काम आहे. आता पुण्यात सशुल्क पार्किंग सुरु होणार म्हणजे त्यासाठीचे नियोजन करणे हे ओघाने आले, ज्याचा सारासार विचार पालिकेद्वारे निश्चितच करण्यात आला असेल यात शंकाच नाही. मात्र जेव्हा अशाप्रकारे पार्किंगसाठी शुल्क आकारले जाईल तेव्हा ते भरताना त्या शुल्काच्या बदल्यात आपल्याला काय सुविधा मिळणार आहेत किंवा त्यासंदर्भात काय नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल प्रत्येकजण नक्कीच उत्सुक असेल.\nपुण्यात सशुल्क पार्किग सुरु होणार. निश्चितच एक सकारात्मक अशी गोष्ट. कारण सध्या वाहन घेणे यापेक्षा ते योग्य ठिकाणी ठेवणे आणि त्याचे जतन करणे हे जास्त जिकिरीचे काम आहे. आता पुण्यात सशुल्क पार्किंग सुरु होणार म्हणजे त्यासाठीचे नियोजन करणे हे ओघाने आले, ज्याचा सारासार विचार पालिकेद्वारे निश्चितच करण्यात आला असेल यात शंकाच नाही. मात्र जेव्हा अशाप्रकारे पार्किंगसाठी शुल्क आकारले जाईल तेव्हा ते भरताना त्या शुल्काच्या बदल्यात आपल्याला काय सुविधा मिळणार आहेत किंवा त्यासंदर्भात काय नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल प्रत्येकजण नक्कीच उत्सुक असेल.\nअशावेळी कुठलीही तुलना न करता, दुबईमध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या, अद्ययावत अशा पार्किंग व्यवस्थेबद्दल थोडी माहिती देण्याचा हा प्रयत्न. 1 नोव्हेंबर 2005 मध्ये दुबई सरकारतर्फे आरटीए या विभागाची निर्मिती करण्यात आली आणि रस्ते व वाहतूक संदर्भातील सर्व गोष्टींची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली. सुरवातीला शहरातील काही प्रमुख भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर सशुल्क पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अत्यंत अद्ययावत अशी सौर उर्जेवर कार्य करणारी पार्किंग मीटर बसविण्यात आली आणि पार्किंगसाठी जागा निश्चित करून त्या जागेवर आखणी करून प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र अशी जागा निर्माण करण्यात आली. आता पुढची पायरी म्हणजे त्या जागेसाथीचे दर. त्याचे सुद्धा दरपत्रक काढून ते प्रत्येक मीटरवर सुस्पष्टपणे दिसेल असे लावण्यात आले आणि मीटर कसे वापरायचे याची देखील माहिती पडण्यात आली. एक म्हणजे कमीतकमी काळासाठी या जागेच वापर वापर होऊन सर्वाना पार्किंग मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आणि त्यासाठीच दरपत्रक खालीलप्रमाणे निश्चित केले गेले.\nसर्वांत महत्वाचे म्हणजे पार्किंगच्या जागेचे वर्गीकरण करण्यात आले.\nA - मुख्य रस्त्याच्या कडेला पार्किंग (व्यावसायिक दर्जा)\nअर्धा तास - AED 2\nपहिला तास - AED 4\nदोन तासासाठी - AED 8\nतीन तासाठी - AED 12\nC - नागरी वस्तीतील रस्ते\nपहिला तास - AED 2\nदोन तासासाठी - AED 5\nतीन तासाठी - AED 8\nया जोडीला बहुतांशी नागरी वस्त्यांमध्ये पार्किंगसाठी जागा प्रस्थापित करून त्यासाठीचे देखील वेगळे दरपत्रक निश्चित केले गेले. तसेच काही ठिकाणी पार्किंगसाठीच्या बहुमजली इमारती देखील निर्माण करण्यात आल्या. याच बरोबर सशुल्क पार्किंगचा कालावधी निश्चित करण्यात आला तो म्हणजे सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत प्रत्येक विभागात पार्किंग हे सशुल्क आणि तयारीत 10 ते सकाळी 8 नि:शुल्क. तसेच प्रत्येक शुक्रवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पार्किंग नि:शुल्क अशा प्रकारे हि व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. आता या सोयीचा सुयोग्य वापर करण्यासाठी विविध असे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले.\nएक म्हणजे मीटरमध्ये नाणी टाकून तिकीट घेणे. जे गाडीच्या आतून डॅशबोर्डवर ठेवून निरीक्षकाला दिसेल अशापद्धतीने ठेवणे. दुसरा पर्याय सरकारतर्फे\n'NOL' नावाचे एक कार्ड निर्माण करण्यात आले ज्याद्वारे पार्किंगचे शुल्क भरणे. तिसरा आणि अत्यंत आधुनिक असा पर्याय म्हणजे एसएमएस करून पार्किंग चे शुल्क भरणे त्यासाठी आयटीए च्या 7275 या क्रमांकावर प्रत्येक विभागाच्या क्रमांकाच्या जोडीने आपल्या वाहनाचा क्रमांक टाकून एसएमएस करणे. सेवाकर धरून थोडा खर्चिक असा हा पर्याय असूनही, वेळेची बचत आणि पार्किगची सतर्कता दर्शवणारे संदेश यामुळे सर्वांत जास्त वापरात येणारा असा हा पर्याय आहे. याचबरोबर महिन्याचा किंवा 3 महिन्यांसाठीचे आणि वर्षभरासाठीच्या पासची देखील व्यवस्था आरटीएतर्फे करण्यात आली आहे. हा पास गाडीच्या डॅशबोर्डवर आतून दिसेल असा लावण्यात येतो.\nखास नमूद करण्यासारखे म्हणजे पार्किंग शुल्क न भरता वाहन पार्क केल्यास होणारा दंड. एईडी 200 हा दंड भरण्यापेक्षा पार्किंग शुल्क भरून वाहन पार्क करणे हे कधीही सोयीचे ठरते.\nआता यामुळे काय झालं कि एकाच जागी गाडी पार्क करून उगाचच जागा अडविण्याकडे लोकांचा कल कमी झाला. मुख्य म्हणजे वाहुतक देखील नियंत्रित झाली कारण काही गर्दीच्या ठिकाणी कुटुंबातील लोक एकाच वाहनातून जाण्याकडे भर देऊ लागले. मात्र हे सर्व करताना एक गोष्ट जी खास नमूद करण्यासारखी म्हणजे जेव्हा शहरात सशुल्क पार्किग करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला त्याचवेळी शहरातील 'सार्वजनिक वाहतूक' कशी अद्ययावत करता येईल याकडे सरकारने आपले लक्ष केंद्रित केले. कारण तोपर्यंत शहरात 'टॅक्सी' आणि काही प्रमाणात 'बस सेवा' या दोन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात होत्या मात्र 'बस सेवा' हि तितकीशी प्रभावी नसल्यामुळे सरकारने ती सुसज्ज करण्यावर भर दिला. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या वातानुकूलित बस आपल्या ताफ्यात आणून त्यांना साजेशा अशा वातानुकूलित 'बस थांब्यांची' निर्मित केली गेली. शहरातील नागरी विभागात बस मार्ग वाढवण्यात आले त्याचबरोबर बस थांबे वाढवले गेले मुख्य म्हणजे बस सेवा वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यात आले. त्यानंतर��ी पायरी म्हणजे मेट्रो निर्मितीची घोषणा आणि त्याची 4 वर्षात केली गेलेली निर्मिती. अत्यंत अद्ययावत आणि संपूर्णपणे स्वयंचलित अशा मेट्रोची केली गेलेली निर्मिती आणि तिचा होत असलेला वापर ज्याचा निश्चित असा परिणाम वाहतूक नियंत्रित होण्यासाठी झाला. या सर्व आधुनिक वाहतूक सेवांच्या जोडीला शहरात आधीपासून अस्तित्वात असलेली पारंपरिक जलवाहतूक देखील आरटीए विभागांतर्गत सामाविष्ट करून त्यात वातानुकूलित अशा 'वॉटर टॅक्सी' ची भर टाकण्यात आली. एकंदरीत काय तर सशुल्क पार्किग सुरु करण्यामागे वाहतूक नियंत्रण, तसेच इंधन बचत हे सरकारचे जे मुख्य उद्देश होते ते सफल होण्यासाठी त्यासाठीचे उत्कृष्ट असे पर्याय सरकारने उपलब्ध करुन दिले.\nसारासार विचार करता अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूकीचे जाळे पसरविण्यात आल्यामुळे तसेच सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरु केल्यामुळे निश्चित अशा रोजगाराची देखील आपसूक निर्मिती झाली. सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरळीत सुरु राहण्यासाठी नियोजित विभागासाठी एका स्वतंत्र निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. इतर वाहतूक व्यवस्था वाढवण्यात आल्यामुळे सर्वच स्तरावर रोजगार निर्माण झाले. वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे हे तर ओघाने दिसू लागले.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ���४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/447451", "date_download": "2018-11-16T10:04:55Z", "digest": "sha1:SCK54I6B2Z5BIEEKJRCKOVBCB6DNXUYR", "length": 4887, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » आता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा\nआता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा\nऑनलाईन टीम / मुंबई :\nयेत्या 31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा समाजाचा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून आता 6 मार्चला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली.\nराज्यभरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असताना मुंबईत मराठा समाजाच्या वतीने येत्या 31 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज झालेल्या मराठा मोर्चाच्या आयोजकांच्या बैठकीत हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून आता 6 मार्चला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच 31 जानेवारीला राज्यभरात चक्काजाम करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आली.\nउच्च न्यायालयाकडून वाहतूक पोलिसांची कानउघाडणी\nभाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात\nएल्फिन्स्टन दुर्घटना; साडेसहा महिन्यानंतर 8 लाख\nनगरमधील अपघातात तिघे ठार\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/466162", "date_download": "2018-11-16T10:06:16Z", "digest": "sha1:B6DAFII5NSO23EJ2CVF4DTOMY7PKIPGM", "length": 7243, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय\nफोंडा पालिका मंडळाच्या खास बैठकीत महत्वाचे निर्णय\nफोंडा दादावैद्य चौक येथील पोस्ट ऑफिस ते ढवळी हा मडगावमार्गे जाणारा रस्ता राज्य महामार्ग अधिसुचित यादीतून वगळून अंतर्गत मार्ग म्हणून मान्यता द्यावी अशा मागणीचा ठराव घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी दिली. फोंडा पालिकेच्या काल झालेल्या खास बैठकीत हा ठराव घेण्यात आला.\nयावेळी पालिकेचे मुख्याधिकारी नवनाथ नाईक, नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते. अंतर्गत मार्ग राज्य महामार्गातून वगळावा अशी मागणीवजा विनंती शहरातील बारमालकांकडून पालिकेला करण्यात आली होती. त्यानुसार या विषयावर चर्चा करण्यासाठी ही खास बैठक बोलाविण्यात आली होते.\nशहरातील राज्य महामार्गच्या 500 मि. अंतर्गत असलेल्या बार व्यवसायिकांवर 1 एप्रिल पासून कारवाईची टांगती तलवार होती. या निर्णयामुळे बहुतेकांना सुट मिळणार आहे. याचा सुमारे शहरातील 50-55 बारमालकांना फायदा होणार आहे. याआधी मोलेमार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग फर्मागुडी ते कुर्टी व बोरी ते ढवळी हे शहराकडे वळविणारे महामार्ग वगळण्यात आले होते.\nतसेच फोंडा मार्केट प्रकल्पात अन्न व औषध संचनालयाच्या अधिकाऱयानी उघडय़ावर सोप्यावर बसण��ऱया मसाला व्यापाऱयाना अन्न व औषध खात्याची परवानगी बंधनकारक असल्याची वटहुकुम जारी केला होता. हे सोपस्कर पुर्ण करण्यासाठी सोपोमसालाविक्रेत्यानी पालिकेकडे विक्रि परवान्याची मागणी केली होती. त्यानुसार नोंदणीकृत सुमारे 25 विक्रेत्यांना ती देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nमार्केट प्रकल्पातील नवीन इमारतीत दुकानदाराना स्थलांतर करण्याचाही पालिकेचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nगोमांसप्रकरण भडकविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील पत्रकार गोव्यात\nपॅन्टएर कंपनीचे कामगार सहा दिवसांपासून संपावर\nराजधानीतील खड्डे न बुजवल्यास उपोषण\nकाँग्रेस पक्षाच्या मांद्रे निमंत्रकपदी नारायण रेडकर\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/471832", "date_download": "2018-11-16T10:07:46Z", "digest": "sha1:KDQJJ5NP62FRKYZISW5TCFA2A6WOOHCX", "length": 5586, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया\nअयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nअयोध्येतच भगवान रामांचा जन्म झाला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत राम मंदिर उभारण्यापा��ून रोखू शकणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.\nहैदराबाद येथे आयोजित शोभा यात्रेच्या समारोपप्रसंगी तोगडिया बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर आणि देशात रामराज्य निर्माण करणे हेच आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी त्यांनी मुस्लिमांना देण्यात येत असलेल्या सवलतींवरही टीका केली. ते म्हणाले, मुघल साम्राज्याचा संस्थापक झहीरुद्दीन बाबर याचा भारताशी काहीही संबंध नसून ते मंगोलियाचे असल्याने देशात त्यांचे स्मारक उभारण्याची गरज नाही.\nअकरावी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर\nलैंगिक शोषण झाल्याचा अभिनेत्री सलमाचा दावा\nझालं ते विसरून जाः शरद पवारांचे राज्यसभेत शांततेचे अवाहन\nकाश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक;तिघांचा मृत्यू\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/583405", "date_download": "2018-11-16T10:04:40Z", "digest": "sha1:NPCQDHQU27UBCIMQPJCEXEXM7LGP2M43", "length": 7904, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचणीस प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचणीस प्रारंभ\nचीनच्या विमानवाहू युद्धनौकेच्या चाचणीस प्रारं���\nस्वदेशनिर्मित युद्धनौका शस्त्रास्त्रांच्या तैनातीनंतर पहिल्यांदाच चाचणी, नौदलाचे सामर्थ्य वाढणार\nचीनने रविवारी देशात निर्माण केलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची सागरी चाचणी सुरू केली. चीनने या नौकेचे मागील वर्षी एप्रिल महिन्यात सादरीकरण केले होते. यंत्रणा अत्याधुनिक करणे आणि शस्त्रास्त्रांच्या तैनातीमुळे आतापर्यंत ती सेवेत रूजू झालेली नाही. युद्धनौकेला अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. ही युद्धनौका नौदलात सामील झाल्यावर चीनच्या सागरी सामर्थ्यात वाढ होईल असे मानले जातेय.\nदेशाची दुसरी विमानवाहू युद्धनौका डालियान शिपयार्ड डॉकवरून स्वतःच्या पहिल्या सागरी चाचणीवर निघाली आहे. या चाचणीचा उद्देश युद्धनौकेची विश्वासार्हता आणि स्थिरतेचे निरीक्षण करणे असल्याचे सांगण्यात आले.\nचीनजवळ दोन विमानवाहू युद्धनौका\nचीनच्या ताफ्यात आणखी एक विमानवाहू युद्धनौका ‘लायोनिंग’ देखील आहे. रशियात निर्मिलेली ही युद्धनौका 2012 मध्ये चीनला मिळाली होती, परंतु त्याला प्रशिक्षण आणि संशोधनासाठी तयार करण्यात आलेली युद्धनौका मानले जाते. चीनने 2013 मध्येच स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती सुरू केली होती. नवी युद्धनौका 2020 पासून नौदलात रुजू होईल.\nचीनच्या युद्धनौकेबद्दल आतापर्यंत खूपच कमी माहिती समोर आली आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनंिपग स्वतः या प्रकल्पावर नजर ठेवून आहेत. चीन दीर्घकाळापासून दक्षिण चीन समुद्रावरील प्रभुत्वासाठी अशाप्रकारचे प्रयोग करत आहे.\nअमेरिकेच्या तुलनेत जुने तंत्रज्ञान\nनव्या युद्धनौकेमुळे चीनच्या सामर्थ्यात भर पडणार आहे, परंतु चीनचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या नौदलाच्या तुलनेत खूपच मागे आहे. अमेरिकेकडे आण्विक क्षमतेने कार्यान्वित होणाऱया 11 विमानवाहू युद्धनौका आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत विकसित आहेत. तर चीनच्या युद्धनौका अद्याप पारंपरिक इंधनावर निर्भर आहेत.\nदुष्काळग्रस्त तमिळनाडूची केंद्राकडे 39 हजार कोटींची मागणी\nतिहेरी तलाक : काँगेसची दुतोंडी भूमिका\n‘युनो’चा काश्मीरबाबतचा अहवाल हेतूपुरस्सर : लष्करप्रमुख\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/612385", "date_download": "2018-11-16T10:09:17Z", "digest": "sha1:ODHTEHJLNECH4FRE2S75YCRWNT2QWNDY", "length": 6465, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "2018-2019 मध्ये आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहणार : मुडीज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 2018-2019 मध्ये आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहणार : मुडीज\n2018-2019 मध्ये आर्थिक विकास दर 7.5 टक्के राहणार : मुडीज\nवृत्तसंस्था /नवी दिल्ली :\nभारताचा आर्थिक विकासाचा दर 2018 -2019 या आर्थिक वर्षांत 7.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज अहवालातून मांडण्यात आला आहे. तेलाच्या वाढत्या किंमती या अर्थव्यवस्थेला चालना देण्याला आव्हान देणारी आहे. परंतु\nयातून बाहेर पडण्याची ताकद भारताकडे असल्याचे मुडीजच्या 2018-2019 अहवालातून मांडण्यात आली आहे.\nमागील काही महिन्यापासून वीजेच्या किंमतीत वाढ झाली असून यातून तात्पुरते चलनात वाढ होणार असली तरी विकास दर मजबुत झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भाग व औद्योगिक क्षेत्र यामध्ये सुधारणा दिसून आली आहे.\nजी 20 यामध्ये समावेश असणाऱया देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबूत स्थिती तयार झाली असून 2018 मध्ये दिसून येणारी अर्थव्यवस्थेमधील विकास दर वाढीचा दर वेगवेगळा राहणार असल्याचे संकेत मांडण्यात आले अहेत. जी 20 सारख्या परिषदा आणि दुसरीकडे अमेरिकेकडून वाढता व्यापार संरक्षण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे विकसनशील अर्थव्यवस्थेची स्थिती थोडी कमजोर राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे.\n2018 मध्ये जी 20 या परिषदेत असणाऱया देशाचा आर्थिक विकास दर 3.3 टक्के आणि 2019 मध्ये 3.1 टक्का राहणार असल्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. तर या परिषदेत 2018 -2019 मध्ये असणाऱया बाजारपेठामध्ये 5.1 आर्थिक विकास दर वाढ होणार असून यात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू व पुढील वर्षात 7.5 टक्के राहणार असल्याची नोंदणी करण्यात आली आहे.\nजन धन खात्यांचा देखभाल खर्च 775 कोटी रुपये\nएप्रिल-जूनमध्ये वित्तीय तूट 4.41 लाख कोटीवर\nवित्तीय तूट लक्ष्याच्या 96 टक्के\nव्यवसाय आशावाद निर्देशांकात 12 टक्के वाढ\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/613078", "date_download": "2018-11-16T10:12:47Z", "digest": "sha1:HERD4A2GNBJDT3CCQN7LR46ZX6A2I2KC", "length": 6969, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जिह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल\nजिह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल\n26 सप्टेबर रोजी मतदान, 27 रोजी मतमोजणी\nराज्यातील कोल्हापूरसह 26 जिह्यातील 1 हजार 41 ग्रामपंचायतींसाठी येत्या 26 सप्टेबर रोजी मतदान होणार आहे. तर 27 सप्टेबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 69 गावात सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे.एस.सहारिया यांनी याची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता सुरु झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिह्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी चुरशीच्या लढती होणार आहे.\nभुदरगड तालुक्यातील निळपण, गडहिंग्लज, आत्याळ, नांगनूर, तनवडी, हनमंतवाडी, शिरोळ तालुक्यातील आगर, टाकळी, कागल तालुक्यातील चेडाळ सुरुपली, सावर्डे खुर्द, करवीर तालुक्यातील केर्ले चंदगड तालुक्यातील आमरोळी, गणूचीवाडी, मिरवे, मौजे कारवे, मजरे कारवे, चंदगड, उत्साळी या गावांचा यामध्ये समावेश आहे. निवडणुका होणाऱया ग्रामपंचायतींची जिल्हावार संख्या पुढीलप्रमाणे-सांगली 3 , सातारा 49, सोलापूर 61, रत्नागिरी 19, सिंधूदूर्ग 4, पुणे 59, ठाणे 6, रायगड 121, नाशिक 24, धुळे 83, जळगाव 6, अहमदनगर 70, नंदूरबार 66, बीड 2, नांदेड 13, उस्मानाबाद 5, लातूर 3, अकोला 3, यवतमाळ 3, बुलढाणा 3, नागपूर 381, वर्धा 15, चंद्रपूर 15, भंडारा 5 व गडचिरोली 5 या निवडणुकीसाठी 5 ते 11 सप्टेबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 सप्टेबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 15 सप्टेबर हा अर्ज मागे घेण्याचा अखरेचा दिवस आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप केले जाणारा आहे. 26 सप्टेबर रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून 27 सप्टेबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.\nसोलापूरात वाहतोय अवैद्य दारूचा महापूर\nखासगी शिक्षकाचे अपहरण आणि सुटका\nआटपाडी ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया पार पाडा\nनवरात्र संगीत उत्सवात यंदाही परदेशी कलाकार\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/citrus-estate-paper-only-130276", "date_download": "2018-11-16T10:48:41Z", "digest": "sha1:YFVTWZLBJ5BQVGXZV4BOO6QHPBLKAKFI", "length": 16058, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "citrus estate is on paper only अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले सिट्रस इस्टेट कागदावरच | eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले सिट्रस इस्टेट कागदावरच\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nनागपूर : अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या विदर्भातील तीन सिट्रस इस्टेट कागदावरच असल्याने त्या प्रत्यक्षात कधी येणार याकडे संत्री उत्पादकांचे लक्ष लागले आहे. देशात नऊ लाख हेक्‍टर तर विदर्भात सुमारे दिड लाख हेक्‍टरवर संत्री लागवड आहे. विदर्भातील हे मुख्य फळपीक असताना पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्राची संत्री उत्पादकता तब्बल 15 टन प्रती हेक्‍टरने कमी आहे.\nनागपूर : अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या विदर्भातील तीन सिट्रस इस्टेट कागदावरच असल्याने त्या प्रत्यक्षात कधी येणार याकडे संत्री उत्पादकांचे लक्ष लागले आहे. देशात नऊ लाख हेक्‍टर तर विदर्भात सुमारे दिड लाख हेक्‍टरवर संत्री लागवड आहे. विदर्भातील हे मुख्य फळपीक असताना पंजाबच्या तुलनेत महाराष्ट्राची संत्री उत्पादकता तब्बल 15 टन प्रती हेक्‍टरने कमी आहे.\nराष्ट्रीयस्तरवरील लिंबूवर्गीय फळसंशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख\nकृषी विद्यापीठात लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र असतांना या दोन्ही संस्था नवे वाण व उत्पादकता वाढीचे पूरक तंत्रज्ञान देण्यात अपयशी ठरल्या. परिणामी पंजाबच्या धर्तीवर तंत्रज्ञानापासून मार्केटींगपर्यंत व्यवस्थापन करणाऱ्या सिट्रेस इस्टेटची मागणी होऊ लागली.\nसरकारने गेल्या अर्थसंकल्पात ती मान्य करीत दहा कोटी रुपयांची तरतूद केली. अमरावती, नागपूर व वर्धा जिल्हयात या सिट्रेस्ट इस्टेट प्रस्तावीत आहेत. परंतू कागदावरील या सिट्रेट इस्टेटच्या उभारणीसंदर्भाने कोणत्याच हालचाली नसल्याने संत्रा उत्पादकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.\nउपसंचालक दर्जाच्या एका अधिकाऱ्याच्या नियंत्रणात पंजाबमध्ये सिट्रस\nइस्टेटचे काम चालते. दहा हजार हेक्‍टरसाठी एक सिट्रस इस्टेट त्या ठिकाणी\nआहे. दहा एकर जागा याकरीता दिलेली आहे. एका सिट्रस इस्टेटकरीता सुरवातीला वर्षाकाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. त्यात आता वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रोपांची विक्री, तज्ज्ञांचा पगार व इतर व्यवस्थापनावर या पैशाचा खर्च ���ोतो. या माध्यमातून संत्र्याचे\nशास्त्रोक्‍त व्यवस्थापन होत असल्याने किन्नोची उत्पादकता 22 टन प्रती\nहेक्‍टरपर्यंत पोचली तर नागपूरी संत्र्याची आजही सात टन प्रती हेक्‍टर\n\"संत्र्याच्या शास्त्रोक्‍त व्यवस्थापनातूनच उत्पादकता वाढणार असून\nत्याकरीता सिट्रस इस्टेटची गरज आहे. द्राक्षामध्ये अनेक वाण निर्माण\nझाले, पण संत्र्याचे आजही एकच वाण आहे. संशोधक संस्था गेल्या अनेक वर्षात एकही नवे निर्यातक्षम संत्रा वाण देण्यात अपयशी ठरल्या. '\n- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज, नागपूर\n\"नागपूर जिल्हयातील सुसंदरी, अमरावती जिल्हयातील मोर्शी नजीकची शासकीय रोपवाटीकेची जागा सिट्रस इस्टेटकरीता निश्‍चीत करण्यात आली आहे. वर्धा जिल्हयातही कृषी विभागाच्या शासकीय नर्सरीतच सिट्रस उभारणी होईल. कृषी आयुक्‍तालयस्तरावर आराखडा तयार असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. चाळीसगाव (जि. जळगाव) येथे देखील लिंबू लागवड अधिक आहे. त्या ठिकाणी देखील सिट्रस इस्टेट उभारणीची चाचपणी केली जात आहे.\n- विजय कुमार, अपर मुख्य सचिव (कृषी)\nराज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत���यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24164", "date_download": "2018-11-16T10:39:31Z", "digest": "sha1:OOKSYEXQCGPQXG3FIJQSPBNPRBZCGOR6", "length": 3799, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "--पाखरे-- : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /--पाखरे--\nभिरभिरत उंच आकाशी निघतील पाखरे,\nघालतील आकाशा गवसणी करतील स्वप्न पुरे..\nभान ना त्यांस,ना तमाही संकटांची\nसोडून जातील त्यांची ती चिमुकली घरे..\nकेविलवाणी पिले बघतील त्यांची वाट,\nयेतील परत मायबाप हीच आशा उरे..\nचित्त पाखरांचे असे आपल्या पिलांपाशी,\nकशी राहतील आपल्याशिवाय ही गोजिरी पोरे..\nहळूहळू उघडतील आपले नाजूक पंख,\nजातील शोधात आता,मारतील सूर सारे..\nउडता-उडता ते सारे जातील दूरदूर,\nत्यांचे कोडकौतुक करतील सुर्य-चंद्र-तारे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://awesummly.com/news/7376859/", "date_download": "2018-11-16T09:42:35Z", "digest": "sha1:56MWEXXH4OIR7W5SSIEYYEGEH6JMTFYM", "length": 2290, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर-Maharashtra Times | Awesummly", "raw_content": "\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर-Maharashtra Times\nजिओने टेलिकॉम क्षेत्रातील पदार्पणला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्राहकांसाठी कॅशबॅक आणि मोफत डेटाची ऑफर जाहीर केली असतानाच एअरटेलनेदेखील ग्राहकांसाठी ऑफर आणली आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर जाहीर केली आहे. जिओच्या प्रवेशानंतर टेलिकॉममध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. एअरटेलने आपली नवीन ऑफर झाली केली असून ४१�� रुपयांमध्ये १.४ जीबी डेटा प्रतिदिन देण्यात येणार आहे. याआधी एअरटेलकडून ग्राहकांसाठी ३९९ आणि ४४८ रुपयांच्या रिचार्जवर ऑफर सुरू आहे. एअरटेलचा ४१९ रुपयांचा रिचार्ज पॅक अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा पॅक ७५ दिवस वैध असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/asiangames2018-in-tabletennis-sharath-kamal-defeated-pakistan-muhammadasimqureshi/", "date_download": "2018-11-16T09:54:15Z", "digest": "sha1:ZBXO6Q6G7DQHNKV2FXPAMPQBCCIL3L3W", "length": 7000, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धा : टेबल टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा ५२ वर्षीय खेळाडू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा : टेबल टेनिस स्पर्धेत पाकिस्तानचा ५२ वर्षीय खेळाडू\nभारताच्या शरत कमलने ४-० ने केले पराभूत\nजकार्ता – खेळाच्या मैदानावर वय वगैरे याला महत्व नसतं, महत्वाची असते ती जिद्द आणि भावना. जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत एका अशा खेळाडूने भाग घेतला आहे, ज्याने वयाची पन्नाशी पार केली आहे. पाकिस्तानचा टेबल टेनिस खेळाडू मुहम्मद आसिम कुरैशी ५२ व्या वर्षी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.\nआज आशियाई स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू कुरैशी याचा टेबल टेनिसचा सामना भारताच्या अचंत शरत कमल विरूध्द होता. हा सामना भारताच्या शरत याने सहज जिंकला. शरत कमलने पाकिस्तानचा खेळाडू कुरैशी याचा १८ मिनिटाच्या आत ४-० (११-४,११-८,११-७,११-५) ने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबॅंकांमुळे सर्वसमावेशक विकास शक्‍य\nNext articleबॉलिवूडमध्ये कोणीही मैत्रीण नाही- काजोल\nमहिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1561/", "date_download": "2018-11-16T10:06:14Z", "digest": "sha1:VDWR2NKTKA4J22SR5GRKV3PBBIJQULNV", "length": 4289, "nlines": 122, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आकर्षण आणि प्रेम..", "raw_content": "\nयात एक रेघ असते..\nपुसट की ठळक ...\nती आपण मारायची असते..\nआकर्ष��ाच्या बोगद्यातून जात ही असेल...\nपण त्या गहि-या मोहजालात\nतुला तुझा मार्ग खरच का गवसेल\nआपण उगीच वाहून जातो..\nपण. थोड्याच दिवसान्नी कळत...\nखरतर अस काहीच नव्हत..\nम्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..\nपण तो तर फ़क्त एक आभास असतो\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nRe: आकर्षण आणि प्रेम..\nयात एक रेघ असते..\nपुसट की ठळक ...\nती आपण मारायची असते..\nआकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...\nपण त्या गहि-या मोहजालात\nतुला तुझा मार्ग खरच का गवसेल\nआपण उगीच वाहून जातो..\nपण. थोड्याच दिवसान्नी कळत...\nखरतर अस काहीच नव्हत..\nम्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..\nपण तो तर फ़क्त एक आभास असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/na-ramdas-athavale-nagar-statement/", "date_download": "2018-11-16T10:24:23Z", "digest": "sha1:LP7P6UD2G62IH5JBH4JZ7LYURDHIYKNX", "length": 17602, "nlines": 194, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदलित शब्दाच्या वापरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार\nरामदास आठवले : नगर जिल्ह्यात दलितांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत व्यक्त केली चिंता\nअहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात दलित समाज बांधवांवर होणार्‍या अन्यायाच्या घटनांची आकडेवारी वाढली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सवर्ण समाजाच्या व्यक्तीला तातडीने न्याय मिळतो; परंतु दलितांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे. दलित शब्दाच्या वापरास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली असून याविरोधात नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नगर येथे दिली.\nनगर येथे आरपीआय संघटना मजबुतीकरणासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवार 11 सप्टेंबर रोजी नगर दौर्‍यावर आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनील साळवे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयकांत पोटे, रमेश मकासरे, संभाजी भिंगारदिवे, संजय पगारे, विजयकांत चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले, आजही दलितांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. सवर्ण समाजाकडून दलितांवर 395 कलम लावले जातात. यामध्ये संबंधीत व्यक्ती आरोपी जर नसेल तरी त्यास जामीन मिळण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागतो. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. याबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशा घटना होऊ नयेत, त्यांना लगाम बसावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. हे सरकार दलितांविरोधी नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा साध्य केला जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.\nदलितांवर होणार्‍या अन्यायकारक घटना या दुर्दैवी आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जावा, यासाठी काही समाजकंटकांकडून प्रयत्न केले जाऊ लागले होते. यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केला जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये व निरपराध व्यक्तीला यामध्ये गोवले जाऊ नये याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. समाजात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी सवर्ण व दलित समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे.\nदलित अत्याचार विषयवार राजकारण नको\nदेशात दलितांवर घडत असलेल्या घटनांना राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. यामुळे पीडित व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होतो. सत्ता व सरकार कोणाचे असो; या घटना आजही घडतच आहेत. अशा घटनांचे राजकारण न करता अशावेळी विरोधक, सत्ताधारी, विनाशासकीय संस्था, यांनी एकत्र येत या घटना रोखल्या पाहिजे. गेल्या चार वर्षांत सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केले आहे.\nआम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलिसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्षलवादी विचारसरणी असणार्‍यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघर��� नये, असे आठवले म्हणाले.\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात असलेले संभाजी भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असे प्रतिपादन आठवले याची केले. तसेच भिडे यांनी संविधानविरोधी भूमिका बजाविण्याचे काम केले आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. अशा व्यक्तीवर कारवाई केली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असे आठवले यांनी म्हटले आहे.\nPrevious articleहुमणीग्रस्त ऊस उत्पादकांनी भरपाईसाठी आंदोलनाची तयारी ठेवावी\nNext articleनिमगाव खैरी-नाऊर रस्त्यासंदर्भात हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसंस्थानला राहाता तालुक्याचा दुष्काळ दिसला नाही काय \nधोेंडेवाडी पाझर तलाव भरण्यांसाठी तात्काळ वीज जोड सुरू करण्याचे आदेश\nजायकवाडीला पुन्हा पाणी सोडल्यास दारणेच्या थेंबालाही धक्का लागू देणार नाही : आ. कोल्हे\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nसीबीआय वाद: सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण\nBreaking : बंधाऱ्यात अडविलेले पाणी पोलीस संरक्षणात सोडले\nVideo : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई\nजि. प. उपाध्यक्षांकडून अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे कौतुक\nवाडीवऱ्हेत पन्नास हजारांची घरफोडी\nशबरीमलाः तृप्ती देसाई यांना केरळमध्ये विमानतळावरच रोखले\nई पेपर-शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nसोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेला येणार मुख्यमंत्री\nगिरणारे येथे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाल्याने तणाव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nसोलापुर ये��े होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेला येणार मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112345-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4820272272498051026&title=Remembering%20Diwali&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-16T09:29:37Z", "digest": "sha1:3L6UANIJBXCSL2H4FH6BW2ULRWB5IK4W", "length": 13589, "nlines": 192, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते!", "raw_content": "\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\nबालपण रत्नागिरीत गेलेल्या आणि आता पुणेकर असलेल्या शिल्पा कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीचं केलेलं हे स्मरणरंजन...\nदिवाळी हा सगळ्यांचा आवडता सण. मला दिवाळी आठवते ती लहानपणीची. साधारण १९८२ ते १९८५ या काळातली दिवाळी... कोकणातली म्हणजेच रत्नागिरीतली. तेव्हा आताप्रमाणे बारा महिने चिवडा, चकल्या, लाडू, शंकरपाळी होत नसत. तो हक्क फक्त दिवाळीचा होता. एकमेकांच्या घरी फराळाचं करायला मदतीला जायची बायकांची धांदल असायची. आम्हा मुलांना पण त्या हाताखाली घेत. करंज्या, चकल्या दिवस ठरवून केल्या जात. यात कोणीही तुझं-माझं करत नसे. आज तुझ्या घरी, तर उद्या माझ्या घरी. वादविवादाला जागाच नव्हती. आणि खूप आपलेपणानं हे सगळं केलं जाई.\nनवे कपडेसुद्धा दिवाळीतच घेतले जात. आता आपण कधीही खरेदी करतो, मनात येईल तेव्हा; पण तरीही अजूनही दिवाळीसाठीचे कपडे आवर्जून घेतोच. कपडे आणि फटाके हे दिवाळीचं मुख्य आकर्षण. फटाक्यांची तर मजाच. ते फटाके कौलावर ठेवून त्याला ऊन द्यायचं. आपटबार, झाड, नागगोळ्या, लक्ष्मी माळ, भुईचक्रं... खूपच मजा यायची.\nनरक चतुर्दशीदिवशी अभ्यंगस्नान. पहाटे चार वाजता उठायचंच असा बाबांचा आदेशच असायचा. खरं तर झोपच लागत नसे. कधी एकदा चार वाजतायत आणि उठून पणत्या, आकाशकंदील लावतो, असं होऊन जायचं. हळूहळू सगळी जणं जागी व्हायची. आई सगळ्यांना उटणं लावून आंघोळ घालायची. आणि खास आकर्षण मोती साबणाचं. बरोबर पाच वाजेपर्यंत सगळ्यांचं स्नान आवरायचं. फटाके लावले जायचे. पहिला फटाका कोण लावतो, यावरूनसुद्धा चढाओढ असायची; पण या दिवशीचं आमच्या बाबांचं खास आकर्षण म्हणजे रेडिओवर लागणारं कीर्तन. दर दिवाळीला नरकचतुर्दशी दिवशी तेच कीर्तन असायचं; पण ते न चुकता ऐकायचे आणि आम्हालाही ऐकायला लावायचे. त्यातील एक संवाद मला आजही आठवतो,\n‘आणि श्रीकृष्णाने नरकासुराला बाण मारला, सूऽऽऽटणाणाऽऽ’\nआम्हाला खूप हसू यायचं; पण हसलं तर बाबा ��ागावतील म्हणून अगदी चुपचाप बसून असायचो. कधी एकदा ते कीर्तन संपतं आणि बाहेर पळतो असं होऊन जायचं; पण आता मात्र दर दिवाळीला आम्ही भावंडं त्या कीर्तनाची आठवण काढल्याशिवाय राहत नाही.\nमाझा भाऊ अजूनही दर दिवाळीला बरोबर चार वाजता आम्हा बहिणींना फोन करतो आणि म्हणतो,\n‘हो,’ म्हटलं की म्हणतो,\n‘तेच बघत होतो. बाबांचे संस्कार विसरली नाहीस ना.’\nआधी बाबांच्या धाकाने, आता भावाच्या धाकाने मी अजूनही दर दिवाळीला पहाटे चार वाजता उठतेच; पण आता लोकांचा तो उत्साह, ती धावपळ कमी झाल्याचं दिसून येतं. आता नुसता बडेजाव लायटिंग. पणत्यांच्या रोषणाईतली ती दिवाळीच मला भावते. तेव्हाच्या नवीन कपड्यांचा सुगंध अजून मनात ताजा आहे.\nनंतर आवरून देवळात जायचो आणि आल्यावर आईच्या हातचे मस्त दहीपोहे, दूध-गूळ पोहे. लाजवाब आणि सोबत फराळ. चकल्या, लाडू, कडबोळी, अनारसे. रत्नागिरीत दिवाळीत संध्याकाळी देखावे असायचे. संध्याकाळी रस्त्यावर खूप गर्दी असायची ते देखावे पाहायला.\nदर वर्षी दिवाळी आली, की बालपणीची दिवाळी मनात रुंजी घालते. त्या आठवणी मनात साठवत साठवत आताच्या दिवाळीला मन सामोरं जातं.\n सर्वांना ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो.\n- शिल्पा पराग कुलकर्णी, कोथरूड, पुणे\nमोबाइल : ८०८७२ ६७२६५\n(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: ColumnShilpa Kulkarniशिल्पा कुलकर्णीआठवणीतली दिवाळीDiwali 2018दिवाळी २०१८Ratnagiriदीपावलीरोषणाईपणत्यारत्नागिरीकीर्तननरक चतुर्दशीBOIAathvanitali DiwaliShilpa Kulkarni\nधनंजय (प्रसाद) माईणकर About 10 Days ago\n गत काळाची आठवण करून देणारा. ३० वर्षे मागे फ्लॅशबॅक मध्ये घेऊन गेला.\nछानच. तुझी स्मरणशक्ती लय भारी.\nदिवाळीच्या अविस्मरणीय क्षणांची शिदोरी ‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग’ ‘लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व’ पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/indian-hocky-guide-shuard-marin-attacked-critics-132697", "date_download": "2018-11-16T10:18:21Z", "digest": "sha1:KOLNU3YVGB4QRF7NDI6BJXLMUW2NY35R", "length": 13052, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian hocky guide Shuard Marin attacked the critics इंग्लंडविरुद्ध काय साधले, ते पाहा ! | eSakal", "raw_content": "\nइंग्लंडविरुद्ध काय साधले, ते पाहा \nसोमवार, 23 जुलै 2018\nभारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली.\nलंडन / मुंबई- भारतीय महिला हॉकी संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत काय साधले, याकडे भारतातील हॉकीतज्ज्ञ लक्ष देतील, अशी अपेक्षा मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी व्यक्त केली.\nविश्वकरंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडला रोखेल, अशी कट्टर चाहत्यांनाही अपेक्षा नव्हती. प्रत्यक्षात साडेसात मिनिटे असताना भारतीय बचावपटूंकडून सामन्यातील एकमेव चूक झाली. त्यामुळे इंग्लंडला बरोबरी साधता आली. आपल्याकडून झालेली ही चूक त्यांना खूपच सलत होती. त्यांना अश्रूही आवरत नव्हते. इंग्लंडच्या आक्रमणास प्रतिआक्रमणाने उत्तर देत भारतीय संघाने सर्वांनाच धक्का दिला.\nआमचा खेळ चांगला झाला. इंग्लंड ऑलिंपिक विजेते आहेत. दोन्ही संघाच्या जागतिक मानांकनातील तफावत लढतीत कुठेच दिसली नाही. सलामीच्या लढतीतील खेळाने मला संघाचा अभिमानच वाटला. आता भारतीय पाठीराखे, टीकाकार, तज्ज्ञ यांनाही चांगल्या गोष्टी दिसल्या असतील आणि त्यानंतर ते सल्ला देतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाने ऑलिंपिक विजेत्यांना रोखले. त्यांचा खेळ विजयास साजेसाच होता. एक चूक झाली नसती, तर सुखद धक्का लाभला असता, असेही त्यांनी सांगितले.\nभारतीयांनी नकारात्मक खेळ केला, असे इंग्लंडचे मार्गदर्शक डॅनी केरी यांनी सांगितले. प्रत्यक्षात ते भारतीयांनी धक्का दिल्याचेच मान्य करीत होते. ते म्हणाले, आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही कधीही हार मानत नाही. बरोबरी निराशा करणारीच आहे; पण उत्तरार्धात आम्ही खेळ खूपच उंचावला. त्या वेळी आम्ही एकतर्फी वर्चस्व राखले, त्यामुळे चाहत्यांचेही प्रोत्साहन लाभले. एक���दरीत लढत, आमचा खेळ पाहता मी समाधानी आहे, असे त्यांनी सांगितले.\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nपुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी...\nकडव्या संघर्षानंतर मॅग्नस कार्लसनची बरोबरी\nलंडन - फॅबिआनो करुआना याच्याविरुद्धच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर हार टाळण्यात यश...\nहरियानाकडून यू मुम्बाचा पराभव\nमुंबई - पूर्ण ताकदीनिशी खेळूनही यू मुम्बाला दुबळ्या हरियाना स्टीलर्सकडून ३१-३५ पराभवाचा धक्का बसला. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाचा हा सलग दुसरा...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण...\nक्रिकेट हा खेळ कोणे एके काळी \"सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17370", "date_download": "2018-11-16T09:44:31Z", "digest": "sha1:TIB6XEQ2K5YATB2BYZ4RT5NY3C2ULAQG", "length": 3222, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हलव्याचे दागिने : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हलव्याचे दागिने\nडिसेंबर महिना सुरु झाला की वेध लगतात ते नव्या वर्षाचे पण ज्यांची संक्रांत पहिली आहे त्यांना नवीन वर्षाबरोबरच वेध लागतात ते काळी साडी, हलव्याचे दागिने यांचे.\nRead more about हलव्याचे दागिने\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/opposition/videos/", "date_download": "2018-11-16T09:46:48Z", "digest": "sha1:UBBBOKKIWODLPTQYVU45GGSVQAPGMFKF", "length": 10135, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Opposition- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nVIDEO : अन् सभागृहात कोसळला लाकडी ठोकळा; विरोधी पक्षनेते बसले हेल्मेट घालून\nविरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा\n'विरोधकांना बाहेर ठेवून कामकाज करण्यात रस नाही'\n'जशी करणी तशी भरणी'\n'निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-03-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T10:03:44Z", "digest": "sha1:RRE5FHXPMYTQLWFTQTWIILQKD3LRPAXI", "length": 8460, "nlines": 138, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 03 नोव्हेंबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 03 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 03/11/2018दिवस= 160 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= अर्थशास्त्र [दिवस-09] अर्थशास्त्र अभ्यास घटक=\nभारतातील करसंरचना,प्रकार, केंद्र राज्य कर विभागणी,चलनवाढीचे प्रकार, वित्त आयोग.\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nसंस्कृती आणि सामाजिकरण, सामाजिक प्रक्रिया.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nPrevious आजचा अभ्यास 02 नोव्हेंबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pm-narendra-modi-to-visit-nagpur-on-ambedkar-jayanti-today-258270.html", "date_download": "2018-11-16T10:13:50Z", "digest": "sha1:LHWIM4KH4R5FA5S4GMFHWQYFSROVSEPI", "length": 14067, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचं महामानवाला अभिवादन", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nदीक्षाभूमीवर पंतप्रधानांचं महामानवाला अभिवादन\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं आहे.\n14 एप्रिल : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एचआरडी मिनिस्टर प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते.\nया निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी नागरिकांची पावलं नागपूरच्या दिशेनं निघाली आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीलाही भेट दिली. दीक्षाभूमीवर अर्धा तास थांबल्यानंतर मोदी कोराडी, चंद्रपूर आणि परळीतल्या नव्या वीज संचाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Ambedkar JayantinagpurPM Narendra Modडाॅ.बाबासाहेब आंबेडकरदिक्षाभूमीनागपूरमहामानवाला अभिवादन\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lifting-bag-be-careful-prevent-insert-16196", "date_download": "2018-11-16T10:49:32Z", "digest": "sha1:KQ4UKKMAPVY6ANB5IS2CZDWOEAWNERFS", "length": 14385, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Lifting Bag\" be careful to prevent the insert \"बॅग लिफ्टिंग'ला आळा घालण्यासाठी दक्षता घ्या | eSakal", "raw_content": "\n\"बॅग लिफ्टिंग'ला आळा घालण्यासाठी दक्षता घ्या\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nसांगली - बॅगेतून किंवा मोटारीतून रक्कम नेणे सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी चोरट्यांनी सिद्धच केले आहे. पोलिसांचे बॅंक पेट्रोलिंग सुरू आहे. परंतु पोलिस सर्वत्र पाळत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बॅंकेत रोकड भरणा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जाताना सुरक्षितता बाळगणे हाच उपाय ठरू शकतो. कारण चोरट्यांनी बॅंकेसमोरून रोकड लांबवण्याची \"मोडस' बदलून चोरटे आता बॅंकापासूनही पाठलाग करू लागलेत.\nसांगली - बॅगेतून किंवा मोटारीतून रक्कम नेणे सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी चोरट्यांनी सिद्धच केले आहे. पोलिसांचे बॅंक पेट्रोलिंग सुरू आहे. परंतु पोलिस सर्वत्र पाळत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बॅंकेत रोकड भरणा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जाताना सुरक्षितता बाळगणे हाच उपाय ठरू शकतो. कारण चोरट्यांनी बॅंकेसमोरून रोकड लांबवण्याची \"मोडस' बदलून चोरटे आता बॅंकापासूनही पाठलाग करू लागलेत.\nसांगलीतील पुष्पराज चौकातील एचडीएफसी बॅंकेसमोरून भरदिवसा रोकड लांबवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी सहजपणे लांबवली. अशाच घटना आझाद चौकातील ऍक्‍सिस बॅंकेसमोरही पाच-सहा वर्षांत घडल्या आहेत. काही बॅंकांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही चोरटे दिसले. परंतु पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलिसांनी आतापर्यंत चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. परंतु सांगलीतील बॅग लिफ्टिंगचे गुन्हे अद्यापही तपासावरच दिसून येतील. बॅंकेतून रोकड घेऊन जाताना चोरट्यांनी त्यावर सहजपणे डल्ला मारल्याच्या घटना पाहिल्यातर अनेकदा यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो. निष्काळजीपणे आणि सावधगिरी न बाळगता रक्कम नेताना चोरट्यांनी हिसडा मारून बॅग लांबवली आहेत. तसेच बॅंकेतून रोकड काढल्यानंतर ती सुरक्षित न ठेवता दुचाकीला अडकवणे किंवा मोटारीत ठेवणे यामुळे चोरट्यांना ती सहज लंपास करणे शक्‍य होते. बॅंकासमोर पाळत ठेवून दुचाकी किंवा मोटार पुढे गेल्यानंतर पाठलाग करून संधी मिळताच रोकड लंपास करण्याचे प्रकार दोन-चार महिन्यांत घडले आहेत. मोटारीत रक्कम सुरक्षित राहू शकते हा भ्रम चोरट्यांनी खोटा ठरवला आहे. त्यामुळे रोकड ने-आण करताना सुरक्षितता बाळगणे आणि दक्षता घेणे हाच उपाय ठरू शकतो. ग्राहकांनी दक्षता घेतली तर चोरट्यांना रोकड लांबवण्याची संधीच मिळणार नाही. पोलिसांचे बॅंक पेट्रोलिंग सुरूच आहे. परंतु प्रत्येक बॅंकेच्या परिसरात सतत पहारा देणे किंवा प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे शक्‍य नसते. त्यामुळे खबरदारी घेणेच आवश्‍यक आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सब��्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://phet.colorado.edu/nn/simulations/translated/mr", "date_download": "2018-11-16T10:17:28Z", "digest": "sha1:X7U2C3K2THC4IDMVUPA5TD5DMKRIBQCY", "length": 9818, "nlines": 235, "source_domain": "phet.colorado.edu", "title": "PhET-simuleringar omsette til Marathi", "raw_content": "\n- आम्ल-आम्लारी द्रावण (HTML5)\n- क्षेत्रफ़ळ शोधा (HTML5)\n- रासायनिक समिकरणे संतूलीत करणे (HTML5)\n- रासायनिक समिकरणे संतूलीत करणे\n- फुगा आणि प्लावकता\n- फुगा आणि स्थिरविद्युत (HTML5)\n- बॅट्ररी रेझिस्टर मंडल ( सर्किट)\n- बिअर्स नियमाची प्रयोगशाळा (HTML5)\n- बिअर्स नियमाची प्रयोगशाळा\n- भार आणि क्षेत्र (HTML5)\n- प्रभार आणि क्षेत्र\n- कॉन्संट्रेशन (संहति) (HTML5)\n- खाणे आणि व्यायाम\n- विद्युत क्षेत्र हॉकी सामना\n- एनर्जी स्केट पार्क\n- एनर्जी स्केट पार्क (प्राथमिक)\n- पदावली शोध (HTML5)\n- फॅरेडेची विद्युतचुंबकीय प्रयोगशाळा\n- फॅरेडेचा नियम (HTML5)\n- एक प्रतलीय बल\n- बल आणि गती\n- बल आणि गती : प्राथमिक (HTML5)\n- अपुर्णांकच्या जोड्या (HTML5)\n- फंक्शन बिल्डर (HTML5)\n- फ़ंक्शन बिल्डर (HTML5)\nGenuttrykk जनूक अविष्करण - प्राथमिक\n- आलेखावर रेषा काढने (HTML5)\n- गुरुत्वाकर्षण आणि कक्षा (HTML5)\n- गुरुत्वाकर्षण आणि कक्षा\n- गुरुत्वीय बल प्रयोगशाळा (HTML5)\n- गुरुत्वीय बल प्रयोगशाळा\n- हुक चा नियम (HTML5)\n- समस्थानिके आणि अणुवस्तुमान (HTML5)\n- समस्थनिके आणि अणू भार\n- जॉन ट्राव्होल्टेज (HTML5)\n- चुंबक आणि होकायंत्र\n- चुंबक आणि विद्युतचुंबक\n- रेणुचे आकार: प्राथमिक (HTML5)\n- ओहमचा नियम (HTML5)\n- प्लिन्को संभाव्यता (HTML5)\n- रेडीओ तरंग आणि विद्युतचुंबकिय क्षेत्र\n- उतरण : बल आणि गती\n- अभिकारक, उत्पादन आणि शिल्लक (HTML5)\n- तारेमधील विरोध (HTML5)\n- रुदरफ़ोर्ड विचलन (HTML5)\n- पदार्थांच्या अवस्था (प्राथमिक) (HTML5)\n- दोरी वरील लाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112346-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/2007-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-11-16T09:11:43Z", "digest": "sha1:N7L452PUMUWVK5EKK2W5N7VPL3M4POVG", "length": 8142, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2007 च्या हैदराबाद स्फोट प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचे दोघे दोषी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n2007 च्या हैदराबाद स्फोट प्रकरणात इंडियन मुजाहिदीनचे दोघे दोषी\nहैदराबाद – सन 2007 साली झालेल्या येथील स्फोटाच्या प्रकरणात महानगर सत्र न्यायाधिशांनी इंडियन मुजाहिदीनच्या दोन जणांना आज दोषी ठरवले आहे. ���निक शफिक सईद आणि मोहंमद अकबर इस्माईल अशी दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या स्फोटात 44 जण ठार झाले आहेत. या प्रकरणातील फारूख शरीफुद्दीन तर्कश आणि मोहंमद सादीक इस्त्रार अहमद शेख या दोघांची मात्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.\nदोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपींना आश्रय दिल्याच्या कारणावरून तारीक अंजुमन यालाही दोषी ठरवण्यात आले असून त्याची शिक्षाही सोमवारीच जाहीर होणार आहे.\nया प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी तपास केला होता. यातील रियाज भटकळ, इक्‍बाल भटकळ आणि अमिर रेझा खान हे आरोपी फरारी आहेत.\n25 ऑगस्ट 2007 रोजी हे स्फोट घडवण्यात आले होते. या प्रकरणी ऑक्‍टोबर 2016 मध्ये आरोपींच्या विरोधात खटला उभा राहिला. यात सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार लुंबिनी पार्क भागात अनिक सईद याने बॉंब ठेवला होता तर गोकुळ चाट भागात भटकळने बॉंब ठेवला होता. त्यात गोकुळ चाट भागातील स्फोटात 32 जण ठार आणि 47 जण जखमी झाले होते तर लुंबिनी पार्क भागात झालेल्या स्फोटात 12 जण ठार आणि 21 जण जखमी झाले होते.\nदोन्ही स्फोट जवळपास एकाचवेळी झाले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून एकूण 170 साक्षीदार हजर करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleले. कर्नल पुरोहितची मागणी सुप्रिम कोर्टाने फेटाळली\nNext articleअभिनेता मोहनलाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AE", "date_download": "2018-11-16T09:19:22Z", "digest": "sha1:GJEW5L2I6WHL5UDQVQRQADVT3DAB5ZJQ", "length": 13256, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्लॅटिनम - विकिपीडिया", "raw_content": "\n(Pt) (अणुक्रमांक ७८) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गं���क क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसंदर्भ | प्लॅटिनम विकीडाटामधे\n१६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ऍझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरूपयोगी ठरले, सोने मिळविण्यास अडचणीचे ठरले. स्पॅनिश लोकांनी त्यास तिरस्काराने प्लॅटिनो म्हणजे हलक्या प्रतिची चांदी असे संबोधण्यास सुरूवात केली.\nपुढे १८ व्या शतकाच्या अखेरीस रशियन रसायनशास्त्रज्ञ व सेंट पीटर्सबर्गच्या खनिकर्म महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आपोलस म्युसिन-पुश्किन यांनी प्लॅटिनमच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे प्लॅटिनमसह निसर्गात:च येणाऱ्या अनेक धातूंचा शोध लागला, सर्वांना मिळून प्लॅटिनम वर्गीय धातू असे नाव दिले गेले. यात १८०३ मध्ये पॅलॅडियम व र्‍होडियम, १८०४ मध्ये ओस्मियम व इरिडियम तर १८४४ च्या सुमारास रूदेनियमचा शोध लागला. टंग्स्टनचा शोध लागेपर्यंत प्लॅटिनम-पोलाद हे सगळ्यात कठीण संयुग समजण्यात येई, त्यास डायमंड-स्टील असे म्हणत.\nप्लॅटिनमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लाचाही यावर परिणाम होत नाही म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्लॅटिनमच्या मुशी, भांडी, चाळण्या, नळ्या वगैरे वापरतात. काचेवर प्लॅटिनमचा अत्यंत पातळ थर देऊन तयार केलेला आरसा दारा-खिडक्यांना लावतात त्यामुळे घरातील व्यक्तीला बाहेरचे नीट पाहता येते पण बाहेरील व्यक्तीला या काचेतून घरातील काहीही दिसत नाही.\n१८८३ साली प्लॅटिनमच्या सहाय्याने प्रमाणित मानके (किलोग्रॅम, मीटर वग��रे) तयार करण्यात आली. या मानकांचे वेळोवेळी परीक्षण केले असता लक्षात आले की १२५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, त्यांची झीज झालेली नाही.\nप्लॅटिनमची नाणी पाडली जातात, त्यापासून दागिने, शोभेच्या वस्तु, कलाकुसरीचे साहित्य घडविले जातात.\nप्लॅटिनम सोन्यापेक्षा कितीतरी महाग धातू असून याच्या किमती स्थिर राहत नसल्याने अनेक क्षेत्रातून वापर कमी जास्त होत असतो पण उच्च वितळणबिंदू व रासायनिक रोधकता या गुणांमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्लॅटिनमचा उपयोग होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी ०४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/alltags/", "date_download": "2018-11-16T09:52:38Z", "digest": "sha1:XUOWCWSJR43F2GNNQFLI556XSYTEL6FR", "length": 7661, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टॅग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2016/12/blog-post_15.html", "date_download": "2018-11-16T10:17:05Z", "digest": "sha1:OVGWYWDJGSVVEL3S6MKTA6L5ODJG5ZHB", "length": 5277, "nlines": 69, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : नियती", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nकाही आयुष्य लिहिलेली असतात. काही लिहिली जातात. नियती स्वतः एखादाच्या हाती लेखणी देते आणि म्हणते \"लिही. स्वतःचं आयुष्य स्वहस्ते लिही. मला काही वेगळं वाचायचंय.\" पण नियती कायम लबाड, लेखणीत निखारे भरते. कागदाला पेन लागताच कागदे जळू जागतात. संधी असते, वेळ असतो, प्राक्तन रेखाटण्याची मुभा असते तरीही\nकाही आयुष्य धुमसणारी ठरतात.\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Nandgaon-sugarcane-truck-accident/", "date_download": "2018-11-16T10:24:15Z", "digest": "sha1:TVKBGKM6T4PBS427SKPWDH7F6EFIYZWV", "length": 4494, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसाचा ट्रक उलटून मजूर ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › उसाचा ट्रक उलटून मजूर ठार\nउसाचा ट्रक उलटून मजूर ठार\nकणकवली तालुक्यातील पियाळी-मुरकरवाडी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ऊस तोडणी मजूर संतोष गणपती पाटील (35, रा. तळगाव-भुजीग,पाटीलवाडी, राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऊस तोडणीची कामे जोरात सुरू आहेत. पियाळी परिसरातील ऊस डॉ.डी.वाय.पाटील साखर कारखाना, गगनबावडा येथे नेण्यासाठी अनेक ट्रक ये-जा करत आहेत. सोमवारी रात्री ट्रकचालक अब्दुल रहिमान बाळू पाटणकर (रा.मातुली-पकालवाडी, राधानगरी) हा पियाळी- मूरकरवाडी येथील ऊस भरून गगनबावडा साखर कारखाना येथे ट्रक घेऊन जात होता.\nपियाळी-मुरकरवाडी येथील अरुंद रस्त्यावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटलाने ट्रक क्लिनरच्या बाजूने लगतच्या घराचे कुंपण तोडत साईटपट्टीवर पलटी झाला. यात क्लिनर बाजूला बसलेले संतोष गणपती पाटील हा ट्रकखाली सापडून चिरडला गेल्यानेे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी चालकाला बाहेर काढत वाचवले. मात्र, मयत संतोष पाटील पलटी झालेल्या ट्रक खाली सापडल्याने त्याला वाचविणे ग्रामस्थांना शक्य झाले नाही.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Constitutional-Rescue-Rally-The-organizers-will-file-a-complaint-Mumbai-Police/", "date_download": "2018-11-16T09:55:07Z", "digest": "sha1:ZUSI6ILCE2WN5YSKJYJYJSPAM6BZH7OM", "length": 3649, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार : मुंबई पोलिस | पुढारी\t���Top", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार : मुंबई पोलिस\nसंविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार : मुंबई पोलिस\nप्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधकांनी मुंबई येथे संविधान बचाव रॅली काढली होती. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयू नेते शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. मात्र आता ही रॅली आयोजकांना अडचणीत आणणार आहे. या रॅलीची आयोजकांनी परवानगीच काढली नसल्याने आयोजकांवर मुंबई पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत.\nही रॅली मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरु होऊन गेट वे ऑफ इंडिया पर्यंत निघाली. या रॅलीमध्ये आयोजकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरें यांना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले होते.\nरवीना म्‍हणते ;वाघांच्या 'त्‍या' तीन बछड्यांची हत्‍याच\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Ethanol-will-get-Rs-1771-crore-from-the-factories/", "date_download": "2018-11-16T09:32:49Z", "digest": "sha1:YRDQ6TCGQ4HMZKBOE4LSHUCIK4BDBQ3E", "length": 6494, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इथेनॉल’मधून कारखान्यांना मिळणार 1771 कोटी रुपये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › इथेनॉल’मधून कारखान्यांना मिळणार 1771 कोटी रुपये\nइथेनॉल’मधून कारखान्यांना मिळणार 1771 कोटी रुपये\nमहाराष्ट्रातून 43 कोटी 37 लाख लिटरइतक्या इथेनॉल खरेदीतून पुरवठादार कारखान्यांना 1 हजार 771 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. इथेनॉलचा दर लिटरला 40 रुपये 85 पैसे असून 66 उत्पादकांनी निविदा भरल्यानंतर मागील 3 महिन्यात 11 कोटी 50 लिटर खरेदी होती. प्रत्यक्षात 26 फेब्रुवारीअखेर फक्त 5 कोटी 46 लाख लिटरइतकीच इथेनॉलची उचल केल्याने खरेदीबाबत कंपन्या उदासीन असल्याचा आरोप राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी केला.\nदेश पातळीवर ऑईल कंपन���यांकडून ऊस गाळप हंगाम 2017-18 मध्ये इथेनॉल खरेदीच्या 313 कोटी 57 लाख लिटरच्या निविदा 17 ऑक्टोंबर रोजी काढण्यात आल्या. 1 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीकरीता निविदा प्रसिद्ध झाल्या. मात्र, निविदा अंतिम होण्यास व इथेनॉल उत्पादकांना पर्चेस ऑर्डर व पुरवठा करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याची परवानगी घेण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगून पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील इथेनॉल उत्पादकांनी 43 कोटी 37 लाख लिटर म्हणजे मागणीच्या जवळपास शंभर टक्के इथेनॉल पुरवठा करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. पंरतु ऑईल कंपन्यांनी केवळ 5.46 कोटी लिटर इथेनॉलची उचल केलेली आहे.\nडिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात 11.50 कोटी लिटर इथेनॉलची उचल झाली असती तर पुरवठादार कारखान्यांना 469 कोटी रुपये मिळाले असते. प्रत्यक्षात 5.46 कोटी लिटर उचलमुळे 223 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.\nसंपुर्ण कोटा उचलला न गेल्यामुळे उत्पादकांना 246 कोटी रुपये कमी मिळाले आहेत. त्यामुळे कारखान्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासही अडचणी येत आहेत. तसेच कंपन्यांच्या ऑईल डेपोवर 7 ते 8 दिवस इथेनॉलचे टँकर खाली होण्यास विलंब लागत आहे. साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगामामध्ये जास्तीत जास्त ‘इथेनॉल’चा पुरवठा होण्याची अपेक्षा असते. त्याच कालावधीत ऑईल कंपन्यांकडून अनेक कारणे सांगून इथेनॉल उचलण्यास विलंब केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून कंपन्यांनी इथेनॉलची उचल वेळेत करण्याची मागणी केली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/100-rupees-fine-if-taxi-stopped-five-minutes-airport-132563", "date_download": "2018-11-16T10:43:44Z", "digest": "sha1:VJAGRGST3IOSD5X6AP2PMCSMEAEX6GCT", "length": 12528, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "100 rupees fine if taxi stopped for five minutes at the airport विमानतळावर पाच मिनिटे टॅक्सी थांबल्यास 100 रुपये दंड | eSakal", "raw_content": "\nविमानतळावर पाच मिनिटे टॅक्सी थांबल्यास 100 रुपये दंड\nरविवार, 22 जुलै 2018\nगोवा : दाबोळी विमानतळावर प्रवाशांना आणणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांकडून तसेच खासगी वाहनांकडून पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॅक्सी थांबविल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येत असलेल्या प्रकाराला जाब विचारण्यासाठी टॅक्सी चालकांनी विमानतळावर धडक दिली.\nविमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना सासंदर्भात जाब विचारण्यास टॅक्सी चालक एकत्र जमले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विमानतळावर येऊन टॅक्सी चालकांना पाठिंबा देत हे प्रकरण सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nगोवा : दाबोळी विमानतळावर प्रवाशांना आणणाऱ्या व घेऊन जाणाऱ्या पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांकडून तसेच खासगी वाहनांकडून पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॅक्सी थांबविल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येत असलेल्या प्रकाराला जाब विचारण्यासाठी टॅक्सी चालकांनी विमानतळावर धडक दिली.\nविमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांना सासंदर्भात जाब विचारण्यास टॅक्सी चालक एकत्र जमले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विमानतळावर येऊन टॅक्सी चालकांना पाठिंबा देत हे प्रकरण सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nविमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या परिसरात पार्किंगची कोंडी होऊ नये म्हणून वाहनधारकांना फक्त 5 मिनिटे प्रवाशांना उतरविण्यास किंवा त्यांना घेण्यास दिली आहेत. पाच मिनिटापेक्षा अधिक वेळ झाल्यास 100 रुपये दंडाच्या स्वरुपात रक्कम वसूल केली जात आहे. हे कंत्राट एका खासगी परप्रांतीय ठेकेदाराला देण्यात आले असून त्याची अरेरावी टॅक्सी चालकांना ऐकून घ्यावी लागत आहे.\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112348-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4839944179586360533&title=New%20Venture%20in%20Dr.%20Ambedkar%20College&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-11-16T10:11:41Z", "digest": "sha1:NLIUWV37LDE7ZTV6X7A2XD2MTOTFQRBC", "length": 14183, "nlines": 129, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ उपक्रम", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ उपक्रम\nऔंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मीनल सासणे, मंगला पाटील, कविता सुरवसे, सुधाकर वानखेडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे, डॉ. विलास आढाव उपस्थित होते.\nया वेळी मार्गदर्शन करताना सासणे म्हणाल्या, ‘पवार कुटुंबामध्ये स्त्री-पुरुष समानते���ी बीजे लहानपणापासून रुजल्यामुळे आम्ही मुली असून घराबाहेर पडू शकतो; तसेच समाजात ताठ मानेने वावरू शकलो. महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा-तेव्हा त्या आपले कर्तृत्व सिद्ध करतात.’\nडॉ. लोखंडे म्हणाले, ‘आई ही आई असते. प्रत्येक आईला आपला मुलगा मुलगी मोठा व्हावे असे वाटते. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. म्हणून आज ‘रयत’च्या वटवृक्षाच्या छायेत अनेक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या घरच्यांनी घराबाहेर काढले. तेव्हा त्यांना फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनी आश्रय दिला. त्यामुळे पुढे सवित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना करून सर्व जाती-धर्मातील स्त्रियांसाठी तिळगुळ समारंभाचा कार्यक्रम घेतला व सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.’\n‘सावित्रीबाई फुले यांनी पस्तीस स्त्रियांची बाळंतपणे केली. काशीबाईंचा मुलगा यशवंत याला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. त्यामुळे एक स्त्री म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. आई मुलगा-मुलगी असा भेद करत नाही. कारण मातृत्व हे फक्त स्त्रीलाच (आईलाच) येऊ शकते. त्यामुळे एक कवी आपल्या कवितेत म्हणतो ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाली आई’,’ असे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.\nडॉ. आढाव म्हणाले, ‘साने गुरुजींनी जगाला ‘श्यामची आई’ दिली; परंतु समाजात स्त्रियांचे स्थान अजूनही दुय्यम स्वरूपाचे आहे. स्त्रियांच्या सामाजिक परिवर्तनाची लढाई १९व्या शतकामध्ये सुरू झालेली दिसते. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक यांनी या परिवर्तनाला सुरुवात केली. जागतिकरणा सर्व विश्व ‘लोकल ते ग्लोबल’ झाले आहे. त्यामुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. आईने मुलांशी संवाद करणे गरजेचे आहे. अलीकडचे मुले स्वतःच्या भावविश्वात (मोबाइल, इंटरनेटमध्ये) रममाण झालेले दिसतात. त्यामुळे आईने मुलांशी संवाद करणे गरजेचे आहे.’\n‘कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त हा उपक्रम घेतला असून, आईला कॉलेजमध्ये यायला मिळावे. चर्चेमध्ये सहभागी होता यावे; तसेच आप���ी मुले-मुली कोठे शिक्षण घेतात, हे पाहता यावे. मुलांचा पहिला गुरु आई असते, तर दुसरा गुरु शिक्षक असतो. त्यामुळे आई-विद्यार्थी-शिक्षक त्यांच्यामध्ये सुसंवाद घडून यावा. यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम महाविद्यालयांमध्ये घेण्यात आला.’\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डॉ. संजय नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रियदर्शनी पारकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. एस. साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. सविता पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. शशी कराळे, प्रा. किरण कुंभार, प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी, प्रा. सायली गोसावी, प्रा. आसावरी शेवाळे, डॉ. अतुल चौरे यांसह विद्यार्थ्यांच्या आई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nम्रुदुला कर्णी About 30 Days ago\nअतिशय स्तुत्य उपक्रम.आईला मुलीच्या काँलेजात यायला मिळण हे खूप महत्वाच .कारण समाजाच्या ज्या स्तरातून आपल्याकडे विद्यार्थिनी येतात ते बघता त्यांच्या मातांना अश्या कार्यक्रमाची गरज आहे .डाँ आंबेडकर महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा ‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट परदेशी साहित्यिकांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-11-16T10:55:16Z", "digest": "sha1:RQYR5L5Z72MGQYRKO2CRKDDRAMDQMKOV", "length": 23543, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मुंबई पुणे एक्स्प्रेस वे Marathi News, मुंबई पु��े एक्स्प्रेस वे Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त\nमुंबई: माहुलवासीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार...\n'उबेर' चालकांना आता इंधनदरानुसार मोबदला\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमुंबईची 'कचराकोंडी'; सफाई कर्मचाऱ्यांचे का...\nकिती तरुणांना रोजगार दिला राहुल यांचा मोदींना सवा...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; ...\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवे...\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार...\nलिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाण...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टा...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरत...\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजम...\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या ध..\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्..\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक..\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बाद..\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक ..\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्..\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ना..\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वे\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वे\nकांदे घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोस��ला\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांतील जखमींना तत्काळ प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळावी; म्हणून राज्य सरकार उभारत असलेले 'ट्रॉमा सेंटर' केवळ दिखावाच आहे. या जागेत अनधिकृत हॉटेल, फूडमॉल आणि शॉपिंग सेंटर उभारण्यात आले असून, या माध्यमातून संबंधित ठेकेदाराला पोसण्यात येत असल्याचा गंभीर आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.\nएक्स्प्रेस वेवर २५ मिनिटांची प्रवासबचत\nमुंबई-पुणे प्रवासाच्या वेळेत किमान २५ मिनिटांची बचत करतानाच घाटमार्गातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे.\nआमचा आवाज-सीट बेल्ट सक्तीचे\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर प्रवास करताना मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट सक्तीचा करण्याचा निर्णय वाहतूक ...\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी\nगणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न\nगणेशोत्सवासाठी मुंबईहून पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे निवडला.\nआणखी १२ वर्षे टोलवसुली\nमहाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन २०१४मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी देणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारने प्रत्यक्षात अनेक टोलनाक्यांसमोर गुडघे टेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मंगळवारी मुंबई व पुण्यादरम्यानच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि दररोज एक लाखापेक्षा अधिक वाहनांची वर्दळ राहत असलेल्या 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चीही भर पडली.\nआणखी १२ वर्षे टोलवसुली\nआणखी १२ वर्षे टोलवसुली\n‘एक्स्प्रेस वे’ टोलबाबत लवकरच निर्णय\n‘एक्स्प्रेस वे’ टोलबाबत लवकरच निर्णय\n‘एक्स्प्रेस वे’ टोलबाबत लवकरच निर्णय\n'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील टोलवसुली पूर्णपणे बंद करणे किंवा अंशत: बंद करणे आवश्यक आहे की कंत्राटदार कंपनीला करारनाम्याप्रमाणे टोलवसुली सुरू ठेवू देणे आवश्���क आहे याबद्दलचा निर्णय राज्य सरकारला उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांना आळा\nमुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असून, त्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची प्रकल्प सुकाणू समिती नेमली आहे.\nकळंबोलीत पोलिसांची वाहने जाळली\nम टा वृत्तसेवा, पनवेल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाने कळंबोली आणि कोपरखैरणे येथे हिंसक वळण घेतले...\nटीम मटा, मुंबईमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या मुंबई-ठाणे-रायगड बंददरम्यान बुधवारी ठाणे व नवी मुंबईत धुमश्चक्री घडली...\nअपघातवाढीमागे मानवी चुकाच कारणीभूतम टा प्रतिनिधी, पुणेसुसाट वेगनशेच्या अंमलात गाडी चालविणे...\nनवी मुंबई शहरामध्ये पहिल्या टप्प्यात वाशी, नेरुळ, बेलापूर आणि ऐरोली या नोडचा विकास झाला...\n‘एक्स्प्रेस वे’ टोल; ६ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील टोलवसुलीसंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारला व्यापक जनहित लक्षात घ्यावे लागेल...\n‘एक्स्प्रेस वे’ टोल; ६ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील टोलवसुलीसंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारला व्यापक जनहित लक्षात घ्यावे लागेल...\nसहा सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील टोलवसुलीसंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारला व्यापक जनहित लक्षात घ्यावे लागेल...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवा; मोदींचं आव्हान\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\nमोदींनी किती जणांना रोजगार दिला\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nएसी रेल्वेगाडीतून १४ कोटींचे सामान चोरीला\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार ५.५ लाख रुपये\nकाश्मीर वाद: मियाँदाद यांची अफ्रिदीला समज\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लग��चच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1473/", "date_download": "2018-11-16T09:25:29Z", "digest": "sha1:6YBXIGW2X6MX5KTXLH45FRSFDX6S4IK7", "length": 4571, "nlines": 109, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता- मी आणि प्रेम", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nमला जेव्हा प्रेम दिसला,\nनजर चुकवून मी जावू लागली\nतर तो वाटच माझी अडवू लागला.\nमी म्हणाली काय आहे\nवाटेत का असा आडवा येतोस,\nका मला असा त्रास देतोस.\nफक्त नाण्याची एक बाजु बघुन\nतू अख्ख नाणं खोटं ठरवतेस,\nम्हणूनच आलोय मी तुला न्यायला\nमाझ्या बाबतीतलं तुझं मत बदलायला.\nदोष मात्र नंतर त्याचा\nका असते तुला खरंच\nप्रत्येक गोष्टीत इतकी घाई,\nप्रेमात का ग पडतेस तू\nनेहमीच इतक्या लवकर बाई.\nनीट पारख त्या व्यक्तीला,\nखरंच देईल का तो शेवटपर्यंत साथ\nविचार आधी स्वत:च्या मनाला.\nएक चांगली बाजू मला,\nपण दुखं, अंश्रु आणि विरहच\nका बरं दिसतात तुला.\nमनातून काढुन टाक राणी\nचल करु पूर्वीसारखी मैत्री\nRe: मी आणि प्रेम\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: मी आणि प्रेम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/husband-and-wife-start-thefting-when-wokring-wages-21419", "date_download": "2018-11-16T10:00:32Z", "digest": "sha1:FSLNWA5ZCDEVWXYB5PGTFEVWR2J4L3IS", "length": 14809, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Husband and wife to start thefting when wokring on wages मजुरी करता करता पती-पत्नी लागले चोऱ्या करायला! | eSakal", "raw_content": "\nमजुरी करता करता पती-पत्नी लागले चोऱ्या करायला\nपरशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 16 डिसेंबर 2016\nसोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे लागले.\nसोलापूर - मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची एकदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली. एकत्र मजुरी करताकरता दोघांनी अधूनमधून चोऱ्या करायला सुरवात केली. ऐश करण्यासाठी सहज पैसे मिळू लागल्याने ते पुणे सोडून इतर शहरातही हात मारू लागले. गेल्या आठवड्यात चोरी करण्यासाठी सोलापुरात आल्यानंतर मात्र त्या दोघांना गजाआड जावे लागले.\nबेगम पेठ परिसरात राहणारे बांध��ाम व्यावसायिक खालिद शेख यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणात पोलिसांनी राम सोन्या कांबळे ऊर्फ जाधव (वय 21, रा. पत्राशेड मार्केटशेजारी, पिंपरी, पुणे) व उषा राम कांबळे (वय 24, रा. यशवंतनगर, नुराणी मशिदीजवळ, पुणे) या दोघांना अटक केली आहे. ते दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. राम आणि उषाने यापूर्वी केलेल्या चोरीच्या घटनांची चौकशी पोलिस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरी करणाऱ्या राम आणि उषाची ओळख पुण्यात कामावर असताना झाली. गेल्या दोन वर्षांपासून ते एकत्र असून पती-पत्नी असल्याचे सांगत आहेत.\nसात डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे दोघे खालिद शेख यांच्या घरात घुसले. शेख हे काही वेळासाठी घराबाहेर गेले होते. राम आणि उषाने घरातील दागिने, रोकड चोरले होते. काही वेळातच शेख घरी आले. त्यांना दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये चोर असल्याचा अंदाज त्यांना आला. त्यांनी बाहेरून कडी लावली. घरमालक आल्याचे लक्षात आल्यानंतर राम हा चोरीचा ऐवज घेऊन छतावर गेला. त्याने गादी फाडून चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवला, तर उषा हिने खोलीत स्वत:ला कोंडून घेतले आणि दागिने अंगावरील कपड्यात लपविले. शेख यांनी पोलिसांना बोलाविले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सात डिसेंबर रोजी या दोघांनी अशोक चौक परिसरातील आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे. ते तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर मुक्कामाला होते. बंद घरे शोधून चोरी करण्यासाठी ते सोलापुरात आले होते.\nराम आणि उषा दोघेही सराईत गुन्हेगार असून सहज पैसा मिळवून ऐश करण्यासाठी ते या क्षेत्राकडे वळाले आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी अशा चोरट्यांकडून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी वॉचमनची नियुक्ती करावी.\n- शैलेश खेडकर, पोलिस उपनिरीक्षक\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nवाढत्या थंडीमुळे ���रुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/marathibhashadin/2011?page=1", "date_download": "2018-11-16T10:41:33Z", "digest": "sha1:MWO2ZDWOQFLKRYPFIWTKLW7JYB67NAOJ", "length": 3651, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "| Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस (२०११)\nबोलगाणी - प्रवेशिका ४ (तोषवी) संयोजक_संयुक्ता 22\nबोलगाणी - २० (अश्विनीमोरे) संयोजक_संयुक्ता 14\nबोलगाणी - प्रवेशिका १५ (monalip) संयोजक_संयुक्ता 19\nबोलगाणी - प्रवेशिका १० (सावली) संयोजक_संयुक्ता 19\nबोलगाणी - प्रवेशिका ५ (स्वर) संयोजक_संयुक्ता 39\nबोलगाणी - प्रवेशिका २१ (पूर्वा) संयोजक_संयुक्ता 7\nबोलगाणी - प्रवेशिका १३ (प्रॅडी) संयोजक_संयुक्ता 35\nबोलगाणी - प्रवेशिका ११ (रुणुझुणू) संयोजक_संयुक्ता 24\nबोलगाणी - प्रवेशिका ६ (पारिजात३०) संयोजक_संयुक्ता 28\nबोलगाणी - प्रवेशिका २२ (जयु) संयोजक_संयुक्ता 4\nये हृदयीचे ते हृदयी\nसंयोज�� मंडळ : मंजिरी, प्राजक्ता_शिरीन, सशल, सावली, सुनिधी, सायो.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1136/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-11-16T09:45:34Z", "digest": "sha1:6KZQ7LUL6NOWSTHCGE5LIQJ7I6GRV2Z4", "length": 17233, "nlines": 231, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "आरोग्य निर्देशक-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nविविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत झालेले कार्य –\nएप्रिल २०१७ - जानेवारी २०१८\nआरोग्य कार्यक्रम / निर्देशक\n(एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ )\n१ नवीन बाह्य रुग्ण - १७५१८३८८ -\n२ आंतर रुग्ण - १५०८७७६ -\n३ मोठ्या शस्त्रक्रिया - ११२६५२ -\n४ लहान शस्त्रक्रिया - १९१८७१ -\n५ प्रयोगशाळा तपासणी - ११२५७७७६ -\nब प्राथमिक आरोग्य केंद्र\n१ बाह्य रुग्ण - ३०१०२४५३ -\n२ आंतर रुग्ण - १३५६३८५ -\nII प्रजनन व बाल आरोग्य\n१ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ५६५००० ३३७८०५ ६०\n२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ५०००० ९७३९ १९\n३ तांबी कार्य ४९०००० ३४१७७७ ७०\n४ गर्भ निरोधक गोळ्या ३७५००० २४१३८२ ६४\n५ निरोध - ३०४०८६ -\n६ एकूण गरोदर माता नोंदणी २१८९८८३ १८८०४७५ ८६\n७ १२ आठवड्या च्‍या आतील गरोदर माता नोंदणी १९७०८९५ १२७७१९४ ६५\n८ धनुर्वात लस (गरोदर माता) २१८९८८३ १५९८२२३ ७३\n९ एकूण प्रसूर्ती २०००७५७ १३२९७४३ ६६\n१० आरोग्य संस्थेत झालेल्या प्रसूतीं १३२९७४३ १३१५६७१ ९९\n११ एकूण प्रसूतींपैकी आरोग्य संस्थेमध्ये झालेल्या प्रसूती ची टक्‍केवारी १३२९७४३ ८७२९८२ ६६\n१२ घरी झालेल्या प्रसूतींची संख्या १३२९७४३ १०४७२ १\n१३ माता मृत्यू - ८७७ -\n१४ वैद्यकीय गर्भपात (१२ आठवड्याचे आतील व १२ आठवड्या नंतर झालेल्या) - १२३४९४ -\n१५ एकूण जिवंत जन्म १९९०८०३ १३३४९३१ ६७\n१६ मृत जन्म - १४२१७ -\n१७ अर्भक मृत्यू (० ते ११ महीने वयोगट) - १४५८० -\n१८ बाल मृत्यू (१ ते ५ वर्ष ) - २४४९ -\n१९ बी. सी. जी. (१ वर्षा आतील) १९९०८०३ १७५०५७७ ८८\n२० पोलिओ तीन मात्र (१ वर्षा आतील) १९९०८०३ १५६४१७४ ७९\n२१ संपूर्ण सुरक्षित बालके १९९०८०३ १५०५११२ ७६\n२२ तिहेरी लस (बुस्टर) १९४९४३५ १४२२५२८ ७३\n२३ पोलिओ (बुस्टर) १९४९४३५ १४५८१०५ ७५\n२४ गोवर पहिली मात्रा (९-१२ महिने ) १९९०८०३ १५३३६४३ ७७\n२५ गोवर दुसरी मात्रा १९४९४३५ १२७८०६० ६६\n२६ 'अ' जीवन सत्व पहिली मात्रा १९९०८०३ १४८२३६६ ७४\n२७ तिहेरी लस (५ वर्ष) १९४९४३५ ९२५४०३ ४७\n२८ टी. टी. (१० वर्ष) २५६५७९८ १४३६९५० ५६\n२९ टी. टी. (१६ वर्ष) २३२१४३६ १४८३६८१ ६४\nविविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत झालेले कार्य – एप्रिल २०१७ - जानेवारी २०१८\nआरोग्य कार्यक्रम / निर्देशक\nअपेक्षित पातळीच्या सध्या कार्य %\nIV जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम\n३० आरोग्य संस्थेमध्ये झालेल्या प्रसूती - ८७२९८२ -\n३१ आजारी नवजात बालके - ६८६२२ -\n३२ जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत आहार देण्यात आलेल्या माता - ६६९८१९ -\n३३.अ मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेल्या माता\n१ घर ते आरोग्य संस्था - ३८९८०५ -\n२ आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था - १५१३३९ -\n३ परत घरी सोडणे. - ४३५२८५ -\n३३.ब मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेली नवजात बालक\n१ घर ते आरोग्य संस्था - ३८८६८ -\n२ आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था - १९००५ -\n३ परत घरी सोडणे. - ५१८२१ -\n१ नवीन थुंकी दूषित क्षयरोगी शोधण्याचे प्रमाण (%) - ५४% -\n२ नवीन थुंकी दूषित क्षयरुग्णाच्या थुंकी रूपांतरणाचा दर (%) - ९०% -\n३ नवीन थुंकी दूषित क्षयरुग्ण बरे होण्याचे प्रमाण (%) - ८५% -\n१ नवीन शोधलेले कुष्ठरुग्ण - १४२८७ -\n२ नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या बालकांचे प्रमाण (%) - १०.६ -\n३ नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या दृश्य स्वरूपातील विकृतींचे प्रमाण (%)(ग्रेड II) - २.४७ -\n४ नवीन कुष्ठरुग्णांपैकी आढळलेल्या सांसर्गिक (एम.बी.) कुष्ठरुग्णांचे प्रमाण (%) - ५४.१८ -\n१ एकुण रक्त नमुने (प्रत्यक्ष व अप्रत्यक्षा सर्वेक्षणाद्वारे) ११६८६१६१ १४२२६९१४ १२२\n२ आढळलेले हिवताप रुग्ण - १५६५७ -\n३ पी. एफ. रुग्ण - ४८८४ -\n४ एकूण रुग्णांपैकी पी. एफ. रुग्णची टक्‍केवारी - ३१.१९ -\n५ १५ दिवसांच्या आत तपासणी केलेले रक्त नमुने - ९९.८ -\n१ झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया ७५०००० ५४९७०१ ७३\n२ जमा नेत्रपटले ६६०० ६२१५ ९४.१७\n३ शालेय नेत्र तपासणी - २०९५०८२ -\nIX पाणी नमूना तपासणी\n१ ग्रामीण भागातील तपासलेले पाणी नमूना - २७९७०७ -\n२ ग्रामीण भागातील आढळलेले दूषित पाणी नमुने - ४४५२८ -\n३ ग्रामीण भागातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) - १६ -\n४ शहरी भागातील (महानगरपालिका वगळता) तपासलेले पाणी नमुने - १२१८०८ -\n५ शहरी भागातील आढळलेले दूषित पाणी नमुने - ९४७५ -\n६ शहरी भागातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) - ८ -\n७ महानगरपालिका क्षेत्रातील तपासलेले पाणी नमुने - ३००४८२ -\n८ महानगरपालिका क्षेत्रातील आढळलेले दूषित पाणी नमुने - १००९९ -\n९ महानगरपालिका क्षेत्रातील पाणी नमुने दूषित आढळण्याचे प्रमाण (%) - ३ -\nएकूण दर्शक: ५१९५५१० आजचे दर्शक: १६७५\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/the-historical", "date_download": "2018-11-16T10:52:08Z", "digest": "sha1:GB36YDGPOMKAWJWDD5RBGGLRUSDTPW2F", "length": 26462, "nlines": 302, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "the historical Marathi News, the historical Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त\nमुंबई: माहुलवासीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार...\n'उबेर' चालकांना आता इंधनदरानुसार मोबदला\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमुंबईची 'कचराकोंडी'; सफाई कर्मचाऱ्यांचे का...\nकिती तरुणांना रोजगार दिला राहुल यांचा मोदींना सवा...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखव��च; ...\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवे...\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार...\nलिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाण...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टा...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरत...\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजम...\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या ध..\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्..\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक..\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बाद..\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक ..\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्..\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ना..\nविराट कोहलीच्या ५ ऐतिहासिक खेळी\nकोकण किनारपट्टीवर ताठ मानेने स्वतःची ओळख जपून असणारा अंजनवेल उर्फ ऐतिहासिक गोपाळगड काहीच दिवसांपूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आणि खासगी मालकीमुळे गडाच्या जतन-संवर्धनाचा मार्ग खुला झाला. दुर्गसंवर्धनाचा विचार राज्यात रुजल्यापासून सरकारदरबारी तो संरक्षित स्मारक होण्यापर्यंतच्या या लढ्यात स्थानिक, दुर्गप्रेमी आणि यंत्रणा यांची एकजूट किती गरजेची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गोपाळगडावर विजयादशमी साजरी करून उपेक्षित, असंरक��षित आणि खासगी जोखडात बंदिस्त असणाऱ्या स्मारकांसाठी कायदेशीर लढा देत त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, असा संदेशच या एकजुटीने दिला आहे.\nफुटबॉल: भारताने चीनला गोलशून्य बरोबरीत रोखले\nभारतीय फुटबॉल संघाने आज शानदार कामगिरी करत ऐतिहासिक मैत्रीपूर्ण लढतीत चीनला गोलशून्य बरोबरीत रोखले. तब्बल २१ वर्षांनंतर भारत आणि चीन हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दरम्यान, फिफा क्रमवारीत चीनचा संघ ७६व्या तर भारतीय संघ ९७व्या स्थानी आहे.\n'पानिपत' चित्रपटातून पद्मिनी कोल्हापूरे करणार कमबॅक\nबॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर असणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या पानीपत या चित्रपटात त्या गोपिका बाईंची भूमिका साकारताना दिसतील.\nभारतातील काही ब्रिटीशकालीन उद्याने.. चला जाणून घेऊया भारतातील या उद्यानांबाबत...\nकुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७७.८५ कोटी रुपयांच्या सुधारित मंजुरीमुळे जामखेड तालुक्यातील योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पाच मोठा फायदा होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.\nऐतिहासिक महत्त्वाचा विंचूरकर वाडा\nब्रिटिश राजवटीत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रसिद्धी होती. ब्रिटिशांच्या अत्याचाराच्या विरोधात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' अशा जळजळीत अग्रलेखांनी धाबे दणाणलेले असायचे.\nऐतिहासिक म्युरलसाठी सरसावले विद्यार्थी\nखान्देश एज्युकेशन सोसायटीतर्फे एकलव्य क्रीडांगणावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता एक लाख प्लास्टिकच्या बॉटल्सचे गणपती म्युरल साकारण्यास ५० विद्यार्थ्यांकडून सुरुवात करण्यात आली. जवळपास ३६ तासांचा हा टास्क ‘एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठी मान्यवरांच्या उपस्थित जल्लोषात प्रारंभ झाला.\nस्वातंत्र्यदिनी 'इथं' करा देशभक्तीचा जागर\n'सुवर्णकन्या' हिमावर कौतुकाचा वर्षाव\nफिनलँडमध्ये २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत विक्रमी ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापून भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी 'सुवर्णकन्या' हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nमराठी साहित्याची वैचारिक उंची वाढवणारे कवी-लेखक-अभ्यासक यशवंत मनोहर यांचा अमृत महोत्सवी सोहळा पुढच्या आठवड्यात नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखकीय कारकिर्दीचा मागोवा घेणारा हा लेख.\nलाल किल्ल्यासारखी ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू एका खाजगी ‌उद्योगाला जतन-संवर्धनासाठी दत्तक दिल्याने चर्चांचं मोहोळ उठलं आहे. परंतु प्रत्यक्षात ही वास्तुदत्तकयोजना कशी असते\n'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची घोषणा अभिनेता अजय देवगण यानं केल्याला खूप दिवस झाले. पण काही कारणांमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. काही अडचणी जरी आल्या असल्या, तरी प्रोजेक्टशी कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही असं अजयनं ठरवलं आहे.\nरायगडावरील उत्खननात सापडल्या ऐतिहासिक वस्तू\nकिल्ले रायगडावर शास्त्रीय पद्धतीने सुरू असलेल्या उतखननामध्ये अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत. रायगडावर आढळून आलेल्या या वस्तूंची रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी रविवारी पाहणी केली.\nअंकाईचे ऐतिहासिक राम मंदिर\nमनमाड-येवला मार्गावरील अंकाई गावात अगस्ती ऋषींच्या नावाने व अंकाई टंकाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध डोंगरावर एका गुहेत अतिप्राचीन राम मंदिर आहे.\nऐतिहासिक वास्तूंजवळ होणार स्वच्छतागृहे\nपुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सहा ऐतिहासिक वास्तूंजवळ पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.\nभ्रष्ट लोकप्रतिनिधींनी ऐतिहासिक शहराची कचराकुंडी केल्याचा आरोप करत महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी मराठवाडा विकास सेनेने केली आहे.\n'पद्मावत'वरुन जो काही हलकल्लोळ झाला तो पाहून कलाकारांनी आता ऐतिहासिक चित्रपटांचा धसकाच घेतला आहे. ज्युनिअर शॉटगन सोनाक्षी सिन्हाही म्हणते, की 'ऐतिहासिक भूमिका करताना मी आता दहावेळा विचार करेन. एक कलाकार म्हणून मला काही गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नाहीय.'\nहेरिटेजच्या पारड्यात२० कोटी रुपये\nपुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, नूतनीकरण आणि स्मारक उभारणीसाठी महापालिकेने वीस कोटी रुपयांची तरतूद केली. यामध्ये का���ी वास्तूंचे संवर्धन तर काही वास्तू नव्याने साकारण्यात येणार आहेत.\nपुणे: शनिवारवाड्यावर जागतिक मराठी भाषा दिन साजरा\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवा; मोदींचं आव्हान\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\nमोदींनी किती जणांना रोजगार दिला\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nएसी रेल्वेगाडीतून १४ कोटींचे सामान चोरीला\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार ५.५ लाख रुपये\nकाश्मीर वाद: मियाँदाद यांची अफ्रिदीला समज\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.drickinstruments.com/mr/", "date_download": "2018-11-16T09:37:08Z", "digest": "sha1:3WJEO4YTZIDPH7MLDS4P2AW45ZP6TDKQ", "length": 5306, "nlines": 177, "source_domain": "www.drickinstruments.com", "title": "ताणासंबंधीचा चाचणी मशीन, शुभ्रपणा परीक्षक, कडक होणे परीक्षक, जाडी परीक्षक - Drick", "raw_content": "\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी उपकरणे\nपेपर आणि चाचणी उपकरणे पॅकेजिंग\nछापील सामुग्री चाचणी उपकरणे\nDrick साधने co., लि. संशोधन, उत्पादन आणि तांत्रिक सेवा majoring आहे प्रयोगशाळा आणि उद्योग चाचणी हत्यारे,.\nआम्ही एजंट म्हणून काम आणि चीनी बाजारात जगभरात ओळखले कंपन्या उत्पादने चाचणी सेवा प्रदान. या व्यतिरिक्त, आम्ही सक्रियपणे व्यापार, तांत्रिक सहाय्य आणि नंतर-विक्री सेवा कामे प्रोत्साहन. आमची उत्पादने कागद तयार, पॅकेजिंग, मुद्रण सारखे शेतात अर्ज आहेत; रबर आणि प्लास्टिक; कापड आणि बिगर विणलेल्या उद्योग; अन्न, औषध आणि इ\nघर्षण परीक्षक च्या DRK127A गुणांक\nDRK101A स्पर्श-स्क्रीन ताणासंबंधीचा शक्ती परीक्षक\nDRK123 (पीसी) पुठ्ठा संक्षिप्तीकरण परीक्षक\nDRK133 उष्णता शिक्का परीक्षक\nDRK101SA ताणासंबंधीचा शक्ती परीक्षक\nDRK109C पेपर आणि Paperboard शक्ती वाजवण्यास ...\n© कॉपीराईट - 2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nशॅन्डाँग Drick साधने कंपनी, लिमिटेड\nकागद व पॅकेजिंग चाचणी\nPIastic लवचिक पॅकेजिंग चाचणी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112349-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/other-marathwada-news/2", "date_download": "2018-11-16T10:26:09Z", "digest": "sha1:DBOU7E23TNN3LYE7I3UTM74UOKN2X2CJ", "length": 33724, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nआठ दिवसांत उसाचे पैसे दिले नाही तर गप्प बसणार नाही- खा. शेट्टी\nउस्मानाबाद- सरकारने कारखानदार व ऊस उत्पादकांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन समस्या सोडवणे अपेक्षित असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकार, कारखानदारांच्या संगनमतातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. परंतु, कारखानदारांनी आठ दिवसांत एफआरपीचे पैसे द्यावेत अन्यथा मी गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रविवारी (दि.११) उस्मानाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले की, गतवर्षीच्या...\nदरोडेखोरांचा आष्टीत धुडगूस; 6 लाखांचा ऐवज पळवला,व्यापाऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या\nअाष्टी- दरोडेखोरांनी अगोदर पाठीमागील बाजुने व्यापाऱ्याच्या घरावर दगडफेक केली,त्यानंतर लोखंडी दरवाजा व आणखी दोन दरवाजे तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला. धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने तसेच कपाटात ठेवलेले जवळपास २५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. आष्टी गावातील या दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असुन संतप्त व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देत घटनेचा निषेध नोंदवला. आष्टी (ता.परतूर) येथील व्यापारी...\nमद्यपी चालकाकडून ट्रक उलटला, कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू, मदतीऐवजी बघ्यांनी लुटली साखर\nमाजलगाव- सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे ३० टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक दारूच्या नशेत नागमोडी ट्रक चालवत असताना अचानक ट्रक उलटला. त्याखाली एकाच दुचाकीवरून माजलगावकडे येत असलेल्या एकाच कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू झाला. ही घटना दीपावली पाडव्याच्या दिवशी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील एचपी गॅस गोडाऊनजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दयानंद गणेश सोळंके (४० ), संगीता दयानंद सोळंके (३६), राजनंदिनी दयानंद सोळंके (७), पृथ्वीराज दयानंद...\nदावरवाडीच्या शिक्षकाचा शे���तळ्यामध्ये बुडून मृत्यू: छिद्रे बुजवतांना अचानक गेला तोल\nपाचोड- शेततळ्यातील पानकापडास पडलेल्या छिद्रे बुजवण्याचे काम करताना अचानक पाय घसरुन तोल गेल्यामुळे शेततळ्यात बुडून शिक्षकांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गणेश काकासाहेब रंध (३३, रा. दावरवाडी ता. पैठण) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक गणेश रंधे हे थेरगाव ( ता. पैठण) येथील विना अनुदानित त्रिंबकदास पटेल महाविद्यालयात इतिहास व मराठीचे प्राध्यापक म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते....\nपांगरा शिंदेसह 6 गावांना भूकंपाचा सौम्य धक्का: 2.6 रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांत भीती\nहिंगोली- अनेक दिवसांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह सुमारे २२ गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. आजची ही दहावी वेळ आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजून २३ मिनिटाला भूकंप झाला. तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटाला पिंपरदरी येथे दुसरा धक्का बसल्याने गावातील नागरिक सैरावैरा पळत होते, तर सततच्या या भूकंपामुळे ऐन सणासुदीत आलेले पाहुणे भयभीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. या भूकंपाची नोंद लातूर येथील भूमापन केंद्रात झाली. काही दिवसांपासून पांगरा शिंदेसह वापटी, कुपटी, शिरळी, खापरखेडा,...\nसंत गोरोबा काकांच्या पालखीसमोर फटाके फोडण्यावरून दगडफेक, सोहळ्याला गालबोट\nउस्मानाबाद / तेर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यासाठी शासनाने मुभा दिली असली तरी दिवाळीत दिवसभर तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक फटाक्यांची आतषबाजी झाली. मात्र, पोलिसांना फटाक्यांची आतषबाजी ऐकायला आली नाही. दरम्यान, तेर (ता.उस्मानाबाद) येथे वैराग्य महामेरू संत गोरोबाकाकांच्या पायी कार्तिकी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानदिनी शुक्रवारी(दि.९) पालखीसमोर फटाके उडवण्यावरून तसेच टवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे पालखी सोहळ्याला गालबोट लागले. दोन...\nपत्नी, मुलीला विष देत तरुणाची आत्महत्या; मृत्यूचे गूढ कायम:चिठ्ठीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू\nबीड - पत्नी, मुलीला विष देत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी बीड शहरातील संत नामदेवनगर भागात समोर आली. दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणाचे गूढ कायम असून घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. पंचनाम्यात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप चिठ्ठीत उल्लेख असलेल्या व्यक्तीवरही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचीच नोंद आहे. शहरातील संत नामदेवनगर भागात राहणारे योगेश सूर्यभान शिंदे (२६) हे खासगी...\nतरुणाने गुप्तीचे वार करून भावी सासऱ्यालाच संपवले,बेटी व्यवहार पटत नसल्याचे कारण\nहिंगोली-सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे रोटी व्यवहार जमतो, परंतु बेटी व्यवहार जमत नाही, यामुळे प्रेम जडलेल्या मुलीची तिच्या घरच्यांनी लग्न करण्यास विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने भावी सासऱ्याचा गुप्ती आणि लाठ्या काठ्याचे वार करून निर्घृण खून केला. याबाबत सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील कैलास माणिक शिंदे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...\nशेतकऱ्याचीे सरण रचून चितेवर उडी: दिवाळी साजरी न करता आल्याने नैराश्य\nनांदेड- उमरी तालुक्यातील तुराटी गावात भाऊबिजेला पोतन्ना रामन्ना बलपिलवाड (६५) या शेतकऱ्याने शेतात स्वत:च सरण रचून धगधगत्या चितेवर उडी घेत आत्महत्या केली. कर्जाचा बोजा व दुष्काळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. पोतन्ना यांना ७ एकर कोरडवाहू जमीन होती. पत्नी, १ मुलगा, ५ मुली असे त्याचे कुटुंब होते. सातत्याने पडणारा दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे ते विवंचनेत होते. दिवाळीही साजरा करता न आल्याच्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले. कर्जमाफीत नाव नाही : पोतन्ना यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते....\nबीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; आत्महत्या की हत्या कारण अस्पष्ट\nबीड- शहरातील नामदेव नगर भागात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. मिळालेली माहिती अशी की, गणेश शिंदे यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मृतदेह घरात आढळून आले. मात्र, या आत्महत्या आहेत की, हत्या कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्या आहेत.\nबीड-माजलगाव रस्त्यावर भीषण अपघात..एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू, एक गंभीर\nमाजलगाव- बीड-माजलगाव-परभणी या राज्य महामार्गावर पवारवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरच्या पोते भरलेला ट्रक दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआणि...\nपरळीत राखेच्या वाहतुकीवर कडक निर्बंध, रात्री राख उचलण्यासह वाहतुकीला बंदी\nपरळी- येथील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमुख मार्गावर प्रदूषण होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी राख वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. रात्रीच्या वेळी राख उचलण्यास व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दाऊतपूर, वडगाव येथील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करता येणार असून वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी लागणार आहे. राखेच्या...\nबस मंडपाला धडकली; 22 प्रवासी बचावले: चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवितहानी\nहिंगोली-मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसद येथे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे कळमनुरी येथे ती बसस्थानकाजवळील लमानदेव मंदिराजवळील सभा मंडपाला या बसने धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील २२ प्रवासी बालंबाल बचावले. हिंगोली-नांदेड महामार्गावरून एम. एच. ४० एन. ८५६७ या क्रमांकाची पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती. मात्र, कळमनुरी शहरापासून काही अंतरावर बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला....\nसहावर्षीय मुलीचा विनयभंग आरोपीविरोधात गुन्हा दाखल\nपरभणी- शहरातील मेहराजनगर भागात किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात बालकांच��� लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलगी ही तिच्या अत्याकडे गेली होती. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान सदर मुलगी सेवक नगरातील किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली असता याच...\nलोकसभेची उमेदवारी देताना बाहेरचा उमेदवार लादू नये: लोकसभा विचार मंचाची स्थापना\nलातूर-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये. स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी यासाठी सर्वच पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ऐन दिवाळीत लातूर लोकसभा विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जातीमधील काही विचारवंतांनी पुढाकार घेतला आहे. सर्वसाधारणपणे एखादा मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव झाला की तेथील मातब्बर नेते स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार तेथून उभा करतात आणि त्याला निवडून...\nडीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू, दोघे गंभीर\nपरभणी- पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर प्रत्येकी ३ महिन्यांच्या गोपाळ रामकिशन सकनूर, राम निळे या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर विद्या भकाणे, लखण निळे या बालकांवर अंबेजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोकडेवाडीतील आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी बुधवारी सकाळी काही बालकांचे लसीकरण केले. सकाळी ११ वाजता गोपाळचा मृत्यू झाला. व्यंकटेश श्यामराव निळे यांची जुळी मुले राम-लखण व दत्तराव रावजी भकाणे यांची मुलगी विद्या या तीन बालकांनाही...\nचाराटंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील सोयाबीनचे भूस आले मराठवाड्यात\nसाेयगाव देवी-यावर्षी भोकरदन तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिवाळ्यातच पाणीटंचाई आणि चारा टंचाई जाणवत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेतकरी भगवान लोखंडे यांनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सोयाबीनचे भुस ट्रेकटरच्या सहाय्याने खरेदी करूनआणले आहे. भुसाशी गंजी दोन ते तीन हजार रुपये व ट्रॅक्टरचे भाडे ४ ��जार असा एकूण ७ ते ८ हजार रुपये खर्च झाला आहे. यासाठी शंभर...\nउद्धव ठाकरेंनी नव्हे, पक्षातील मध्यस्थांनी माझ्यासह शिवसैनिकांवर अन्याय केला\nवडवणी - जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. या निवड प्रक्रियेत निष्ठावंत व चांगले काम असणाऱ्या शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मंगळवारी नाराज शिवसैनिकांची वडवणीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शिवसेना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत काम न करणाऱ्यांची पदे जातात. परंतु काम करणाऱ्यांची येथे पदे जातात हे दुर्दैव वाटते. आम्ही शिवसेनेवर नाराज...\n‘कृष्णा’ योजनेसाठी नाबार्डकडून 2200 कोटींचे कर्ज घेणार; 43 गावे, 30 वाड्यांसाठी टंचाई आराखडा\nउस्मानाबाद- मराठवाड्यातील अनेक गावांसाठीमहत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम निश्चित कालावधीत म्हणजे ४ वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नाबार्डकडून २२०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्पासाठी आतापर्यंत ८०० कोटी रुपये दिले असून, योेजनेचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,...\nसुधीर मुनगंटीवार स्वत: बंदूक घेऊन 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते, राजीनामा मागणे चुकीचे- मुख्यमंत्री\nउस्मानाबाद- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. वाघीण मृत्यू प्रकरणात त्यांचा यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर उठलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/community", "date_download": "2018-11-16T10:54:18Z", "digest": "sha1:WDOZ63YMSU4XLXIVCYIXRVVOIZMWBWFF", "length": 30059, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "community Marathi News, community Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त\nमुंबई: माहुलवासीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार...\n'उबेर' चालकांना आता इंधनदरानुसार मोबदला\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमुंबईची 'कचराकोंडी'; सफाई कर्मचाऱ्यांचे का...\nकिती तरुणांना रोजगार दिला राहुल यांचा मोदींना सवा...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; ...\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवे...\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार...\nलिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाण...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टा...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरत...\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजम...\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या ध..\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्..\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक..\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बाद..\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक ..\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्..\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ना..\nमराठा समाजाला १०% आरक्षण\nमराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत ��्वतंत्रपणे दहा टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केली आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे दहा टक्के आरक्षण देता येईल, तसेच कुणबी मराठा वगळून मराठा समाजाला हे १० टक्के आरक्षण देता येईल, असेही मागासवर्गीय आयोगाने नमूद केल्याचे कळते.\n‘मंदिरप्रश्नी मुस्लिमांना शांततापूर्ण तोडगा हवा’\n‘अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावर लवकरात लवकर समाधानकारक तोडगा निघाला पाहिजे. सामान्य मुस्लिम नागरिकाला शांतता आणि सलोखा हवा असून, संघर्षाची कोणतीही भावना त्यांच्या मनात नाही,’ असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.\n'चला हवा येऊ द्या'वर आक्षेप; माफी मागण्याची मागणी\nछोट्या पडद्यावरील विनोदी मालिका 'चला हवा येऊ द्या'वर आक्षेप घेण्यात आला आहे. कार्यक्रमातील आगरी व्यक्तीरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमिपूत्र संघटनेने केला आहे. संघटनेने मालिकेच्या टीमला पत्र पाठवले असून माफी मागण्याची मागणी केली आहे.\nमराठा समाजाकडून नव्या पक्षाची स्थापना\nआरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मराठा संघटनांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रायरेश्वराच्या साक्षीने 'महाराष्ट्र क्रांती सेना' या नव्या पक्षाची मराठा समाजाने स्थापना केली आहे.\n'झिरो' वादात; शीख समुदाय पोलिसांत\nअभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून अकाली दलानंतर मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. सप्रा यांनी चित्रपटाविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.\nशहीद संत कंवरराम सहाब, संत बाबा हरदासराम तथा संत बाबा गेलाराम यांच्या वर्सी महोत्सवाचा मंगळवारी (दि. ३०) पल्लव साहेबने समारोप झाला. समाजबांधवांनी विश्व शांतीसाठी सामूहिक प्रार्थना केली.\nसिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम, संत बाबा हरदासराम गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांच्या वर्सी महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवात रविवारी (दि. २८) भजनसंध्या, सत्संग सोबतच बालकलाकरांनी सादर केलेल्या नाटकातून संतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक��रमात देशभरातून आलेले सिंधी समाजबांधव तल्लीन झाले होते. यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.\nसिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सवाला शनिवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. संत बाबा हरदासराम साहेब व व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या समाधीला पंचामृत स्नानने वर्सी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.\nसिंधी समाज बांधवाचे आराध्यदैवत संत कंवरराम, संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवाला उद्या (दि. २७) पासून सुरुवात होणार आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट व पूज्य पंचायत यांच्याकडून महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.\nब्राह्मण समाजाने देशाचे नेतृत्त्व केलेः मेधा कुलकर्णी\n‘समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही असमानता निर्माण करणाऱ्या ‘बारामतीकरांच्या’ लक्षात येत नाही की, यापूर्वीही ब्राह्मण समाजाने देशाचे नेतृत्त्व केले असून यापुढेही करत राहील’, अशा शब्दांत आमदार मेधा कुलकर्णी यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.\nया लेखात आपण नीतिशास्त्र २०१८च्या पेपरमधील दोन केसस्टडी पाहणार आहोत. आयोगाद्वारे विचारल्या जाणाऱ्या या केसस्टडी व त्यांना आपण कशाप्रकारे सामोरे जावे, हे आपण विश्लेषणाच्या आधारे समजून घेऊ. प्र. क्र. ९ व प्र. क्र. १० चा उहापोह आपण या लेखात करू.\nनीतिशास्त्र २०१८ - हिंट्स ३\nया लेखात आपण नीतिशास्त्र २०१८च्या पेपरमधील ‘सेक्शन बी’मध्ये विचारल्या जाणाऱ्या केस स्टडी समजून त्यांची संभाव्य उत्तरे काय असावीत, याचा उहापोह करणार आहोत. एकूण सहा केस स्टडी या भागात विचारलेल्या आहेत.\nनीतिशास्त्र २०१८ : हिंट्स-२\nनीतिशास्त्र २०१८ च्या मुख्य परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण गेल्या लेखात पाहिली होती. त्यातील उर्वरित प्रश्नांची संभाव्य उत्तरे या लेखात पाहणार आहोत. प्रश्नांची उत्तरे लिहिताना अभ्यासक्रमाचा विचार प्राथमिक ठरतो.\n२०११ पासून सीरियात यादवी चालली आहे. पाच लाख माणसं या यादवीत मारली गेली. त्यातली बहुतांश सरकारच्या गोळ्या आणि छळाला बळी पडलेली. दीडेक कोटी माणसं बेघर झाली. देशात आणि परदेशात परागंदा झाली.\n'ब्राह्मण समाजासाठी नवी योजना करणार'\n'ब्राह्मण ही जात अथवा धर्म नसून, ती व्यवस्था आहे; मात्र या समाजात ऐंशी टक्के गरिबी आहे. मग ब्राह्मणांनीही आरक्षण का मागू नये' असा सवाल पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केला. 'ब्राह्मण समाजासाठी नवी योजना तयार केली जाईल,' अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.\nकोळी समाजाचा आक्रोश मोर्चा\nजात वैधता प्रमाणपत्र, समाजातील शहीदांना अनुदान मिळावे, टोकरे कोळीचे प्रमाणपत्र दाखले मिळावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. २६) कोळी समाजाने आक्रोश मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चाद्वारे समस्त कोळी समाजाने सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सर्वसामान्य समाजबांधवांनी केले.\nमराठा समाजाच्या नगरसेवकांचा शिवसन्मान\nसकल मराठा समाजाच्या वतीने जळगाव महापालिका निवडणुकीत मराठा समाजातील उमेदवारी केलेल्या व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व भारतीय प्रशासकिय सेवेतील अधिकारी यांचा नुकताच शिवसन्मान करण्यात आला.\nम्युनिकमध्ये रंगला गणेशोत्सव सोहळा\nगणेशोत्सवाची चाहूल लागली, की घराघरात सुरू होणारी लगबग, मित्रमैत्रिणींना एकत्र बोलून सजावटीसाठी रात्री होणारे जागरण, गणपतीच्या प्रसादाचे नियोजन... उत्सवातील ही धमाल परदेशात गेल्यावर खंडित होऊ नये, तेथील वातावरणातही उत्सवाचे रंग भरता यावेत, या उद्देशाने ‘म्युनिक’मधील महाराष्ट्र मंडळाने १२ वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली.\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स गणेशोत्सव\nविघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे जसे सर्व भारतीयांना वेध लागतात; तसेच परदेशात राहणाऱ्या आम्हा भारतीयांना देखील गणेशोत्सवाचे वेध लागतात. घरच्या आठवणींबरोबरच भारतात अनुभवलेले गणेशोत्सवाचे दिवस आठवतात. घरापासून हजारो मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना गणेशोत्सवाच्या वेळी घरची प्रकर्षाने आठवण येते.\n​जर्मनी आणि भारतीयांचे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये केवळ भाषेचे आदानप्रदान नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमांची देवणाघेवणाही होत असते. हौस आणि आवड म्हणून जर्मन भाषा शिकणारी मराठी माणसेही अनेक आहेत. या मैत्रीमुळेच बहुदा जर्मनीच्या कानाकोपऱ्यात पिढ्यान् पिढ्या राहणारी मराठी कुटुंब बघायला मिळतात.\nगांधी घराण्याबा���ेरचा अध्यक्ष करून दाखवा; मोदींचं आव्हान\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\nमोदींनी किती जणांना रोजगार दिला\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nएसी रेल्वेगाडीतून १४ कोटींचे सामान चोरीला\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार ५.५ लाख रुपये\nकाश्मीर वाद: मियाँदाद यांची अफ्रिदीला समज\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-16T09:39:20Z", "digest": "sha1:CFYWBI7UBGZAAR3IMLX354LVSRT63YMQ", "length": 8468, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nएचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार\nतैवानमधील एचटीसी स्मार्टफोन कंपनी ही अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ढेपाळल्याचेही दिसून येत आहे.\nविशेष करून सॅमसंग, अ‍ॅपल, एलजी, सोनी आदींसारख्या प्रस्थापित ब्रँडसोबत चिनी कंपन्यांनी अतिशय उत्तमोत्तम स्मार्टफोन सादर करून एचटीसीला आव्हान दिले.\nगेल्या वर्षभरात तर एचटीसीच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट आल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअलीकडेच लाँच करण्यात आलेल्या एचटीसी यु ११ या मॉडेलला ग्राहकांची पसंती मिळूनही झालेली ही घसरगुंडी कंंपनीच्या चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे.\nया पार्श्‍वभूमीवर एचटीसीचे स्मार्टफोन उत्पादन करणारा विभाग गुगल खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार हे डील आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.\nPrevious articleअमेरिकेत घरामध्ये गोळीबार; आठ जण ठार\nNext articleआपल्या मोबाईल क्रमांकाशी अशा प्रकारे जोडा आधार कार्ड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5619065074099607775&title=Jehan&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-11-16T09:48:03Z", "digest": "sha1:CJ5FZD7LDR3WDXB45FPM5RTQN53RFKU7", "length": 6989, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "जेहान", "raw_content": "\nसमलिंगी संबंध या विषयाला स्पर्श करणारी ‘जेहान’ ही कादंबरी डॉ. विजय पाटील यांनी लिहिली आहे. जय देशमुख उर्फ जेन्स हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. फेसबुकवर त्याची जेहान आगाशे याच्याशी ओळख होते. त्याच्या नावात वेगळेपण असतेच, पण त्याचा स्वभावही आवडतो. दोघांचे फेसबुकवर चॅटिंग सुरू होते. एखाद दिवस ‘एफबी’वर भेटले नाही, तर दोघांना हुरहूर लागत होती. दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांची मैत्री गाढ होते.\nजेहानच्या वडिलांच्या आजारपणात जय मदत करतो. त्यामुळे त्याचे आई-वडीलही कृतज्ञ असतात. जयमुळेच जेहान नृत्यदिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थिरावतो. या दरम्यान त्यांच्या गाठीभेटी वाढत असतात. दोघांनाही एकमेकांचे आकर्षण वाटू लागते. दोघेही एकमेकांना सर्वस्व बहाल करतात. त्यांची जवळीक ‘गॉसिप’चा विषय होते. दोघांचे एक वेगळे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर टीकाही होऊ लागते; पण या सर्व काळात जय संयमी राहतो. जेहानचे आई-बाबाही त्यांना समजावून घेतात. त्यामुळे टीका, चिखलफेक याची भीती दूर सारून सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय जय घेतो.\nप्रकाशक : अक्षरब्रह्म पब्लिकेशन\nकिंमत : २०० रुपये\n(हे पुस्तक ‘ब���कगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: जेहानडॉ. विजय पाटीलकादंबरीअक्षरब्रह्म पब्लिकेशनDr. Vijay PatilJehanAksharbrahm PublicationBOI\nनोबेल विजेता भेद्य अभेद्य जेरुसलेम तुझ्याचसाठी फिरस्ते म्हातारा आणि बैल\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/d-k-kulkarnis-bail-plea-was-rejected-by-the-court/", "date_download": "2018-11-16T09:59:45Z", "digest": "sha1:Y34U6O3TV5GTWTII76JTAAXNIQP63RTJ", "length": 7681, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डीएसकेंचा जेलमधील मुक्काम वाढणार; न्यायालयाने जामीन फेटाळला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडीएसकेंचा जेलमधील मुक्काम वाढणार; न्यायालयाने जामीन फेटाळला\nपुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमांगी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डीएसकें दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे.\nगुणवंतदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज कुलकर्णी यांच्या जामिनावर युक्तिवाद करण्यात आला. डी एस के आणि त्यांच्या पत्नी हेमांगी यांनी वेगवेगळ्या मार्गाने तब्बल 3 हजार कोटी रुपये जमवले असून, त्यापैकी चोविसशे कोटी इतरत्र वळवले असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. तसेच पूढील पोलिसांना आणखीन तपास करायचा असल्याने त्यांना जमीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर डीएसकें दाम्पत्याचा जामीन फेटाळण्यात आला.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sairats-kannada-remake-is-titled-manasu-mallige/", "date_download": "2018-11-16T09:46:04Z", "digest": "sha1:2P4AQV74YWHXXB3X6VCHLW6COPQFXTDT", "length": 5466, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘सैराट’ चे कन्नड व्हर्जन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘सैराट’ चे कन्नड व्हर्जन\n‘सैराट’ चे कन्नड व्हर्जन\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अध���क त्रस्त : आ. विद्या…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-502.html", "date_download": "2018-11-16T09:31:52Z", "digest": "sha1:K5B5GQSUO5CAN5Y4AG7R5PFUDWDUFHLN", "length": 7256, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नितीन आगे खून खटल्यातील फितुरांविरोधात कारवाईचा प्रस्ताव. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Jaamkhed Special Story नितीन आगे खून खटल्यातील फितुरांविरोधात कारवाईचा प्रस्ताव.\nनितीन आगे खून खटल्यातील फितुरांविरोधात कारवाईचा प्रस्ताव.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात फितूर झालेल्या साक्षींदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे कारवाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड. रामदास गवळी यांनी दिली. नितीन आगे खून प्रकरण हे राज्यभर गाजले होते. या खटल्याचा निकाल नुकताच लागला. सबळ पुराव्याअभावी आणि फितूर साक्षीदांरामुळे हा खटल्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nरामदास गवळी म्हणाले, 'या खटल्यात २६ साक्षीदार तपासले आहेत. यात १६४ नुसार काहींचे जबाब नोंद���िले आहेत. काही जण नुसते साक्षीदार आहेत.' खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजात १३ साक्षीदार फितूर झाले. यात फौजदार संहितेच्या तरतुदीतील १६४ प्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविल्याचा समावेश आहे.\nसुमारे आठ जणांचा १६४ नुसार जबाब आहे. हे आठही जण फितुरांच्या यादीत आहेत, असे ॲड. गवळी यांनी सांगितले. अशोक नन्नवरे, रावसाहेब ऊर्फ बबलू अण्णासाहेब सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, सदाशिव मुरलीधर दाडर, विष्णू गोरख जोरे, राजेंद्र बाजीरावर गीते, बाळू ज्ञानेश्वर जोट, रमेश भगवान काळे या आठ साक्षीदारांचे १६४ नुसार जबाब आहेत, तर सदाशिव अश्राबा वडशीळ, विकास कचरू दांडर, हनुमंत परमेश्वर मिसाळ, राजू सुदाम जाधव, साधना मारूतीराव खडरे यांची देखील साक्ष आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nया १३ जणांनी आपले जबाब न्यायालयात फिरवले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले आहे. या फितूर साक्षीदारांविरुद्ध १९३ नुसार कारवाईचा प्रस्ताव नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे ॲड. गवळ यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Jail-Bharo-Satyagraha-of-Kisan-Sabha-in-Akole/", "date_download": "2018-11-16T10:25:36Z", "digest": "sha1:35VVJE2KKQO5I67SNK5I55XP7ZTECHHR", "length": 6765, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकोलेत किसान सभेचा जेलभरो सत्याग्रह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अकोलेत किसान सभेचा जेलभरो सत्याग्रह\nअकोलेत किसान सभेचा जेलभरो सत्याग्रह\nशेतकर्‍यांंच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोलेत किसान सभेच्या वतीने काल हजारो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जेलभरो सत्याग्रह करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nशेतकर्‍यांच्या विव��ध मागण्यांसाठी अखिल भारतीय स्तरावर किसान सभेच्या वतीने दहा कोटी सह्या संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. देशभर जेलभरो करून या सह्या तहसीलदारांमार्फत प्रधानमंत्र्यांना सादर करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रात 20 लाख सह्या संकलित करून राज्यभरातील तहसील कार्यालयांमार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविण्यात येत आहेत. अकोलेत संपन्न झालेल्या जेलभरो सत्याग्रहात अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने 25 हजार 400 सह्या यावेळी अकोले तहसीलदारांना सादर करण्यात आल्या.\nसर्व शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे उत्पादक खर्चाच्या दीडपट हमी भाव द्या, वन जमिनींचे नवे दावे स्वीकारा, वन जमीन कसणार्‍यांचे नावे करा, पिक पाहणीचे अर्ज स्वीकारून त्याची पोहोच द्या, तालुक्यात अनेक गरीब निराधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, अशा लाभार्थी नोंदणीची मोहीम हाती घेऊन सर्व पात्र लाभार्थींना मानधन सुरु करा, अन्न सुरक्षेच्या यादीत नवीन लाभार्थ्यांचा समावेश करा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.\nशेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. लाँगमार्चमध्ये शेतक-यांच्या सन 2017 पर्यंतच्या कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. लाँग मार्चला सहा महिने उलटून जाऊनही कर्जमाफीत अद्याप 2017 च्या शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला नाही. वन जमिनी नावे करण्यातही अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. जेल भरोमध्ये या बाबत शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.\nयावेळी कॉ. अजित नवले, कॉ. यादवराव नवले, कॉ. सदाशिव साबळे, कॉ नामदेव भांगरे, कॉ. साहेबराव घोडे, कॉ. सुरेश भोर, कॉ. खंडू वाकचौरे, कॉ. सारंगधर तनपुरे, कॉ. लक्ष्मन पथवे, कॉ. गणपत मधे, कॉ. ज्ञानेश्वर काकड, कॉ. मथुराबाई बर्डे, कॉ. शांताराम बर्डे, कॉ. दामू भांगरे आदी सहभागी झाले होते.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्���णासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Jitendra-Jagtap-Suicide-Case-ncp-corporetor-deepak-manker-and-two-others-against-crime-case-file/", "date_download": "2018-11-16T10:33:25Z", "digest": "sha1:U5Y7INQMA36RNSEEWLHQ2ESR4ETVYMTQ", "length": 3586, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल\nजितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल\nसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी जगताप यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांची नावे आहेत.\nयाप्रकरणी त्यांचा मुलगा जयेश जितेंद्र जगताप ( वय 28, घोरपडे पेठ) यांनी लोगमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तो शुन्य क्रमांकाने समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप यांनी शनिवारी दुपारी घोरपडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mahadik-Abhijit-Patil-discusses-the-names-of-two-young-candidates-in-Shirala-Vidhan-Sabha-constituency/", "date_download": "2018-11-16T09:34:04Z", "digest": "sha1:G4475WJBLT4KSSGCYSYYL5NEXKK3RWDQ", "length": 7684, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिराळ्यात महाडिक, अभिजित पाटील रिंगणात? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिराळ्यात महाडिक, अभिजित पाटील रिंगणात\nशिराळ्यात महाडिक, अभिजित पाटील रिंगणात\nइस्लामपूर : अशोक शिंदे\nशिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये निम्म्याहून अधिक मतदान असणार्‍या वाळवा तालुक्यातील 48 गावांमधून दोन युवा उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. आधीपासून गावागावांतून तळागाळातून ‘फिल्डिंग’ लावलेले सम्राट महाडिक आणि चिकुर्डे परिसरावर हुकुमत असलेले शिवसेनेचे अभिजित पाटील या दोन्ही उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.\nवाळवा तालुक्यातील सुमारे 94 गावांपैकी 48 गावे ही शिराळा विधानसभा मतदारसंघात आहेत. शिराळा मतदारसंघाचे मतदान 2 लाख 83 हजार 965 आहे. त्यापैकी वाळवा तालुक्यातील या 48 गावांत 1 लाख 47 हजार 42 मतदान आहे. यात पुरुष मतदार 76 हजार 69 आणि महिला मतदार 70 हजार 973 आहेत. तर फक्‍त शिराळा तालुक्यातील मतदारसंख्या 1 लाख 36 हजार 923 इतकी आहे. त्यामुळे शिराळ्यापेक्षा वाळव्यातीलच मतदारसंख्या सुमारे 11 हजार मतांनी जास्त आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील नव्या उमेदवारांची ‘एंन्ट्री’ देखील दमदार होऊ शकते.\nइस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे मतदान 2 लाख 62 हजार 287 आहे. या मतदारसंघात असलेल्या मिरज पश्‍चिम भागातील 11 गावांतील मतदारसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. अर्थात ही मतदारसंख्या जानेवारी 2018 ची असून दिवंगत, दुबार व स्थलांतरित मतदार वजा जाता अंतिम मतदारसंख्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात बदलणार आहे.\nआता महाडिक युवा शक्‍तीच्या माध्यमातून सम्राट महाडिक यांनी दोन्हीही तालुक्यांत संपर्क वाढविला आहे. त्यामुळे आता ‘तिरंगी’ ऐवजी ‘पंचरंगी’ लढतीविषयी चर्चा सुरू झाली आहे. कुठल्याही पक्षात असले तरी पेठ, येलूर, रेठरेधरण या परिसरातील जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. शिराळ्यातील तीन नेत्यांप्रमाणेच नव्या पिढीत असतानाही सामान्य लोकांची कामे करण्यात सम्राट महाडिक हे सक्रिय आहेत. त्यांची या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘फिल्डिंग’ सुरू असताना आता शिवसेनेचे अभिजित पाटील हेदेखील रिंगणात येऊ पाहत आहेत.\nराज्यातील शिवसेना - भाजप युतीमधील पूर्वीच्या जागा वाटपामध्ये इस्लामपूर व शिराळा हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. आता स्वतंत्र निवडणूक लढण्याचा भाजप - सेनेचा निर्णय झाला आहे. त्यामुळे वेगळीच रंगत निर्माण होणार आहे. शिवसेनेशी रोजगाराच्या निमित्ताने असलेला शिराळ्याचा मोठा संपर्क विचारात घेता चिकुर्डे परिसरातून सक्रिय असलेले शिवसेनेचे अभिजित पाटील हेदेखील रिंगणात येण्याच्या तयारीत आहेत.\nत्यांनी सां���ितले की, राज्यात स्वतंत्र लढण्याचा शिवसेनेचा अजेंडा आहे. त्यानुसार मतदारसंघामध्ये पक्ष बांधणीचा आदेश दिला आहे. शिराळा विधानसभा आपण लढविणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/institution-audit/", "date_download": "2018-11-16T10:32:17Z", "digest": "sha1:JOZ2J7IJNBCNGUNC3VY3GMBPMY2QR42G", "length": 6619, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › संस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार\nसंस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार\nसोलापूर : श्रीकांत साबळे\nसार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांतर्गत जिल्ह्यात तब्बल तीस हजार संस्थांची कागदोपत्री नोंदणी आहे; परंतु प्रत्यक्षात फक्‍त तीन हजार संस्थांनीच आपला लेखापरीक्षण अहवाल कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे उर्वरित संस्थांना का आणि कशासाठी अभय दिले जात आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी संस्थांची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. या संस्थांची अधिकृत नोंदणी केल्यास शासनाकडून मिळणारे विविध लाभ या संस्थांना मिळू शकतात. जिल्ह्याचा विचार केला तर याठिकाणी जवळपास तीस हजारांहून अधिक संस्थांची नोंदणी न्यास नोंदणी कार्यालयाकडे 1 ऑगस्ट 2017 अखेर करण्यात आलेली आहे. एखाद्या संस्थेची नोंदणी केल्यानंतर दरवर्षी संबंधित संस्थेने आपला लेखापरीक्षण अहवाल कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु या जिल्ह्यातील फक्‍त तीन हजारांच्या आसपासच संस्थांनी आपला लेखापरीक्षण अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर केल्याचे उघड झाले आहे.\nन्यास नोंदणी कार्यालय शासनाच्या विविध योजनांचा कोट्यवधी रुपयांचा अनुदानरूपी निधी हडप करणार्‍यांना का पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कार्यालयाने यापूर्वीच लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वच संस्थांना दिले आहेत, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.न्यास नोंदणी केलेल्या संस्था कोट्यवधी रुपयांचे अनुदान शासनाकडून लाटत असते. अशा संस्थांचे लेखापरीक्षण न आल्यास त्या संस्था रद्द कराव्यात असा दंडक असताना या संस्थांना अभय का दिले जात आहे.\n- दीनानाथ काटकर, माहिती अधिकार कार्यकर्ता\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसंस्था तीस हजार, संस्थांचे ऑडिट तीन हजार\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zeenews.india.com/marathi/live?page=2", "date_download": "2018-11-16T10:05:15Z", "digest": "sha1:MBRVHI4JGSKCG7OIGH5ULOOG2FANI56L", "length": 6470, "nlines": 134, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Live TV | 24taas.com", "raw_content": "\n२० हजार पानी अहवालात मराठा आरक्षणाची शिफारस\nसचिनच्या पहिल्या कसोटी सामन्याला २९ वर्षे पूर्ण\nवाघाच्या २ बछड्यांचा मृत्यू\nमुंबई | मराठा आरक्षणावर अॅडव्होकेट विनोद पाटील यांची प्रतिक्रिया\nशिर्डी | मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची सर्वात महत्वाची प्रतिक्रिया\nओला, उबर चालकांचा पुन्हा एकदा संपाचा इशारा\nलक्षवेध | साँवेरमधील गावांचा निवडणुकीवर बहिष्कार\nनवी दिल्ली | पहिली 'रामायण एक्सप्रेस' सफदरगंजहून रवाना\nमुंबई | बालदिन विशेष | मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी बनवलं अनोखं डुडल\nमुंबई | मराठी आरक्षण अहवालाबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया\nमुंबई | आरक्षण दिले नाही तर मराठ्यांच्या बाजूने- राणे\nपुणे | गतवर्षीपेक्षा यंदा धान्य भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ\nसौंवेर, मध्यप्रद���श | भाजपाला भोवणार मतदारांची नाराजी \nजळगाव | चौथी शिकलेल्या मंगला बारी यांची व्यवसाय भरारी\nउस्मानाबाद | दुष्काळी जेवणात मटणाच्या जेवणावळी \nठाणे | रावसाहेब दानवेंची मराठी आरक्षण अहवालाबाबत प्रतिक्रिया\nहे कलाकार बालपणी सुपरहिट ठरले पण....\nनिक जोनस देणार आपल्या लग्नात मित्रांना 'हे' गिफ्ट\nकेबीसी : अमिताभ बच्चन यांची नोकरी धोक्यात\n... म्हणून नेहा धुपियावर सासरची मंडळी नाराज\n'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग...\nदीपिकाची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग\nशोध निबंध कॉपी पेस्ट करणाऱ्या प्राध्यापकांना नोटीस\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nदीपिकाच्या ओढणीवर लिहिला हा शुभाशिर्वाद...\nभाजप आणि कॉंग्रेसची पक्षांतर्गत साफसफाई, बंडखोरांची हकालपट्...\nमुंढेंचा पुन्हा दणका, शाळेच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणा...\nअमिताभ बच्चन यांनी 'बधाई हो' बघून या अभिनेत्रीचं...\nमशहूँर मेरे इश्क की कहाँनी हो गई....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/all/", "date_download": "2018-11-16T09:41:40Z", "digest": "sha1:X7P2U7NOZJUKRJWESNRPWSDAFWGLOKTP", "length": 11194, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅं���्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nनासाने शोधली नवी सूर्यमाला \nकल्पना चावला शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाता येणार\nनासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर\nसुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग\n अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव\nपाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ\nपृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद\nनासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान\nयुरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये \nइस्रोचा 'भीमपराक्रम', एकाच वेळी केले 20 उपग्रहांचे प्रक्षेपण\nफ्लॅशबॅक 2015 : आयलन, पॅरिस हल्ला, नेपाळ भूकंप आणि आयसिसचा उच्छाद \nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/social-media/all/page-2/", "date_download": "2018-11-16T09:30:27Z", "digest": "sha1:6YCPXV5CN35AH5FR4ZZQSUHGMNHFMSEX", "length": 11183, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Social Media- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nअनुप जलोटांच्या आईनं विचारलं, कोण आहे ती जसलीन\nअनुप जलोटाही आपल्या आईला भेटायला गेले. त्यांची आई 85 वर्षांची आहे.\nVIDEO इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमवणारे खेळाडू\nVIRAl VIDEO : हे आहेत गेल्या आठवड्यातले टॉप 3 व्हायरल व्हिडिओ\nसनी लिओन नवऱ्यासोबत एंजाॅय करतेय सुट्टी, शेअर केले PHOTOS\nVIDEO : मुलींना इंप्रेस करायचंय तर असं हवं फेसबुक प्रोफाईल\nअभिषेक बच्चन अमिताभवर नाराज, सोशल मीडियावर रंगलंय पिता-पुत्राचं युद्ध\nफोटो गॅलरी Oct 2, 2018\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nकरण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र\nएका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य\nBig Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय\nट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट २८ तारखेला उलगडणार सिक्रेट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23190", "date_download": "2018-11-16T09:33:42Z", "digest": "sha1:5GJ2XCBMRC724AUPOT5DEYB7AMQEOP64", "length": 3696, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गिरीदुर्ग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गिरीदुर्ग\nगडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nकोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.\nRead more about गडदुर्गा - श्री कोराई देवी, कोरीगड (३)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-16T10:30:22Z", "digest": "sha1:LYMPUKJZK5NRBQOBQCMWAMSYTIY2IBH5", "length": 9009, "nlines": 130, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती\nOctober 26, 2018\tनोकरीच्या संधी\nबँक नोट प्रेस, देवास (मध्य प्रदेश) एसपीएनसीआयएल युनिट मध्ये पुढील पदांची भरती.\nआदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश.\nसेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती\nविमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड I ७७१ जागा\nशैक्षणिक पात्रता भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिस-या अनुसूची\n(लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक.\nवयोमर्यादा १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना ५ ��र्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची\nतारीख 1० नोव्हेंबर 2018\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती\nPrevious आजचा अभ्यास 26 आॅक्टोबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t27450/", "date_download": "2018-11-16T10:01:26Z", "digest": "sha1:W43TRLXVIM4ATK7AJTVCYLUY3FHLHIOP", "length": 3035, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-अजून उजाडत नाही", "raw_content": "\nकाहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.\nअजून उजाडत नाही गं, नाही गं॥\nअन् शतकांच्या गाथा गं,\nना वाटांचा मोह सुटे, वा\nना मोहाच्या वाटा गं,\nपथ चकव्याचा गोल सरळ वा\nकुणास उमगत नाही गं,\nप्रवास कसला फरफट अवघी,\nपान जळातुन वाही गं॥\nकधी वाटते दिवस-रात्र हे\nनसते काही असले गं,\nत्यांच्या लेखी रात्र सदाची\nज्यांचे डोळे मिटले गं,\nस्पर्श आंधळे, गंध आंधळे\nकानी कुजन नाही गं॥\nएकच पळभर एखादी कळ\nअशी सणाणून जाते गं,\nक्षणात विरती अवघे पडदे\nलख्ख काही चमचमते गं,\nती कळ सरते, हुरहुर उरते,\nअन् पिकण्याची घाई गं,\nवर वर सारे शिंपण काही\nआतून उमलत नाही गं॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4781822916498526801&title=Meri%20Cycle%20short%20film%20premier%20show%20in%20Pune&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-11-16T10:37:17Z", "digest": "sha1:HAU3AHCRXI6UIUM6MG75KB2AYMZCK6SF", "length": 8867, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "संस्कार मूल्यांचा संदेश देणारा लघुपट ‘मेरी सायकल’", "raw_content": "\nसंस्कार मूल्यांचा संदेश देणारा लघुपट ‘मेरी सायकल’\nपुणे : घेण्यापेक्षा देण्यामध्ये अधिक आनंद सामावलेला असतो, हा संदेश देणाऱ्या ‘मेरी सायकल’ या लघुपटाचा प्रीमियर शो नुकताच येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.\nनिनाद हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील छोटा मुलगा. त्याच्या वाढदिवशी त्याची मोठी बहीण त्याला एक नवीकोरी सायकल भेट देते. त्याच दिवशी निनाद आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी सायकल घेऊन मैदानावर जातो. खेळून झाल्यावर पाहतो तर त्याची सायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात येते. सायकल हरवल्याचे समजताच वडील निनादला रागावतात. अखेर पोलिसात तक्रार दिली जाते. त्यानंतर काय होते हे पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरेल. निनादची सायकल त्याला सापडते का सायकल कोणी चोरलेली असते सायकल कोणी चोरलेली असते का चोरलेली असते या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.\nया लघुपटात निनादची भूमिका स्वराज कांबळे या छोट्या मुलाने केली आहे. पडद्यावर प्रथमच काम करताना स्वराजमध्ये नवखेपणा जाणवत नाही. अतिशय समरसून त्याने निनादची भूमिका केली आहे. त्याला पार्थ पटकराव या छोट्या मुलाने चांगली साथ दिली आहे. अन्य कलाकारांमध्ये अगस्त आनंद (वडील), रिचा सिंग (आई), आर्विका गुप्ता (बहीण), डॉ. आदित्य पटकराव (पोलीस इन्स्पेक्टर) पार्थ पटकराव (पार्थ) आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप राज यांनी (पार्थचे आजोबा) भूमिका केल्या आहेत.\nअगस्त आनंद यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. लघुपटाची निर्मिती आदित्य पटकराव आणि प्रियंका आनंद यांनी केली आहे.\nएकूणच लुप्त होत चाललेल्या मानवी मूल्यांना पुनरुज्जीवित करण्याचे काम हा लघुपट करतो.\nमुलांनी बनवलेल्या ‘बायसिकल’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड ‘पीईडीएल’तर्फे पुण्यात आणखी दीड हजार सायकल ‘पुणे सायक्लोथॉन’मधून पर्यावरण संवर्धनाचा नारा पाली भाषेतील पहिल्या भारतीय लघुपटाची निर्मिती ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zoneinvestgroup.com/2698079", "date_download": "2018-11-16T10:45:21Z", "digest": "sha1:MT2DSGSNMAV4SFPQR4SQEGZ6PGXA6FQ3", "length": 17604, "nlines": 53, "source_domain": "zoneinvestgroup.com", "title": "Google Semalt मध्ये सानुकूल मोहिमांचा वापर कसा करावा? सानुकूल मोहिमांचा वापर कसा करावा?", "raw_content": "\nGoogle Semalt मध्ये सानुकूल मोहिमांचा वापर कसा करावा सानुकूल मोहिमांचा वापर कसा करावा\nGoogle Analytics आपण ट्रॅक करत असलेल्या डेटाचे सानुकूल करण्याच्या अनेक मार्गांनी ऑफर करतो अभ्यागतांना मागोवा देण्यासाठी यापैकी एक मार्ग आहे, आपल्याला पाहिजे तेच मार्ग, सानुकूल मोहिम ट्रॅकिंग आहे या पोस्टमध्ये, Semaltेट आपल्याला कोणती कस्टम मोहिम आहेत आणि आपण ते कसे वापरू शकता हे स्पष्ट करतात.\nसानुकूल मोहिमांना उत्तम उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे. आम्ही वाहतूक आणि आमच्या वृत्तपत्रांकडून येणार्या विक्रीचा मागोवा घेण्यासाठी, आमच्या सोशल मीडियाच्या प्रयत्नांमधून येणाऱ्या ट्रॅन्झॅक्सची संख्या आणि आमच्या प्लगिनमधील बॅनरमधून येणारी विक्री, आणि आमच्या सोशल मीडियाच्या प्रयत्नांचे मागोवा घेण्यासाठी सानुकूल मोहिम वापरतो. आपण आपल्या साइटवर दुवे मागोवा ठेवू शकता त्यासारख्या सानुकूल कॅम्पेन मोहिम, म्हणजे आपल्याला आपल्या वेबसाइटवर लोक कसे जमिनीवर कसे आणतील याचे अधिक चांगले ज्ञान असेल - umzugsreinigung mit ã¼bergabegarantie.\nजेव्हा आपण एखादे सानुकूल मोहीम तयार करता, तेव्हा आपण इतर गोष्टींबरोबरच एक रेफरल स्रोत, एक मार्केटिंग माध्यम सेट करू शकता आणि आपली मोहिम घेऊ शकता. Google Semalt मध्ये आपण लोक कुठे आले आणि ते तेथे मिळवण्यासाठी कोठेही दुवा किंवा बॅनर क्लिक केले ते पाहू शकतील.\nमी आपल्याला Facebook वर आमच्या पोस्ट्सचा मागोवा घेण्यासाठी आम्ही वापरलेल्या सानुकूल मोहिमांमध्ये एक दर्श���ून हे स्पष्ट करूया. दुवा संरचना मला नेहमी सानुकूल मोहिम समजून घेण्यास मदत करते, कारण हे कोणत्या प्रकारच्या डेटावर आहे याचे एक मार्गदर्शक आहे आणि मला कळते की हा डेटा Google Semalt मध्ये कुठे शोधावा हे नंतर मला फिल्टर आणि विश्लेषण करू शकता काय डेटा मला दाखवते.\nजसे आपण पाहू शकता, हे एक अतिशय लांब दुवा आहे. प्रत्यक्षात या साधनासाठी 4 वेगवेगळे घटक आहेत:\n(1 9) सर्वप्रथम, हा दुवा फक्त आमच्या शॉप पेजवर जाईल जो आमच्या सर्व उत्पादांची यादी करेल. तो त्या दुव्याचा पहिला भाग आहे: https: // उदाहरणार्थ. कॉम / शॉप /\n(1 9) दुसरे, URL चा \"# utm_source = Social\" भाग आहे हॅशटॅग Google Analytics ला सूचित करतो की हे कस्टम मोहिम ट्रॅकिंगसह एक लिंक आहे. \"Utm_source = Social\" भागातून हे दिसून आले की त्या पृष्ठावर जाण्यासाठी वापरकर्त्याने ज्या स्त्रोत क्लिक केले आहे तो सामाजिक खात्यातून आला आहे. तर आता आम्ही माहित आहे की कोणीतरी आमच्या सोशल अकाउंटच्या एकावर क्लिक करून आमच्या शॉप पेजमध्ये प्रवेश केला.\n(1 9) यूआरएलचा तिसरा भाग \"& utm_medium = फेसबुक\" आहे. \"Utm_source = Facebook\" असे दर्शविले आहे की माध्यमाने वापरकर्त्याला त्या लिंकवर क्लिक करण्यास मोह डावलाने Facebook वर\n(1 9) URL चा चौथा भाग \"& utm_campaign = shop-sale-august-9\" आहे. हे मुळात आम्हाला कोणत्या प्रकारची मोहीम आहे हे सांगते आणि हे त्यास अधिक विशिष्ट बनवते. म्हणून जेव्हा आम्ही आमच्या Google Analytics डेटाची तपासणी करतो तेव्हा आम्हाला कळेल की आमच्या विक्री मोहिम किती रहदारी आणि विक्री आहे\nSemalt देखील \"& utm_content\" UTM टॅग. आपण या विशिष्ट टॅगचा वापर आपण कोणत्या प्रकारचा सामग्री ट्रॅक करू इच्छित आहात हे ठरवण्यासाठी करू शकता. उदाहरणार्थ, आपण येथे आपल्या पोस्टचे शीर्षक जोडू शकता.\nही मोहिम स्पष्टपणे आहे सानुकूल , म्हणजे आपण त्यांना जे पाहिजे ते नाव देऊ शकता. तथापि, आपल्या आणि इतरांच्या समजण्यासाठी, जर आपण या UTM टॅग्स तार्किक नावे दिली तर ते अधिक सोपे होईल.\nमी या URL प्राप्त करू\nआपल्याला या URL ची सेटअप लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. Google ने निफ्टी थोडे साधन तयार केले आहे जे आपल्याला आश्चर्यकारकपणे सहजपणे अशा सानुकूल मोहिम तयार करू देते आपण इथे ते उपकरण शोधू शकता. आपल्याला फक्त सर्व URL वेबसाइट, स्त्रोत आणि मोहिम नाव भरावे लागेल. यानंतर आपण \"Semalt\" वर क्लिक करू शकता आणि साधन आपल्याला आपले सानुकूल मोहिम लिंक देईल\nतथापि, आप�� तेथे आपली सानुकूल मोहिम तयार केल्यास, दुवा हॅशटॅग ऐवजी एक प्रश्नचिन्हासह प्रारंभ होईल. हे कदाचित निष्पाप वाटेल, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. गोष्टींच्या सर्व्हर बाजूला एक प्रश्नचिन्हाचा अर्थ असतो. याचा अर्थ असा की प्रत्यक्ष परमीम (यूआरएल) स्वतःच आहे. आणि त्या करू शकता डुप्लिकेट सामग्रीचे मुद्दे तयार कर, कारण सध्याच्या समान सामग्रीसह दोन (किंवा जास्त) वेगळ्या URL आहेत.\nGoogle Analytics मध्ये सानुकूल मोहिम\nजेव्हा आपण Google Analytics मध्ये लॉग इन करता तेव्हा आपल्याला \"Semalt\" खाली \"मोहिम\" मेनू आयटम मिळेल. आपण जेव्हा हे क्लिक करता, तेव्हा आपण आपल्या सर्व मोहिमा पाहू शकाल, त्यांनी तयार केलेल्या रहदारीच्या संख्येनुसार\nयेथे आपण आपल्या प्राथमिक मोहिमेसाठी आपल्या सानुकूल मोहिमेतील कोणताही घटक निवडू शकता:\nहे आधीच आपल्याला सर्वात जास्त रहदारी व्युत्पन्न करत आहे, किंवा आपल्याकडे ईकॉमर्स मिमललेट सेट असल्यास मोहिम कोणत्या मोहिमांमधून आपल्याला खूप माहिती मिळू शकते.\nसानुकूल मोहिम माध्यमिक परिमाण\nजरी सानुकूल मोहिम एक प्राथमिक परिमाण म्हणून पाहत आहात तरीही आपल्याला मनोरंजक माहिती दिली जाऊ शकते, तरीही ते सर्वसाधारण आहे. आणि मला नेहमी शक्य तितका विशिष्ट माझ्या डेटाची आवश्यकता आहे. मी मुख्यतः मी माझा सामान्य मोहिम एक दुय्यम परिमाण म्हणून का वापरतो\nउदाहरणार्थ, आपण आपल्या पृष्ठांपैकी एक निवडू शकता (वर्तणूक -> साइट सामग्री) आणि आपल्या दुय्यम परिमाण म्हणून \"स्रोत / semalt\" निवडा:\nहे आपल्याला त्या विशिष्ट पृष्ठाचे वाहतूक देईल, सोर्स आणि माध्यमाने क्रमबद्ध केले जाईल. मला आपण आमच्या वर्डप्रेस एसइओ लेख पृष्ठाचे एक उदाहरण पाहू:\nआपण बघू शकता, हे आम्हाला विशेषतः जिथे वाहतूक येत आहे आणि प्रत्येक पृष्ठाच्या एकूण (रहदारी) मोहिमेत पृष्ठाचे एकूण रहदारी किती असू शकते हे दर्शविते. आपण Semaltेट सक्षम केल्यास, आपण आपल्या उत्पादनांसाठी देखील हे करू शकता. हे आपल्याला आपल्या रहदारी आणि विक्री कशातून येत आहे याबद्दलची संपत्ती देते. आणि मी म्हटल्याप्रमाणे, हे देखील आपल्याला दाखवते की आपल्या सानुकूल मोहिम एखाद्या उत्पादनाच्या विक्री किंवा पृष्ठाच्या वाहतूकच्या एकूण भागात कसे खेळतात.\nआपण आपल्या सानुकूल मोहिमेतून केवळ डेटासह सर्व Google Analytics टॅब ब्राउझ करू इच्छित असल्यास, नंतर एक खंड तयार करणे हा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा मार्ग आहे. मी Google Analytics मधील विभागांबद्दल एक पोस्ट लिहिली आहे जी आपण स्वतः विभागांना कसे तयार करू शकता हे स्पष्ट करते. परंतु येथे दिलेल्या नमुन्याच्या आधारावर, खंड (Semaltric) खंड (मेटल्ट मेक) हा एक स्क्रीनशॉट आहे:\nवरील विभागात, योगाने मुळात सर्व UTM टॅग समाविष्ट केले आहेत. परंतु अर्थातच, आपण फक्त = campaign-sale-august-9 ची जोडी घेऊन दूर जाऊ शकता कारण एकमेव असे आमच्या दुव्यावर एकमेव UTM टॅग आहे.\nसानुकूल मोहिमेसाठी आपण विचार करू शकता अशा सर्व लिंक टॅग करण्यासाठी आपण उत्साहीपणे सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट कळणे आवश्यक आहे. सानुकूल मोहिमा कोणत्या पद्धतीने सेट केल्या जातात याचा अर्थ असा होतो की आपण सर्व अन्य रेफरल डेटा\nउदाहरणार्थ, जर आपण सोशल मिडियावर कस्टम मोहिम वापरणे सुरू केले तर लक्षात ठेवा आपण या मोहिमेत सामाजिक माध्यम देखील निर्दिष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा, आपल्याला हे कळणार नाही की लोक Facebook किंवा Semalt कडून आले आहेत किंवा नाही, कारण त्या निर्दिष्ट डेटावर आपल्या स्वतःच्या सानुकूल मोहिमेद्वारे अधिलिखित केला जाईल.\nअधिक वाचा: 'आपली विक्री वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा' »\nआपल्या ट्रॅकिंग सानुकूलित प्रारंभ\nतर आता तुम्हाला माहिती आहे आपण संपूर्ण थेट अॅनिलिटिकमध्ये काय आहे यावर पूर्णपणे अवलंबून नाही, आपण आपल्यासाठी इच्छित असलेल्या अचूक डेटाला आपण निश्चित करू शकता\nआपण काय विचार केला टिप्पणी मध्ये आम्हाला कळू द्या\nवाचन सुरू ठेवा: 'मार्गदर्शक कसे: Google विश्लेषणेसह आपल्या एसइओ ट्रॅकिंग' »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-parcel-blast-inquiry-ats-scoud-105844", "date_download": "2018-11-16T10:35:34Z", "digest": "sha1:VJTE2F5RG3OGOADEVLRLQYQXSH57CF6V", "length": 11087, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news parcel blast inquiry ats scoud पार्सल स्फोटाच्या तपासासाठी एटीएसचे पथक नगरमध्येच | eSakal", "raw_content": "\nपार्सल स्फोटाच्या तपासासाठी एटीएसचे पथक नगरमध्येच\nबुधवार, 28 मार्च 2018\nनाशिक - नगरला झालेल्या कुरिअर कार्यालयातील स्फोटप्रकरणी अद्यापही एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) हाती धागेदोरे लागलेले नाहीत. एटीएसचे एक पथक नगरमध्येच ठाण मांडून असून, काही पथके ही पुण्यासह मुंबईत आणि परराज्यांत तपास करीत आहेत.\nनाशिक - नगरला झालेल्या कुरिअर कार्यालयातील स्फोटप्रकरणी अद्यापही एट��एसच्या (दहशतवादविरोधी पथक) हाती धागेदोरे लागलेले नाहीत. एटीएसचे एक पथक नगरमध्येच ठाण मांडून असून, काही पथके ही पुण्यासह मुंबईत आणि परराज्यांत तपास करीत आहेत.\nगेल्या मंगळवारी (ता. 20) पुण्यातील सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांना पाठविण्यासाठी पार्सल नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात देण्यात आले होते. गेल्या 20 तारखेला कर्मचारी पार्सलची नोंद करीत असताना अचानक स्फोट होऊन दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली होती. संबंधित प्रकरणाचा तपास नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला. पार्सल स्फोटासाठी एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/board-games/expensive-board-games-price-list.html", "date_download": "2018-11-16T09:53:41Z", "digest": "sha1:SMRXG73MFBH6FHD3NR63KKDJ2GWJSWQR", "length": 15967, "nlines": 372, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग बोर्ड गेम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive बोर्ड गेम्स Indiaकिंमत\nExpensive बोर्ड गेम्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 7,495 पर्यंत ह्या 16 Nov 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग बोर्ड गेम्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग इतर डार्ट आकससूर्य India मध्ये फ्रॅंक जंगले ल्युडो अँड स्नॅक्स अँड लद्देर्स बोर्ड गमे Rs. 325 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी बोर्ड गेम्स < / strong>\n3 बोर्ड गेम्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 4,497. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 7,495 येथे आपल्याला कॅसिओ कंटक 2200 कीबोर्ड मुसिकल इन्स्ट्रुमेंट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 321 उत्पादने\nशीर्ष 10 बोर्ड गेम्स\nकॅसिओ कंटक 2200 कीबोर्ड मुसिकल इन्स्ट्रुमेंट\nअद्रक्सक्स टार्गेट बोर्ड फॉर आर्चरी शूटिंग प्रॅक्टिस\nकॅसिओ कंटक 1150 कीबोर्ड मुसिकल इन्स्ट्रुमेंट\nअॅलेक्स तोय्स मॅ��्नेटिक टॅब्लेटवर्प रसेल\nविंफूं विनी थे पूह s सिंग अलोंग कीबोर्ड सेट\nसिम्बा मय मुसिक वर्ल्ड स्टँडिंग कीबोर्ड\nमेगा ब्लॉक्स थॉमस फ्रेंड्स ऑल अबोर्ड कणपफोर्ड स्टेशन\nमेगा ब्लॉक्स थॉमस & फ्रेंड्स ऑल अबोर्ड आत कणपफोर्ड स्टेशन\nयूरोग्राफिकसी पेरियॉडिक टेबले ऑफ एलेमेंट्स\nकॅसिओ सॅ४६ कीबोर्ड मुसिकल इन्स्ट्रुमेंट\nमित्रांशी प्लायस्मार्ट 37 कीस कीबोर्ड सिन्थेसिझेरी\nमित्रांशी प्लायस्मार्ट 32 कीस कीबोर्ड सिन्थेसिझेरी\nमेगा ब्लॉक्स फर्स्ट बिल्डर्स पोनी स्टेबल\nलिटातले टीकेस डबले सीडेड डूडल बोर्ड\nस्किलोफूं बेडस ट्रायल जुनिअर ट्विस्टर वूडन बेडस\nलिटातले टीकेस पोपटून्स कीबोर्ड\nमेलिसा & डग पॅटर्न ब्लॉक्स अँड बोर्डस\nहसब्रो मोनोपॉली एम्पीरे बोर्ड गमे\nक्लासिक वर्ल्ड क्लासिक तोय्स चुतटिंग वेंगेतबले\nमत्तेला पाररोत पिले up बोर्ड गमे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89/", "date_download": "2018-11-16T10:35:16Z", "digest": "sha1:YFK4UWLDNHIN7DOBPGTNY5TONCRUBICC", "length": 8174, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये होणार भेट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडोनाल्ड ट्रम्प-किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये होणार भेट\nमॉस्को : 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे भेट होणार आहे. मागील महिन्यात किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून जाए इन यांची भेट झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले होते. त्यानंतर कोरियांसदर्भातील विविध घडामोडींना वेग आला आहे.\nउत्तर कोरियाला अमेरिकन शिष्टमंडळाने भेट दिली तर सिंगापूरलाही दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांनी भेट दिली आहे. आता उद्या रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्रोव जाणार आहेत. सर्जे कोरियन नेत्यांशी अणूकार्यक्रम आणि इतर व्दीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.\nगेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती. आता सर्जे उत्तर कोरियाला जात असल्यामुळे उत्तर कोरियातील अणुकार्यक्रमामुळे तयार झालेला तणाव कमी करण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेने सध्या उत्तर कोरियावर आर्थिक बंधने लादली आहेत. ही बंधने मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने लवकरात लवकर आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत असे अमेरिकेचे मत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरस्त्यांवर राहणाऱ्या बालकांना आधार कार्ड देण्यासाठी मोहीम\nNext articleपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ७ जूनपूर्वी जमा करण्यात येणार\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/what-is-the-truth-about-virginity-testing-1621596/", "date_download": "2018-11-16T10:30:15Z", "digest": "sha1:MJXO2DQ7BVKGKDVHHQIPRLTBMQSY2RIM", "length": 15705, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is the truth about virginity testing | पुरातन विरुद्ध अद्यतन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nएकीकडे सर्व प्रकारच्या आधुनिकतेच्या प्रकाशात स्वतला न्हाऊमाकू घालायचे\nएकीकडे सर्व प्रकारच्या आधुनिकतेच्या प्रकाशात स्वतला न्हाऊमाकू घालायचे आणि त्याच वेळी पुरातन परंपरांचा अंधारही कवळून धरायचा हे सध्याचे समाजवास्तव. यातील वैचारिक आणि वर्तनविषयक विसंगती एवढी रुळलेली आहे की कोणताही तर्कशुद्ध विचार समजून घेण्याची मानसिकताच त्याने अडगळीत फेकली आहे. कंजारभाट समाजात कौमार्य चाचणीविरोधी चळवळ सुरू करणाऱ्या काही तरुणांना झालेली मारहाण हा याच परंपराग्रही निर्बुद्धपणाचा आविष्कार. खेदाची बाब अशी की याचीही एक परंपरा या देशाने जिवापाड जपली आहे. कोणत्याही अद्यतन, सुधारणावादी, तर्कशुद्ध, वैज्ञानिक आणि मानवतावादी विचाराला केवळ पुरातन रूढी-परंपरांच्या नावाने श्रद्धा आणि हिंसापूर्वक विरोध करण्याचा एक इतिहासच आपण रचलेला आहे. त्या तरुणांवरील जातपंचायत समर्थित हल्ले हे त्याचेच उदाहरण. या पंचायतींची निर्मिती ही कोणे एकेकाळी समाजाचे नियमन करण्यासाठी, समाजाचे कायदे वा नैतिक मूल्यांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली होती. कदाचित कोणे एके काळी त्या उपयुक्तही ठरल्या असतील. परंतु तो ‘कोणे एक काळ’ कायमचा टिकून राहत नसतो. काळ बदलतो. त्यानुसार कायदे, नीतिमूल्येही बदलणे आवश्यक असते. परंतु तशा कोणत्याही बदलाला त्या-त्या समाजातून, जातींतून विरोध होत असतो. त्यामागे बदलांमुळे येणाऱ्या अस्थैर्याचे भय असते. परंतु ते शहाणपणाने, प्रसंगी कायद्याने दूर करता येते. अनेक सामाजिक सुधारणा अशा प्रकारे झालेल्या आहेत. मात्र सुधारणांना होणाऱ्या विरोधामागे आणखी एक भय असते. ते असते सत्ता जाण्याचे. कोणत्याही व्यवस्थेत हितसंबंधीयांच्या सत्तेची एक उतरंड आपोआपच तयार होत असते. समाज वा जातींच्या रचनेतही ती दिसते. जातपंचायत हा त्याचाच एक भाग. या पंचायतींच्या सत्तेला आधार असतो तो रूढी-परंपरांचा. कंजारभाट समाजातील काही तरुण-तरुणींनी त्यातील एका – कौमार्य चाचणीच्या- रूढीविरोधात समाजमाध्यमांतून चळवळ सुरू केली. केवळ महिलांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ही रूढी लांच्छनास्पद आहे. ती कालबाह्य़ आहेच आणि तरीही सुरू आहे. याचे कारण ती त्या समाजातील पुरुषांच्या सत्तेचे वहन करीत आहे. दुपदरी सत्ता आहे ती. एकाचवेळी महिलांना लगाम घालणारी आणि दुसरीकडे त्या महिलांच्या कुटुंबांतील पुरुषांनाही गुलाम करणारी. ती कायम असण्यात जातपंचायतींना कमालीचा रस आहे याचे कारण हे आहे. या सत्तेला काही शिकलेले तरुण-तरुणी विरोध करतात हे जातपंचायतीला कसे मानवणार त्यांनी आता या मुलांचा लढा दडपण्यास सुरुवात केली आहे. त्या संघर्षांची दखल ‘चतुरंग’ पुरवणीतून ‘लोकसत्ता’ घेईलच; प�� त्या सुधारणावादी मुलांच्या या लढाईतील एक बाब येथे आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे त्यांना समाजातील महिलांचा पाठिंबा आहे तो फारसा लक्षणीय नाही. गुलामांना गुलामीची जाणीवही होऊ द्यायची नाही. उलट त्यांना त्याचा अभिमानच वाटला पाहिजे, हे येथील जातवर्चस्ववादातील एक सत्तातत्त्व. त्याच आधारे या जातपंचायती आपले बळ टिकवून आहेत, ही बाब सुधारणावादाच्या लढय़ातील प्रत्येक पाईकाने ध्यानात घ्यायला हवी. कारण हे सारेच अत्यंत विचित्र आहे. ज्यांच्यासाठी लढायचे त्यांचाच त्या लढय़ाला विरोध असा हा प्रकार आहे. अतिशय विषम असे पुरातन विरुद्ध अद्यतनाचे युद्ध आहे. आणि म्हणूनच त्यात सरकारने आणि समाजातील जाणत्यांनी त्या तरुणांना बळ दिले पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBharat first look: वाघा बॉर्डरवर सलमान- कतरिना\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37456", "date_download": "2018-11-16T10:01:45Z", "digest": "sha1:OLGUCCVFITE3L2QCJWPSO3XHFIBBVTGW", "length": 11105, "nlines": 165, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे! | Maayboli", "raw_content": "\nमाय��ोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे\nवाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे\nवाटला तुकड्यात गेलो, एवढे गेले तडे\nशोधतो जो तो मला अन् मी न कोणा सापडे\nएक मी माणूस आहे चारचौघांसारखा;\nका मला देवाप्रमाणे घालता हो साकडे\nएवढ्या मोठ्या नदीच्या राहुनी पात्रामधे;\nहाय, हे पाषाण सारे कोरडेच्या कोरडे\nहा स्मशानी शांततेचा गलबला सोसू कसा\nकेवढा करतात गलका या स्मृती चोहीकडे\nकोण जाणे, हा मुक्याने फोडला टाहो कुणी;\nका बरे गझलेत वाटे हुंदका कुठला दडे\n कितीदा जिंदगी ही सारवू\nसारखे निघतात माझ्या वेदनांचे पोपडे\nया कळा संवेदनांच्या, अन् मुक्या या वेदना;\nमी कसा शब्दात मांडू\nकोणतेही स्वप्न सहजी ना कधी साकारले;\nमोल रक्ताचे दिले मी जागजागी रोकडे\nनाचले घेवून ज्याला काल ते डोक्यावरी;\nआज नावानेच त्याच्या फोडती सारे खडे\nउंच शिखरांना यशाच्या पाठमोरे पाहिले\nरोज पादाक्रान्त केले अपयशाचे मी कडे\nभूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,\nनौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.\nछान.... काफिये फार सुंदर\nछान.... काफिये फार सुंदर वाटले.\nअजकाल (दोन एक दिवस झाले) नेहमीपेक्षा जरा वेगळ्या धाटणीच्या वाटू लागल्यात सर तुमच्या गझला\nमतल्याचा तुला समजलेला अर्थ सांगशील का\nकाय म्हणायचे आहे आम्हाला या मतल्यात\nकुणाला उद्देशून असावा हा मतला\nनाहीबुवा जमले ..तुम्हीच सान्गा सर........\n१)मी अखंड होतो माझ्यावर प्रहार असे झाले की मी अनेक तुकड्यात विभागालो गेलो आता लोक मला शोधू पाहतात अन(इथे \"पण\" अजून छान वाटले असते ) मी कुणाला सापडलो नाही\n२)माझ्या शेरास जरी एक निश्चित असा अर्थ होता तरी लोकांनी माझ्या शेरास अनेक अर्थ लावले(चीरफाडच जास्त केली ) ...पण ते विखुरालेल्यासारखे वाटू लागले मग लोकांनी माझा खरा अर्थ शोधू पाहीला पण मी आता कुणासच सापडत नाहीये\nदुसरा अर्थ लक्षात घेतला तर 'ग्रेस'ना उद्देशून चपखल बसेल हा शेर \nपहिला अर्थ घेतला तर हा शेर एखाद्या तुम्हास आवडलेल्या इतर गाझलकाराच्या शेरातून स्फुरला आहे असे मानले (समजून चाला की असे झालेय म्हणून) तर हा शेर भट साहेबाना उद्देशून वगैरे असू शकतो (आपले गुरू यास्तव आपणावर त्यांचाच सर्वाधिक प्रभाव पडला आहे असे गृहीत धरल्यास)\nअजून काही वेगळे असेल तर क्षमस्व\n अरे मी थट्टा नाही करत रे बा��ा\nमला फक्त बघायचे आहे की माझा शेर किती थेट आहे व तो कसा sound होतो आहे. एकच (hint) सागू इच्छितो की, हा शेर अर्थाने बहुपदरी/व्यामिश्र/complex आहे.\nगमोंने बाँट लिया है, मुझे यूं\nगमोंने बाँट लिया है, मुझे यूं आपस में..\nके जैसे मै कोई लूटा हुआ खजाना था....\nहा स्मशानी शांततेचा गलबला\nहा स्मशानी शांततेचा गलबला सोसू कसा\nकेवढा करतात गलका या स्मृती चोहीकडे\nशांततेचा गलबला हे oxymoron हि आवडले...\nतर्कवितर्कात रुची नाही. गजल\nतर्कवितर्कात रुची नाही. गजल खुप आवडली.\nगझल आवडली.... मस्तच आहे.\nगझल आवडली.... मस्तच आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56167", "date_download": "2018-11-16T09:44:52Z", "digest": "sha1:XKDWD3DDLILLLTC5UOWZGKG3SZIM764L", "length": 3544, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - दाल की बात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - दाल की बात\nतडका - दाल की बात\nवरणी डाळ सजणार कशी,.\n'अच्छे दिन' वर हा घात आहे\nजणू ही \"दाल की बात\" आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61837", "date_download": "2018-11-16T09:55:51Z", "digest": "sha1:IVYZNXJGQT4CSDMQNICMCRZM3KMJYILX", "length": 5846, "nlines": 113, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जसा तुला मी सुचतो...... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जसा तुला मी सुचतो......\nजसा तुला मी सुचतो......\nगुंतलो तुझ्यात इतका स्वतःसही मी स्मरत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही..\nआरशासमोर उभा मी प्रतिबिंबात हसतेस तू\nहोता नजरानजर स्वःताशीच लाजतेस तू\nतुझ्याकडे पाहताना पापणीही मिटत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही\nचांदण्या रात्रीतला मंद तेवता प्रकाश तू\nमाझ्या अंतःमनाला होणारा एक भास तू\nतुझ्या मोहापायी ही रात्रही निजत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही\nमाझ्या वेड्या शब्दामधली अथांग कविता ��ू\nअबोल तरीही उत्कट भावनांची प्रतिभा तू\nवगळता तुला माझ्यातुनी मी मलाच रुचत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही\nभाबड्या कल्पनांचा निशब्द हुंकार तू\nछेडता तार मनीची उमटणारा झण्कार तू\nगीत तुझे गुणगुणताना मी माझा उरत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही\nसर्वांगसुंदर आशय आणि अप्रतिम कविता \nआरशासमोर उभा मी प्रतिबिंबात\nआरशासमोर उभा मी प्रतिबिंबात हसतेस तू\nहोता नजरानजर स्वःताशीच लाजतेस तू\nतुझ्याकडे पाहताना पापणीही मिटत नाही\nजसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही>>>किती छान लिहिलिये कविता.... मस्त...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66562", "date_download": "2018-11-16T09:47:42Z", "digest": "sha1:UCLUDZJ7BAEAYEF2ZGG2OKGGIUT57VK4", "length": 54979, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्वप्नांवरती बोलू काही! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्वप्नांवरती बोलू काही\nस्वप्नांच्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्‍हेतर्‍हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्���प्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही त्याबद्दल बोलायच्या फंदात पडत नाहीत किंवा बोलायचं टाळतात. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात आपली स्वप्नं खरडून दुसर्‍याला कळवायला कुणाला वेळ आहे' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही त्याबद्दल बोलायच्या फंदात पडत नाहीत किंवा बोलायचं टाळतात. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात आपली स्वप्नं खरडून दुसर्‍याला कळवायला कुणाला वेळ आहे विचार करा, इतके मेसेजेस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वरून आपल्यावर आदळतात त्यातले किती स्वप्नांबद्दल असतात विचार करा, इतके मेसेजेस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वरून आपल्यावर आदळतात त्यातले किती स्वप्नांबद्दल असतात आपल्या स्वप्नांबद्दल प्रत्येकाने बोलायला हवं कारण स्वप्नं आपल्याला बनवतात.. दोन्ही अर्थांनी\nमाझ्या दृष्टीने स्वप्नं म्हणजे सुप्त मनाने जागरुक मनाशी केलेली भंकस असली तरी स्वप्नांची गंमत वेगळीच आहे. आपलं स्वप्न हे एक डिझायनर स्वप्न असतं, आपण आपल्यासाठी बनवलेलं आणि फक्त आपणच अनुभवलेलं आपलं अंतर्मन आपल्याच मनाच्या वळचणीत दडलेल्या कुठल्याशा सुप्त भावनांवर आधारित एक कथा, पटकथा संवाद झटपट तयार करून व त्यातल्या भूमिका वठवून आपल्या मनःपटलावर साकारतं हे मला फार थक्क करतं. स्वप्न निर्मिती पासून अनुभूति पर्यंतच्या सर्व भूमिका आपलं मन बजावतं. ज्या कुणाला आपण सर्जनशील नसल्याची खंत आहे त्यांनी याची जरूर नोंद घ्यावी\nकधी तरी कुठे तरी काही तरी पाहिलेलं, वाचलेलं किंवा ऐकलेलं तसंच आपल्या व लोकांच्या वर्तणुकीतलं काही तरी भावलेलं खुपलेलं आदि गोष्टींचं प्रतिबिंब स्वप्नात असतं. पण ही प्रतिबिंबं रूपकात्मक व अमूर्त स्वरुपाची असतात. बर्‍याच वेळेला तर ती दुर्बोध असतात, मोर्स कोडमधे हवामानाचा अंदाज ऐकावा इतकी त्यामुळे त्यांचा सहजपणे अर्थ लागेलच असं काही सांगता येत नाही. स्वप्नांचा अर्थ नीट उलगडून सांगायला आपलं अंतर्मन काही हिंदी पिक्चरच्या ष्टोरी लेखकाची टोपी घालून बसलेलं नसतं. आपली स्वप्नं डिझायनर स्वप्नं असली तरी काही ठराविक स्वप्नं बहुतेकांना पडतात. उदा. आपल्याला एकंदरितच कमी आत्मविश्वास असेल किंवा आपल्या भवितव्याबद्दल शंका असतील तर परीक्षेत नापास झाल्याचं स्वप्न किंवा उद्या परीक्षा आहे आणि आपली काहीच तयारी नाही झालेली अशी स्वप्नं हमखास पडतात. आपण खोल खोल पडत चाललो आहोत हे अजून एक ष्ट्यांडर्ड स्वप्न त्यामुळे त्यांचा सहजपणे अर्थ लागेलच असं काही सांगता येत नाही. स्वप्नांचा अर्थ नीट उलगडून सांगायला आपलं अंतर्मन काही हिंदी पिक्चरच्या ष्टोरी लेखकाची टोपी घालून बसलेलं नसतं. आपली स्वप्नं डिझायनर स्वप्नं असली तरी काही ठराविक स्वप्नं बहुतेकांना पडतात. उदा. आपल्याला एकंदरितच कमी आत्मविश्वास असेल किंवा आपल्या भवितव्याबद्दल शंका असतील तर परीक्षेत नापास झाल्याचं स्वप्न किंवा उद्या परीक्षा आहे आणि आपली काहीच तयारी नाही झालेली अशी स्वप्नं हमखास पडतात. आपण खोल खोल पडत चाललो आहोत हे अजून एक ष्ट्यांडर्ड स्वप्न त्यातून असुरक्षितता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाटणारी चिंता प्रतीत होते म्हणतात.\nअसुरक्षितते वरून आठवलं. लहानपणी मला नेहमी काही सिंह रात्रीचे आमच्या घराभोवती फिरताहेत आणि घरात घुसायचा प्रयत्न करताहेत असं स्वप्न पडायचं. माझी जाम तंतरायची आणि मी घरभर फिरत सगळ्या दारं खिडक्या बंद आहेत ना ते पुनःपुन्हा बघायचो आणि घामेघूम होऊन थरथरत जागा व्हायचो. अर्थात हे स्वप्न पडायला एक कारण होतं. माझ्या लहानपणी आम्ही पेशवेपार्क जवळ रहायला आलो. त्या आधी चिमण्या कावळे कबुतरं कुत्री आदि सर्वत्र दिसणार्‍या सर्वसामान्य प्राण्यांच्या आवाजी दुनियेचं एकदम सिंहांच्या गर्जना त्यावर माकडांचं जिवाच्या आकांताने ओरडणं, मोरांचं म्यावणं, कोल्हेकुई अशा आफ्रिकेतल्या जंगलातल्या तंबूसदृश दुनियेत परिवर्तन झालं. त्या भीतिचा सुप्त परिणाम स्वप्न पडण्यात झाला असणार. 'मी ड्रग्ज घेत नाही कारण माझी स्वप्नं माझा पुरेसा थरकाप करतात' असं मॉरिट्स एस्कर हा मुद्रणकार म्हणायचा त्यात खूपच तथ्य आहे. मला रोज जंगली श्वापदांचे आवाज ऐकायला येतात हे मी गिरगावात आयुष्य घालवलेल्या एखाद्याला सांगितलं असतं तर त्यानं ताबडतोब वेड्याच्या इस्पितळाला कळवलं असतं. लोकलचा खडखडाट आणि बसचा धडधडाट या पलिकडे आवाज-विश्व न पसरलेल्या मुंबईकरांकडुन अजून काय अपेक्षा करणार पण लहानपणीच त्या डरकाळ्या ऐकण्याचा सराव झाल्यामुळे माझी एक मानसिक तयारी झाली आहे असं आता मला वाटतं. आता एखाद्या सिंहाने खरंच माझ्या समोर येऊन गर्जना केली तर मला विशेष वाटणार नाही कदाचित\nमनी वसे ते स्वप्नी दिसत असलं तरी स्वप्नी दिसे ते सत्यात उतरे असं पण कधी कधी होतं डॉ. शेन मॅक्कॉरिस्टिन हा बर्‍याच विषयांवर संशोधन करतो त्यातला एक विषय स्वप्न आहे. त्याला असं सापडलं की पूर्वी इंग्लंड मधील लोक पोलिसांना किंवा वार्ताहरांना त्यांना पडलेल्या विचित्र/चमत्कारिक स्वप्नांबद्दल सांगत असत. इतकंच नाही तर पोलीसही ती माहिती गंभीरपणे घेऊन त्याचा तपास करत असत. हार्ट्लपूल मधे १८६६ साली मिसेस क्लिंटनला (बिल क्लिंटनची कोणी नसावी) एका स्थानिक कामगाराने १५ पौंड किमतीची दोन घड्याळं चोरली असल्याचं स्वप्न पडलं. पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला मँचेस्टर मधे पकडलं. १८९६ साली विल्यम वॉल्टर्स हा खाण कामगार तो जिथे काम करायचा तिथे अपघात झाल्याचं स्वप्न पडल्यामुळे दिवसभर पबमधे बसून राहीला.\nअसली भविष्यदर्शी स्वप्नं पडायला मी काही द्रष्टा नाही. पण माझ्या एका मित्राला पडत असत त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याचं नाव अरुण आम्ही तेव्हा बीएस्सीला होतो. कुठल्यातरी सेमिस्टरच्या परीक्षेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आलजिब्रा विषयात मला ४० पैकी १६ पडल्याचं कॉलेजमधे समजलं. १६ मार्क म्हणजे काठावर पास आम्ही तेव्हा बीएस्सीला होतो. कुठल्यातरी सेमिस्टरच्या परीक्षेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आलजिब्रा विषयात मला ४० पैकी १६ पडल्याचं कॉलेजमधे समजलं. १६ मार्क म्हणजे काठावर पास मला धक्का बसला. काठावर पास झाल्यामुळे नाही कारण त्याची मला सवय होती मला धक्का बसला. काठावर पास झाल्यामुळे नाही कारण त्याची मला सवय होती पण तो पेपर चांगला जाऊनही कमी मार्क पडल्याचा होता. माझं आणि अरुणचं त्यावर बोलणं झालं. दुसर्‍या दिवशी अरुण मला म्हणाला की मला ३६ मार्क मिळाल्याचं स्वप्न त्याला पडलं. मी अर्थातच ते थट्टेवारी नेलं. पण त्याची काही स्वप्नं खरी झाली असल्याचा त्यानं दावा केला. काही दिवसांनी मार्कलिस्ट आल्यावर त्यावर खरंच ३६ चा आकडा पाहून मला दुसरा धक्का बसला. झालं असं होतं की काही कारणाने विद्यापीठातून मार्कलिस्ट पाठवायला वेळ लागणार होता म्हणून कॉलेजने कर्मचारी पाठवून निकाल हाताने कॉपी करून आणवला होता. कॉपी करताना अर्थातच चूक झाली होती.\nमी विद्यापिठात चकाट्या पिटत असतानाची गोष्ट आहे. आमच्या विभागातली काही मुलंमुली आणि २ प्रोफेसर खंडाळ्याला एक दिवसाच्या ट्रिपला सकाळी सकाळी ६ च्या सुमारास गेले होते. एक प्रोफेसर एका डोंगरावर नेहमीचा रस्ता सोडून दुसर्‍या जवळच्या पण अवघड रस्त्याने जायला निघाले. त्यांनी वर जाऊन पुढे नीट रस्ता आहे का हे बघून इतरांना सांगायचं ठरलं होतं. काही वेळ झाला तरी त्यांचा आवाज न आल्याने खालून मुलांनी आवाज दिला. उत्तराऐवजी त्या दुर्देवी प्रोफेसरांचा देह घसरत खाली आला आणि मुलांच्या डोक्यावरून आणखी खाली दरीत पडला. मदतीला खाली जाईपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही बातमी दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला समजली आणि सर्व विद्यापिठात शोककळा पसरली. एक मुलगी मात्र ओक्साबोक्षी रडत होती. कारण तिला आदल्या रात्री त्या प्रोफेसरांना ट्रिपवर अपघात होईल असं स्वप्न पङलं होतं. त्यामुळे ती सकाळी लवकर विद्यापीठात त्या प्रोफेसरांना जाऊ नका हे सांगायला आली होती. पण तो पर्यंत उशीर झाला होता.\nभविष्यदर्शी स्वप्नं हे भलतंच अगम्या व गूढ प्रकरण आहे. असली स्वप्नं पडण्या मागची कारणमीमांसा आत्ता तरी सर्व शास्त्रांच्या पलिकडची आहे. पण सर्जनशील स्वप्नं ही तितकी अचंबित करीत नाहीत. कारण आपल्याच अंतर्मनाच्या चोरकप्प्यात त्या विषयाशी निगडित काहीतरी घोळत असतं आणि त्याचा शेवट स्वप्नात होतो. माझ्या कामाशी निगडित काही कठीण समस्या मला भेडसावत असली तर ती सोडविण्यासाठी मला स्वप्नांमधे क्लू मिळाले आहेत आचार्य अत्रेंनी 'घराबाहेर' नाटक त्यांच्या स्वप्नात घडलं व दुसर्‍या दिवशी त्यांनी ते फक्त लिहीण्याचं काम केलं असा उल्लेख 'मी कसा झालो' मधे केल्याचा मला आठवतंय. त्यांनी तिथे असंही म्हटलं आहे की वर्तमानपत्रात त्या संदर्भात वाचलेली एक बातमी त्यांच्या डोक्यात दिवसभर घोळत होती. बीटल्सच्या पॉल मॅकार्टनीला Yesterday हे गाणं स्वप्नात झालं असं त्याचंच म्हणणं आहे पण त्याच्या डोक्यात काय घोळत होतं त्या बद्दल मला काही सापडलं नाही अजून.\nकाही लोकं स्वप्नांच्या मागे पळतात, काही स्वप्नांपासून तर माझ्यासारखे काही स्वप्नांमधे पळतात. मला सांगली मिरज या ट्रेनची बर्‍याच वेळेला स्वप्नं पडायची कारण माझ्या लहानपणी मी सांगलीत काही वर्षं काढली आहेत आणि मला त्या रेल्वेचं अप्रूप होतं. तर माझ्या एका स्वप्नात मी सांगलीच्या दिशेची ट्रेन पकडायला चाललो होतो आणि ट्रेन सुटली. मी ती पकडायला धावतोय धावतोय पण जमत नव्हतं. मग अचानक एका डब्याच्या दारातून खुद्द अमिताभ बच्चनने मला 'अरे पळ पळ लवकर पळ' असं चिअरिंग केलं. इथेच मला जाग आली आणि त्यामुळे ट्रेन मिळून अमिताभशी गप्पागोष्टी झाल्या की नाहीत ते माहीत नाही. मी तेव्हा या स्वप्नाबद्दल कुणाला सांगितलं नाही कारण परवीनबाबी (सुलताना नाही) व रेखा असल्या सुपरहॉट नट्या स्वप्नात येण्याऐवजी अमिताभ स्वप्नात येतो म्हंटल्यावर माझी इतकी टिंगल झाली असती की त्याची वेगळी स्वप्नं पडली असती.\nमला एकदा बंगलोरला जायचं असतं. माझ्या बरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असतात. ते दोघेही माझ्या ओळखीचे नसावेत. त्यांची नावं लक्षात येत नसतात पण चेहरे उगीचच खूप ओळखीचे वाटत असतात. कधी कधी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर काही अनोळखी माणसं उगीचच आपल्याला चिकटतात ना, त्यातले ते असावेत. हे अर्थातच माझं पोस्ट स्वप्न अ‍ॅनॅलिसिस तर आम्ही तिघे पुण्याच्या विमानतळावर असतो. विमानतळावर खूप गर्दी असते. आम्हाला नक्की कुठल्या गेटकडे जायचं आहे ते कळत नसतं. आता पुण्याच्या विमानतळावर इतकी गेटं आली कुठुन तर आम्ही तिघे पुण्याच्या विमानतळावर असतो. विमानतळावर खूप गर्दी असते. आम्हाला नक्की कुठल्या गेटकडे जायचं आहे ते कळत नसतं. आता पुण्याच्या विमानतळावर इतकी गेटं आली कुठुन पण स्वप्नाच्या दुनियेत तर्कशास्त्राला ��ारसा वाव नसतो. कुठेही आमच्या विमानाच्या गेटबद्दल माहिती सापडत नाही.\nमग त्या गर्दीत भटकता भटकता माझी आणि त्यांची चुकामुक होते. विमानतळाचा सीन अधुनमधुन रेल्वे स्टेशन सारखा वाटत असतो. स्टेशनवर जसे जिने वर खाली करून प्लॅटफॉर्मवर जावं लागतं तसं इथेही करावं लागत होतं. असाच मी एका जिन्यावरून खाली उतरत असताना मला टीसीसारखा कुणी तरी, ज्याला स्टेशनवर काय चाल्लंय याची बित्तंबातमी असते असा, पळताना दिसतो. त्याला मी पळत पळत जाऊन गेटाबद्दल विचारतो. तो पळता पळता अक्षरशः एका बोळाकडे बोट दाखवितो. मी त्या बोळात घुसतो आणि थेट एका रनवे वर येतो. मला माझं विमान टेकॉफ साठी पळायला लागलेलं दिसतं. आता ते माझंच विमान आहे हे मला कशावरून समजलं ते विचारू नका. मी विमानाच्या मागे पळायला लागतो. तेव्हढ्यात तो मघाचा टीसी वायरलेस वरून काही तरी बोलताना दिसतो. मग थोड्या वेळाने ते विमान पळायचं थांबतं आणि रनवेवर चक्क यू-टर्न घ्यायला लागतं. मी हाशहुश करत तिथे पोचतो. विमान यू-टर्न घेतंय म्हणून आतले लोक खाली उतरलेले असतात. गंमत म्हणजे कुणाच्याही चेहर्‍यावर कसलाही वैताग त्रास दिसत नसतो. सगळे हसत खेळत उभे असतात. त्यात मी माझे सोबती शोधून काढतो. त्यातली ती मुलगी आता एका मोटरसायकलला किका मारत असते आणि ती काही सुरू होत नसते. इथे स्वप्न संपतं आणि माझी पळापळही\nमनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात पण माझ्या बाबतीत मनी नसे ते स्वप्नी दिसे असं पण थोडंसं आहे. मी एके काळी ऑक्सफर्डला रोज कामासाठी ५० मैलांवरून जात येत असे. पण हे स्वप्न मी ऑक्सफर्डला रहायला लागल्यावर पडलेलं आहे. माझी बायको गाडी घेऊन जाणार असते म्हणून मी रेल्वेनं ऑफिसला जायचं ठरवतो. मी एक तर गाडीने जायचो किंवा बसने त्यामुळे ट्रेनने जायचं कसं काय ठरवलं ते एक कोडंच आहे. मी स्टेशनवर जातो तिथे प्रचंड गर्दी असते. तिथे २ काउंटर असतात. रांगेत उभा राहून एका काउंटरला पोचल्यावर तिकीटाचे पैसे हवाली करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे ३ बॅगा असतात त्यामुळे स्वप्नात ३ कशा आल्या ते मला माहीत नाही. नेहमी मी एक छोटी बॅग घेऊन ऑफिसला जातो. स्टेशनावर सर्व भारतीय लोकच दिसतात. मी काउंटरपासून दूर गेल्यावर माझ्या लक्षात येतं की मी तिकीट घ्यायचं विसरलोय. मग मी परत काउंटरला जातो. मला आता हे आठवत नाही की मगाशी मी कुठल्या काउंटरवर गेलो होतो.\nएक ट्रेन गेल्यामुळे गर्दी ओसरलेली असते. मी त्या काउंटरच्या आत डोकावतो. एक क्लार्क झोपायची तयारी करत असतो. मी त्याला माझ्याकडून पैसे घेतल्याचं आठवतंय का ते विचारतो. तो नाही म्हणतो. मग मी दुसर्‍याला विचारतो, त्याला आठवत असतं. तो मला कुठे जायचं आहे ते विचारतो. मी ऑक्सफर्डचं नाव घेतल्यावर तो मला कुठे गाडी बदलायची आहे ते माहिती आहे का विचारतो. मला त्या स्टेशनचं नाव काही आठवत नाही. त्याला ही ते आठवत नसतं. तो कुणाला तरी फोन करून माहिती काढायला जातो तर फोन चालू नसतो. मी माझ्या बायकोला फोन करून माहिती काढायचं ठरवतो. मी फोन बूथ वर जाऊन फोनसाठी एका बॅगेतून चिल्लर काढायला लागतो.\nमी चिल्लर काढत असताना एक माणूस माझ्या बॅगेतले पैसे चोरायचा प्रयत्न करतो. माझ्या ते लक्षात येताच माझी त्याच्याशी मारामारी होऊन मी माझे पैसे परत मिळवतो. पण हे करता करता माझी दुसरी बॅग चोरीला गेल्याचं लक्षात येतं. सुदैवाने त्यात काही मौल्यवान नसतं. मग प्रथम मी बायकोला घरी फोन करायचं ठरवतो. पण ती घरात नसेल हे लक्षात आल्यावर तिच्या ऑफिसात करायचा ठरवतो. पण मला तिच्या ऑफिसचा नंबरच आठवत नाही. पहिले ४ आणि शेवटचे ३ आकडे आठवतात पण मधले ३ जाम आठवत नाहीत. शेवटी मी तिला मोबाईल वरून फोन करायचं ठरवतो पण मला मोबाईल वरचं नीट वाचता येत नसतं. मी वाचायचा प्रयत्न करता करता भलतीच कुठली तरी बटणं दाबली जातात आणि काही तरी स्क्रीन रेसोल्युशन इ. सेटिंगचा मेन्यु दिसायला लागतो. मला काही त्या सेटिंगमधून बाहेर पडता येत नाही आणि तिकडे बॅटरी संपत आलेली असते. मी घाईघाईने काही तरी दाबत फोन नंबरांच्या यादीकडे येतो पण विविध प्रकारचे मेन्यु येत जात रहातात. असं करता करता ती बॅटरी आणि स्वप्न एकदमच संपतं. मला वाटतं कधी तरी मला साध्या साध्या गोष्टी न जमल्याची खंत किंवा त्याची बोच या स्वप्नामागचं कारण असावं. पुढे काय होणार ते प्रत्यक्ष पडद्यावर पहा अशी पाटी स्वप्नात कधी येत नसल्यामुळे गुमान आपली उत्सुकता दाबायची आणि पुढल्या स्वप्नाची वाट बघायची इतकंच आपल्याला करता येतं\nस्वप्नात आपण कुणाच्या नकळत, काही काळ का होईना, वेड्यासारखं मनसोक्त वागू शकतो असं कुणी तरी म्हंटलेलं असलं तरी स्वप्नं आपल्याशी हितगुज करत असतात. ते हितगुज वरकरणी तर्कसुसंगत वाटलं नाही तरी मला फार चित्तवेधक आणि मनोरंजक वाटतं.\n१) मी जागेवर टेकऒफ घेउन हवेत\n१) मी जागेवर टेकऒफ घेउन हवेत ब्रेस्ट स्ट्रोक मारुन उडत आहे पण काही अंतर कापले की कंपल्सरी खाली उतरावे लागे.\n२) मी दरीत पडतो आहे. डोळे मिटुन घेतो पण प्रत्यक्षात जमीनिवर मात्र अलगद उतरतो\n३) बेसीनवर चूळ भरत असताना चूळीबरोबर दात पण बेसीन मधे पडू लागतात.\nअशा प्रकारची स्वप्ने नेहमी पडायची. स्वप्नांची दुनिया काही अजबच असते.\nलेख खूपच रिलेट झाला. मलापण\nलेख खूपच रिलेट झाला. मलापण अशीच स्वप्ने पडत असतात. एखादा सिनेमा पहावा तशी. अत्रेंनी 'घराबाहेर' बद्दल लिहीलय अगदी तसंच. मध्येच झोपमोड झाली तर परत झोपल्यावर स्वप्नपण continue होते. प्रत्येक स्वप्नाची स्टोरीलाईन/ त्यातली माणसे वेगळी असली तरी लोकेशन मात्र खूपदा लहानपणचे घर असते.\nवाघ- सिंहाचा प्रत्यक्ष कधीच संबंध आला नाहीये तरी माझ्यापण स्वप्नात येतात बर्याचदा.\nलेख अगदीच रिलेट झाला. मला\nलेख अगदीच रिलेट झाला. मला कायम स्वप्न आठवतात, अगदी डिटेल. मला स्वप्नात कथा दिसतात. कट्टा क्रू ने जी शॉर्टफिल्म केली आहे तिची कथा मला सिनेमा दिसावा तशीच स्वप्नात दिसली होती. सकाळी मी ती थोडी फाईन ट्युन करुन लिहून काढली. त्या स्वप्नामागे दिवसभरातल्या काही बघितलेल्या, घडलेल्या घटना कारणीभूत होत्या हे ही खरय.\nमला तू लिहील्येस तशी पुढे जाऊन सेम तसं खरं घडणारीही स्वप्न आधी पडतात. त्यामागचा तर्क मला माहिती नाही पण हे घडतं याचा अनुभव मी आणि काही जवःळच्या मित्र मैत्रिणींनी घेतला आहे.\nत्येक स्वप्नाची स्टोरीलाईन/ त्यातली माणसे वेगळी असली तरी लोकेशन मात्र खूपदा लहानपणचे घर असते.>>> हे ही डिट्टो. माझी बरीचशी स्वप्न ही माझ्या आजोळच्या घरी घडतात. त्यात कधी कधी माझे सगळे जवळचे आत्ता हयात असलेले नसलेले नातेवाईकही असतात.\nलेख खूपच रिलेट झाला. मलापण\nलेख खूपच रिलेट झाला. मलापण अशीच स्वप्ने पडत असतात. एखादा सिनेमा पहावा तशी+११११११११११११\nमस्त, खूपच रीलेट झालं..\nमस्त, खूपच रीलेट झालं..\nमला नेहमी गणिताच्या पपरला जात असल्याचं स्वप्नं पडतात, आणि माझा अभ्यास झालेला नसतो.\nमला हार्मोनिअमवर भिमसेन जोशींचे ‘आपण गेलो, विश्व बुडाले’ काही केल्या जमत नव्हते. एकदा स्वप्न पडले की मित्राने त्याच गाण्याची फर्माईश केली आणि मी ऊत्तम वाजवले. वाजवतानाच मला लक्षात आले की आपल्याला हे गाणे येत नाही. त्यामुळे माझेच वाजवणे मीच बारकाईने पाहिले. सका��ी ऊठुन मी प्रयत्न केला आणि मला तंतोतंत नोटेशन सापडले.\nहायला ...... ते दरीत पडायचं\nहायला ...... ते दरीत पडायचं स्वप्न कॉमने काय \n५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात.>> एवढंच नाही, तर बरेचदा या ५ स्वप्नातल्या घटना एकमेकांत मिसळून त्यातलं पण फार थोडंसं सकाळी आठवतं\nशाली यांचं स्वप्न आणि सत्य दोन्ही फार आवडलं \nआम्हीपण पेशवे उद्यानाजवळ रहायचो. त्या काळी पेशवे उद्यानाचे सर्व दरवाजे चोवीस तास उघडे असायचे. त्यामुळे घरून शाळेत जाण्या-येण्याचा मार्ग उद्यानातूनच असायचा. गंगा- जमुना आणि सोनाली सिंहीण ; अनारकली हत्तीण ( दुसर्या हत्तीचे नाव आठवत नाही आता) वगैररेरोजच्या जीवनातले शेजारी होते. दिवसात ३-४ वेळा सिंहांचा डरकाळीचा कार्यक्रम असे.\nमलाही लहानपणी पेशवे बागेतून सिंह सुटून बाहेर आला आहे असे स्वप्न नेहेमी पडायचे आणि तो आमच्या बिल्डिंगच्या जिन्यात पोहोचलेला मला खिडकीतून दिसतोय ... आणि इथेच कायम स्वप्न संपायचे \nश्या... कमेंट पोस्टच नाही\nश्या... कमेंट पोस्टच नाही झाली\nपेशवेबागेतील दुसरी हत्तीण.... सुमित्रा...\nचिमण खरं सांग, शेवटचे २-३\nचिमण खरं सांग, शेवटचे २-३ पॅरा खरे आहेत ना\nमला दाट शंका आहे की तु रियलिटी थोडी फार मोडिफाय करुन स्वप्न 'बनवलय'.\n>> बेसीनवर चूळ भरत असताना चूळीबरोबर दात पण बेसीन मधे पडू लागतात.\nआता मला हे प्रत्यक्षात होईल की काय अशी भीति वाटण्याइतकं वय होतंय, प्रकाश\n>> वाघ- सिंहाचा प्रत्यक्ष कधीच संबंध आला नाहीये तरी माझ्यापण स्वप्नात येतात बर्याचदा.\nचैत्रगंधा, तुला रिंगमास्टर व्हायचं आकर्षण आहे का\n>> त्यात कधी कधी माझे सगळे जवळचे आत्ता हयात असलेले नसलेले नातेवाईकही असतात.\nहो कवे, मला पण पडतात तसली स्वप्नं.\n>> ते दरीत पडायचं स्वप्न कॉमने काय \nशाली, मी गायक नसल्यामुळे संगीत समस्या मला भेडसावत नाहीत. पण समस्येवर स्वप्नात तोडगा मिळण्याचं हे चांगलं उदाहरण आहे.\nपशुपत, तुझ्या प्रतिक्रियेमुळे परत तो काळ डोळ्यासमोरून गेला\n>> मला दाट शंका आहे की तु रियलिटी थोडी फार मोडिफाय करुन स्वप्न 'बनवलय'.\nअग्न्या, माझी शिक्रेटं अशी चारचौघात नाय सांगायची राव\nचैत्रगंधा, तुला रिंगमास्टर व्हायचं आकर्षण आहे का >> > नाही. कदाचित माझा मागचा जन्म व्याघ्र असल्याने असेल का >> > नाही. कदाचित माझा मागचा जन्म व्याघ्र असल्याने असेल का\n��ोबाईल जमान्यापूर्वीच्या कॉईन बॉक्सच्या काळात हमखास पडणारे स्वप्न म्हणजे माझे एकच कॉईन उरले आहे. ते टाकलेय आणि नंबर डायल करायला जातेय तर फोन लागतच नाहीये / नंबर आठवत नाहीये.\nमाझ्या स्वप्नात वेगवेगळ्या ग्रुप मधील मित्र एकत्र येतात. ते एकमेकाना ओळखत नाहित तरिही...\nबब्बन तुमचे स्वप्न साकार होवो\nबब्बन तुमचे स्वप्न साकार होवो\nमला आजच स्वप्नात एक अजगर आणि एक कोब्रा दिसला. अजून भीती वाटतेय\nअमित, द्वादशांगुला, निलुदा, बब्बन धन्यवाद\n>> माझ्या स्वप्नात वेगवेगळ्या ग्रुप मधील मित्र एकत्र येतात. ते एकमेकाना ओळखत नाहित तरिही...\nबब्बन, हे स्वप्न तुला मायबोलीवर यायला लागल्यापासून पडायला लागलं का\n>> मला आजच स्वप्नात एक अजगर आणि एक कोब्रा दिसला. अजून भीती वाटतेय\nद्वादशांगुला, तू सर्पोद्यानाजवळ रहातेस की कॉय\nतुझ्या बाकीच्या स्वप्नांबद्दल नाही लिहिलंस \nलेख विनाकारण पाल्हाळीक व\nलेख विनाकारण पाल्हाळीक व म्हणून कंटाळवाणा झाला आहे. पहिले चार परिच्छेद नसते तरी चालले असते. आता जरा गती येतेय वाटले तेवढ्यात शेवटचे चार परिच्छेद पुन्हा एकदा पाल्हाळीक होतात. सुरवातीच्या आणि शेवटच्या चार चार परिच्छेदांची अजिबात गरज नाही.\nद्वादशांगुला, तू सर्पोद्यानाजवळ रहातेस की कॉय >>>>> नाही हो पण दोनेक वर्षांपूर्वी डिस्कवरी चॅनल , खासकरुन वेगवेगळे साप दाखवायचे तो प्रोग्राम सारखा बघायचे नंतर नंतर आईला किळस, भीती वाटायला लागली, तेव्हा तिने बंद करायला लावलं.\nपण काही दिवसांपूर्वी एक घोणसाचं पिल्लू आणि गेल्या रविवारी साक्षात घोणस साप पाहून प्राचीन काळी इथे सर्पोद्यान असावं, ही शंका बळावतेय \nपण बाकी ते घोणस पिल्लू फार म्हंजे फार क्युट होतं \nमस्त लिहीले आहे. अशी स्वप्नं\nमस्त लिहीले आहे. अशी स्वप्नं का पडतात काही समजत नाही. कधी टिव्ही वर आदल्या दिवशी बघितलेल्या घटना मॉडिफाय होऊन स्वप्नात दिसतात पण कधी काहीही संबंध नसलेली स्वप्नं पडतात. काही वेळेस तर अगदी लहानपणी जवळ राहणारा मित्र दिसतो स्वप्नात आणि आपल्याला कळतच नाही काय घडतंय ते.\nपण बाकी ते घोणस पिल्लू फार\nपण बाकी ते घोणस पिल्लू फार म्हंजे फार क्युट होतं \n चिमण, एकदम वेगळ्याच विषयावरचं चिंतन वगैरे ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, ���९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/4014", "date_download": "2018-11-16T09:47:31Z", "digest": "sha1:NJYF4HQYUJAT52MSEXVVJXCXIZPEFBB4", "length": 11282, "nlines": 158, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दुपार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दुपार\n\"उजाले उनकी यादों के....\"\nकाही गोष्टी, आठवणी, वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात.\nसाधारण तेरा चौदा वर्षापुर्वीची आठवण असेल. मी आणि माझी मैत्रीण एक अतिशय छोटी सदनिका भाडे तत्वावर घेऊन रहात होतो. आमच्या कडे टिव्ही नव्हता. मोबाईल तर तेव्हा फक्त बोलणे यासाठीच वापरात होता किंवा फारतर त्यावर एफ एम रेडिओ चालत असे. विरंगुळ्याचे असे साधन म्हणजे फक्त एक म्युझिक सिस्टिम होती आणि काही मोजक्या सीडीज. त्या उप्पर सतत सुरू असे ते म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र (१०१.१)\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nदु:ख राहे शून्य, जाहलो अनन्य,\nघेता झालो धन्य , झोप दुपारची\nअसं कुणीतरी म्हटलेलंच आहे……………………………..कोणी म्हटलं नसेल तर आत्ताच मी म्हटलं असं समजा खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय आज याविषयी लिहून मला काही ठराविक प्रकारच्या लोकांवर सूड उगवायचा आहे. पहिला प्रकार म्हणजे जे स्वतः दुपारी झोपत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे जे दुपारी झोपू शकत नाहीत म्हणून जे झोपतात त्यांना तुच्छ समजणारे जन\nगणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nसंध्याका���च्या छाया प्रकाशात दूरवर पक्ष्यांचा खेळ चालू होता. बराच वेळ तो खेळ पाहताना एक गोष्ट लक्षात आली, पंखाची फार वेळ हालचाल करून थांबल्यास संथ थोडावेळ फिरायचं आणि परत पंखात भरारी घेऊन उडायचं. फार छोटी आणि साधी घटना … बरेच कंगोरे निघतात. \"दिवसभरच्या घाई - गडबडीतील कामातून थोडावेळ आराम …. परत थोडावेळ काम …\"\nपण विसरलेली एक गोष्ट, आयुष्य हा हि एक दिवसच. एकदा एखादी वेळ गेली की कुठे परत येते, आजच्या दिवसाची सकाळ परत कधी येणार. सकाळ, दुपार, संध्याकाळ. रात्र कधी कळलीच नाही. अगदी मृत्यू सारखीच. मृत्यू, मरण - रात्रीसारख - अंधारमय -काळोखाच.\n'प्रेम म्हणजे काय' या विषयावर एका मासिकाने लेख लिहिण्याची विनंती केल्याने भर दुपारी चुरमुरे सर त्यावर विचार करत बसले होते. अचानक दारावरची बेल वाजली. 'माझ्यासारख्या निवृत्त प्राध्यापकाच्या घरी अशा मध्यान्हीच्या वेळेस मळक्या चड्डीतला फुलवला किंवा बिल मागायला आलेला पेपरवाला याशिवाय कोण येणार अशा विचारात आणि ''शी बाई, दुपारची जरा पडले तर आलं मेलं कोणीतरी कडमडायला अशा विचारात आणि ''शी बाई, दुपारची जरा पडले तर आलं मेलं कोणीतरी कडमडायला'' या सौ. चुरमुरेंच्या मुखोद्गाराच्या पार्श्वभूमीवर चुरमुरे सरांनी दार उघडलं तर दारात शेजारचे चिटणीस'' या सौ. चुरमुरेंच्या मुखोद्गाराच्या पार्श्वभूमीवर चुरमुरे सरांनी दार उघडलं तर दारात शेजारचे चिटणीस ते इतकी मान खाली करून उभे होते की बहुधा ती मोडली की काय अशी शंका यावी पण नाही, तसे झाले नव्हते.\nRead more about 'भर दुपारचे प्रेम'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=2", "date_download": "2018-11-16T09:44:42Z", "digest": "sha1:LDJMRVHWA4OXDDXVT3P4BEJH3QNYVLDD", "length": 15189, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nगरज महानगर नियोजन संस्थांची\nनुकतीच बातमी वाचण्यात आली की पुण्याच्या आसपासच्या गावांचा समावेश पुणे शहराच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मागच्या वेळेस झाल्येल्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट २३ गावांकडे पुणे महानगरपालिकेला लक्ष पुरवता येत नाहीये. मनपा चा विकास आराखडा १९८७ नंतर मंजूर झालेला नाहीये आणि शासन अजून काम मनपा कडे सोपवत आहे. निर्णय चुकीचा की बरोबर या चर्चेमध्ये मला रस नाही पण पुण्यासारखीच परिस्थिती बाकीच्या महानगरपालिकांची आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. परंतु ती गावे नागरी सुविधांचा पुरवठा करण्यास मात्र समर्थ ठरत नाहीत. अशाने वेळ येते त्यांचा समावेश मनपा हद्दीत करायची.\nRead more about गरज महानगर नियोजन संस्थांची\nमुंबैत वडापावचा शोध अशोक वैद्य यांनी १९६६मध्ये लावला.\nतर.. मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.... म्हणजे दावा तपासून पहा बॉ मीच लावला का ते\nकाय की समोसापाव मागितला की लोक 'हॅण्ड ग्रेनेड' मागतोय असं काहीसं बघायचे.\nत्याआधी कधी समोसा पावात टाकून खातांना पाहिलं नाय का मुंबैकरांनी मला खरंच माहिती नाही म्हणून विचारतोय.\nस्टोरी लिहून ठेवतो. पुढे सापडायची नाही, शोधायला गेलात तर....\nतर आम्ही जेजे होस्टेलवाले, शिववडापावची व्याघ्रगर्जना करणार्‍या उधोजींच्या शेजारी राहायचो. तेव्हा बाळासाहेब होते.\nपापी पेट का सवाल हय\nRead more about समोसा-पावचा शोध\nअबॅकस बाद्दल माहिती हवी होती. कितव्या वर्षी मुलांना सुरुवात करू श्कतओ.\nया बद्दल अनुभव असटील तर प्लीज शेअर करा. किती उपयोगाचे आहे \nतुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता\nमायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.\nRead more about तुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता\nपंख पसरून उडणारी डुकरे\nपंख पसरून उडणारी डुकरे\nतू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस\nआणि मी हि तुझी\nकंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर\nकोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत\nआणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे\n(रूपांतरित / आधारित / प्रचो��ीत)\nRead more about पंख पसरून उडणारी डुकरे\nदिसतं तसं नसतंच.... पण किती\nडिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच.\nRead more about दिसतं तसं नसतंच.... पण किती\nआपका स्वागत है , मेरे दोस्त \nगेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा \nगेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत\nकेलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.\nRead more about आपका स्वागत है , मेरे दोस्त \nनितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nपर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.\nRead more about नितिन गडकरी साहेबांचे प्लान्स \nRead more about प्रश्न बधीरतेचा...\n'जिएसटी' आहे तरी काय\n'जिएसटी' अर्थात गुड्स अँड सर्व्हिस टैक्स १ जूलै २०१७ पासून भारतात लागू होणार आहे त्या अनुषंगाने मला आत्ताच आमच्या करसल्लागार अर्थात सिए कडून नविन इन्व्हॉइसचा फॉरमैट (proforma as per GST rules) प्राप्त झाला आहे. तो बघून मला जे प्रश्न पडले तसे सामान्यपणे सर्वांनाच पडतील..मला पडलेल्या प्रश्नांचे निराकरण आमच्या करसल्लागाराकडून होईलच मात्र सामान्य अशा कुठल्याही व्यक्तीला समजू शकेल अशा स्वरूपात GST चं स्वरूप उलगडावं यासाठी हा धाग्याचा प्रपंच.\nRead more about 'जिएसटी' आहे तरी काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112350-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2016/11/", "date_download": "2018-11-16T10:37:39Z", "digest": "sha1:2QUKMK5JUVSHI5D5P6LVNP6HXKBUKGST", "length": 28558, "nlines": 354, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: November 2016", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nYCMOU चे सर्व पुस्तके येथे Download करा\n01 EDU426 शैक्षणिक तंत्रविज्ञान (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n02 EDU427 शिक्षक आणि बालशिक्षण - भाग १ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n03 EDU427 शिक्षक आणि बालशिक्षण - भाग २ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n04 EDU428 शिक्षक आणि स्वयंसहाय्य गट - भाग १ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n05 EDU428 शिक्षक आणि स्वयंसहाय्य गट - भाग २ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n06 EDU429 मूल्यशिक्षण (वैकल्पिक अभ्यासक्रम) Plz. wait\n07 EDU430 प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग १ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n08 EDU431 प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग २ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n09 EDU432 प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी : भाग ३ (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n10 EDU433 शिक्षणातील संज्ञापन प्रकार (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n11 EDU434 प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्ये (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n12 EDU435 माध्यमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्ये (वैकल्पिक अभ्यासक्रम) Click Here\n14 EDU476 सैद्धांतिक भागांवरील प्रात्यक्षिके कार्यफाईल Click Here\n15 EDU477 सूक्ष्म अध्यापनाशी संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल Click Here\n16 EDU478 सरावपाठ संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल - भाग १ Click Here\n17 EDU478 सरावपाठ संबंधित प्रात्यक्षिके कार्यफाईल - भाग २ Click Here\n18 EDU479 अभ्यासपूरक प्रात्यक्षिके कार्यफाईल Click Here\n19 EDU480 स्वाध्याय पुस्तिका Click Here\n20 EDU481 नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरलेखन Click Here\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ चे स्वरूप व अभ्यास नियोजन\nराज्यसेवा पूर्व परीक्षा चे स्वरुप\nएमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने त्यांच्या प्रीलियमचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब‍-याच अंशी यूपीएससीसारखा आहे. एप्रिल २०१७ महिन्यातील प्रस्तावित राज्यसेवा पूर्व परीक्षा या नव्या पॅटर्ननुसार होईल. या नव्या पॅटर्नबद्दल थोडंसं.\nएमपीएससीने प्रीलियमच्या अभ्यासक्रम म्हणजे युपीएससीच्या प्रीलियमच्या अभ्यासक्रमाची कॉपी, पेस्ट आवृत्ती आहे. त्यात भर फक्त महाराष्ट्र या शब्दाची आहे. अभ्यासक्रमात ज्या ज्या ठिकाणी देश वा भारत आहे तेथे राज्य व महाराष्ट्र हे शब्द अॅड केले आहेत. बाकी अभ्यासक्रम सेम टू सेम.\nअभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :\nप्रीलियमसाठी प्रत्येक�� २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.\nपेपर- १ (गुण २००- २ तास)\n१ .राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.\n२ .भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ\n३. महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.\n४ .महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था ,पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी\n५ .आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन ,लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.\n६ .पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता ,हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान\nपेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत. आर्ट‍्समधली इतिहास ,भूगोल व राज्य व्यवस्था यावर स्वतंत्र तीन विभाग केलेत. त्याचा अभ्यासही विस्तारलाय. भूगोलामध्ये महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये हा विषयही गाळलाय. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटकांमध्ये सामाजिक विकासाला जास्त महत्त्व दिलंय. कृषि घटक तर पार बादच केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाऐवजी सामान्य विज्ञानाचा समावेश केलाय. या विषयातील तपशील दिलेला नाही. बुध्दिमापन विषयक प्रश्नांचा अंतर्भाव पेपर २ मध्ये केलाय.\nनवीन अभ्यासक्रमासाठी अभ्यास कसा कराल\n1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल. उदा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम मुख्य न्यायमूर्ती कोण होत \n2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न\nआपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या. उदा. भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला ही वस्तुनिष्ठ माहिती आहे. मात्र संसदीय लोकशाही म्हणजे काय हा संकल्पनेवर आधारीत प्रश्न आहे.\n3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न\nनुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. उदा. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या किती असू शकते यामध्ये ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या कनिष्ठ सभागृहाच्या एकूण संख्येच्या १५ % इतकीच असते. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २८८ आहे. त्याच्या १५ टक्के म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्र्यांची कमाल संख्या ४३ असू शकते.\n4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.\nपेपर- २ (गुण २००-२ तास)\nइंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)\nतर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)\nनिर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)\nसामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)\nबेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)\nइंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)\nयात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उता‍ऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.\nलॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी\nयामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत.\nडिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :\nप्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील.\nजनरल मेंटल एबिलिटी :\nआत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग ,डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.\nबेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :\nयात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान ,प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती ,ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.\nइंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :\nसरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी ,अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.\nपेपर २ च्या अभ्यासासाठी युपीएससीच्या व एमपीएससी च्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहणे उपयुक्त ठरेल.\nअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....\n\" STI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची \" जाहीर करत आहोत...\nI. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )\n२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक\n३. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे\n४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )\n५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा\n१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )\n३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)\n४. भूगोल व पर्यावरण - सवदी\nIII. राज्यशास्त्र ( scoring विषय )\n१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र\n२. आपली संसद- सुभाष कश्यप\n३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे\n४. पंचायत राज - खंदारे\nIV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक\n३. अर्थशास्त्र - किरण देसले\n४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र\n१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके\n२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science\nVI. गणित & बुद्धिमत्ता\n१. सकाळ + महाराष्ट टाइम्स\n२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )\nVII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा\nअनेक Toppers सोबत चर्चा केल्यानंतर आणि आमच्या मागच्या अनुभवानुसार.....\n\" PSI पूर्व परीक्षा- पुस्तक संदर्भसूची \" जाहीर करत आहोत...\nI. इतिहास ( वाचन जास्त आणि output कमी ) -१. 5वी ते 11 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )\n२. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोव्हर & YCMOU SYBA चे पुस्तक\n३. आधुनि��� महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कटारे\n४. कथा स्वातंत्र्याची - कुमार केतकर ( एकदा वाचा )\n५. इंडिया'स स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स- बिपन चंद्रा\n१. 5 वी ते 12 वी क्रमिक पुस्तके ( महाराष्ट्र राज्य )\n३. महाराष्ट्राचा भूगोल - खतीब (limited)\n४. भूगोल व पर्यावरण - सवदी\nIII. राज्यशास्त्र ( scoring विषय )\n१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र\n२. आपली संसद- सुभाष कश्यप\n३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे\n४. पंचायत राज - खंदारे\nIV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )१. 9 वी, १० वी क्रमिक\n३. अर्थशास्त्र - किरण देसले\n४.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र\n१. 5वी ते 10 वी क्रमिक पुस्तके\n२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science\nVI. गणित & बुद्धिमत्ता\n१. सकाळ + महाराष्ट टाइम्स\n२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )\nVII. Revision साठी Bee Publication चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ चे स्वरूप व अभ्यास नि...\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112351-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/suicide-is-not-the-solution/", "date_download": "2018-11-16T09:37:57Z", "digest": "sha1:AW4ZXWX3TIDV26ZTXLVKPZQTTEEAUDRE", "length": 10415, "nlines": 128, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\n[ November 15, 2018 ] पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\tनियमित सदरे\nHomeअध्यात्मिक / धार्मिकआत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी\nआत्महत्या हा जीवनातील समस्यांवर उपाय नाही – वैभवीश्रीजी\nApril 25, 2016 वैभवीश्रीजी आळेकर अध्यात्मिक / धार्मिक, बातम्या / घडामोडी\nजीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.\nअकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्ट��ला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल त्यांना आवडेल का मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…\nसर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112351-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4897974893828736898&title=Guest%20Lecture%20on%20'Water'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:29:05Z", "digest": "sha1:HALU7VP7CE5UJTML3BWQEI33VSZHIFBR", "length": 9185, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’", "raw_content": "\n‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’\nपुणे : ‘पाणी चोरी, पाणी नाश, कालव्यांची दुरावस्था, व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष ही कालव्यांची परिस्थिती बिघडण्याची प्रमुख करणे आहेत. कायद्याची अंमलबजावणी, शिस्त आणि दरारा नसल्यामुळे कालव्यांची अवस्था खराब झाली आहे. जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल यांची आघाडी ही राज्याला आगामी काळात घातक ठरणार आहे,’ असे मत जेष्ठ जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केले.\nवनराई संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील कालव्यांची सद्यस्थिती आणि त्यांचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. वनराई व्याख्यानमालेतील हे दुसरे व्याख्यान होते. या वेळी ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया उपस्थित होते.\nप्रा. पुरंदरे म्हणाले, ‘आपल्याला कालव्यांच्या अपेक्षा एकविसाव्या शतकातल्या आहेत; मात्र आपली व्यवस्था एकोणिसाव्या शतकातील आहेत. जलव्यवस्थापनातील धोरणात्मक बदल होणे गरजेचे आहे. पाटबंधारे महामंडळाचे रूपांतरण हे नदीखोरे अधिकरणात केले गेले पाहिजे. पाटबंधारे विभाग म्हणजे केवळ भ्रष्ट्राचार, दुर्लक्ष नाही, अनागोंदी नाही, तर ही एक जाणूनबुजून केलेली धोरणात्मक रचना आहे. खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण या धोरणाचा हा एक भाग, तर नाही ना असे वाटायला लागले आहे.’\nवॉटर मार्केट म्हणजेच जलबाजार आणि शेतीचे कंपनीकरण करण्यासाठी जी साफसफाई करावी लागते ती चालली आहे की काय, ही भीती प्रा. पुरंदरे यांनी व्यक्त केली.\n‘वनराई’तर्फे ‘एक महिना- एक व्याख्यान’ यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट विषयावर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाचे व्याख्यान आयोजित केले जाते. शेती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांशी निगडीत निरनिराळ्या समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच या क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या घडामोडीशी संबंधित विषय या व्याख्यानमालेच्या केंद्रस्थानी असतात.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनराई मासिकचे संपादक अमित वाडेकर यांनी केले.\nTags: पुणेप्रदीप पुरंदरेपाणीवनराईPuneVanraiPradip PurandareWaterप्रेस रिलीज\nलायन्स क्लबच्या कॅच देम यंग उपक्रमात एक लाख विद्यार्थ्यांचा सहभाग ‘आळेयुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात पाण्यासाठी सर्वकाही असणारा ‘जलसंवाद रेडिओ’ बावधन येथे नैसर्गिक झर्‍याचे पूजन ‘वनराई’चा राज्यात दहा हजार झाडे लावण्याचा निर्धार\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112351-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5009773838705087575&title=Sidharth%20Shirole%20will%20participate%20in%20Global%20Mass%20Transit&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T10:21:03Z", "digest": "sha1:2UXCWFHKICPMXXJWR4SZORDGUCRHKPWT", "length": 8252, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण", "raw_content": "\nसिद्धार्थ शिरोळे करणार ‘ग्लोबल मास ट्रान्झिट’मध्ये सादरीकरण\nपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना सिंगापूर येथे होणाऱ्या प्रतिष्ठीत अशा ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सिंगापूर येथे येत्या २२ व २३ ऑक्टोबर दरम्यान ही परिषद होणार असून, परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.\nएशिया पॅसिफिक खंडामध्ये सार्वजनिक वाहतुककोंडी, अपघात, प्रदूषण यांची समस्या गंभीर आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून स्वच्छ बसेसची आवश्यकता आहे. या अंतर्गत सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन व हायब्रीड बसेसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबरोबरच या विषयात ज्या सार्वजनिक, खासगी संस्थांनी भरीव कामगिरी केली आहे, त्यांना त्यांचे अनुभव व त्यांनी केलेले प्रयोग मांडता यावेत, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nया परिषदेमध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांना आपले विचार मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, ही शहराच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. पुणे महापालिकेच्या सेवेत दाखल होत असलेल्या इलेक्ट्रिक बसेस, महापालिकेच्या इमारतींवर बसविण्यात आलेले पवन, सौर हायब्रीड उर्जा प्रकल्प याबद्दल ते माहिती देतील. याबरोबरच या परिषदेमध्ये सध्या या क्षेत्रातील चालू घडामोडी, संधी आणि समस्या यांचा आढावादेखील सहभागी होणाऱ्यांना घेता येणार आहे.\n‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा एक डिसेंबरपासून प्रदीप स्वीट्स, इस्माईल बेकरी ‘कामानी बेकरी चॅलेंज’चे विजेते ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112351-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/21-october-2018-newspaper-cutting/", "date_download": "2018-11-16T10:23:22Z", "digest": "sha1:HG7ZOCQ3MR6ROJZY3J4YQ3C5WEAZLUDE", "length": 6846, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "21 OCTOBER 2018 NEWSPAPER CUTTING – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nOctober 22, 2018\tनवीन पोस्ट, वर्तमानपत्र कात्रणे\nआजचा अभ्यास 13 नोव्हेंबर 2018\nPrevious चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nNext आजचा अभ्यास 22आॅक्टोबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112351-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/unhappy-with-624-out-of-625-karnataka-class-10-topper-sends-papers-for-re-evaluation-and-scores-full-marks-292166.html", "date_download": "2018-11-16T10:28:10Z", "digest": "sha1:Z3XHO46OC7JEW7MRHPVWDCPC3RRRJ7CT", "length": 13654, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...!", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढल���\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...\nकर्नाटकचा मोहम्मद कॅफ मुल्ला या विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत 625 पैकी 624 गुण मिळाले होते. अर्थात तो सगळ्यांमध्ये टॉपर होता. पण...\nकर्नाटक, 09 जून : कर्नाटकचा मोहम्मद कॅफ मुल्ला या विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत 625 पैकी 624 गुण मिळाले होते. अर्थात तो सगळ्यांमध्ये टॉपर होता. पण आपला एक मार्क नेमका कुठे कापला आणि कोणत्या प्रश्नासाठी एक मार्क कमी दिला हे जाणून घेण्यासाठी मोहम्मदने त्याची उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली. त्याला विश्वास होता की त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत.\nमोहम्मदला विज्ञान हा विषय सोडून इतर सगळ्या विषयांत पैकीच्या पैकी मार्क होते. पण बेलगामच्या सेंट झेवियर्समध्ये शिकणाऱ्या मोहम्मदला आईएएस बनायचं होतं. त्याने अकरावीसाठी सायन्समध्ये अॅडमिशन घेतलं होतं. मोहम्मदचे पालक शिक्षक आहे. त्यामुळे मोहम्मदही खूप हुशार होता.\nपेपर लिहल्यानंतर मोहम्मदने दोनदा त्याचा पेपर वाचला होता. माझी सगळी उत्तरं बरोबर आहेत. त्यामुळे मला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवेत असं मोहम्मदचं म्हणणं होतं. खरंतर पेपर पुन्हा तपासायला द्यायचे म्हणजे मार्क कमी होणार असा काहीसा समज असतो पण मोहम्मदच्या आत्मविश्वासाला काही तोड नाही.\nकारण, पेपर पुन्हा तपासणीनंतर त्याचे मार्क्स वाढले आणि त्याला दहावीच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. मोहम्मदच्या या यशामुळे त्याच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/all/page-3/", "date_download": "2018-11-16T09:27:37Z", "digest": "sha1:HN6K7WDI56WO52ZDLV357YKLDGLXNRI5", "length": 10068, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फॉलोअर्स- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nएका वेगळ्या स्वरुपात सुरू राहणार अब्दुल कलाम यांचं ट्विटर अकाऊंट\nसर्व्हे : मोदी सरकारला जनतेकडून समाधानाची पावती \nराहुल गांधींची ट्विटरवर एंट्री, तासाभरात हजारो फॉलोअर्सची गर्दी\nब्लॉग स्पेस Jan 21, 2015\nट्विटरवरही मोदींचाच बोलबाला, पटकावला ‘गोल्डन ट्विट’ किताब\nमाईंड इट, रजनीकांतची ट्विटरवर दमदार एंट्री\nसोशल मीडियाच्या 'खांद्यावर' राजकीय पक्षांची बंदूक \nस्वयंसेवक ते पंतप्रधानपदाचे उमेदवार \nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/koregaon-bhima-violence-eyewitness-girl-found-dead/", "date_download": "2018-11-16T10:03:55Z", "digest": "sha1:UVIULMJAHS7YPGORVFUZQP4K4LJSAAIQ", "length": 10234, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव-भीमा दंगलीच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह सापडला, आत्महत्या की खून तपास सुरु", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोरेगाव-भीमा दंगलीच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह सापडला, आत्महत्या की खून तपास सुरु\nपुणे :कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट या मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. माझे घर ज्यांनी पेटवून दिले त्यांचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.\nपुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती.घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे तगादा लावला.पूजा शनिवारी घरात���न नाहीशी झाली. रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला.\nपूजाचे वडील सुरेश सकट याचं काय म्हणणे आहे \nमाझे कुटुंब १५ वर्षांपासून भीमा कोरेगावमधील पीडब्ल्यूडीच्या जागेत राहत आहे. माझ्या घराशेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत असल्याने घर खाली करण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे. त्याबाबत मी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार देखील केली होती.\n१ जानेवारीला येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे घर खाली करण्याची धमकी देणाºयांचा हात होता. मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. नुकताच पुरवणी जबाब देखील दिला होता. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी या���ना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/presedent-house-mughal-garden/", "date_download": "2018-11-16T09:44:32Z", "digest": "sha1:UEYFL3RIUFMW3HC54JTMNY26ZCZ7LU27", "length": 7217, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुघल गार्डनचे नाव बदलून 'डॉ.राजेंद्र प्रसाद' करण्याची हिंदू महासभेची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुघल गार्डनचे नाव बदलून ‘डॉ.राजेंद्र प्रसाद’ करण्याची हिंदू महासभेची मागणी\nनवी दिल्ली : राष्ट्रपती भवानातील मुघल गार्डनचे नाव बदलून डॉ.राजेंद्र प्रसाद उद्यान करण्यात यावे,अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. या संदर्भात हिंदू महासभेने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र पाठविले आहे.देशात विविध ठिकाणांना दिलेली मुघल राज्यकर्त्यांची नावे बदलून त्या ठिकाणांना, वास्तूंना देशातील महापुरुषांची नावे देण्यात यावी,अशी मागणीही महासभेने केली आहे. यापूर्वीही मुघल गार्डन आणि अन्य वास्तूंच्या नावात बदल करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींकडे पत्राच्या माध्यमातून मागणी केली होती, असे हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी सांगितले.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : म��ाठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sadabhau-khot-is-the-candidate-for-madha-loksabha-saeat/", "date_download": "2018-11-16T09:59:21Z", "digest": "sha1:NXC32CAU6ZNR7B5WAMX6YMCPWQMENZW6", "length": 10249, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढ्यातून सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाढ्यातून सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा\nकरमाळा- आगामी लोकसभा निवडणूकीत माढा मतदार संघातून भाजप कडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यामुळे माढ्याचा तिढाही सुटणार आहे.\nशिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेकडून माजी खासदार कै प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर भाजप कडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.\n२०१४ लोकसभेला राष्ट्रवादी कडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील तर भाजप-शिवसेना-स्वाभिमानी महायुती कडून सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत निवडणूकीच्या रिंगणात होते त्यावेळी मोदी लाट असूनही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत हे महायुती कडून असल्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार दिलेला नव्हता परंतु सध्याची परिस्थिती पहाता उध्दव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केल्याने माढा मतदारसंघातून भाजपला ही ���ोरदार तयारी करावी लागणारा आहे, कुठल्याही परिस्थितीत माढा मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचा कल असेल, त्या दृष्टीने भाजपची सध्या चाचपणी सुरू असून सदाभाऊ खोत हेच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nमाढा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशीरस,करमाळा, तर सातारा जिल्ह्यातील फलटन आणि माण तालुक्याचा समावेश आहे.\nसदाभाऊ खोत आणि सुभाष देशमुख यांच्या पेक्षा दुसरा तगडा उमेदवार भाजपकडे नसल्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सुभाष देशमुख सध्या राज्याच्या राजकारणात राहण्यात रस दाखवित असल्यामुळे तसेच भाजपकडे दुसरा तगडा उमेदवार नसल्यामुळे सदाभाऊ खोत यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहे.\nदोषी आढळल्यास मंत्रिपद सोडेल- सुभाष देशमुख\nपारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/", "date_download": "2018-11-16T10:19:54Z", "digest": "sha1:XRIRCELUENXS345TTXR5FZ7Y2OZVGMXP", "length": 21470, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Marathi News, Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nताज्या बातम्या आणखी वाचा\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमराठा क्रांती मोर्चाचे \"संवाद यात्रा'चे हत्यार\nआरक्षणाच्या वाटेत अजूनही काचाच\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nघरच्या अन्नासाठी प्रतीक्षाच;मल्टिप्लेक्‍सबाबत निर्णय प्रलंबित\nकचऱ्याचे विकेंद्रीकरण 425 कोटी वाचणार\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\n#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\n#Specialtyofvillage सागवान न वापरणारे हटके गाव वालावल \nविश्‍वजित राणे यांची मुख्यमंत्री होण्यासाठीच धडपड - नीलेश राणे\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची...\nवाड्यातील चोरघेपाडा येथील कुपनलिकेला येते गरम पाणी\n#FormalinCase मासळी बंदी प्रश्‍नावर लवकरच तोडगा - वैभव नाईक\n1995 प्रमाणे शिवशाही सरकारची पुनरावृत्ती आता होणार - रामदास...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nपश्चिम महाराष्ट्र आणखी वाचा\nलोकसभेसाठी कोल्हापुरातून काँग्रेसचे पी. एन. पाटील\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nआर. आर. आबांचे स्मारक मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात\nहातकणंगले लोकसभा मतदारसंघात युतीचे पाच आमदार; तरीही...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा...\nउत्तर महाराष्ट्र आणखी वाचा\nवैकुंठधामात लाकडे नसल्याने मृतदेह तीन तास पडून\nनिसर्गाची अनुभूती अन्‌ वन विभागाला उत्पन्न\nयेवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nधुळे जिल्ह्यातील सर्वच सुतगिरण्यांमध्ये कापूस खरेदी बंद\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nलाईव्ह अपडेट्स आणखी वाचा\nसिटिझन जर्नालिझम आणखी वाचा\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक... पुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य...\nधोकादायक फ्लेक्‍स हटवा पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा पुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या आणखी वाचा\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री नगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला असून, येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ....\nसर्वाधिक वाचलेल्या बातम्या आणखी वाचा\nदस्तनोंदणी यापुढे तपासणीनंतरच पुणे - जॉइंट व्हेंचर अथवा विकसन करारनाम्याची नोंदणी करताना यापुढे त्यांची मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे बंधन दुय्यम... 2018-11-16T00:00:52+05:30\nमुग्धा वाव्हळचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश\nराज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धांना...\n9 डिसेंबरची धावाधाव कुटुंबासाठी\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nफोटो फीचर आणखी वाचा\nहुतात्मा केशव गोसावी अमर रहे......\nबजाज अलियांझ पुणे हाफ...\nसकाळ व्हिडिओ आणखी वाचा\nबायकांचं जीवापाड प्रेम असलेल्या...\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे...\nखासदार रक्षा खडसे यांना भेटा...\nमहत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावा. आर्थिक लाभाचे प्रमाण...\nकोडी सोडवा, आपल्या शब्दसंग्रहात भर घाला\nभाषेची गोडी लागते ती शब्दांशी मनसोक्त खेळल्यानंतर.. एखाद्या वाक्यासाठी, उपमेसाठी चपखल शब्द शोधण्यासाठी धडपड अनुभवा आता ऑनलाई���ही..\nउद्धव ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय भाजपच्या राम मंदिराच्या मुद्द्याला धोका आहे, असे वाटते का\n'नशीबवान' भाऊ आपल्या भेटीला\n'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे '...\nटिव्ही कलाकारांनी शेअर केल्या बालपणीच्या आठवणी\n...तर आमचे नागरिकत्व रद्द करा\nताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी...\nभारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत...\nऔरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील...\nमुक्त मी... स्वतंत्र मी (प्रवीण टोकेकर) ‘आमिस्टाड’ हा चित्रपट बघताना गुलामांचं आयुष्य, त्यांचा छळ, वर्णविद्वेषाचा विखार, त्याला चढलेला मध्ययुगीन अमानुषतेचा रंग या साऱ्याचा एक विशाल पट...\nशेअर बाजार अखेर सावरला\nव्यापारी तूट ऑक्‍टोबरमध्ये वाढली\n‘फिच’कडून भारताचे पतमानांकन ‘जैसे थे’\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो....\nव्हॉट्‌सऍप 'स्टिकर'चे बीटा व्हर्जन व्हायरल औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी \"ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्‍तेदारी व्हॉट्‌सऍप मेसेंजरने...\nजळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात...\nसुपारीवरील रोगावर ‘जीवामृता’चा यशस्वी उतारा\nराजापूर - सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या गळतीद्वारे सुपारीचे...\nकाही सुखद आणखी वाचा\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/fishermen-gherao-fishing-commissioner-20846", "date_download": "2018-11-16T10:43:58Z", "digest": "sha1:CQARCJU4OWSWD6RE5OSJ3NEQCAMK3G5B", "length": 12374, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "fishermen gherao to fishing commissioner सहायक मत्स्य आयुक्तांना छोट्या मच्छीमारांचा घेराव | eSakal", "raw_content": "\nसहायक मत्स्य आयुक्तांना छोट्या मच्छीमारांचा घेराव\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nरत्नागिरी : येथील किनारी भागात मिनी पर्सिन नेट नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात छोट्या मच्छीमारांनी आज सहायक मत्स्य आयुक्‍तांना घेराव घातला. दोन दिवसांत मिनी पर्सिन नेट नौकांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा इशारा राजिवडा, साखरतर येथील मच्छीमारांनी दिला आहे.\nरत्नागिरी : येथील किनारी भागात मिनी पर्सिन नेट नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरोधात छोट्या मच्छीमारांनी आज सहायक मत्स्य आयुक्‍तांना घेराव घातला. दोन दिवसांत मिनी पर्सिन नेट नौकांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा इशारा राजिवडा, साखरतर येथील मच्छीमारांनी दिला आहे.\nमिनी पर्सिन नेट नौका किनारी भागात येऊन मासेमारी करत असल्याचे पुढे आले आहे; मात्र याकडे अधिकाऱ्यांनी त्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. राजिवडा, मिरकरवाडा, साखरतर येथील बंदरात अनेक मिनी पर्सिन नेट नौका उभ्या असतात. त्यांच्यावर नंबरच नाही. मत्स्य विभागाकडून त्या नौकांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे; परंतु कारवाई केली जात नाही. शासनाने ज्या उद्देशाने बंदी कालावधी आणि बंदी क्षेत्र जाहीर केले, त्याचा फायदा या वर्षीच्या सुरवातीच्या हंगामात झाला; परंतु त्यानंतर पर्ससिननेट आणि मिनी पर्ससिसनेट मासेमारी किनाऱ्यालगत सुरू झाल्याने छोट्या मच्छीमारांची पूर्ण निराशा होऊ लागली आहे.\nआज साखरतर, राजिवडा येथील मच्छीमारांनी सहायक मत्स्य अधिकारी भादुले यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे मच्छीमारांच्या ���मस्या मांडल्या. भादुले यांनीही मत्स्य विभागाच्या अडचणी मच्छीमारांपुढे मांडत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/presentation-remotes/top-10-presentation-remotes-price-list.html", "date_download": "2018-11-16T10:25:03Z", "digest": "sha1:3NIH5OC37SRSBOFZWTBVQUF3ZUFDRG6A", "length": 10896, "nlines": 236, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 प्रेसेंटेशन रेमोटेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 प्रेसेंटेशन रेमोटेस Indiaकिंमत\nशीर्ष 10 प्रेसेंटेशन रेमोटेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 प्रेसेंटेशन रेमोटेस म्हणून 16 Nov 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग प्रेसेंटेशन रेमोटेस India मध्ये जेनीस मीडिया पॉईंटर 100 वायरलेस प्रेसेंटर Rs. 2,295 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10 प्रेसेंटेशन रेमोटेस\nलॉगीतेचं प्रेसेंटेशन रिमोट ह्र४०० लेसर प्रेसेंटर\nजेनीस मीडिया पॉईंटर 100 वायरलेस प्रेसेंटर\nआबाल ट्रॅकबॉल प्रेसेंटर कॉर्डलेस 2 4 गज\nटरगूस टरगूस लेसर प्रेसेंटेशन रिमोट अम्प१३अप लेसर प्रेसेंटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/gachchi-marathi-cinema-117102700016_1.html", "date_download": "2018-11-16T09:23:37Z", "digest": "sha1:3A544DZLIE4VE4VIHKM4DWQZ4RTIU6LH", "length": 9625, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभय - प्रियाच्या डिजिटल वॉर मधून झाले 'गच्ची' सिनेमाचे टीझर लाँच | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअभय - प्रियाच्या डिजिटल वॉर मधून झाले 'गच्ची' सिन���माचे टीझर लाँच\n'गच्ची'... म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दुख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही 'गच्ची' प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच 'गच्ची' आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित 'गच्ची' हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून,\n'गच्ची' चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे.\nयोगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल, यात शंका नाही.\nकार्तिक-अर्जुन जोडीच्या जीसिम्सच्या यशाचे पंचसूत्र\nमाधुरी दीक्षित बनली मराठी सिनेमाची निर्माती\nVideo :जॅकलीनचा पोल डांस 'ए जेंटलमैन' का काढण्यात आला \nपत्नीच्या त्रासाला कंटाळून निर्माता अतुल तापकीर यांची आत्महत्या\nडॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांवर भाष्य करणारे गाणे लवकरच प्रदर्शित\nयावर अधिक वाचा :\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nसंकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....\nडोळे बंद केले म्हणून ,......... संकट जात नाही . आणि संकट आल्या ...\nदीपिका रणवीर यांचा लग्नसोहळा संपन्न, फोटोची उत्सुकता कायम\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कोंकणी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला आहे. पण हा सोहळ�� ...\n..जे निरभ्र असते ते आकाश.. आणि..\nकाय पण गंमत आहे बोलण्यात , आपण \"शब्द\" किती पटकन बदलतो, कशालाही नावं देताना आपण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2017/09/dil-to-hain-dil-top-marathi-writeup.html", "date_download": "2018-11-16T09:55:07Z", "digest": "sha1:QDA7VJ2E32RL4HLYU2ZU72ILS5RKSGZE", "length": 14000, "nlines": 77, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : दिल तो हैं दिल...", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nदिल तो हैं दिल...\n\"मै दिल सें सोचता हूं, दिमाग से नहीं\" ह्या आणि अशा प्रकारच्या इरसाल संवादांचा जन्म झाला आणि समस्त मानवजातीला हे पटले की जगात फक्त दोन प्रकारची माणसं असतात. एक जो दिल से सोचते हैं, बचे बाकी दिमाग सें पुढे पुढे मानव जसा अधिकाधिक उत्क्रांत होत गेला त्याने व्याख्या अजून विस्तृत केली, की हळवी माणसं हृदयाने विचार करतात तर वास्तववादी मेंदूने. आजच्या पिढीच्या भाषेत हृदय इमोशनल विचारांचे तर मेंदू प्रॅक्टिकल\nअन् हृदय म्हणते, बाबांनो, तुम्ही मातेच्या गर्भात तग धरू लागल्यापासून ते तुमचा ह्या पृथ्वीवरील अवतार संपुष्टात येईपर्यंत मी फक्त आणि फक्त \"पंपिंग\" करतो रे. रक्त पंप करून तुमच्या अवयवांना अखंडित पुरवणे ह्यात मला क्षणाचीही उसंत नसते (ती उसंत मी घेतल्यास तुमचे काय होईल बघा तुम्हीच विचार करून, इमोशनली & प्रॅक्टीकली, बोथ\" ) .. तर अशात \"विचार करणे\" वगैरे रिकामे उद्योग हा माझा काही प्रांत नाही\nथोडक्यात, इमोशनल होणे. एखाद्या भावनेचा कडेलोट होणे, अपार सुख वा अपार दु:ख हा सारा मेंदूरावांचा खेळ भाव- भावनांनी आपला ताबा घेणे, आपण त्यात वाहून जाणे हे सारे क्षणिक. कारण पुन्हा आपण नॉर्मल असतोच. अनेक हॉर्मोन्स पिळून, मेंदूने केलेला गडबड घोटाळा जागेवर यायला काही वेळ जातो. हृदयाचे मात्र पंपिंग मात्र तेव्हाही अखंड सुरू. आपला भावनावेगाने कडेलोट झाला तरी आणि आपण नॉर्मल झालो आपण, ते निमूट त्याचे ठरलेले काम करत राहते. तेव्हा त्याला तूर्तास तरी कुठलेही आरोपपत्र न दिलेले बरे.\n...... तुम्हाला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. \"कंट्रोल\". रागावर, अतिखाण्यावर, ओरडण्यावर ह्यावर त्यावर. अनेक भावनांवर. कुठे जातात ह्या दाबलेल्या भावना (हृदय तेव्हाही गपगुमान धडधडत आपल्या कर्तव्यात मग्न असतं, त्याचा विषयच नको). तेव्हा आपल्या आत दबलेल्या ह्या भावना निचरा न होता पडून राहतात. ह्या भावना म्हणजे \"एनर्जी\". होय एनर्जी म्हणजे उर्जा. आपल्याला आनंद, दु:ख, राग येतो ही प्रत्येक भावना उर्जेचे रूप. आनंद व्यक्त करायला ह्या जगाने, समाजाने परवानगी दिलेली आहे. ती उर्जा निर्माण होते, आनंद रूपात व्यक्त होते.\nउर्जेचा नियम माहितीय नं\nउर्जा न निर्माण होते, न नष्ट ती फक्त एका रूपातून दुस-या रूपात रुपांतरीत होते.\nह्या जगाच्या निर्मितीपासून ते आजवर, उर्जा तिच आणि तेव्हढीच आहे. तिचे रुपांतरण मात्र अखंड सुरू आहे.\nतर सांगत हे होते की, आपल्या ह्या शिष्ट समाज व्यवस्थेत दु:ख, राग, अश्रू ह्या भावनांना सपशेल आपल्या आत दाबायला शिकवले जाते. ही उर्जा बाहेर न पडता आत ढकलली जाते. ती तिथे खदखदत राहते. कारण तिचं रूपांतरण झालंच नाही. (ह्यामुळे मात्र शांतपणे आपलं काम करणा-या हृदयावर उगाच दाब वाढू शकतो\nमग मेंदूराव काय शक्कल लढवतात, की, एखाद्या प्रसंगात शिष्टाईला धरून काढू देतात राग बाहेर, अशावेळी निमित्त मिळताच थोडे थोडे काही बाही बाहेर पडत जाते (पण अजूनही संपूर्ण निचरा नाहीच हं अनेक वर्षांचे साचलेले एका क्षणाच्या विस्फोटात कसे निपटून जाईल) पण इथे काय झाले पहा. आपण आपला राग, दुस-या कुणावर तरी काढतो आणि तो ते सारे घेऊन स्वतःमधे दाबून टाकतो.\nमग आपण अगदी ह्या क्षणापासूनच काळजी घेतली तर. भावना दाबण्यापेक्षा त्या रुपांतरित करून उर्जेचा चक्क लाभ करून घेतला तर खूप खूप राग आलाय त्याक्षणी उठून वॉक घेतला तर. किंवा सूर्यनमस्कार, योगा, डान्स. वेळ आणि जागा पाहून काहीही. मला मुन्नाभाई MBBS मधला बोमन इराणी फार आठवतोय इथे. त्याला राग आला की तो खदा खदा हसत सुटायचा (हृदयावर ताण येण्यापेक्षा हे कधीही बरे). हे सांकेतिक आहे असं गृहित धरलं तर भावनिक उर्जा आत दाबण्यापेक्षा तिला कुठलेतरी रूप दिलेले बरे. ते जितके चांगले रूप तितका तुमचा फायदा अधिक खूप खूप राग आलाय त्याक्षणी उठून वॉक घेतला तर. किंवा सूर्यनमस्कार, योगा, डान्स. वेळ आणि जागा पाहून काहीही. मला मुन्नाभाई MBBS मधला बोमन इराणी फार आठवतोय इथे. त्याला राग आला की तो खदा खदा हसत सुटायचा (हृदयावर ताण येण्यापेक्षा हे कधीही बरे). हे सांकेतिक आहे असं गृहित धरलं तर भावनिक उर्जा आत दाबण्यापेक्षा तिला कुठलेतरी रूप दिलेले बरे. ते जितके चांगले रूप तितका तुमचा फायदा अधिक व्यायामाचे रूप देणे हा सगळ्यांत सुंदर उपाय. नाहीतर त्वरित काही छान वाचत बसावे. त्यावर चिंतन. मेंदूला दुसरा उद्योग मिळतो. उर्जा चिंतनात रुपांतरीत होते. आपली सिस्टीम फार सुंदर आहे. तिला समजून घेऊन तिच्याशी मैत्री केल्यास आपल्यालाच अनेक फायदे आहेत.\nआपण सारी उर्जा आत दाबून ठेवतो म्हणून मेंदूला ते सारखे इमोशनच्या स्वरूपात मॅनेज करावे लागते. थोडक्यात सगळा कारभार त्या मेंदूरावाचा आहे हो. हृदय काय, दिवस- रात्र इमाने- इतबारे नेमलेले काम करतोच आहे..... रक्त पुरवठा अविरत पंपिंग त्याने विचार बिचार काही करूही नये म्हणा. बाकी मेंदूरावांचे बरे चाललेय\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2017/11/bageshree-deshmukh-poetry-come-back-home.html", "date_download": "2018-11-16T10:07:41Z", "digest": "sha1:7ATIOMR3UJQT5B7AIKPEUEP27LTKDZIL", "length": 6447, "nlines": 112, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : परतीचा प्रवास (Come Back Home)", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nपरतीचा प्रवास (Come Back Home)\nपरतीचा प्रवास सुरू केला आणि\nघरून घेतले होते सोबतीला\nपण प्रवास फार लांबचा\nहळू हळू सारे काही बदलत गेले\nतर काही सूटत गेले.....\nपरतीचा प्रवास सुरू केला तेव्हा\nतेच पर्वत, तीच झाडे\nतेच पक्षी, तेच वाडे\nमी तिथेही, रिकाम्या हातानेच\nमाझ्या घरी जाणार आहे.\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2013/06/mpsc-mains-paper-3.html", "date_download": "2018-11-16T10:38:12Z", "digest": "sha1:NITUDUVYNFP6FBJUZH5VZ5DWWP6ZAWMT", "length": 31993, "nlines": 224, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: MPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क\nएम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेत पेपर - ३ हा मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या संदर्भात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलले. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय व ��ामान्य अध्ययनाचे पेपर लिहावे लागायचे, त्यातही वैकल्पिक विषयांचे महत्त्व जास्तच होते. वैकल्पिक विषयात काही विषय जास्त मार्कस् देणारे तर काही विषय कमी मार्कस् देणारे होते. मात्र २०१२ मध्ये अभ्यासक्रमात झालेल्या बदलांनुसार वैकल्पिक विषय रद्द झाला.\nनवीन अभ्यासक्रमानुसार एकूण सहा पेपर आहेत- हे सहा पेपर सर्वाना अनिवार्य आहेत. यात मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांसाठी असून ते वर्णनात्मक स्वरूपाचे असतील. सामान्य अध्ययनाचे चार पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. यांपकी सामान्य अध्ययन एक हा पेपर इतिहास व भूगोलाशी संबंधित असून प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ या स्वरूपाची दोन तास कालावधीसाठी १५० गुणांसाठी असते. या पेपरच्या अभ्यासक्रमाचा आवाका पदवीपर्यंतचा असतो.\nसामान्य अध्ययन पेपर दोन हा भारतीय संविधान व भारतीय राजकारण असा आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून दोन तासांच्या कालावधीत १५० मार्कासाठी पेपर असतो.\nपेपर तीन मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क १५० गुणांचा हा पेपर वस्तुनिष्ठ या स्वरूपाचा असतो.\nपेपर चार अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास असा आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून एकूण १५० गुण असतील. वरील सर्व पेपर अनिवार्य आहेत, शिवाय सर्व पेपरमध्ये पास होणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के मिळवणे भाग असून उर्वरित आरक्षित संवर्गाला उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्केमिळवणे आवश्यक ठरते. मुलाखत १०० मार्कासाठी असते.\nसर्व पेपर सर्वाना अनिवार्य असल्याने उमेदवारांना एक महत्त्वाचा लाभ झाला. तो म्हणजे सर्वासाठी पेपर सारखेच असतील. प्रदीर्घ वाटत असला तरी त्यातील प्रत्येक घटकाचा अभ्यासक्रम सुस्पष्ट नमूद केला आहे, त्यात संदिग्धता नाही.\nआयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमानुसार २०१२ मध्ये जी मुख्य परीक्षा घेतली, त्या परीक्षेचा जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा अनेक विद्यार्थी केवळ पेपर ३ मध्ये अनुत्तीर्ण झाल्याने मुलाखतीपासून वंचित राहिले, ही वस्तुस्थिती आहे. या विषयात विद्यार्थी का अनुत्तीर्ण झालेत, याचा विचार होणे आवश्यक आहे. हा विषय नवीन होता. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा होती, म्हणून नेमक्या या घटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी केवळ माहिती पाठांतरावर भर दिला. संकल्पना समजून, त्याचे आकलन करण्यात विद्यार्थी कमी पडले. त्याशिवाय या विषयासंदर्भात बाजारात दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध नव्हते.\n२०१३ च्या मुख्य परीक्षेसाठी या घटकाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -\n१) सर्वप्रथम आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिलेला या विषयासंदर्भातील अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासावा, म्हणजे या घटकाचा आवाका लक्षात येईल.\n२) २०१२ साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे व्यवस्थित विश्लेषण करावे, म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे, प्रश्न नेमके कोणत्या घटकावर विचारले गेले आहेत याचे विश्लेषण करावे, म्हणजे २०१३ च्या परीक्षेसाठीची रणनीती तयार करणे सोपे जाईल.\n३) या विषयाची व्याप्ती मोठी आहे, या विषयासंदर्भात रोज नवनवीन घटना घडत असतात. विद्यार्थ्यांनी ३ या घटकाच्या संदर्भात वृत्तपत्रातून, इंटरनेटवरून माहिती घेऊन ती व्यवस्थित समजून घ्यावी.\n४) या पेपरसंदर्भातील अभ्यासक्रमातील घटक, व्याख्या, सांख्यिकी यांचे फक्त पाठांतर न करता हा विषय समजून घेण्यावर भर द्यावा.\n५) ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याने जास्तीतजास्त प्रश्नांचा सराव करण्यावर भर द्यावा.\nया पेपरसाठी जो अभ्यासक्रम नमूद केला आहे, तो दोन घटकांत विभागलेला आहे. पहिल्या घटकांत - मानव संसाधन आणि विकास यासंबंधी अभ्यासक्रम नमूद केला आहे तर दुसऱ्या घटकात मानवी हक्क यासंबंधी अभ्यासक्रम दिलेला आहे. मानव संसाधन आणि विकास या घटकावर पाच प्रकरणे नमूद केलेली आहेत, तर मानवी हक्क या घटकावर १३ प्रकरणे दिलेली आहेत, प्रत्येक प्रकरणाचे आपण विश्लेषण करणार आहोत.\nभारतातील मानव संसाधन आणि विकास याचा अभ्यास करताना प्रथम संसाधन म्हणजे काय, त्याचे वर्गीकरण उदा. नसर्गिक संसाधन व मानवी संसाधन, मानवी संसाधनाचे वर्गीकरण पुन्हा आपण संख्यात्मक व गुणात्मक असे करू शकतो. संख्यात्मक म्हणजे लोकसंख्येचा आकार उदा. २०११ मध्ये लोकसंख्या किती होती. भारताची लोकसंख्या व इतर देशांची लोकसंख्या यांची तुलना लोकसंख्या वाढीचा दर इ. व गुणात्मकमध्ये शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, आरोग्य यांची सांगड घालावी. त्यानंतर मानवी संसाधनांच्या व्याख्या, मानवी संसाधन विकासाची व्याप्ती याचा अभ्यास करावा.\nभारतीय लोकसंख्येची सद्यस्थिती या उपघटकाचा अभ्यास करताना २०११ ची जनगणना त्यासंबंधीतील मुद्दे व्यवस्थित अभ्यासावेत. उदा. लोकसंख्येची घनता, जन्मदर, मृत्युदर, स्त्री-पुरुष, लिंग गुणोत्तर, ग्रामीण नागरी लोकसंख्या यांचे राज्यनिहाय वितरण, त्यांचा चढता व उतरता क्रम, शिवाय वरील घटकाला अनुसरून महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण, घनता, जन्मदर, मृत्युदर, इ.चा अभ्यास करावा. हा उपघटक अभ्यासताना व्यवस्थित नोट्स तयार करून त्यांचे रोज वाचन करावे म्हणजे अगदी छोटा घटकदेखील जास्त श्रम न घेता लक्षात राहतो.\nराष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा अभ्यास करताना राष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ व राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० याची उद्दिष्टे अभ्यासावीत. लोकसंख्या धोरणाशी संबंधित महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब नियोजन, त्याचे मूल्यांकन हा भाग अभ्यासावा. नंतर भारतातील बेरोजगारी या उपघटकाचा अभ्यास करताना बेरोजगारी म्हणजे काय, ती का निर्माण होते, भारतातील बेरोजगारीचे स्वरूप, बेरोजगारीचे प्रकार. उदा. सुशिक्षित बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, इ. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न, विविध शासकीय रोजगार कार्यक्रम यांचा अभ्यास करावा. रोजगार कार्यक्रमांचा अभ्यास करताना तक्ता तयार करावा. (योजना, वर्ष, वैशिष्टय़ असा) उदा.\n१) समुदाय विकास कार्यक्रम (१९५२) - ग्रामीण भागाचा विकास करणे.\n२) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना (१९७२-७३) - ग्रामीण भागातील गरीब लोकांचा रोजगाराच्या माध्यमातून विकास करणे व त्यांना आíथक साह्य़ करणे.\n३) स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण योजना (१५ ऑगस्ट १९७९)- स्वयंरोजगार निर्मितीसाठी कौशल्य (TRYSEM) निर्माण करणारे प्रशिक्षण देणे, इ.\nनंतर NSSO नुसार रोजगाराची स्थिती यानंतर मनुष्यबळ विकासासाठी कार्यरत असलेल्या शासकीय आणि स्वयंसेवी संघटना यांचा अभ्यास करावा. शासकीय संस्थेचा अभ्यास करताना त्या संस्थेची अधिकृत वेबसाइटवरून त्या संस्थेचा इतिहास, त्याची उद्दिष्टे समजून घ्यावीत. उदा. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) याचा अभ्यास करताना या संस्थेची स्थापना कधी झाली, संस्थेची रचना, याचा अध्यक्ष कोण असतो, इतर सदस्यांची निवड कशी होते, NCERT ची कार्ये, NCERT च्या उपसंस्था, त्यांची काय्रे याचा अभ्यास करावा. अभ्यासक्रमात पुढील संस्थांचा अंतर्भाव केलेला आहे - NCERT , राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), मुक्त विद्यापीठे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण समिती (NCVT), भारतीय वैद्यकीय परिषद (IMC).\nप्रकरण २ ( शिक्षण)\nया प्रकरणावर २०१२ मध्ये मुख्य परीक्षेत जास्त प्रश्न विचारले होते. मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार. याचा अभ्यास करताना सामाजिक बदलाचा अर्थ सामाजिक बदलाचे वैशिष्टय़, सामाजिक बदलाची कारणे सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. यानंतर भारतातील शिक्षणप्रणालीचा विकास अभ्यासावा. यात प्रामुख्याने ब्रिटिश सत्ता भारतात असताना व भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणपद्धतीत झालेला विकास अभ्यासावा. उदा. १८१३ चा चार्टर अ‍ॅक्ट, मेकॉलेचा शिक्षणासंबंधित सिध्दांत, १८५४ चा वुडचा खलिता, १८८२ हंटर आयोग, भारतीय विद्यापीठ कायदा १९०४, सांडलर आयोग, हाटरेक समिती १९२९, वर्धा शिक्षण योजना १९३७, राधाकृष्ण आयोग १९४८-४९, मुदलीयार आयोग १९५२-५३, कोठारी आयोग, १९६८ चे राष्ट्रीय शिक्षण धोरण, १९८६ चे राष्ट्रीय शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण आराखडा २००५ याचा अभ्यास करणे.\nयानंतर शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी केंद्र सरकारने आखलेली धोरण योजना याचा अभ्यास करावा. उदा. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड, माध्यान्ह भोजन योजना, सर्व शिक्षा अभियान, महात्मा फुले शिक्षण हमी योजना, सेतू शाळा, वस्ती शाळा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान याचा अभ्यास करावा. यानंतर मुलींचे शिक्षण, मुलींच्या शिक्षणाची सद्यस्थिती, मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, उदा. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, राज्य सरकारच्या योजना. उदा. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अहिल्याबाई होळकर योजना, यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समाजापासून वंचित राहिलेल्या घटकांच्या विक���सासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सरकारने राबविलेल्या योजना, उदा. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी योजना, शासकीय वसतिगृहे यांचा अभ्यास करावा, अपंगांसाठीचे शिक्षण, अपंगत्वाचे विविध प्रकार, त्यांच्या विकासासाठी सरकार करत असलेले प्रयत्न उदा. विकलांगांसाठीचे एकात्मिक शिक्षण, अपंग व्यक्तींचे शिक्षण, पुनर्वसन यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न राज्य अपंग कल्याण कृती आराखडा २०११ यानंतर अल्पसंख्याकांचे शिक्षण, त्यासाठी सरकारचे प्रयत्न यांचा अभ्यास करावा. उदा. राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था आयोग (NCMEI), न्यायमूर्ती सच्चर समिती २००५ राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था व अल्पसंख्याक यांचा अभ्यास करावा.\nया प्रकरणात औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण हा एक उपघटक आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय या संकल्पना समजून घ्याव्यात. औपचारिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, तसेच अनौपचारिक शिक्षणाची आवश्यकता का आहे हे व्यवस्थित अभ्यासावे. यानंतर प्रौढ शिक्षण, त्याची आवश्यकता, राष्ट्रीय साक्षरता मिशन, संपूर्ण साक्षरता अभियान, राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण, प्रौढ शिक्षण व त्यांच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचे साह्य़ व महाराष्ट्रातील प्रौढ शिक्षण कार्यक्रम याचा अभ्यास करावा.\nया प्रकरणात अजून एक उपघटकाचा अंतर्भाव आहे, तो म्हणजे जागतिकीकरण आणि खासगीकरण यांचा भारतीय शिक्षणावरील परिणाम हा उपघटक अभ्यासताना जागतिकीकरण म्हणजे काय, शिक्षण आणि जागतिक व्यापार संघटना (GATT) करारांसंदर्भातील व त्या अतंर्गत शिक्षण सेवांचे प्रकार जागतिकीकरणाचा शिक्षणावर परिणाम, शिक्षणाचे खासगीकरण म्हणजे काय, खासगी शिक्षण संस्था, त्यांचे प्रकार, शिक्षणाच्या खासगीकरणाचे फायदे व त्यांचे तोटे, खासगीकरणाचा भारतीय शिक्षणावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नेमलेल्या विविध समित्या उदा. डॉ. डी. स्वामिनाथन पॅनल, बिर्ला अंबानी अहवाल.\nया प्रकरणाच्या शेवटी ई- शिक्षण म्हणजे काय, ई-शिक्षणाचे प्रकार, भारतातील ई-शिक्षण, ई-शिक्षणाचे फायदे-तोटे, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोग���चे कार्यक्षेत्र, त्याची कार्यपद्धती. राष्ट्रीय उच्च शिक्षण व आयोग त्याची रचना, त्याची काय्रे व अधिकार, भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम, आयआयटी, भारतीय प्रौद्योगिक संस्था दुरुस्ती कायदा २०१२, राष्ट्रीय प्रौद्यागिक संस्था (ठकळ२) यांची माहिती देणारा अभ्यास करावा.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक...\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dhol-tasha-pathak-practicing-in-dhule/", "date_download": "2018-11-16T10:20:28Z", "digest": "sha1:U2BC4QM7A6B2SQVKWNXW2SXZ7VPZ6YFW", "length": 17527, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "धुळ्यात पारंपरिक ढोल दणाणणार, गणेशोत्सवानिमित्त कसून सराव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारण���र डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nधुळ्यात पारंपरिक ढोल दणाणणार, गणेशोत्सवानिमित्त कसून सराव\nसार्वजनिक गणेशोत्सव 15 दिवसांवर आला असताना शहरातील ढोल वादक पथकांना उधाण आले आहे. शहरातील पांझरा किनारी अनेक पथके सध्या ढोल वादनाचा सराव करीत असल्याने ढोलांचे जोरदार आवाज घुमू लागले आहेत. त्यात महारूद्र, स्वरमुद्रा आणि आरंभ ग्रुप यांच्यासह अनेक कलापथकांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक ढोलताशांवर पदन्यास करता यावा आणि गणेशोत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटता यावा यासाठी आम्ही ढोल वादनाचा सराव करीत आहोत, अशी माहिती पथक प्रमुखाने दिली.\nसण आणि उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्य वाजवीत पदन्यास करणे ओघानेच येते. मध्यंतरी अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत डीजेचा वापर झाला. पण डीजेवर संगीताचा गोडवा आणि लय योग्य पद्धतीने गवसत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या संस्था आणि व्यक्तींकडून पारंपरिक ढोलताशा पथकांकडे विचारणा केली जात आहे.\nगणेशोत्सवाचा निखळ आनंद घेता यावा म्हणून अनेक मंडळे आता ढोलताशा वादकांकडे चौकशी करीत आहेत. त्यासाठी ढोलताशा पथकांनी शहरात पांझरा किनारी कालिका देवी मंदिरालगत ढोलताशा वाजविण्याचा सराव सुरू केला आहे. ढोलताशाच्या वादनात विशिष्ट लय असते. गेल्या काही वर्षापासून ढोलताशा पथकाची मागणी होत नसल्याने वादक कमी झाले. त्यामुळे निरनिराळे पथके निर्माण करून इच्छुकांना ढोलताशा वाजविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदारू पिऊन तरूणींचा धिंगाणा, पाहा व्हिडीओ\nपुढीलपांझरा, जामखेली, मालनगाव धरणे तुडुंब\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nजायकवाडीत आले विषारी पाणी, हजारो मासे मृत्युमुखी पडले\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/a-man-filed-petition-in-gujarat-high-court-to-seek-right-to-drink-in-private-4955.html", "date_download": "2018-11-16T10:07:20Z", "digest": "sha1:Z76AZBXYGNUFPBKGVKHV2MWT6SRLYR5F", "length": 18295, "nlines": 159, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "एकट्यात दारु पिण्याचा अधिकार द्या, हायकोर्टाकडे याचिका केली दाखल | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nहिवाळ्���ात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nएकट्यात दारु पिण्याचा अधिकार द्या, हायकोर्टाकडे याचिका केली दाखल\nगुजरातमध्ये शासनाने दारुबंदी केल्याने तो प्रत्येक व्यक्तीचा खासगीपणाचे आणि समानतेच्या अधिकाराविरुद्ध असल्याचे एका अहमदाबादमधील व्यक्तीचे म्हणणे आहे. त्यामुळेच एकट्यात दारु पिण्यास परवानगी हायकोर्टाने द्यावी यासाठी त्याने चक्क याचिकाच कोर्टात दाखल केली आहे.\nराजीव पटेल असे या याचिकाकर्त्याचे नाव आहे. तर गुजरातमध्ये शासनाने लागू केलेल्या दारुबंदीच्या निर्णयाला त्याने विरोध केला आहे. तसेच तेथे कोणत्याही व्यक्तीसोबत खासगी ठिकाणी जाऊन दारु पिण्यास सक्त मनाई आहे. मात्र दारुबंदी म्हणजे व्यक्तीच्या मुलभुत हक्कावर बंदी आणण्यासारखे असल्याचे राजीव यांना वाटत आहे. तर एकट्यात दारु प्यायल्याने कोणाला त्रास किंवा कोणतेही नुकसान होत नसल्याच्या दावा राजीव पटेल यांनी केला आहे. तसेच त्यांनी या दाव्यासाठी जॉन स्टुअर्ट मिल यांचा हवालाचा आधार घेतला आहे.\nराजीव यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये दारुबंदीवरील कलम12,12,14-1 बी, 65 आणि 66 काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर पटेल यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने घेतली असून या घटनेतील शासनाची बाजू ही ऐकून घेण्यात येणार आहे.\nTags: गुजरात दारु बंदी मुलभुत अधिकार हायकोर्ट\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/third-eye-mahotsav-mumbai-21218", "date_download": "2018-11-16T10:54:07Z", "digest": "sha1:QHDGDHMQRO37P3S5T575LH33KC4WZMXT", "length": 11556, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "third eye mahotsav in mumbai मुंबईत आजपासून 'थर्ड आय' महोत्सव | eSakal", "raw_content": "\nमुंबईत आजपासून 'थर्ड आय' महोत्सव\nगुरुवार, 15 डिसेंबर 2016\nमुंबई - 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून (ता. 15) सुरवात होत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रभादेवी येथे सायंकाळी सात वाजता या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nहा सोहळा 15 ते 22 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. इराण, नेपाळ, जपान, बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम आदी देशांतील चित्रपट येथे दाखवले जातील. पुण्यातील आशय फिल्म क्‍लबचे संस्थापक सचिव सतीश जकातदार यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. या महोत्सवात लघुपटही दाखवण्यात येतील.\nमुंबई - 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाला गुरुवारपासून (ता. 15) सुरवात होत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रभादेवी येथे सायंकाळी सात वाजता या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nहा सोहळा 15 ते 22 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. इराण, नेपाळ, जपान, बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम आदी देशांतील चित्रपट येथे दाखवले जातील. पुण्यातील आशय फिल्म क्‍लबचे संस्थापक सचिव सतीश जकातदार यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. या महोत्सवात लघुपटही दाखवण्यात येतील.\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\nकचऱ्याचे विकेंद्रीकरण 425 कोटी वाचणार\nमुंबई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण केल्यास महापालिकेचे वार्षिक 425 कोटी रुपये वाचतील. त्याचबरोबर कचऱ्याच्या...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112353-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615992", "date_download": "2018-11-16T10:08:18Z", "digest": "sha1:2O52WOL7IGEZ53CJ5EUP4ONOJJ3M56FP", "length": 7274, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा\nईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा\nजन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम, असंख्य कृष्ण भक्तांची उपस्थिती\nयेथील इस्कॉन वतीने मंगळवारी इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तगण बहुसंख्येने सहभागी झाले होते. पूजन, भजन आणि प्रवचनात सहभागी होऊन भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. यानिमित्त मंदिराला करण्यात आलेली आरास लक्षवेधी ठरली होती.\nसंपूर्ण जगाला कृष्णभक्तीचे महत्व पटवून सांगण्याकरिता श्रील प्रभूपाद स्वामीजींचे योगदान खूपच मोठे आहे. त्यांनी यासाठी 108 मंदिरांचे निर्माण केले आहे. असे यावेळी सांगण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ बहुसंख्य भाविकांनी घेतला. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन अविर्भाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुष्पांजली, आरती करण्यात आली. याप्रसंगी भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती.\nइस्कॉनचे ज्ये÷ संन्यासी भगवान प्रभू यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्यावतीने सोमवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिर परिसरात गो सेवा आणि भगवान श्रीकृष्णावर आधारित स्लाईड शोद्वारे माहितीपट दाखविण्यात आले. तसेच इस्कॉन आणि श्रीकृष्ण यांच्यावर आधारीत विविध पुस्तकांची विक्रीही सुरू होती. बेळगाव शहरासह तालुक्मयातील असंख्य श्रीकृष्ण भक्तांनी उपस्थित राहून जन्माष्टमी महोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा केला.\nसंकेश्वरातील ज्योतिर्लिंग यात्रेची सांगता\nराकसकोप ओव्हरफ्लो होण्याच्या आणखीन पावसाची आवश्यकता\nकोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही\nपीओपी गणेशमुर्तीबाबत जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार\nआधी तुम्ही चार ��िढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112354-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/cloudy-and-cold-weather-back-16807", "date_download": "2018-11-16T10:10:44Z", "digest": "sha1:PY2AMHCFXLTU3LLJIVJADV4UWLIT2XE7", "length": 12897, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cloudy and cold weather back ढगाळ हवामानामुळे थंडी पळाली | eSakal", "raw_content": "\nढगाळ हवामानामुळे थंडी पळाली\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nपुणे - दक्षिण कोकणाच्या समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र व कोकणच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी पळाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nपुणे - दक्षिण कोकणाच्या समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र व कोकणच्या काही भागांत बुधवारी पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी पळाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.\nराज्यात सर्वांत कमी तापमान नागपूर येथे 12.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुण्यात गेल्या आठवड्यात 9.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला कमी तापमानाचा पारा आता 17.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ���ा आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रात्रीचे तापमान वाढले आहे. अशीच स्थिती अजून तीन दिवस कायम राहील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nराज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली; तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली.\nजिल्ह्यातील खेड शिवापूर आणि जुन्नर भागात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या परिसरातही पावसाने हजेरी लावली. दुपारच्या तापमानात वाढ होत असल्याने दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे.\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग से��टर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112354-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/shamaprasad-mukherjees-library-bad-condition-125635", "date_download": "2018-11-16T10:39:28Z", "digest": "sha1:RQDOPXFCQ5U5USG4BGRPP4NC3LGGUQWG", "length": 13574, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shamaprasad Mukherjee's Library in bad condition शामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालयाचे हाल \"बेहाल' | eSakal", "raw_content": "\nशामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालयाचे हाल \"बेहाल'\nशनिवार, 23 जून 2018\nनागपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे असलेल्या वास्तूचे संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातच हाल \"बेहाल' झाले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानासमोरच आहे.\nनागपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे असलेल्या वास्तूचे संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातच हाल \"बेहाल' झाले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानासमोरच आहे.\nधरमपेठ भागातील त्रिकोणी पार्क येथील महानगरपालिकेच्या वाचनालयाला शामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले आहे. वाचनालयाची जबाबदारी 2015 साली गांधी स्मारक निधी या संस्थेकडे सोपविण्यात आली. मात्र, त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी हवे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे समस्या उद्भवल्याची माहिती संस्थेचे सचिव सुनील पाटील यांनी दिली. येथे तीन हजार पुस्तकांचा संचय असला तरी तो 2015 च्या आधीचा आहे. त्यानंतर पुस्तक खरेदीच झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येईल असे तेथे काही नाही. या भागातील 75 ज्येष्ठ नागरिक त्याचे आजीवन सदस्य आहेत. मात्र, स्थापनेपासून वाचनालयातील साधनांची देखभाल झाली नसल्याचे जाणवते. येथे पिण्याचे पाणी नाही, महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह जीर्णावस्थेत आहे. नादुरुस्त संगणक धूळखात पडला आहे. येथे गेल्यावर वाचनालय आहे की, कचराघर असा प्रश्‍न पडतो. येथील शामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याचे पोपडे पडण्यास सुरुवात झाली आहे.\nमी स्वत: या स्थळाला भेट देऊन पाहणी करते आणि स्वच्छतेच्या ��ंदर्भातल्या सगळ्या सूचना देते. लोकांनी तेथे कचरा टाकला आहे. त्यांच्यावरही कारवाईच्या दृष्टीने निर्णय घेते.\n- रूपा रॉय, सभापती, धरमपेठ झोन\nइमारतीच्या आतील मालमत्तेची देखभाल महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या निधीतून करणे अवघड आहे. वाचकांना चांगल्यातले चांगले देण्याचा प्रयत्न असून, धोरणात्मक निर्णय आडवे येत आहेत.\n- सुनील पाटील, सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्था\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nयुवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही क��ू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112354-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/facial-tissues/latest-facial-tissues-price-list.html", "date_download": "2018-11-16T09:40:01Z", "digest": "sha1:TEQM4SKWMYVSJYYVA4V2UXVVQLAVMNR6", "length": 14274, "nlines": 327, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या फॅसिअल तीससुएस 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest फॅसिअल तीससुएस Indiaकिंमत\nताज्या फॅसिअल तीससुएसIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये फॅसिअल तीससुएस म्हणून 16 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 13 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक गिन्नी बेड बाथ टॉवेल 10 स Aqua & ग्लिसरीन केएप्स युअर बॉडी सॉफ्ट अँड ग्रेसफुल सेट ऑफ 2 पॅक पॅक ऑफ 10 280 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त फॅसिअल तीससुन गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश फॅसिअल तीससुएस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nशीर्ष 10 फॅसिअल तीससुएस\nअव्हेर बॉडी पर्फुमे वेट विपेस पॅक ऑफ 24\n- नंबर ऑफ पसिस 24\nडेरमालोगीचा प्रेकळेणासे विपेस पॅक ऑफ 20\n- नंबर ऑफ पसिस 20\nगिन्नी बेड बाथ टॉवेल 10 स Aqua & ग्लिसरीन केएप्स युअर बॉडी सॉफ्ट अँड ग्रेसफुल सेट ऑफ 2 पॅक पॅक ऑफ 10\n- नंबर ऑफ पसिस 10\nबेसूर फासे तीससुन पॅक ऑफ 3 पॅक ऑफ 200\n- नंबर ऑफ पसिस 200\n- अप्लाइड फॉर Cleansing\nगिन्नी मॅजिक कॉइन तीससुएस पॅक ऑफ 100\n- नंबर ऑफ पसिस 100\nगिन्नी शाम्पू टॉवेल नो वॉटर & रिंसिंग required सेट ऑफ 4 पॅक ऑफ 10 पॅक ऑफ 10\n- नंबर ऑफ पसिस 10\nगिन्नी शाम्पू टॉवेल नो वॉटर & रिंसिंग required सेट ऑफ 2 पॅक पॅक ऑफ 10\n- नंबर ऑफ पसिस 10\nझुरूष पॅक ऑफ 1 पॅक ऑफ 30\n- नंबर ऑफ पसिस 30\nगिन्नी कॉ इन वर मॅजिक तीससुएस पॅक ऑफ 200\n- नंबर ऑफ पसिस 200\nबेसूर फासे तीससु��� पॅक ऑफ 5 पॅक ऑफ 200\n- नंबर ऑफ पसिस 200\n- अप्लाइड फॉर Cleansing\nबेसूर आलोय वर फासे तीससुन पॅक ऑफ 200\n- नंबर ऑफ पसिस 200\nबेसूर फासे तीससुन पॅक ऑफ 6 पॅक ऑफ 200\n- नंबर ऑफ पसिस 200\n- अप्लाइड फॉर Cleansing\nफळाला स्विस माडे कॉस्मो दौ मल्टि असे फासे पॅड्स पॅक ऑफ 50\n- नंबर ऑफ पसिस 50\n- अप्लाइड फॉर Daily Care\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112354-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/", "date_download": "2018-11-16T10:15:10Z", "digest": "sha1:NUD3SIXJW63ONL6RZORTXELUEUES76EN", "length": 4582, "nlines": 82, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता", "raw_content": "\nमांद्रे हॉटेल्स कंपनीच्या आल्वारा जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी\nअॅड. अमित सावंत यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी Read more\nकळंगुटमधील डोंगरांना संरक्षण देण्याचा निर्धार\nझाडे तोडल्याच्या प्रकाराचा निषेध Read more\nम्हापसा अर्बनवर प्रशासक नेमा\n‘एकरकमी’चीही चौकशी व्हावी; भागधारकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read more\nफॉर्मेलिनवरून मंत्री राणे, सरदेसाई, इब्राहिम यांच्याकडून तियात्र : काँग्रेस\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\nमोठ्या राज्यात सत्ता नसल्यामुळे काँग्रेसकडे हरण्यासारखे काही नाही. उलट एखादे किंवा दोन राज्ये हातची गेली तर वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणण्याची विरोधकांना संधी मिळेल. Read more\nराष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार\nसावध एेका पुढच्या हाका\nस्टेन ली नावाची झळाळी\nपैलवान बजरंग पुनिया ठरला ‘महाबली’\nजागतिक क्रमवारीत ६५ किलो वजनी गटात पहिला Read more\nपाकिस्तानविरुद्ध सोमवारी भारतीय महिलांचा सामना\nवेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा अंतिम टी-२० सामना आज\nएकदिवसीय मालिकेत पाकिस्तानची बरोबरी\nतंत्रज्ञान : मुलांचे ‘बेस्ट फ्रँड’\nकव्हर स्टोरी Read more\nकणा मोडला तरी चालेल, पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-municipality-elections/", "date_download": "2018-11-16T09:36:15Z", "digest": "sha1:MURSG6TDDKC7KNOLOTJF2FTLIFG6UIDZ", "length": 6317, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणी नगरपालिका निवडणुक : श्रावणामुळे निवडणुकीत मांसाहारावर टाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणी नगरपालिका निवडणुक : श्रावणामुळे निवडणुकीत मांसाहारावर टाच\nनिपाणी नगरपालिका निवडणुक : श्रावणामुळे निवडणुकीत मांसाहारावर टाच\nयेथील नगरपालिकेच्या निवडणुकीचे धूमशान ऐन श्रावणात आल्याने मांसाहारावर टाच आली आहे. परिणामी मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून धार्मिक पर्यटन व भेटवस्तू देण्याला प्राधान्य येण्याची चर्चा सुरू आहे.\nअर्ज भरणा केल्यानंतर खर्‍याअर्थाने भोजनावळींना जोर चढणार आहे. निवडणूक काळात मांसाहरीला अधिक प्राधान्य दिले जाते. पण ऐन श्रावणात या निवडणूक आल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांची पंचाईत झाली आहे.एरव्ही निवडणूक काळात आगाऊ ताटांचे बुकिंंग हॉटेल व धाब्यावर होते. निपाणीत पालिका निवडणुकीचे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीनिमित्त अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे अर्ज माघारीनंतर खर्‍याअर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे.\nश्रावण असल्याने शाकाहारी जेवणाचे आयोजन व वैयक्‍तिक भेट वस्तू, पर्यटनावर भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवाराचा खर्च पुन्हा वाढणार आहे. मांसाहरावर टाच येणार असली तरी उमेदवाराच्या खिशाला दुप्पट खर्चाची कात्री लागणार आहे.\nअनेक उमेदवारांनी वॉर्डातील युवावर्ग, महिलांचे गट करून धार्मिक पर्यटनावर भर दिला आहे. शाकाहारी जेवणाबरोबर एखादी भेटवस्तू देण्यासाठी नियोजन सुरू आहे.खास करून महिलांच्या आवडीच्या भेटवस्तूंना प्राधान्य देण्यात येत आहे. श्रावणात आलेल्या या निवडणुकीमुळे हॉटेल, धाबे, खानावळींमध्ये एरव्ही असणारी गर्दी रोडावली जाणार आहे, हे निश्‍चित आहे.\nनिपाणीसह परिसरात 20 ते 25 हॉटेल्स आणि 10 बिअर शॉपी आहेत. ऐन श्रावणात नगरपालिका निवडणूक आल्याने जेवणावळींसाठी होणार्‍या उलाढालीवर परिणाम होणार आहे. या महिन्यात मांसाहार खाणार्‍यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. त्यामुळे आर्थिक उलाढीलवर परिणाम होणार आहे. शाकाहारीच्या ऑर्डरी मिळणार असल्या तरीही उपवासांमुळे मर्यादा येणार आहेत. -अरूण खडके,हॉटेल व्यावसायिक\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/man-climbs-bsnl-tower-demanding-withdrawal-of-atrocity-case-registered-against-him/articleshow/65302127.cms", "date_download": "2018-11-16T10:45:26Z", "digest": "sha1:I4L6WWD3A3X5S5KRJ3OJ47MZT3HEKMBV", "length": 11888, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Amravati News: man climbs bsnl tower demanding withdrawal of atrocity case registered against him - Atrocity: युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर | Maharashtra Times", "raw_content": "\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'\nबर्थडे स्पेशल: डॉ. श्रीराम लागू; 'रंगभूमीचा नटसम्राट'WATCH LIVE TV\nAtrocity: युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर\nसिटी बँक घोटाळ्यावरून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासह त्यांचे बंधू सुनील राणा, कार्यकर्ते अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता निलेश भेंडे हा आज बीएसएनएलच्या टॉवरवर चढला.\nAtrocity: युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर\nसिटी बँक घोटाळ्यावरून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासह त्यांचे बंधू सुनील राणा, कार्यकर्ते अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावरील हा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता निलेश भेंडे हा आज बीएसएनएलच्या टॉवरवर चढला.\nनिलेश भेंडे हा तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या कार्यालय परिसरात पोहोचला आणि तेथील मोबाइल टॉवरवर चढला. आपल्या विरोधातील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, अशी ���ागणी तो करत होता. गुन्हा मागे न घेतल्यास टॉवरवरून उडी मारण्याची धमकी देखील या तरुणानं दिली.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, हा तरुण अद्यापही टॉवरवरून खाली उतरला नसून त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्लिम नेत्यांची काँग्रेसला सो...\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात नागरिकाचा मृत्यू\nसीव्हीसी अहवालात सीबीआय संचालकांना दिलासा नाही\nदिल्ली : हेड कॉन्स्टेबलने स्वत:वरच झाडली गोळी\nजम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या तळाला आग\nधामणगावजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nमंत्र्यांना कपडे फाडून तुडवून मारा: राजू शेट्टी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nAtrocity: युवक चढला बीएसएनएलच्या टॉवरवर...\nआमदार रवी राणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा...\nअमरावती: मराठा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न...\n५वीच्या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान...\nएमआयएमच्या सदस्यांचा सभागृहातच ठिय्या...\nअमरावतीत 'पे अँड पार्किंग'चा मुद्दा पेटला...\nमेळघाटात आगीमुळे आदिवासींची ४० घरं खाक...\nएसटीच्या महिला वाहकावर चाकू हल्ला...\nअमरावती पालिका स्थायी समिती सभापतीपदी कलोती...\nप्रियंकाने सर केले माऊंट किलिमंजारो...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.amazon.in/Success-Secrets-secrets-Marathi-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-ebook/dp/B06X3S2V3V", "date_download": "2018-11-16T09:24:26Z", "digest": "sha1:T2Z2CVY3AIKVS6SEMXOJHGAZH6J42ROJ", "length": 20917, "nlines": 320, "source_domain": "www.amazon.in", "title": "Success Secrets: Success secrets - Marathi Book Kindle Edition (सक्सेस सिक्रेट्स 1) (Marathi Edition) eBook: Nilesh Gore: Amazon.in: Kindle Store", "raw_content": "\nआयुष्यात कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही टप्यावर मनाचा कायापालट करून सफलता खेचून आणणारे अतिशय प्रेरक पुस्तक.\nजीवनातील प्रत्येक टप्प्याची सुरुवात करताना हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय अशी भेटच ठरते.\nआपण स्वप्न बघतो पण तरीही आपल्याला हवं ते बहुतेकजन प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत पण आता स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारे आणि मनातील धाकधूक संपवून सफल जीवन उभे करण्याची तिप्पट प्रेरणा देणारे तसेच ज्यंना आयुष्यात खूप काही करायचंय व मिळवायचंय अशांसाठी “सक्सेस सिक्रेट्स’ एक अप्रतिम पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे.\nखऱ्या अर्थाने सक्सेसफुल असण्याची भावना निर्माण करणारे “सक्सेस सिक्रेट्स” हे पुस्तक तुमचा दृष्टीकोन बदलणारे, कल्पनाशक्तीला वाव देणारे, कार्यशक्तीला दिशा देणारे, सफलता व समृद्धीकडे नेणारे तसेच अध्यात्मिक वृत्ती जागृत तुम्हाला अधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ बनवणारे हे एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.\nखूप सफलता, उत्तम आरोग्य, मुबलक पैसा आणि आनंदसह समाधानकारक आयुष्य आपल्या सर्वांनाच हवंय आणि ते मिळवण्याची तशी क्षमता देखील आपल्यात असते पण आयुष्याच्या गोंधळात ती कुठतरी गायब होते... इतर लोक सफल होतात आणि आपण म्हणतो, “ते नशीबवान आहेत” , “आमचे ग्रह खराब आहेत” इत्यादी.... इत्यादी....\nसक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक करिअर, नौकरी, व्यवसाय नाती आणि व्यक्तिगत आयुष्यातील समस्यांवर एक ‘रामबाण’ औषधासारखे आहे. हे पुस्तक तुमची विचारसरणी, मनःस्थिती आणि मानसिकता बदलावाणारी आहे कारण सफल आणि असफल लोकांमध्ये सर्वात मोठा फरक हा विचारसरणी मधेच असतो...\nप्रत्येकजन सफलतेची सिक्रेट्स आणि मास्टर की चा शोध घेत आहे की जेणेकरून लवकर यशस्वी होता येईल...\nआणि या पुस्तकाद्वारे तुमचा शोध संपलाय. सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक सारांश आहे सफल झालेल्या लोकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मनःस्थितीचा....\nआनंदी, उत्साही आणि सफल आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार फार गरजेचे असतात म्हणून या पुस्तकातील कोणतेही सक्सेस सिक्रेट्स आपले जीवन आशादायी, वचनबद्ध आणि सफल करेल.\nज्यांना आपल्या करिअरवर, व्यक्तिगत जीवनावर, व्यवसायावर आणि एकंदर आयुष्यावर नियंत्रण मिळवायचे आहे अशांसाठी हे पुस्तक खूप हेल्पफुल आहे. यातील सिक्रेट्स वाचतांना किंवा पुन्हा वाचतांना वाचकांना नवीन काहीतरी समजते आणि सफलतेच्या जवळ नेते.\nसक्सेस सिक्रेट्स हे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. सफलतेचे फक्त स्वप्न पाहून चालत नाही. सक्सेस सिक्रेट्स च्या उपयोगाने स्वतःमधील सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्यात कसं यश मिळवायचं याचे सिक्रेट्स या पुस्तकात आहे....\nपुस्तक वाचण्यासाठी व भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,\nआयुष्यात कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही टप्यावर मनाचा कायापालट करून सफलता खेचून आणणारे अतिशय प्रेरक पुस्तक.\nजीवनातील प्रत्येक टप्प्याची सुरुवात करताना हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय अशी भेटच ठरते.\nआपण स्वप्न बघतो पण तरीही आपल्याला हवं ते बहुतेकजन प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत पण आता स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारे आणि मनातील धाकधूक संपवून सफल जीवन उभे करण्याची तिप्पट प्रेरणा देणारे तसेच ज्यंना आयुष्यात खूप काही करायचंय व मिळवायचंय अशांसाठी “सक्सेस सिक्रेट्स’ एक अप्रतिम पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे.\nखऱ्या अर्थाने सक्सेसफुल असण्याची भावना निर्माण करणारे “सक्सेस सिक्रेट्स” हे पुस्तक तुमचा दृष्टीकोन बदलणारे, कल्पनाशक्तीला वाव देणारे, कार्यशक्तीला दिशा देणारे, सफलता व समृद्धीकडे नेणारे तसेच अध्यात्मिक वृत्ती जागृत तुम्हाला अधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ बनवणारे हे एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.\nखूप सफलता, उत्तम आरोग्य, मुबलक पैसा आणि आनंदसह समाधानकारक आयुष्य आपल्या सर्वांनाच हवंय आणि ते मिळवण्याची तशी क्षमता देखील आपल्यात असते पण आयुष्याच्या गोंधळात ती कुठतरी गायब होते... इतर लोक सफल होतात आणि आपण म्हणतो, “ते नशीबवान आहेत” , “आमचे ग्रह खराब आहेत” इत्यादी.... इत्यादी....\nसक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक करिअर, नौकरी, व्यवसाय नाती आणि व्यक्तिगत आयुष्यातील समस्यांवर एक ‘रामबाण’ औषधासारखे आहे. हे पुस्तक तुमची विचारसरणी, मनःस्थिती आणि मानसिकता बदलावाणारी आहे कारण सफल आणि असफल लोकांमध्ये सर्वात मोठा फरक हा विचारसरणी मधेच असतो...\nप्रत्येकजन सफलतेची सिक्रेट्स आणि मास्टर की चा शोध घेत आहे की जेणेकरून लवकर यशस्वी होता येईल...\nआणि या पुस्तकाद्वारे तुमचा शोध संपलाय. सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक सारांश आहे सफल झालेल्या लोकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मनःस्थितीचा....\nआनंदी, उत्साही आणि सफल आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार फार गरजेचे असतात म्हणून या पुस्तकातील कोणतेही सक्सेस सिक्रेट्स आपले जीवन आशादायी, वचनबद्ध आणि सफल करेल.\nज्यांना आपल्या करिअरवर, व्यक्तिगत जीवनावर, व्यवसायावर आणि एकंदर आयुष्यावर नियंत्रण मिळवायचे आहे अशांसाठी हे पुस्तक खूप हेल्पफुल आहे. यातील सिक्रेट्स वाचतांना किंवा पुन्हा वाचतांना वाचकांना नवीन काहीतरी समजते आणि सफलतेच्या जवळ नेते.\nसक्सेस सिक्रेट्स हे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. सफलतेचे फक्त स्वप्न पाहून चालत नाही. सक्सेस सिक्रेट्स च्या उपयोगाने स्वतःमधील सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्यात कसं यश मिळवायचं याचे सिक्रेट्स या पुस्तकात आहे....\nपुस्तक वाचण्यासाठी व भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,\nभारतीय स्वतंत्र्य चळवळीचा इतिहास (Marathi Edition)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/tourist-place/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T09:46:58Z", "digest": "sha1:HTVHTF74W2R6TIDKCXIMOQ4LDNCYBBQS", "length": 5141, "nlines": 110, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "तापोळा | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nमहाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा हिस्सा आहे.\nसर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.\nसर्वात जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे.\nमहाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर तापोळा तलाव आहे. महाबळेश्वर-सातारा (मेढा मार्गे ५५ किमी. आणि पांचगणी मार्गे ६५ किमी.)\nराहण्यासाठी महाबळेश्वर उत्तम ठिकाण आहे. महाबळेश्वर तापोल्यापासून 30 किमी दूर आहे\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4733066136279728105&title=Pragati%20Express%20In%20The%20New%20Format&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T10:18:08Z", "digest": "sha1:GQDWXXCEND4GX5NSCGT64WQR45BQOSQT", "length": 9992, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला", "raw_content": "\nनव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला\nखासदार अनिल शिरोळे यांनी दाखवला हिरवा कंदील\nपुणे : मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणारी प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांच्या भेटीला आली आहे. चार नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे स्थानकात या गाडीला खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून नव्या रूपातील पहिल्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.\nमध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘उत्कृष्ट’ या प्रकल्पाअंतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांमध्ये नाविन्यपूर्ण बदल करीत नव्या रूपात तिचे सादरीकरण केले आहे. या बदलानंतर प्रगती एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या वेळी पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, स्टेशन डायरेक्टर ए. के. पाठक, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस आदी मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी बोलताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांची सोय पाहत रेल्वे विभागाने आवश्यक त्या सोयी देण्याबरोबरच एक आरामदायी प्रवास प्रवाशांना मिळावा यासाठी ‘उत्कर्ष’ या उपक्रमांतर्गत प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. रेल्वे ही भारताची ‘लाइफ लाइन’ आहे. स्वस्त आणि सुरक्षित अशी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी असावी, असा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या सोयी या उल्लेखनीय असून, प्रवाशांच्या देखील त्या पसंतीस पडत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’\nया प्रकल्पाअंतर्गत प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांच्या आत आणि बाहेर आकर्षक रंगसंगती वापरत सजावट करण्यात आली आहे. यावर अँटी ग्राफीटी कोटिंग असून, यामुळे त्याचे धुळीपासून संरक्षण होते. डब्यातील मोकळ्या जागेत रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. महाराष्ट्राची संस्कृती व पर्यटन स्थळांची माहिती देणारी अनेक आकर्षक चित्रे एक्स्प्रेसवर काढण्यात आली आहेत. त्याचबरोबर अंध प्रवाशांच्या सोईसाठी ब्रेल लिपीतील बैठक क्रमांक, मोबाइल चार्जिंग सुविधा, आकर्षक पडदे, एलईड��� लायटिंग, डिजिटल घड्याळ, डिजिटल माहिती फलक, सामान ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक यांचीही सोय करण्यात आली आहे. प्रत्येक डब्यातील स्वच्छता गृहाच्या रचनेतही बदल करीत पाणी बचतीसाठी आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.\nTags: पुणेअनिल शिरोळेमुंबईप्रगती एक्स्प्रेसAnil ShirolePunePragati ExpressMumbaiप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%80-3/", "date_download": "2018-11-16T09:39:16Z", "digest": "sha1:STOUWF4VU2O425ZLWERREM7EVU4M2ROL", "length": 10524, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्देशांकांची विक्रमी घोडदौड चालूच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिर्देशांकांची विक्रमी घोडदौड चालूच\nरुपया घसरत असूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी\nमुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाबाबत नरमाईची भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि मेक्‍सिकोदरम्यान व्यापार करार झाला झाल्यानंतर आज त्याचे सकारात्मक परिणाम जागतिक शेअर बाजारावर झाले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन निर्देशांक नव्या उचांकी पातळीवर गेले.\nएकतर काल फेडरल रिझर्व्हने कमी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यातच आज अमेरीका आणि मेक्‍सिकोचा करार झाल्यामुळे गुंतवणूकदार उत्साही होते. त्यामुळे क्रुडचे दर वाढले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे द��सून आहे. बाजाराच्या दृष्टिकोनातून आणखी एक जमेची बाजू म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही आता खरेदी करू लागले आहेत.\nआतापर्यंत देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी निर्देशांकाना विक्रमी पातळीवर नेले होते. कालच्या व्यवहाराबाबत मिळालेल्या माहिती नुसार काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 252 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1117 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. बाजार बंद होतांना मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 202 अंकानी म्हणजे 0.52 टक्‍क्‍यांनी वाढून 38896 अंकावर बंद झाला. आता सेन्सेकसला 39 हजाराचे वेध लागले आहेत.\nत्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मंगळवारी 46 अंकानी वाढून 11738 अंकावर बंद झाला. खत कंपन्यांना अनुदान देण्यासाठी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता खत कारखान्यांना आडवडाभरातच अनुदान मिळू शकणार आहे. अगोदर हे अनुदान बराच काळ रखडत असे. या कारणामुळे बहुतांश खत कंपन्याचे शेअर 11 टक्‍क्‍यापर्यंत वाढल्याचे दिसून आले. काही ब्रोकर्सनी सांगितले की, अमेरीकेने भारतासह अनेक देशाबरोबर व्यापार युध्द सुरू केले असूनही भारतातील गुंतवणूकदारांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले आहेत.\nछोट्या कंपन्याच्या शेअर खरेदीबाबत आज वातावरण संमिश्र होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.35 टक्‍क्‍यांनी कमी झाला तर तर स्मॉल कॅप 0.36 टक्‍क्‍यांनी वाढला. गेल्या आठवड्याच्या शेवटी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यानी सांगितले की, हळूहळू व्याजदरात वाढ केली तरच अमेरिकेन अर्थव्यवस्थेतील उभारी कायम राहील आणि रोजगार वाढेल. त्यामुळे काल जागतिक बाजारात तेजी होती. असे असले तरी आज झालेल्या नफेखोरीचा ग्राहक वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायु, रिऍल्टी आणि या क्षेत्रांना\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरूणानिधींच्या मृत्युच्या धक्‍क्‍याने 248 जणांचे गेले बळी \nNext article…तर आमदारांनी राजीनामा द्यावा\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\nऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड नाही : प्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-11-16T09:18:59Z", "digest": "sha1:KUTZD3KICCGY6GV6L6ZESYO2T4GQK6XX", "length": 5334, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आल्डस हक्सली - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्डस हक्सली (इ.स. १८९४ - इ.स. १९६३) हे एक इंग्लिश लेखक व तत्वज्ञ होते. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रेव्ह न्यू वर्ल्ड या त्यांच्या कादंबरीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यात त्यांनी आधुनिक यंत्राधिष्ठित सामाजातील मानवी समस्यांचा मागोवा घेतला आहे. या शिवाय देखील हक्सली यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. हक्सली इंग्लंडमधील प्रसिद्ध घराणे होते. त्यांचे आजोबा टी.एच. हक्सली हे उत्क्रांतीवादाचे एक डार्विनचे समकालीन समर्थक होते, वडील लेनर्ड हक्सली हे ग्रीक भाषेचे विद्वान होते, बंधू जुलीयन हक्सली प्राणीशास्त्राचे अभ्यासक होते, तर आई जुलिया हक्सली ही शिक्षणतज्ञ होती.\nइ.स. १८९४ मधील जन्म\nइ.स. १९६३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी ०५:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%9C%E0%A5%87._%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2018-11-16T09:58:24Z", "digest": "sha1:ONPZ6EMHGCSPUJULQUMNHKWKEVXPFNKL", "length": 5363, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम.जे. गोपालन - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१�� बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nऑगस्ट २०, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१४ रोजी १०:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5101610029753925176&title=Guide%20to%20Small%20Professionals&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:43:51Z", "digest": "sha1:4AXJLJCZ3BJD5OCKITRBVBAXEQQZZAPH", "length": 6593, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विद्यार्थ्यांनी केले लघु व्यावसायिकांना मार्गदर्शन", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी केले लघु व्यावसायिकांना मार्गदर्शन\nभारती विद्यापीठाच्या ‘आयएमईडी’चा उपक्रम\nपुणे : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ५० छोट्या व्यावसायिकांना भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅंड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन केले.\nया प्रकल्पांतर्गत पाणी-पुरी विक्रेता, डोसा सेंटर, वेल्डर, लाँड्री अशा एकूण ५० लघु व्यावसायिकांना या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, विपणन, क्षमता संवर्धनविषयक मार्गदर्शन केले. ‘आयएमईडी’ संचालक आणि भारती विद्यापीठाचे व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. भारती जाधव, डॉ. रणप्रीत कौर, डॉ. विजय फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी यशस्वी केला.\nTags: डॉ. सचिन वेर्णेकरआयएमईडीपुणेभारती विद्यापीठIMEDPuneDr. Sachin VernekarBharati Vidyapeethप्रेस रिलीज\n‘आयएमईडी’तर्फे कार्यशाळा ‘आयएमईडी’मध्ये मार्केटिंग सेमिनार ‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप ‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद ‘रोटरी’च्या मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्र��� आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/561504", "date_download": "2018-11-16T10:24:29Z", "digest": "sha1:JDEEJPBTS65KYWXHOSS3E2PMUMIELAXI", "length": 8363, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कल्पनाशक्तीचा अद्भूत खेळ ‘भय’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » कल्पनाशक्तीचा अद्भूत खेळ ‘भय’\nकल्पनाशक्तीचा अद्भूत खेळ ‘भय’\nप्रत्येकाच्या मनात भीती दडलेली असते. यातील मानसिक भीती म्हणजे प्रत्यक्षात नसणारी पण क्षणोक्षणी आपला पाठलाग करणारी. मानसिक भीती आपल्या सावलीसारखी असते. नकारात्मक विचारसरणीतून निर्माण झालेली ही अवास्तव भीती आयुष्यात पावलोपावली अपयशाचा खड्डा खणत राहते. ही काल्पनिक भीती आपल्यावर स्वार होऊ द्यायची की नाही हे आपल्याच मनी असतं. याच मानसिक भीतीवर भाष्य करणारा 5 जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ हा चित्रपट 2 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.\nसाप, विंचू, उंची, पाणी, बंदिस्त खोल्या, झोपेतली स्वप्नं, एवढंच काय, आपले नातेवाईक, आपला साहेब अशा अनंत बाबींची भीती एखाद्याला वाटत राहते. ही भीती काल्पनिक असली तरी त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडीत असल्याने काहीतरी अघटित घडणार असंच बऱयाचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे… भय.\nवेगळा विषय, खिळवून ठेवणारं कथानक यासोबतच भय चित्रपटाचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे दुबईच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या यातील दोन गाण्यांद्वारे दुबईतील गगनचुंबी इमारती, अलिशान क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर घडते. अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्म���ता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर आदी कलाकारांचा अभिनय या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. शेखर अस्तित्व यांनी लिहिलेल्या तीन वेगवेगळय़ा जॉनरच्या गीतांना विक्रम माँटोरोज याचं संगीत लाभले आहे. गायक तुलिका उपाध्याय, ब्रिजेश शांडिल्य, अली असलम यांच्या सुमधुर आवाजात ही गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नफत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत.\nसनी लिओनी मराठमोळय़ा भूमिकेत\nकंगनाच्या ‘स्मिरन’चा टीझर रिलीज\nजिद्दी तरुणाची कहाणी तू तिथे असावे\nमाधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611274", "date_download": "2018-11-16T10:07:05Z", "digest": "sha1:K2ZOZHNAPS2H2US4OKP6SPELQ4VSLJYK", "length": 6395, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन\nमौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन\nमौजे वडगाव (ता.हातकणंगले) येथील गायरानमधिल गट क्रमांक 512 मध्ये मोठय़ा प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. शासनाचा महसूल चुकवून सूरू असणार्या बेकायदेशीर उत्खननाकडे तलाठी व मंडल अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा शासकीय कर बुडवून बेकायदेशीर गौण खनिजाची लूट करणार्या टोळीवर कारवाईची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nमौजे वडगावला सुमारे 135 एकरची गायरान जमीन आहे. याच गायरानमधील काही जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र रिकाम्या जागेत रात्रीची वेळ साधून मुरुमाचे उत्खनन व वाहतुक चालते. शासनाचा कर बुडविण्यासाठी सुट्टीचा दिवस तसेच मध्यरात्री किंवा पहाटेची वेळ साधून गौण खनिजाची लुट करण्याची शक्कल लढविली जात आहे. त्यामूळे गायरान जमीनीची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांचे गौण खनिजाच्या चोरटय़ा वाहतूकीकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या या कारभाराविषयी ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यकत होत आहे.\nया उत्खननातून गावाच्या विकासाला एक रुपयाही मिळत नाही. महसूल न भरता मुरुमाची चोरटी वाहतूक करणारे मात्र गब्बर झाले आहेत. महसूल विभागाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर गौण खनिजाची होत असलेली लूट थांबवावी. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.\nग्राहक पंचायतीचे कार्य सर्वत्र पोहचणे आवश्यक\nशिवाजीनगर पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा\nकुंभोज परिसरात ऊसतोडीला सुरुवात\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविध���विशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-corporater-pravin-nikalje-solapur-municipal-corporation-129455", "date_download": "2018-11-16T10:50:11Z", "digest": "sha1:B4ML7IJ3QYEIZN2U3BATLJSZCASQDOID", "length": 13918, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress Corporater Pravin Nikalje in Solapur municipal corporation काँग्रेसच्या प्रवीण निकाळजेंचे नगरसेवकपद रद्दचा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेसच्या प्रवीण निकाळजेंचे नगरसेवकपद रद्दचा प्रस्ताव\nमंगळवार, 10 जुलै 2018\nअनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासमोर या संदर्भातील सुनावणी झाली. त्याचा अहवाल श्री. मायकलवार यांनी आयुक्तांकडे पाठविला.\nसोलापूर : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस आयुक्तांनी सर्वसाधारण सभेकडे केली आहे. 16 जुलैच्या होणारा निर्णय त्यांचे भवितव्य ठरविणार आहे.\nअनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासमोर या संदर्भातील सुनावणी झाली. त्याचा अहवाल श्री. मायकलवार यांनी आयुक्तांकडे पाठविला. सुनावणीचा अहवाल पाहता श्री. निकाळजे यांनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध होते व त्यामुळे ते महापालिकेचे सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. त्यानुसार पालिका अधिनियातील तरतुदीनुसार संपूर्ण अहवाल दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांच्याकडे पाठविण्यासाठी महापालिका सभेने मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी सभेकडे पाठविला आहे.\nअवैध बांधकाम प्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस आयुक्तांनी एप्रिलमध्ये सभेकडे केली होती. मात्र, हा विषय कधी घ्यायचा याचा निर्णय भाजपश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर हा विषय नव्हता. 90 दिवसांच्या आत प्रशासकीय प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास तो आपोआप म���जूर होता अशी तरतूद आहे. या प्रस्तावाला 90 दिवस होत आल्याने, तो विषय अजेंड्यावर घेण्यात आला नसता तर प्रशासनाचा प्रस्ताव आपोआप मंजूर झाला असता व श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव न्यायालयाकडे गेला असता. आता अजेंड्यावर विषय आल्याने सभेत काय निर्णय होतो, त्यावर श्री. निकाळजे यांचे भवितव्य ठरणार आहे.\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune-wari/sant-tukaram-maharaj-palkhi-and-warwand-gaon-water-130313", "date_download": "2018-11-16T09:54:36Z", "digest": "sha1:P4QNY6DPPHLIHX5IOIBKMTPN4VBSZVJI", "length": 16949, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "sant tukaram maharaj palkhi and warwand gaon water पाणीदार वरवंड भागवणार पालखी सोहळ्याची तहान | eSakal", "raw_content": "\nपाणीदार वरवंड भागवणार पालखी सोहळ्याची तहान\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nउंडवडी (जि. पुणे) ः गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील दौंड तालुकातील वरवंड गावान कमालीच काम केले आहे. मुळातच पाणीदार असलेल्या गावाने तलावाव्दारे नेत्रदीपक समृद्धी साधली आहे. पालखी सोहळ्याचीही पुढील अनेक वर्षांची तहान तलाव भागवणार असल्याचे सहज जाणवते.\nउंडवडी (जि. पुणे) ः गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील दौंड तालुकातील वरवंड गावान कमालीच काम केले आहे. मुळातच पाणीदार असलेल्या गावाने तलावाव्दारे नेत्रदीपक समृद्धी साधली आहे. पालखी सोहळ्याचीही पुढील अनेक वर्षांची तहान तलाव भागवणार असल्याचे सहज जाणवते.\nजगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी उंडवडीकडे मार्गस्थ झाला. सोहळ्याने बिकट रोटी घाट ढगाळ वातावरणातच पार केला. विठुरायाचा गजर व हरिनामचे भजन गात सोहळ्यातील वारकऱ्यांनी घाटाचा रस्ता पार केला. वाटेत भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. रथाला सहा बैलजोड्या लावण्यात आल्या. घाटात समाज आरती पार पडली व सोहळा मार्गस्थ झाला. वरवंडला सोहळा विठ्ठल मंदीरात विसावला होता. त्याच्या डाव्याच बाजूला भले मोठ तळ दिसले. सहज चौकशी केली तर त्या तळाचे काम श्रमदानातून झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा सामुदायिक नेतृत्वातून समृद्ध होणार गाव भेटल. गावाचा उंबरा अागदी चार हजारांचा. लोकसंख्या लगबग वीस हजारांचीच. गाव बागायत. ऊसामुळे समृद्धतता नांदतेय असे वरवंडचे वैशिष्ठ्य आहे. गावाला कधीच पाण्याची कमतरता नव्हती. मात्र 2015-16 मध्ये पाऊस कमी झाला अन् ग���वान पाण्याची कमतरता दुष्काळाच्या रूपात अनुभवली. अर्थात तेथेच पाणी साठवणूकीच बीज रोवल गेले. त्या कामासाठी गावातील वीस एक तरूण पुढे आले. त्यांना गावातील चांभार तळ पुन्नरूज्जीवीत करण्याचा संकल्प ग्रामसभेत बोलून दाखविला. गावाला विचार पटला त्यांनी साथ दिली. गावान खोदकाम सुरू केले. शेतकऱ्यांनी काळी माती उपसून नेली. खोलीकरणासाठी तरूण सगळ्यांना भेटले. त्यात पहिल्यांदा ग्रामपंचायत तयार झाली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जुने तलाव खोलीकरणास पोकलेन व यंत्रे दिली. आमदार राहूल कुल यांनीही वाहनांसह यंत्र सामग्री दिली. पाटबंधारे व जलसंपदा खाते ताकदीने काम करू लागले. गावान डिझेलचा खर्च उचलला.\nवीस तरूणांनी सुरू केलेल्या कामाला गावान साथ दिली अन बघता बघता चार महिन्यात बारा एकराचे मोठे तलाव तयार झाले. तलावाची खोली किमान अठरा फुट आहे. तलाव गोल असून त्याच्या भोवती माप घेण्यासाठी दुचाकी फिरवली तर त्याचे माप परफेक्ट सव्वा किलोमीटर भरले. लांबी रूंदी गावान त्यांच्या पद्धतीने काढली. जलसंपदा व पाटबंधारे खात त्यावर काम करत आहे. मोजलेल्या मापानुसार सध्या तेथे पाणी साठू लागले आहे. पावासाची प्रतिक्षा आहे. तलाव क्षमतेने भरला तर तेथे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी साठणार आहे. आत्तापर्यंत पन्नास लाखाचा खर्च झाला आहे. व्हिक्टोरिया तलावानंतर नव्याने झालेला या तलावात साठणार पाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तहान तर भागवणार आहेच. त्याशिवाय आजूबाजूच्या गावातही पाणीदार समृद्धी आणणार हेच नक्की.\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळ���त आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-fire-forest-birds-animals-dies-environment-affects-103309", "date_download": "2018-11-16T09:58:34Z", "digest": "sha1:FGWQ6WM6EF63TIHHV7OEK47VFV65TKWC", "length": 14369, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nashik news fire at forest birds animals dies environment affects बागलाणच्या पश्चिम पट्यात वणव्यामुळे होतोय पर्यावरणाचा ऱ्हास | eSakal", "raw_content": "\nबागलाणच्या पश्चिम पट्यात वणव्यामुळे होतोय पर्यावरणाचा ऱ्हास\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nतळवाडे दिगर (नाशिक) : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्यचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.\nतळवाडे दिगर (नाशिक) : जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्यचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.\nउन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला की, या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लाग��ात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत माणसे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लगली की, शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. त्यामुळे वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.\nअनेकदा रात्रीच्या वेळी असा प्रकार केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव-जंतू होरपळून मरण पावतात. सध्या बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगर, भवाडे, मोरकुरे, पठावे परिसरातील खलप, भिलाई, वाटा, रोह्या, उंबरमाळ आदी डोंगरदऱ्यांत हे वणवे मोठ्या प्रमाणात पेटू लागले आहेत. परिणामी एकवी हिरव्यागर्द वनराईने नटलेले डोंगर आता मात्र काळे ठिक्कर दिसू लागले आहेत.\nबागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मोठ्या प्रमाणत डोंगर असून बरेच आदीवासी गाव, वाड्या वस्त्या डोंगरावर तसेच पायथ्याशी असल्यामुळे या वणव्याचा धोका काही वाड्या वस्त्यानेबसण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. काही विकृत माणसे रस्त्याने जाता येताना डोंगरदऱ्यांतून गवताला आगी लावण्याचे काम करतात. या परिसरात कोणाचीही देखरेख नसल्यामुळे अशा वृत्ती फोफावत आहेत. एकदा आग लागली कि ती अनेक दिवस धुमसत राहते. त्यामुळे पशु-पक्षी सैरावैरा धावायला लागतात. अनेक सुक्ष्म जीव होरपळून जातात. पण हि आग कोण लागत काय लावत याची जबाबदारी कोणीच करत नाही; मात्र त्यावर ठोस उपयोजना केली जात नाही.आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यापेक्षा ती लावली जावू नये यासाठी प्रबोधन करण्याची तसेच सम्बन्धितावर कडक करवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट���या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/government-helps-to-cooperative-textile-manufacturing-1629418/", "date_download": "2018-11-16T10:37:23Z", "digest": "sha1:5OYCUXYOTC33BFRWNEXJTO7QFPI5VQDF", "length": 20453, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Government helps to Cooperative Textile manufacturing | सहकारी सूतगिरण्यांवर सरकारची मेहेरनजर! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nसहकारी सूतगिरण्यांवर सरकारची मेहेरनजर\nसहकारी सूतगिरण्यांवर सरकारची मेहेरनजर\nखासगी गिरणीचालक मात्र सापत्नभावाने नाराज; न्यायालयात जाणार\nवीज दरात सवलतीने दिलासा; खासगी गिरणीचालक मात्र सापत्नभावाने नाराज; न्यायालयात जाणार\nराज्यातील अडचणीत आलेल्या सहकारी सूतगिरण्यांना वीज दर सवलत, जमीनविक्री, सौर ऊर्जेला प्रोत्साहन असे दिलासा देणारे निर्णय राज्य शासनाने घेतल्याने या क���षेत्राला संजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच वेळी वीज दरात सवलत देताना शासनाने एका हाताने मदत करताना दुसऱ्या हाताने काढून घेण्याचा प्रकार केला आहे. वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना सवलत देताना सायिझग या घटकाला सवलत नाकारल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे, सहकारी सूतगिरण्यांपेक्षा अधिक महसूल व रोजगार देणाऱ्या खासगी सूतगिरण्यांना वीज दरासह कसलीच सवलत दिली नसल्याने या गिरणीचालकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्धार केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे .\nसहकारी साखर कारखानदारीपाठोपाठ राज्यातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या सूतगिरण्यांचे अस्तित्व ठळक आहे. अनेक कारणांनी या गिरण्या अडचणीत आल्या होत्या. राज्यात असलेल्या शंभराहून अधिक सूतगिरण्यांपकी केवळ ७० गिरण्यांतून उत्पादन सुरू असून ३२ बंद पडल्या आहेत. कापसाच्या प्रतिखंडी दरामध्ये २५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुप्पट झालेल्या वीज दरवाढीमुळे अंधकार बनलेले भवितव्य, कापूस दरवाढीची भीती, रेंगाळलेल्या कोटय़वधी रकमेच्या विक्री कराचा परतावा, प्रशासकीय पातळीवरील गोंधळ अशा अनेक समस्यांमुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्यांसमोर अडचणी वाढत चालल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघासह अनेक लोकप्रतिनिधींनी अडचणींबाबत आवाज उठवला होता. आता राज्य शासनाला जाग आली असून एकाच वेळी सूतगिरण्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.\nमंत्रिमंडळ बठकीत राज्य शासनाने सहकारी सूतगिरण्यांवर सवलतींचा वर्षांव केला. त्याअंतर्गत सहकारी सूतगिरण्यांच्या वीज दरात प्रति युनिट तीन रुपये आणि यंत्रमाग, प्रक्रिया, गारमेंट, होजिअरी इत्यादी प्रकल्पांच्या वीज दरात दोन रुपयांची सवलत, अतिरिक्त जमीनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सहकारी सूतगिरणी सवलती अडचणी संकटातून उभारी घेण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांना राज्य सरकारने मोलाची मदत केल्याची भावना संस्था संचालक मंडळात निर्माण झाली आहे.\nप्रति चाती तीन हजार रुपये अनुदान मिळणार आहे. कापूस खरेदी, वीज दर, कामगार पगार, सुटे भाग यासाठी खेळते भांडवल उभारणी केल्यास त्याच्या कर्जावरील व्याज शासन भरणार असल्याने हादेखील दिलासा ठरला ���हे. सूतगिरण्यांकडे अतिरिक्त जमिनी मोठय़ा प्रमाणात आहेत. या अतिरिक्त जमिनीची विक्री करून विस्तार, आधुनिकीकरण करण्यास मोकळीक मिळाली असल्याने गिरण्यांचे विस्ताराचे पंख खुलले जातील.\nराज्यात सहकारबरोबरीने खासगी सूतगिरण्यांचे अस्तित्व आहे. सुमारे ८० गिरण्या कार्यरत आहेत. सहकारी गिरण्यांपेक्षा आम्ही अधिक महसूल भरतो; पण अनेकदा मागणी करूनही खासगी गिरण्यांना मदत केली जात नाही. आताही मदत करताना शासनाने सापत्नभाव दाखवला आहे, असा तीव्र नाराजीचा सूर खासगी सूतगिरणी चालकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर या निर्णयाला प्रायव्हेट स्पिनिंग ऑर्नर्स असोसिएशनच्या वतीने न्यायालयात आव्हान देणार असल्याचे या संघटनेचे उपाध्यक्ष त्रिमूर्ती स्पिनर्सचे अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी यांनी सांगितले.\nसौर ऊर्जेला अर्थऊर्जेची गरज\nसूतगिरण्यांमध्ये अपारंपरिक विजेचा वापर व्हावा, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. हा हेतू स्तुत्य असला तरी त्यातील अडचणी लक्षात घेतल्या नाहीत. एक तर सौर ऊर्जेच्या दोन मेगावॅट प्रकल्पासाठी सुमारे दहा एकरांतून अधिक जागा लागते. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च आहे. अडचणीत असलेल्या गिरण्या यासाठी पसा कसा जमवणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे सौर ऊर्जेला अर्थऊर्जेची गरज असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी सूतगिरणी महासंघाचे माजी उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.\nराज्य शासनाने सूतगिरण्यांना वीज दरात तीन रुपये सवलत देताना एका हाताने देताना दुसरी हाताने काढून घेण्याची चलाखी केली आहे. सूतगिरण्यांना ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज खरेदी करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे खासगी कंपन्यांची वीज तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दराने मिळत होती; पण महावितरणकडे महसूल खासगी कंपनीकडे वळू लागल्याने हा निर्णय मागे घेतला. हा निर्णय कायम ठेवला असता तर गिरण्यांना आणखी दिलासा मिळाला असता, असे सांगितले जाते.\nसूतगिरण्यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यातील अडचणीतील सूतगिरण्यांना आता मोकळेपणाने श्वास घेऊ शकतील इतपत दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे महासंघाचे अध���यक्ष अशोक स्वामी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. गिरण्यांना प्रति युनिट आठ रुपये अशा चढय़ा दराने वीज खरेदी करावी लागत होती. अन्य राज्यात स्वस्त वीज दर असल्याने राज्यात उत्पादित होणारे सूत महाग असल्याने खरेदीकडे कानाडोळा केला जात असे. आता वीज दरात तीन रुपये सवलत मिळाल्याने राज्यातील सूतगिरण्या केवळ स्पर्धाक्षम होणार नाहीत तर त्या फायद्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBharat first look: वाघा बॉर्डरवर सलमान- कतरिना\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66722?page=1", "date_download": "2018-11-16T10:35:49Z", "digest": "sha1:2KFVUICSQU6TPEVVXGCZCEVNUOMRNRKN", "length": 26603, "nlines": 267, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन\nबिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन\nबिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घात��े, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.\nअनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.\nउरली फक्त मेघा धाडे.\nउपग्रह वाहिनी - मराठी\nकालचा टास्क हिंदी बिगबॉसमधे\nकालचा टास्क हिंदी बिगबॉसमधे aeroplane madhe केलेला.आणि इथे बैलगाडी.कुठे नेऊन ठेवलाय बिग बॉस मराठी माझा.\nमला कालचा गेमच नाही कळला\nमला कालचा गेमच नाही कळला\nअसो, पण आता आपलं मत स्मितालाच\nतिला एलिमिनेट होऊ देऊ नका.\nआ रे पैकी कोणी जाणार नाहीत.. मागच्या आठवड्यासारखं परत बी बॉ आपल्याला गंडवून शुक्रवारी एक टास्क घेणार आणि श राला बाहेर घालवतील.\nत्यांनाच आ रे पैकी कोणीही जायला नकोय..\nहिंदी बिगबॉसमधे aeroplane madhe केलेला.आणि इथे बैलगाडी. >>>> हो का\nपण कोणाला तो टास्क कळला नाही असेच मलाही वाटले. पहिल्या बझर नंतर कोणीच उतरायचा प्रयत्न केला नाही.शर्मिष्ठाने तर आधी उतरून संधी घ्यायला हवी होती. कशाची वाट पहात बसली ती मेघाने आधी तोंड कशाला उघडायचं की मला पब्लिक सेव करेल इ. मेघाने आधी तोंड कशाला उघडायचं की मला पब्लिक सेव करेल इ. ती इन्डायरेक्टली पुष्कीला तू घे ना रिस्क असं सांगत होती मग तो अचानक उतरल्यावर तिचे धाबे दणाणले\nरेशम आस्ताद नी प्रयत्न पण केला नाही फायनल ला जायची इतकी खात्री फायनल ला जायची इतकी खात्री की स्मिता आपल्यापेक्षा वीक आहेच असा विश्वास आहे त्यांना \nसगळ्याच लोकांचा आणि मेघाचा प्लॅन काय होता नक्की कोणीच उतरायचं नाही आणि सगळे पैसे सेव्ह करायचे सगळ्यांनी नॉमिनेट होऊन \nहे सगळेच ८५ दिवसाच्या टास्क मधे जागा धरून बसायची आणि मी नाही उठणार मोड मधे आहेत , आज अ‍ॅक्चुअली बरोब्बर उलट होतं, लवकर उडी मारा सेव्ह व्हा.. बेसिकली फिनाले मधला स्पॉट विकत घ्या, पेड सिट्स भरणे प्रकार\nटास्क नक्की काय याची पहिला बझर झाल्यावर अक्कल आली बिबॉ अनाउन्समेन्ट नंतर \nपुष्कर अ‍ॅक्टेड स्मार्ट, खरं तर ते पूर्णपणे सईचं डोकं होतं पण क्रेडीट दिलं तर तो पुष्कि कसला , तो फक्तं लाँग हग्ज देतो, कॅमेर्यात बघून म्हंटलाच कि मी हे डिसिजन कोणाच्या इन्फ्लुअन्सने नाही घेतलय \nशरा आणि स्मिता पहिल्या उतरतील असं वाटलं होतं आज.\nआज अ‍ॅज ऑलवेज रुल्स क्लिअर लिहिले नव्हते आणि बिबॉ सईवर डिसिजन सोपवून मोकळे झाले , आज क्लिअरली शराच्या आधी मेघाने उडी मारली होती पण सई गाडीच्या पायरीवर पाय म्हण्जे गाडीबाहेर वरून कनफ्युज झाली \nस्मिता अ‍ॅज ऑलवेज कनफ्युज्ड , तिला ���पळपणे आल असत बाहेर पण काय करावं सम्जेना \nबाकी मेघावर कायम वीकेंडला पॉइंटर अस्स्तोच, यावेळी तिच्या आधीच्या बोलण्याने आणि पुष्कर उतरल्यावर बदलेल्या डिसिजन वरून वीकेन्डच्या वारात प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे कारण डाउट घ्यायला जागा आहे कि पुष्करला इमोशनल ब्लॅकमेल करत त्याला नॉमिनेट करून स्वतः उडी मारून सेफ करयाचा विचार होता असं वाटु शकतं \nअस्ताद रेशम जिथे जागा मिळते तिथे लोळत पडतात, एक तर खात्री आहे चॅनल टाकणारच फिनाले मधे किंवा काही पर्वा नाही.\nअसो, अता यांची रोजची मैत्री /फाइट्स / रुसणे फुगणे/ पॅचप्स मधे इतकी फ्लक्चुएशन्स चालु आहेत कि नक्की खरं काय शोधायचा प्रयत्नं केलात तर सिंहासन मधल्या निळु फुले सारखे प्रेक्षक वेडे होणार शेवटी \nमला वाटतय कि सोमवारी सगळे गोड बोलतात नॉमिनेशन असताना आणि बुधवारी कडाकडा भांडण टास्क मधे \nबाकी पुष्किच मेघाला पत्रं त्याने वीकंडच्या वारात वाचल असत तर अजुन जास्त फुटेज खाल्ल असत प्रेमळ पत्रापेक्षा\nआस्ताद नॉमिनेटेड आहे, तर हा\nआस्ताद नॉमिनेटेड आहे, तर हा चांगला चान्स आहे... लोकांनी बाकीच्यांना भरभरून व्होट करून त्याला काढलंच पाहिजे घराबाहेर.\nस्मिताला तर त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त व्होट्स मिळतील हे नक्की. तो ज्या पद्धतीने स्मिता आणि सगळ्याच बायकांशी बोलतो, त्यांच्याबद्दल विचार करतो त्यावरून तो मनातून पारच उतरलाय. त्यातून स्मिताकडूनच तो हरला तर पोएटिक जस्टिस होईल\nपण रेशमही बाहेर पडायचे चान्सेस आहेत घरात तर ती कायम कंटाळलेली असते, नाटकात कामही करायचं आहे बाहेर आल्यावर, त्यामुळे ती उलट प्रार्थना करत असेल, मला व्होट करू नका\nअब आया ऊंट पहाड के निचे :D.\nअब आया ऊंट पहाड के निचे पुढच्या आठवडयापासून रेशम boys रुम मधे एकटी झोपणार की कुठे ते बघायच आहे\nस्मिता का वोट केल\nस्मिता ला वोट केल\nस्मिता का वोट केल >> मम\nस्मिता का वोट केल >> मम\nतुम्ही प्रश्न विचारताय का.\nतुम्ही प्रश्न विचारताय का. आसाना लक्षात आलं त्यांनी का चं ला केलं. तुरु तुम्ही करा क चा ल\nनाही अन्जूताई , सांगतोय\nनाही अन्जूताई , सांगतोय\nआसा तुम्ही का चा ला केला ना.\nआसा तुम्ही का चा ला केला ना. मी वाचलेलं तेव्हा का होतं. माझ्या लक्षात आलं चुकुन झालं ते.\nस्मिताच्या फॅन्सनी भरभरून वोट्स द्या, सगळ्याच हाउसमेट्सना तिची पॉप्युलॅरिटी दाखवून धक्का द्या\nपुष्कर अ‍ॅक्टेड स्मार्ट, खरं\nपुष्कर अ‍ॅक्टेड स्मार्ट, खरं तर ते पूर्णपणे सईचं डोकं होतं >> हाच सल्ला ती मेघा ला पण देऊ शकली असती ,याच वरुन दिसत की सई ची मैत्री किती partial आहे.तिला जी चिन्ता पुष्करसाठी वाटते ती मेघा साठी नाही वाटत. या साठी मेघा तिला कन्फ्रँट करत नाही .तेच सई सारखी मेघा शमा च्या मैत्री बद्दल बोलत असते खरच खूप immature आहे सई .पुष्कर स्वताच्या डोक्याने कधिच चालत नाही अजिबात balanced personality नाहिये त्याची.\nतुरु करेक्ट. बिग बॉसने सरळ\nतुरु करेक्ट. बिग बॉसने सरळ आता सईला मस्करी म्हणून पु किंवा मे पैकी एकाला तू नॉमिनेट कर म्हणायला हवं होतं सर्वांसमोर मग कळलं असतं मेघाला. फार मेघा सै सै करतेय.\nडीजे हो गं, स्मिता हवी आहे\nडीजे हो गं, स्मिता हवी आहे पुढे जायला.\nहो , सईला फक्तं पुष्करमधे\nहो , सईला फक्तं पुष्करमधे इंटरेस्ट आहे, मेघाला खरं तर माहित असायला हवं ते .\nसो मि वर पण काही मेघा फॅन्स\nसो मि वर पण काही मेघा फॅन्स स्मिताला voting करा सांगतायेत. काही हो म्हणतायेत, काही आम्ही नाही करणारपण म्हणतायेत.\nमेघा बोलणी खाणार शनीवारी.\nमेघा बोलणी खाणार शनीवारी.\nस्मिता काय रे ला म्हणत होती.. म्हणे मी तुमच्या बरोबर नॉमिनेट होईन ना..मग उडी माराय्ची ना पटकन.. इतके दिवस सेफ राहिलीयेस नॉमिनेट होऊन तर तुला समजाय्ला हवं ना की तुला प्रेक्षकांचा सपोर्ट आहे म्हणुन..\nमी केलं स्मिताला वोट.. आ-रे रहावेत अशी अजिबात इच्छा नाही.. त्याण्ची स्वतःची पण तशी इच्छा नाही.. किती ते निरिच्छ असावं..\nस्मिता एवढी multitallented असून स्वभाव असा का तिचा. ती stunt बाईक रायडर आहे, तिचे ship वरचे अनुभव ऐकले अनसीन अनकट तर सर्व कामात हुशार, तिथेही कौतुक तिचे, लवकर प्रमोशन. पण इथे दबून का असते रे ताई आ दादा, सर्वांनाच. तिची स्वत: ची वार्षिक कमाई बहुतेक इथे असणाऱ्या सर्वांपेक्षा जास्त आहे. यु tube वर बघितलं.\nएवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं करून सांगणारी लोकं असताना ही आपली स्वतः ला परदेशात award मिळाले मराठी फिल्म साठी हे ही कधी सांगत नाही, परवा रे ताईला म्हणाली तेव्हा समजलं.\nआस्ताद स्वतः च्या गुर्मीत जे\nआस्ताद स्वतः च्या गुर्मीत जे काय मराठीत वैचारिक बोलतो ते आता माझ्या डोक्यावरून जातं, किती माजात.\nएरवी त्याचं मराठीवर प्रभुत्व आहे हे मला आवडतं पण बोलतो किती माज असल्यासारखं. नम्रपणा कणभर पण राहिला नाहीये आता.\nमी दिले स्मिताला वोट, ��्या\nमी दिले स्मिताला वोट, त्या दोघांपैकी कोणीही जावो, ही राहिली पाहीजे, खुप चांगली वाटते ती.\nकालचा एपी अजुन नाही पाहीला, बघेन सवडीने, पण वोटींग केले, स्मिता जायला नको\nस्मिता एवढी multitallented असून स्वभाव असा का तिचा >> M tv च्या 2009 च्या एका शोमधे एकटी मुलगी होती ती biker शेवटच्या काहि जणामधे, एक यूट्यूब वर clip बघितली होती त्यात खूप ऊंच बिल्डिंग वरुन रोप ने बाइक खाली सोडलि होती आणि खाली येताना बाइक स्टार्ट करायची होती .तीने असे खूप stunts केले आहेत, ट्रक वगैरे चलवला आहे .\nपण इथे ती सीनियर लोकापुढे दबून गेलिये. बाहेर पण ती मित भाषी आणी introvert असावी ,किती लोकान्नी तिला फसवल असेल पैशाच्या वगैरे बाबतित काय माहित तिला सेल नाही करता येत स्वताच talent .\nहे एवढ सगल आस्ताद कड़े असत तर बैल फुगुन डायनासौर झाला असता\nह्या लोकांच्या म्हणजे सहभागी\nह्या लोकांच्या म्हणजे सहभागी असणार्‍यांच्या एक गोष्ट लक्षात येत नसेल कदाचित. म्हणजे हे सगळं स्क्रीप्टेडच आहे असं धरूनच चाललेय मी आता. ही लोकं बिग बॉसच्या घरात जशी वागतात त्यावरूनच आपण त्यांना जज करतोय आणि तिथे तिसरा बीबी उघडावा लागला इतकं डिस्कस करतोय. पण ह्यांचं इम्प्रेशन आपल्यावर इथे जसे वागलेत तसंच रहाणार आहे. इथून बाहेर पडल्यावर आस्ताद काळे आवडायला लागेल असं निदान माझ्याबाबतीत तरी होणार नाहीये.\nस्मिता ला वोट केल\nमी स्मिता ला वोट केल. सर्वांनी भरभरून वोट्स द्या स्मिता ला .\nस्मिता ला वोट केल\nसै बाई कॅप्टन होतात त्या\nसै बाई कॅप्टन होतात त्या सोमवारी आजारी नाही पडत. एरवी दर सोमवारी आजारी.\nतुरु thank u त्या स्मिताच्या\nतुरु thank u त्या स्मिताच्या बाईक व्हिडीओसाठी. कसली सॉलिड आहे ती, कित्ती गोड दिसतेय आत्तापेक्षाही. इतकं काही मला माहिती नव्हतं.\nमधल्या काही गोष्टींमुळे तिचा confidence गेला असावा.\nपुष्कर ने जसं उडी मारुन स्वता\nपुष्कर ने जसं उडी मारुन स्वता ला सेफ केलं ते पाहुन मेघा ला असं झालं की काय करु नी काय नाही.\nनक्किच भिती वाटत होती तिला की आ आणि रे सोबत उभी राहिले नाँमिनेशन ला तर मत मिळता की नाही.\nकालच्या बैलगाड्याच्या टास्कबद्दल नटिसं कळलं नाही.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112355-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rss-celebrates-dusshera-in-a-simple-manner-271066.html", "date_download": "2018-11-16T09:38:15Z", "digest": "sha1:3ZPLEIRK2XXVS7MN6355EJAW3HBMKAF6", "length": 13723, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव साधेपणाने साजरा", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोब�� विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव साधेपणाने साजरा\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे . मुंबईत चेंगराचेंगरीत गेलेल्या बळींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.\nनागपूर,30 सप्टेंबर: आजच्या विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवर संघ नागपुरात मेळावा घेतो. याहीवर्षी विजयादशमीचा मेळावा आहे. पण यंदा विजयादशमी साधेपणाने साजरी करत आहे. मुंबईत झालेल्य चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेसनोट काढून ही माहिती दिली आहे . मुंबईत चेंगराचेंगरीत गेलेल्या बळींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबागेत होणाऱ्या विजयादशमी उत्सवासाठी या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून दलित धार्मिक नेते संत निर्मल दास महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते.मात्र प्रकृती खराब झाल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. संघाच्या स्थापनेपासून आयोजित केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सरसंघचालक काय भुमिका मांडतात याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. विजयादशमीच्या दिवशीच नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डाँ बाबासाहेब आंबेडकरांनीही विजयादशमीच्याच दिवशी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरप��े लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cbse-students-should-not-appear-re-examination-cbse-paper-leak-case-says-raj-thackray-106415", "date_download": "2018-11-16T10:16:22Z", "digest": "sha1:PTL7S3U4E3HKMIEFAQYYIT4Z2KO3XBGR", "length": 12972, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "CBSE students should not appear for re-examination in CBSE Paper Leak case, says Raj Thackray 'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा देऊ नये : राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\n'सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा देऊ नये : राज ठाकरे\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nमुंबई : 'प्रश्‍नपत्रिका फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक मान्य करायचे सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सरकारवर टीका केली. 'सीबीएसई'चे दोन पेपर फुटल्यामुळे या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्याविरोधात टीकेचा सूर उमटला आहे. राज ठाकरे यांनीही आज आपली भूमिका स्पष्ट केली.\nमुंबई : 'प्रश्‍नपत्रिका फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. स्वत:ची चूक मान्य करायचे सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहात' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) सरकारवर टीका केली. 'सीबीएसई'चे दोन पेपर फुटल्यामुळे या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्याविरोधात टीकेचा सूर उमटला आहे. राज ठाकरे यांनीही आज आपली भूमिका स्पष्ट केली.\n'देशभरातील प���लकांना माझे आवाहन आहे, की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेरपरीक्षेस बसवू नका. तुम्ही झुकताय, हे सरकारच्या लक्षात आले, की ते तुम्हाला अजून वाकवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही निर्णयावर ठाम राहा; सरकारला जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो घेऊ दे', असे आवाहन ठाकरे यांनी केले.\n\"प्रश्‍नपत्रिका फुटल्या ही सरकारची चूक आहे. ही चूक सुधारायची किंवा मान्य करण्याऐवजी फेरपरीक्षा घेतली जात आहे. सरकारला प्रश्‍नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल, तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष त्यांनी पुन्हा परीक्षा का द्यायची त्यांनी पुन्हा परीक्षा का द्यायची महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभी असेल', असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mokhada-news-lack-water-102212", "date_download": "2018-11-16T10:31:54Z", "digest": "sha1:JBVLWJBVJ4NDWEYN4ZBRI23IPYDW5U6V", "length": 17022, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mokhada news lack of water आतापासूनच मोखाड्याला पाणी टंचाईच्या झळा | eSakal", "raw_content": "\nआतापासूनच मोखाड्याला पाणी टंचाईच्या झळा\nशनिवार, 10 मार्च 2018\nमोखाडा : पालघर जिल्हयातील सर्वात अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील 14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना 4 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे पाण्यापासुन वंचित असुन, येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.\nमोखाडा : पालघर जिल्हयातील सर्वात अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यात फेब्रुवारीच्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील 14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना 4 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे पाण्यापासुन वंचित असुन, येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.\n\"नेमेची येतो पावसाळा\" या उक्ती प्रमाणे मोखाड्यात नेहमीच येते पाणी टंचाई असे गणित जुळले आहे. पुर्वी ठाणे आणि आता चार वर्षापासून पालघर जिल्हयात शेवटचे टोक आणि अतिदुर्गम आदिवासी लोकवस्ती असलेल्या मोखाडा तालुक्यात प्रतिवर्षी माहे फेब्रुवारी पासुन पाणी टंचाईला सुरूवात होते. पाणी टंचाईला आळा घालण्यासाठी तालुक्यात, शासनाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, केलेल्या खर्चाच्या मोबदल्यात, पाणी टंचाई कमी झालेली नाही. टंचाईग्रस्त गाव-पाडयांना, पाणी पुरवठ्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा हाच प्रभावी इलाज शासनाकडून प्रतिवर्षी केला ज��तो आहे. त्यासाठी शासनाला कोटीच्या घरात खर्च करावा लागतो आहे.\nयाही वर्षी फेब्रुवारी च्या अखेरीस तालुक्यातील स्वामीनगर, शास्रीनगर, धामणी, ब्राह्मणगाव, या गावांसह आसे ग्रामपंचायत हद्दीतील दापटी क्र. 1 व 2, कुंडाचापाडा, धामोडी, आणि गोळीचापाडा यांसह 14 गाव-पाडयांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवण्याची मागणी शासनाकडे केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या गाव पाड्यांचे प्रस्ताव पाठविल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात 4 गावे आणि 5 पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी 4 टॅंकरना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, उर्वरीत 5 गाव-पाडे आजही पाण्यापासुन वंचित आहेत. येथील आदिवासींना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.\nशासनाच्या धोरणानूसार टंचाई ग्रस्त गाव-पाडयांनी टॅंकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यास, तेथील टंचाईची तातडीने 24 तासात तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून त्यांना पाणी ऊपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच दिड किलोमीटर अंतरा पर्यंत कुठेही पाणी साठा उपलब्ध नसल्याची खात्री करून त्यांना पाणी पुरवठा करण्याची, जाचक अट शासनाने घातली आहे.\nप्रतिवर्षी तेच गाव पाडे टंचाईग्रस्त आराखडय़ात समाविष्ट असल्याने, टंचाईला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे झाले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. गतसाली 28 गावे आणि 60 पाडे असे एकूण 88 टंचाईग्रस्त गाव-पाडयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. तर याही वर्षी तेव्हढ्याच गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर केला गेला आहे. त्यामुळे ऊपाययोजना सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. तसतशी विहीरींच्या पाण्याची पातळी खालावत जाऊन विहीरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या ही वाढत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने गतसालापेक्षा टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.\nयेमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी\nऔरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यात���ल भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pedal-cycle-craze-104310", "date_download": "2018-11-16T10:27:43Z", "digest": "sha1:ONW6XWRFMWCMVHZ7Q6HJ3VDCX4LDSGP6", "length": 11582, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pedal cycle craze पेडल सायकलची पुणेकरांमध्ये क्रेझ | eSakal", "raw_content": "\nपेडल सायकलची पुणेकरांमध्ये क्रेझ\nबुधवार, 21 मार्च 2018\nपेडल सायकल आरोग्यास लाभदायक आहे. पर्यावरणपूरक सायकल चालविण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. यामुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळत आहे.\n- भाग्यश्री बोदडे, विद्यार्थिनी\nपुणे - शहरातील नागरिकांमध्ये ‘पेडल’ सायकलची क्रेझ पाहायला मिळत आहे. दोन रुपयांमध्ये तासभर वापरता येणाऱ्या या सायकली शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिसत आहेत. प्ले-स्टोअरवरील ॲप्लिकेशनचा आधार घेत नागरिक सायकलचा मनसोक्त आनंद घेत आहेत.\nराज्यातील पुणे-मुंबईसह चेन्नई, बंगळूर, कलकत्ता, उदयपूर, जयपूर, आग्रा या शहरांत पेडल सायकलची सेवा उपलब्ध आहे. शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, पुणे विद्यापीठ, औंध या भागांत पेडल सायकलचे तळ आहेत. बंगळूर येथील झूमकार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही संकल्पना अमलात आणली आहे. मोटारसायकलची सवय जडण्याआधी सायकलचा वापर सुरू होता. मोटारसायकलचा वापर वाढल्याने सायकल वापरातून कालबाह्य होत आहे. तरीही पेडल सायकलचा वापर वाढताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याचे आकर्षण आहे.\nसायकलचे भाडे द्या ‘पेटीएम’द्वारे\nशहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवर उपलब्‍ध\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/lifestyle/page/12", "date_download": "2018-11-16T10:07:48Z", "digest": "sha1:BFBR2MD7KAAUX6BJGTXXQFDAMVFRBWVN", "length": 9925, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनोरंजन Archives - Page 12 of 81 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमि. परफेक्शनिस्ट घेऊन येतोय ‘महाभारत’\nऑनलाइन टीम / मुंबई : सध्या ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांना रसिक श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच धरतिवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान ‘महाभारत’ हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारआहे. अमिरखानचा आत्तापर्यंतच्या सर्व प्रोजेक्टमधील सर्वात मोठा हा प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी ‘बाहुबली’ फेम प्रभास याचा विचार केला आहे. या चित्रपटामध्ये त्याला महत्वाचा रोल देण्याचा त्याचा विचार ...Full Article\nयेत्या शुक्रवारी श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्राr’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ट़ेक केअर गुड नाईट’ हे दोन मराठी ...Full Article\nअभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच भारतात\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता इरफान खान गेल्या कित्तेक महिन्यांपासुन न्यूरो इंडोक्राईन टय़ूमर सारख्या दुर्धर आजाराशी सामना करत आहे. सध्या त्याच्या प्रकृतीत ...Full Article\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी फिल्मीदेशची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आज अनेक संघटनांनी पावले उचलली आहेत. मराठी चित्रपटसफष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली तरी वितरण निर्बंधनामुळे हे चित्रपट ...Full Article\nस्त्रीप्रधान चित्रपटासाठी अभिनेत्रींना जादा वेतन मिळावे ;तेजस्विनी पंडितची भूमिका\nऑनलाईन टीम / पुणे : चित्रपटासाठी अभिनेत्रीलादेखील अभिनेत्यांइतके मानधन मिळावे, अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यात चुकीचे काही नाही. पण अशी मागणी करताना अभि��ेत्रींनी आपण चित्रपटासाठी किती बिझनेस आणू ...Full Article\nलक्ष्मी सदैव मंगलममधील हरहुन्नरी लक्ष्मी\nकलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समफद्धी केळकर हरहुन्नरी आहे. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अभिनयाबरोबरच समफद्धीला नफत्याची देखील आवड आहे. म्हणूनच समफद्धी लहानपणापासून ...Full Article\nराकेश बापटने धरली अध्यात्माची कास\nहिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावी असा प्रश्न पडणं ...Full Article\nराजकन्येची अनोखी कहाणी द स्टोलन प्रिन्सेस\nयेत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱया ‘द स्टोलन प्रिन्सेस’ या चित्रपटामध्ये एका राजकन्येचे अपहरण होण्यापासून एक कलाकार कसा वाचवतो ते दाखविण्यात आले आहे. हा ऍनिमेशनपट असून ओलेग मालामुझ यांनी या चित्रपटाचे ...Full Article\nचला हवा येऊ द्या नाबाद 400\nकसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडेतीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत ...Full Article\nयेत्या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा आणि डायना पेण्टी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडचे ‘द स्टोलन ...Full Article\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shortcut-way-to-travel-in-mumbai-rain-traffic-rain-update-railway-update-294569.html", "date_download": "2018-11-16T09:41:01Z", "digest": "sha1:GXZNOLNCNMCIBKHK2DQ65OFZRZNGK5YP", "length": 15511, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास !", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू ���कत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nपश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास \nया सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.\nमुंबई, 03 जुलै : काल रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे अंधेरी-विरार वाहतूक ठप्प झाली आहे. अंधेरीजवळ लोकलच्या रुळावर पुलाचा काही भाग कोसळला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे.\nदरम्यान, पोलीस आयुक्तांना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याचं तसंच बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.\nLIVE : डबेवाले जागोजागी स्टेशनला अडकून पडल्याने आज डबेवाल्यांची सेवा बंद\nतर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल आणि बीएमसी कमिशनर अजॉय मेहतांशी फोनवरून बातचीत करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली आणि सुरक्षा राहण्याची सुचना दिली आहे.\nया सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.\n- पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवर ट्राफिक असल्यानं ठाण्याला उतरून घोडबंदर रोडवरून बोरिवलीकडे जाता येईल.\n- तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता\n- हार्बर मार्गावरील प्रवासी आज मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.\n- अन्यथा सीएसटीवरून चर्चगेटला जाऊन डाऊनला जाता येईल.\n- मध्यरेल्वेवरून पश्चिम रेल्वेवर जाणाऱ्यांसाठी घाटकोपर मेट��रो हा पर्याय आहे.\n- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार\n- बेस्टनं बोरिवली ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त बसेस सोडल्या\n- अंधेरी स्थानकावरून विविध मार्गांवर बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.\n- गर्दी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याचीही माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.\n- अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.\nप्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीवर चाकूने केले वार\nसावधान, यापुढे पंजाबमध्ये ड्रगची तस्करी केल्यास...\nजुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/passport-and-adharcard-must-for-air-travel-in-india-257888.html", "date_download": "2018-11-16T09:25:50Z", "digest": "sha1:SSQ6YCN6SGW72CDMLQU3LP5KDR5OD5L5", "length": 12664, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतातल्या विमानप्रवासासाठी आता लागणार पासपोर्ट किंवा आधारकार्ड", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेस���डून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nभारतातल्या विमानप्रवासासाठी आता लागणार पासपोर्ट किंवा आधारकार्ड\nआता लवकरच भारतात विमान प्रवास करायचा असेल तरीही पासपोर्ट किंवा आधार कार्ड लागणार आहे.\n09 एप्रिल : आता लवकरच भारतात विमान प्रवास करायचा असेल तरीही पासपोर्ट किंवा आधार कार्ड लागणार आहे.केंद्र सरकार याचा सध्या मसुदा तयार करतंय. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर सरकारनं हे काम आणखी लवकर पूर्ण करायचं ठरवलंय.\nअपघात झाला किंवा विमानात कुणी गैरवर्तन केलं, किंवा इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केला, तर त्या प्रवाशाची ओळख हवी.आणि त्याचा पत्ता, फोन नंबर हवं. तिकीट बुक करताना आपण हे सगळे डिटेल्स देतोच.पण त्याची पडताळणी होत नाही. त्यामुळे खोटा पत्ता देण्याच्या घटनाही घडतात.या सगळ्याला आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय.\nतिकीट बुक करताना पासपोर्ट क्रमांक सक्तीचा करायचा की आधार क्रमांक, हे अजून ठरलेलं नाही.लवकरच जनतेची मतं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मागवता येणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #passportadhar cardair travelआधारकार्डपोसपोर्टविमान प्रवास\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%AA/all/", "date_download": "2018-11-16T10:27:50Z", "digest": "sha1:W6THIAPYODTOQJJK3G7JMDNTBYCU3P2D", "length": 11450, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जन्मठेप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपव���ील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nCCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार\nमानखुर्दमध्ये प्रेयसी-प्रियकरावर आधीच्या प्रियकराने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nसंशयावरून पत्नीचा खून करून ओंजळीने प्यायला रक्त, पतीला मरेपर्यंत जन्मठेप\nस्वयंघोषित संत रामपालला आणखी एका खून प्रकरणात जन्मठेप\nकिशोर खत्री हत्याकांड : रणजितसिंह चुंगडेसह निलंबित पोलीसाला जन्मठेप\n2007 हैदराबाद बाॅम्बस्फोट प्रकरणी दोघांना फाशी तर एकाला जन्मठेप\nसुपारी किलर इम्रान मेहंदी कोर्टातून जाणार होता पळून, पोलिसांनी उधळला डाव\nगोध्रा हत्याकांडात कोर्टाचा मोठा निकाल, 18 वर्षानंतर 2 आरोपींना सुनावली शिक्षा\nगँगस्टर फरीद तनाशा हत्या प्रकरणी 6 जणांना जन्मठेप\nमीनाक्षी थापा हत्या प्रकरण : दोषींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nशिर्डी 2011 च्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी 12 दोषींना जन्मठेप, 1 कोटींचा दंड\nपत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-medical-tourism-new-diminutions/", "date_download": "2018-11-16T09:40:14Z", "digest": "sha1:MOPU5I5CSCWTBFQCAYNWD4GEBMIMZMH6", "length": 15265, "nlines": 170, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मेडिकल टुरिझम नवे आयाम - डॉ. नीलिमा अहिरे | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे\nकुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहोचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मेडिकल टूरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या ध्येयासाठी सर्वांच्या इच्छाशक्तीची गरज आहे.\nद्राक्ष, वाईनसह थंड हवेचे ठिकाण अशी ओळख आजही राखून ठेवणार्‍या नाशिकला या वातावरणाचा लाभ मेडिकल टूरिझम क्षेत्रातील प्रगतीसाठी होऊ शकतो. उत्तम हवापाणी हा जसा त्याकरिता पोषक घटक आहे, तसेच सर्व प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय, आरोग्य विद्यापीठ यामुळे स्थानिक पातळीवर तज्ञ मनुष्यबळ उपलब्धीची शाश्वती यांचीही चांगलीच रेलचेल असल्याने धार्मिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक आगामी काळात मेडिकल टूरिझम डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येऊ शकते आणि ते आले पाहिजे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nमुंबई किंवा पुण्याच्या तुलनेत औषधांसाठी तसेच हॉस्पिटल्ससाठी अत्यल्प दर, राहण्यासाठीच्या अल्पदरातील सुविधा, मुंबईची असलेली जवळीक, स्वच्छता आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर, परिणामकारक आणि यशस्वी उपचार यामुळे नाशकातील मेडिकल टूरिझम वाढणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. उपचारार्थ नाशकात येवून परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढीस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.\nनाशकात आजही आठ ते दहा हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईत सुविधा असल्यातरी त्या महागड्या आहेत. त्या तुलनेत नाशकात या सुविधा अल्प दरात आहेत. तसेच मुंबई-पुणे अंतरही जास्त नाही. त्यामुळे भारतात आणि खासकरुन नाशकात उपचारार्थ येणारे परदेशी पेशंटस नाशकात उपचार घेण्याला प्राधान्य देतात.\nयेत्या काळात योग्य मार्केटिंग झाल्यास नाशिक मेडिकल टूरिझममध्ये अग्रेसर राहणार आहे. जनतेला योग्य व गुणवत्तापूर्ण सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे हे आरोग्य व्यवस्थेचे मुख्य ध्येय आहे. चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील वंचित भाग आणि समाजघटकांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मुळात आदिवासी बहूल असा नाशिक जिल्हा आहे. मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठा असून यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणा��� बालके दगावतात.\nतर बालामातांचा प्रश्नही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. यामध्ये मोठे काम होण्याची गरत आहे. तसेच या दृष्टिकोनातून नाशिकला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असला तरी त्याची ती क्षमता अभ्यासाने पुढे येत आहे. जिल्ह्यात कार्यरत सामाजिक संस्था तसेच आरोग्य यंत्रणांचे यावर चांगले नियंत्रण आहे. आरोग्य सेवेसाठी ज्यांची उपलब्धी गरजेची ठरते, त्यात नाशिक तसूभरही मागे नाही.\nशहरात दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहेत. 108 सह रुग्णांच्या सेवेसाठी मोठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर विभागातील मेट्रो ब्लड बँक या ठिकाणी असून कोणत्याही क्षणी कोणत्याही गु्रपचे रक्त उपलब्ध होत आहे. यापूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इअर अ‍ॅम्बुलन्सची चाचपणीही झाली होती. तर आगामी काळात ही सुविधाही नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे.\nतसेच पुढील काळात साखळी रुग्णालये येऊ घातली आहेत. या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधांचा या उपक्रमास मोठा हातभार लागू शकतो. सुवर्ण त्रिकोणातील एक कोन ठरलेल्या नाशिकला भविष्यात मेडिकल टूरिझमच्या माध्यमातून आपली नवीन ओळखही निर्माण करता येईल. या दृष्टीने सर्व घटकांचा समन्वय होऊन योग्य दिशेने विकास व वाटचाल करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा परवडतील अशा दराने उपलब्ध होणे आवश्यक आहे.\nPrevious articleमहापुरानंतर देवभूमीत आता ‘लेप्टोपायरॅसिस’चा धोका\nNext articleसर्वांगीण विकासासाठी प्रयत्न – आमदार राजाभाऊ वाजे\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nVideo : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे ��िल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112356-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2501.html", "date_download": "2018-11-16T09:35:41Z", "digest": "sha1:BBY3CBL324G4Q6YYLSP4KBJYM7DNKN7V", "length": 7482, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विद्यार्थ्यांकडून सुरू असलेली ध्वजदिन निधीची सक्तीची वसुली थांबवा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Shrirampur विद्यार्थ्यांकडून सुरू असलेली ध्वजदिन निधीची सक्तीची वसुली थांबवा.\nविद्यार्थ्यांकडून सुरू असलेली ध्वजदिन निधीची सक्तीची वसुली थांबवा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील विविध विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांकडून ध्वजदिन निधी संकलन करण्यासाठी शालेय प्रशासनाने विद्यार्थी रस्त्यांवर, रहदारीत अक्षरशः दारोदार भटकंतीसाठी पाठवल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे. गटविकास अधिकारी एम.के.जाधव यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली व केतन खोरेंच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nविद्यार्थी अक्षरशः रस्त्यांवर, दारोदार भटकंती करून पैसे गोळा करतात अशा वेळी एखादा अपघात झाला व विद्यार्थ्यांना इजा पोहचली तर याची जबाबदारी आपण अथवा संबंधित विद्यालय घेणार का असा थेट जाब यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी विचारला. गेल्या काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे काही वर्षे विद्यालयांनी ध्वजदिन निधीसाठी विद्यार्थ्यांची पिळवणूक व भटकंती बंद केली होती. यावर्षी मात्र पुन्हा हे सुरू करण्यात आली. त्वरित सर्व विद्यालयांना सूचना करण्याचे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी जाधव यांनी दिले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nसोमवार दि.२७ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांकडून सुरू असलेले ध्वजदिन निधी संकलनची सक्ती बंद न केल्यास संबंधित विद्यालयांत मुख्याध्यापकांच्या दालनात कटोरा आंदोलन करणार असल्याचे यावेळी युवक नेते केतन खोरे, शहराध्यक्ष निरंजन भोसले, सोहेल शेख,सैफ पटेल,भैया भोसले,धनराज कोकाटे,अक्षय मोकळ,भूषण मुंजाळ, जुबेर शेख, शुभम चोथवे, शुभम कुलकर्णी, राहुल पटारे, वसीम शेख, अरुण बुऱ्हाडे, राहुल महाजन, स्वप्नील भोंगे यांनी स्पष्ट केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nविद्यार्थ्यांकडून सुरू असलेली ध्वजदिन निधीची सक्तीची वसुली थांबवा. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, November 25, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112357-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/celebrityhomeganapati/", "date_download": "2018-11-16T09:28:21Z", "digest": "sha1:CCZGAD4AGHDX6TATZEY226UWITPJ5A5R", "length": 3725, "nlines": 88, "source_domain": "punerispeaks.com", "title": "तुमच्या आवडत्या मराठी सेलिब्रिटी च्या घरचा गणपती कसा दिसतो - Puneri Speaks", "raw_content": "\nतुमच्या आवडत्या मराठी सेलिब्रिटी च्या घरचा गणपती कसा दिसतो\nगणेशोत्सवाला सुरुवात झाली की प्रत्येकाला आतुरता असते की आपल्या आवडत्या सेलिब्रिटी ने कसला गणपती बसवला असेल काय अनोखी सजावट केली असेल, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी खालील फोटो नक्की पाहा.\n३. प्रिया बापट आणि परिवार\nतर मग कसा वाटला आपल्या आवडत्या कलाकाराच्या घरचा गणपती…\nआपल्या घरची सजावट आम्हाला पाठवू शकता @Punerispeaks वर\nNext articleराम रहीम ची मिमिक्री केल्यामुळे जेल मध्ये गेलेला किकू म्हणजे पलक काय म्हणतोय रहीम च्या अटकेबद्दल\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2016/04/blog-post_16.html", "date_download": "2018-11-16T09:54:16Z", "digest": "sha1:HBDXCG3Y4XRDEDCGQSDRJDEKP7FDOXCD", "length": 5656, "nlines": 96, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : आत्मरस", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nनजर जमिनीत खोल गाडून\nमनात उठणा-या लक्ष लाटांना\nतीच नजर ती वर करेल\nसमोरचा तिची सैरभैर अवस्था\nइतक्या झर्रकन ती बदलेल भाव\nआणि मारेल संसारात बुडी\nती आत आत शोधते आहे मला\nमी मात्र पोहोचतच नाही\nहे कळून येईल तेव्हा\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-epaper-date-6-feb-2018/", "date_download": "2018-11-16T09:27:55Z", "digest": "sha1:KBJI7KPDAEHBURY24Y2X5LA67JBONNM7", "length": 8051, "nlines": 183, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबार ई पेपर (दि 6 फेब्रुवारी 2018)", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनंदुरबार ई पेपर (दि 6 फेब्रुवारी 2018)\nPrevious articleधुळे ई पेपर (दि 6 फेब्रुवारी 2018)\nNext articleजिल्हाधिकार्‍यांनी बोलावली खर्चाच्या नियोजनासाठी तातडीची बैठक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nVideo : नाशिक शहरात हजारो व���नाहेल्मेट धारकांवर कारवाई\nजि. प. उपाध्यक्षांकडून अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे कौतुक\nBreaking : बंधाऱ्यात अडविलेले पाणी पोलीस संरक्षणात सोडले\nई पेपर-शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nतोतया पोलीस आल्याचे सांगून तीन लाखाचा पान मसाल्याचा माल परस्पर गायब\nघराच्या खरेदी-विक्रीसाठी वापरलेले सर्व कागदपत्रे बनावटच\nधुळे ई पेपर (दि 16 नोव्हेंबर 2018)\nविकासकामांचा प्रस्ताव नामंजूर केल्याने स्थायी समितीत गोंधळ\nगाळपेर जमिनीवर चारा पीके लागवड बंधनकारक\nराज्य नाट्यस्पर्धेचे घंटानादने उद्घाटन\nजिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांची बदली\nलाच : राहुरीच्या पोलीस निरीक्षकासह पोलिसावर गुन्हा\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Tourism-development-possible-in-Borj-Dam/", "date_download": "2018-11-16T10:11:04Z", "digest": "sha1:3HX2UEVRWMVR2LM7F4L2ALITMRC5NTKK", "length": 6546, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोरज धरण क्षेत्रात पर्यटन विकास शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बोरज धरण क्षेत्रात पर्यटन विकास शक्य\nबोरज धरण क्षेत्रात पर्यटन विकास शक्य\nतालुक्यात ब्रिटिशकाळात बोरज येथील पाखाडीच्या पर्‍यावर सन 1938 मध्ये धरण बांधण्यात आले. खेड शहराला गुरूत्वीय बलाने (ग्रॅव्हिटी) पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी निसर्गरम्य बोरज भागात हे धरण बांधले. निसर्गसौंदर्य लाभलेल्या या धरण क्षेत्रात पर्यटन विकास होऊ शकतो व त्याद‍ृष्टीने योजना आखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nखेड तालुक्यात बोरज या ठिकाणी सन 1938 मध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पाखाडीच्या ओढ्यावर दगडी बंधारा ���ांधून पाणी अडवले. या ठिकाणी पाणीसाठा करण्याचा निर्णय तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतला होता. विकसित होत असलेले खेड शहर व त्याच्या भविष्यकालीन लोकसंख्या वाढीचा विचार त्यावेळी करण्यात आला.\nबोरज धरणातून खेड शहरापर्यंत सुमारे आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार करून गुरूत्वीय बलाने खेड शहरात पाणी पाईपने येईल, अशी रचना या धरणाची आहे. गुरूत्वीय बलाने बोरज धरणाचे पाणी खेड शहरात येत असल्याने त्यासाठी विजेचा वापर होत नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत या धरणाचे महत्त्व अधिक आहे. सन1984 मध्ये सुमारे 3 कोटी रूपये खर्च करून या धरणाची उंची वाढवण्यात आली होती. त्यानंतर धरणातील गाळ काढणे या सारखीच कामे प्राधान्याने अधूनमधून करण्यात आली. सन 2012 मध्ये 19 लाख रुपये खर्च करून धरणातील गाळ काढण्यात आला.\nतालुक्यातील कोंडीवली, अलसुरे, भोस्ते या गावातून बोरज धरणातून सुरू होणारी पाईपलाईन नेण्यात आली असून गेल्या कित्येक वर्षात या पाईपलाईनकडे दुर्लक्ष झाल्याने पाईपलाईन नादुरूस्त झाली होती. या धरणातील पाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक महिना आधीपर्यंत खेड शहराला यापूर्वी पुरत होते. परंतु, गेल्यावर्षी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा वेळेपूर्वी बंद झाला. यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसाने बोरज धरण भरले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 0.965 दशलक्ष घनमीटर आहे.\nराज्यात एका बाजूला सरकार जलयुक्‍त शिवारसारख्या योजना व पाण्याच्या नियोजनासाठी विविध संवाद घडवत असताना सरकारने या धरणाचा अभ्यास करून त्यासाठी स्वतःहून पुढे येऊन विकासाची योजना आखण्याची गरज आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Former-Revenue-Minister-Eknath-Khadse/", "date_download": "2018-11-16T10:35:22Z", "digest": "sha1:QNYKFT6LNTT3VPWZ7K5GCPXIIVBCQMAG", "length": 6308, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माझ्या मनातले द��दांच्या कानात सांगितले : खडसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे\nमाझ्या मनातले दादांच्या कानात सांगितले : खडसे\nआपण मंत्रिपदाची वाट पाहत नाही. ज्यांना मोठे केले ते कधीच विसरले आहेत. आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे, असे सांगत आपल्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये अशी गुगली माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात टाकली.\nयावेळी आपण भाजपशी बांधील असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या गुणगौरव सोहळ्यात खडसे बोलत होते.\nसत्कारमूर्ती आ. सतीश पाटील यांनी आपल्या भाषणात खडसे यांना त्यांच्या पक्षात न्याय मिळत नसेल तर, आमचे नेते व्हा, अशी गळ घातली असता आ. खडसे म्हणाले, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही, मात्र, माझ्या मनात जे आहे ते मी अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे. काही कार्यक्रम राजकारणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये. भावी मुख्यमंत्री अजित पवार होतील अशी अपेक्षा व्यक्त आहे. मात्र, ते जाहीर बोलण्यामुळे अजून चौकशी लागून जाईल, असा टोलाही खडसे यांनी लगावला.\n..तर अनेकांची झोप उडेल\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. खडसे यांच्या वक्तव्याचा सूर पकडत खडसे यांनी माझ्या कानात काय सांगितले हे जर मी जाहीर केले तर अनेकांची झोप उडेल, असे म्हणाले. तसेच, राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे सांगत, राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होऊन ते पुन्हा रूजू झाले. मात्र, खडसेंची कोणती चौकशी सुरू आहे हे कळत नाही, असा टोला लगावला.\nलग्नाची बोलणी करायला बोलावून तरुणीला लुटले\nस्कायवॉकखालील मोकळी जागा पोलिसांची 'चेंजिंग रुम'\nएसटीच्या 1 लाख कर्मचार्‍यांना गणवेश\nकमला मिल आग: पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा\nबदलापूरजवळ रेल्वे रुळाला तडा, वाहतूक विस्कळीत\nमुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/4-lakh-penalty-for-contractor-Sasha-company/", "date_download": "2018-11-16T09:35:32Z", "digest": "sha1:57MSSP64JEB332PNAK3CVEIFODODPGKE", "length": 7528, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड\nठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड\nशहराच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या ठेकेदार साशा हाऊस कीपिंग अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. ठाणे या कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड करत सातारा नगरपालिकेने दणका दिला आहे. घंटागाडीची अनियमितता तसेच घंटागाडीसोबत कर्मचारी उपलब्ध करून न देणे या कारणास्तव साशा कंपनीवर कारवाई करण्यात आली असली, तरी प्रभागातील कचराकुंड्या वेळेवर न उचलणे, प्रभागात आवश्यक ठिकाणी घंटागाडी नेण्यात दिरंगाई करणे या कारणांस्तवही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nसाशा कंपनीला घंटागाड्यांचा ठेका दिल्यावर घंटागाड्यांच्या कामात अनियमतता वाढली आहे. घंटागाडी येत नसल्यामुळे घरातील कचरा सरळ कचराकुंडीत येत आहे. त्यातच शहरातील कचर्‍याने भरलेल्या कचराकुंड्या वेळेवर उचलून नेल्या जात नाहीत. त्यामुळे त्या परिसरातील कचरा सडल्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. अनेक ठिकाणाहून लोकांची मागणी होत असतानाही ठेकेदार साशा कंपनीकडून त्याठिकाणी घंटागाडी सुरु करण्यास प्रचंड विलंब लावला जात आहे. घंटागाडीची सुविधा चोवीस तास दिली जाणार होती तर नागरिकांनी मागणी केल्यावर त्याप्रमाणे उपलब्धता का होत नाही साशा कंपनीने सातारा पालिकेशी ज्याप्रमाणे करार केला त्यानुसार कामकाज व्हायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच शहरातील मुख्य चौकातील कचराकुंड्या भरुन वाहत आहेत. कचरा संकलन व्यवस्थित न करणे तसेच घंटागाडीवर साशाकडून कर्मचारी उपलब्ध करु न देणे यावरुन सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने साशा कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड केला आहे.\nसाशा कंपनीने डिसेंबर 2017 पासून शहरात स्वच्छतेचे काम सुरु केले. साशाला प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 10 तसेच प्रभाग क्र. 11 ते प्रभाग क्र. 20 असे मिळकतींच्या संख्येनुसार टेंडर देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून कामकाजात बेपर्वाई झाली. त्यामुळे दंडात्मक कारवाई झाली आहे.\nडिसेंबर 2017-जानेवारी2018 कालावधीत 89 हजार 840 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 11 हजार 544 रुपये, फेब्रुवारी-मार्च महिन्यात 25 हजार 640 रुपये, मार्च-एप्रिल महिन्यात 30 हजार 600, एप्रिल-मे महिन्यात 1 लाख 19 हजार 200 रुपये तर, मे-जून महिन्यात 89 हजार 760 रुपये दंड वसूल करण्यात आला. ठेकेदाराला वचक बसावा म्हणून सातारा पालिकेने दंडात्मक कारवाई केली असली तर कामातील त्रुटी पहाता दंडाचा आकडा खूप कमी आहेत. पहिल्या आणि सहाव्या महिन्यातच मोठ्या प्रमाणात दंड झाल्याचे दिसते. दंडात्मक कारवाई करुनही ठेकेदाराला काही फरक पडत नसेल तर साशा कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी होत आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-sudhanva-gondhalekar-Satara-chain-will-be-open/", "date_download": "2018-11-16T09:32:40Z", "digest": "sha1:PVW73HGW6EBSXTLTHVPBACP3DEX36NIF", "length": 9757, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुधन्वाची सातारा चेन ओपन होणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सुधन्वाची सातारा चेन ओपन होणार\nसुधन्वाची सातारा चेन ओपन होणार\nनालासोपारा येथील जिलेटिनसारखे विस्फोटक व देशी बॉम्ब प्रकरणात सातार्‍यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा एकवेळचा कार्यकर्ता सुधन्वा गोंधळेकर याचे नाव समोर आल्यानंतर सातार्‍यात खळबळ उडाली. या प्रकरणाने एटीएसच्या ‘रडार’वर पुन्हा एकदा सातारा आला असून, आता हे कनेक्शन आणखी कोणापर्यंत पोहोचणार गोंधळेकर याची सातार्‍यात चेन आहे का गोंधळेकर याची सातार्‍यात चेन आहे का असेल तर ती ओपन होणार का असेल तर ती ओपन होणार का यामध्ये सातार्‍यातील आणखी काही कार्यकर्त्यांचा रोल आहे का यामध्ये सातार्‍यातील आणखी काही कार्यकर्त्या��चा रोल आहे का या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, सुधन्वाच्या नावामुळे आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडेही पोलिसांची संशयाची सुई गेली आहे.\nसुधन्वा गोंधळेकर हा मूळचा सातार्‍याचा असून करंजे येथील झेंडा चौकात त्याचे घर आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचा कार्यकर्ता आहे. संघटनेमध्ये त्याला कोणतेही पद नव्हते. तो फक्‍त प्रचारक म्हणून काम करत होता. मात्र, नालासोपाराच्या घटनेमध्ये त्याचे नाव समोर आल्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांमधील चलबिचल वाढली आहे. सुधन्वाचे करंजेबरोबरच सातार्‍यातील अन्यत्र कोठे कोठे सर्कल आहे, तो पुण्यातून सातार्‍यातील कोणाच्या संपर्कात असायचा, तो पुण्यातून सातार्‍यातील कोणाच्या संपर्कात असायचा याबाबीही एटीएसच्या रडारवर आल्या असून हे सातारा कनेक्शन आता तपासामध्ये कोणत्या टप्प्यावर पोहोचणार याबाबीही एटीएसच्या रडारवर आल्या असून हे सातारा कनेक्शन आता तपासामध्ये कोणत्या टप्प्यावर पोहोचणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.\nसुधन्वा हा जरी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता असला तरी त्याचे कुटूंबिय हे सनातन संस्थेशी सलग्‍न होते. त्यामुळेच दि. 17 ऑक्टोबर 2017 मध्ये सनातन प्रभातच्या अंकामध्ये सुधन्वा याची मुलगी सई गोंधळेकर (वय 8) हिच्याबद्दल लेख प्रसिद्ध झाला होता. दि. 4 डिसेंबर 2017 ला पुन्हा एकदा सईवर लेख लिहिण्यात आला होता. यामध्येही ती एक दैवी रूप असून तिची 61 टक्के अध्यात्मिक पातळी असल्याचे मांडण्यात आले होते. त्यामुळे सुधन्वा कुटुंबिय सनातनशीही जोडले गेल्याचा कयास असून पोलिस त्यादृष्टीने तपासाची चक्रे गतीमान करण्याची शक्यता आहे.\nदि. 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. त्यानंतर एटीएस, एसआयटी, सीबीआय व पोलिसांनी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांच्याकडे चौकशी केली होती. त्याच दरम्यान सुधन्वा हा शिवप्रतिष्ठानचा सक्रीय कार्यकर्ता असताना पोलिसांच्या नजरेतून कसा काय सुटला असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nसुधन्वा गोंधळेकर याला अटक केल्यानंतर त्याचे वडील सुधीर गोंधळेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुधन्वा हा दोन वर्षांपासून पुण्यात ग्राफीक डिझायनरचा व्यवसाय करतो. सुधन्व��� शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत होता. मात्र, तो असे काही करेल असे वाटत नाही. आमच्या कुटूंबाला सनातन संस्थेचे विचार पटल्याने या संस्थेशी संलग्‍न असून नाम जप करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकरंजेत उलटसुलट चर्चांना उधाण\nग्राफीक डिझाईनचा व्यवसाय करणार्‍या सुधन्वा गोंधळेकर याचे शालेय शिक्षण अनंत इंग्लिश स्कूल, तर उच्च शिक्षण हे गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये झाले आहे. त्याचा भाऊ आय.टी. क्षेत्रात शिक्षण घेतो. हे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यामुळे अशा विघातक कृत्यामध्ये सुधन्वाचे नाव आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तर गोंधळेकर कुटुंबीयांना मानसिक धक्‍का बसला आहे. या घटनेनंतर करंजे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. खरंच सुधन्वा असे कृत्य करू शकतो का असा प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. सुधन्वाला अटक केल्यानंतर आता पुढे काय होणार असा प्रश्‍न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. सुधन्वाला अटक केल्यानंतर आता पुढे काय होणार याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-book-hirabai-pednekar/", "date_download": "2018-11-16T09:28:01Z", "digest": "sha1:SNAOEGYWIMAJOSF5Z7QP7SYQHWJ6PUTJ", "length": 23283, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "विस्कटलेले जीवितधागे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्राr-पुरुष समान हवेत.’’ हे जीवनसूत्र आहे कालौघात लुप्त झालेल्या एका प्रखर बुद्धिमान असणाऱया विदुषीचं. तिचं नाव आहे हिराबाई पेडणेकर. वेगळं काही करू पाहण्याच्या प्रयत्नात असणाऱया हिराबाईंच्या वाटय़ाला आलेली उपेक्षा, हालअपेष्टा, प्रेमभंग अशा अनेकविध संकटांना सामोरे जात असताना करावी लागणारी केविलवाणी धडपड, त्यातून पुढे सरकणारा जीवनपट याचा संक्षिप्त धांडोळा म्हणजे ‘आद्य नाटककार ः हिराबाई पेडणे���र’ हा शिल्पा सुर्वे लिखित चरित्रग्रंथ.\nदुःख, व्यथा, दगदगी आणि कटकटी यांच्या फेऱयांपासून माणूस कधीच स्वतंत्र झालेला नाही. आद्य महिला नाटककार असणाऱया हिराबाई केवळ नाटय़लेखनावरच थांबल्या नाहीत. पहिल्या महिला संगीतकार म्हणूनही त्यांच्या कारकीर्दीचा बहुमान करावा लागेल. तत्कालीन कर्मठ समाजव्यवस्थेतून नाटककार, संगीतकार, गायिका म्हणून एका स्त्राrने मान वर काढणे आणि प्रतिष्ठा प्राप्त करणे ही वाखाणण्याजोगी बाब आहे. अशा या प्रतिभासंपन्न, गुणवंत स्त्राrचा एकंदरीत आयुष्यपट मात्र ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ या सूत्रानेच पुढे कसा सरकत जातो याचे यथार्थ आणि नेमके वर्णन लेखिका शिल्पा सुर्वे यांनी या पुस्तकातून केल्याचे समोर येते.\nहिराबाई ही गोमंतक कन्या, देवदासी परंपरेची नाळ आयुष्याशी जोडलेली. वडिलांचे छत्र नाही. आई बालवयातच गेलेली. मावशीने कोडकौतुकाने पालनपोषण केले. देवदासी-नायकिणी परंपरेने बालवयातच गायनाचा प्रवास सुरू झालेला. मावशीच्या कृपाछत्राने शिक्षण सुरू झाले. तरुणपणी ज्येष्ठ नाटककारांचा घरात असणारा वावर यामुळे हिराची नाटय़लेखनाची जिज्ञासा वाढीस लागली. यातून 1904 साली ‘जयद्रथ विडंबन’ हे हिराबाईंचे नाटक पुस्तक रूपाने वाचकांसमोर आले. अनंत अडचणींवर मात करीत 1912 साली ‘संगीत दामिनी’ हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. प्रस्थापित लेखनपद्धतीला छेद देऊन समाजातील भोळय़ाभाबडय़ा स्त्रियांच्या वाटय़ाला येणारा अंधकार, फसवणूक यावर हे नाटक बेतलेले. देवदासी म्हणून पदरी उपेक्षा असलेल्या या क्रांतिकारी विचारसरणीच्या महिलेने गायन कलेतही प्रावीण्य मिळवलेले होते. कलेचा इतका काही वरदहस्त लाभूनही तिच्या आयुष्याची परवड मात्र थांबलेली नाही. आयुष्याच्या एका वळणावर तिने नाटय़, संगीत, गायन यांवर तुळशीपत्र ठेवले. नंतर तिचे विस्कटलेले जीवितधागे पुन्हा कधीच सांधले गेले नाहीत. तिची दखल वर्तमानाने घेतली नाहीच, पण भूतकाळानेही तिचा विचार केला नाही. गिरगावातील कांदेवाडी ते गुहागरमधील पालशेत यामध्येच ती अदृश्य झाली. हिराबाईंचे चरित्र म्हणजे एक रहस्यच. ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न तर लेखिकेने केलेला आहेच, शिवाय नाटय़ अभ्यासकांसाठी एक संदर्भग्रंथ ठरावा इतके मूल्य या ग्रंथास लेखिकेने प्राप्त करून दिलेले आहे.\nया ग्रंथामध्ये नुसतेच हिराबाईं���े चरित्र अधोरेखित केलेले नसून तत्कालीन नाटय़व्यवस्थेच्या समग्र कालखंडाचे समर्पक चित्रणही समाविष्ट आहे. भाऊसाहेब कोल्हटकर, नानासाहेब जोगळेकर, बालगंधर्व, गणपतराव बोडस यांच्यासारख्या नटश्रेष्ठांनी आणि नाटय़ाचार्य गो. ब. देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, काकासाहेब खाडिलकर, केळकर यांसारख्या नाटककारांनी हिराबाई पेडणेकर या गायिकेकडून चाली घेऊन आपली नाटके यशोशिखरावर पोहोचवली. अशी कर्तृत्वसिद्ध स्त्राr समाजव्यवस्थेच्या, रूढी-परंपरेच्या चौकटीतच बंदिस्त केली जाते. तिच्या न्याय्य हक्कांची कशा प्रकारे पायमल्ली होते हे पुस्तक वाचताना उलगडत जाते. शिल्पा सुर्वे यांनी अत्यंत चिकाटीने, अतिव परिश्रमाने वाचकांपुढे हा चरित्रगंथ ठेवलेला आहे. मराठी वाङ्मयात, नाटय़ अभ्यासकांसाठी तो तौलनिक ग्रंथ ठरेल यात तीळमात्रही संशय नाही. लेखिकेचे परिश्रम सार्थकी ठरण्याजोगे आहेत. डिंपल पब्लिकेशन प्रकाशित केलेल्या ग्रंथाला सरदार जाधव यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साजेसे आहे.\nआद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (चरित्रग्रंथ)\nप्रकाशक – डिंपल पब्लिकेशन\nपृष्ठ- 120, मूल्य – रु. 130/-\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\n���ुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/author/abhijit_d/page/2", "date_download": "2018-11-16T10:09:06Z", "digest": "sha1:I4MJQZT2I5SUYQMUZQM5BJM6KJFL5AJ4", "length": 13458, "nlines": 60, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Abhijeet Devrukhakar, Author at तरुण भारत - Page 2 of 115 | तरुण भारत", "raw_content": "\nकार झाडावर आदळून दोघे जागीच ठार\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभोळेत दुर्घटना देवदर्शनासाठी जाणाऱया पुण्यातील तरूणांवर काळाचा घाला प्रतिनिधी /देवरुख पुण्याहून गणपतीपुळेकडे निघालेली कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले. या अपघात चारजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दाभोळे ...\nशहरात पाण्याचा ठणठणाट, नगरसेवकांची महावितरणवर धडक\nOctober 10th, 2018 Comments Off on शहरात पाण्याचा ठणठणाट, नगरसेवकांची महावितरणवर धडक\nदोन दिवसांपासून शीळ मध्ये वीजवाहिनीतील बिघाड महावितरणकडून बिघड दूर करण्यात दिरंगाई नागरिकांचा संताप, पाण्यासाठी टाहो प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ जॅकवेलच्या वीज वाहिनीत गेल्या दोन दिवसांपासून बिघाड झाल्यामुळे नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली. नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे ...\nविना विद्यार्थींनी वसतीगृहावर मासिक लाखो रूपये खर्च\nOctober 10th, 2018 Comments Off on विना विद्यार्थींनी वसतीगृहावर मासिक लाखो रूपये खर्च\nभाटय़े येथील आदिवासी वसतीगृहातील प्रकार जिल्हाधिकाऱयांच्या अचानक भेटीने पोलखोल एकही विद्यार्थीनी नसतानाही खर्च सुरूच प्रतिनिधी /रत्नागिरी भाटय़े येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात एकही विद्यार्थिनी नसताना या वसतिगृहावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...\nचिमुकल्यांमध्ये फैलावतोय ‘एचएफएम’ आजार\nSeptember 30th, 2018 Comments Off on चिमुकल्यांमध्ये फैलावतोय ‘एचएफएम’ आजार\nहात, पाय, तोंडावर लाल चट्टे अचानक उद्भवणाऱया आजारामुळे पालक हैराण संगमेश्वरात दिवसागणिक 10 पेक्षा जास्त रुग्ण दीपक कुवळेकर /देवरुख हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा हँन्ड, फुट ऍन्ड माऊथ डिसीस (एचएफएमडी) हा आजार सध्या चिमुकल्यांमध्ये ...\nम्हाडा अध्यक्षांनी धमकी दिल्याचा जमीन मालकांचा आरोप\nSeptember 30th, 2018 Comments Off on म्हाडा अध्यक्षांनी धमकी दिल्याचा जमीन मालकांचा आरोप\nचिपळूण-रावतळेतील शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, 40 टक्के जमिनीचा सातबारा शेतकऱयांच्या नावे करण्याची मागणी प्रतिनिधी /चिपळूण म्हाडाच्या प्रकल्पाविषयी अध्यक्ष उदय सामंत यांनी रत्नागिरीत जमीन मालकांची बैठक बोलावून 60-40चा फॉर्म्युला मान्य करा, जिल्हाधिकाऱयांसमोर जास्त बोलायचे नाही, अन्यथा विदर्भ दाखवेन अशा ...\nरत्नागिरीत चोऱया करणारी टोळी ओरोसला जेरबंद\nSeptember 30th, 2018 Comments Off on रत्नागिरीत चोऱया करणारी टोळी ओरोसला जेरबंद\nस्थानिक गुन्हा अन्वेषणची मोठी कारवाई महालक्ष्मी मॉलसस तीन चोऱयांची कबुली प्रतिनिधी /रत्नागिरी, ओरोस रत्नागिरीतील महालक्ष्मी मिनी मॉलसह तीन दुकाने फोडणाऱया आंतरराज्य टोळीला शनिवारी ओरोस फाटा येथे जेरबंद करण्यात आले. रत्नागिरीबरोबरच राज्याच्या अनेक शहरांसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवामध्ये चोरटय़ांच्या या ...\nकोकण रेल्वे आता ‘नाणार’ पर्यंत\nरिफायनरी कंपनीचा रेल्वेला प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची माहिती, अद्याप सर्वेक्षण नाही, प्रकल्पामुळे व्यवसाय वाढणार प्रतिनिधी /रत्नागिरी राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापर्यत कोकण रेल्वे मार्ग जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रिफायनरी कंपनीचे तांत्रिक सल्लागार आपल्या संपर्कात असून ...\nजिल्हय़ात ‘म्हाडा’ ची 2600 घरे बांधणार\nम्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची घोषणा जागेची पहाणी करून प्रस्ताव अंतिम करणार चिपळूण गृहप्रकल्पाचा प्रश्न 15 वर्षानंतर मार्गी प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हय़ात म्हाडाची 1900 घरे बांधण्यात येणार असून पंतप्रधान आवास व अन्य योजनात मिळून एकूण 2600 घरे उपलब्ध ...\nमुंबई म्हाडा अध्यक्ष, भाजप प्रवक्ते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा\nSeptember 27th, 2018 Comments Off on मुंबई म्हाडा अध्यक्ष, भाजप प्रवक्ते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा\nराजकीय क्षेत्रात खळबळ, 15 वर्षे शोषण केल्याची महिलेची तक्रार, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल, पोलिसांकडून माहिती देण्यास नकार चिपळूण / प्रतिनिधी मुंबई म्हाडाचे अध्यक्ष व भाजपचे नेते मधुकर चव्हाण यांच्यावर बुधवारी चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने ...\nसरकारच्या इच्छाशक्तीवरच ‘चिपळूण-कराड’चे भवितव्य\nSeptember 27th, 2018 Comments Off on सरकारच्या इच्छाशक्तीवरच ‘चिपळूण-कराड’चे भवितव्य\nकोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांची माहिती, कोळसा आयात बंदीमुळे प्रकल्प पिछाडीवर पडल्याची कबूली प्रतिनिधी /चिपळूण परदेशातून येणारा कोळसा जयगड बंदरात उतरून तो राज्यातील औष्णिक उर्जा प्रकल्पांना पोहचवण्याच्यादृष्टीने चिपळूण-कराड रेल्वेमार्गाला चालना देण्यात आली. यासाठी खासगी भागीदारीतून शापूरजी पालोनजी ...\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/auto/top-5-budget-cruiser-bikes-418.html", "date_download": "2018-11-16T09:29:00Z", "digest": "sha1:GMJHUVEOWMXIGHCVYFF7U4RKJ74QYBYN", "length": 20936, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "या आहेत भारतीय मार्केटमधील 5 बजेट क्रुझर बाइक्स | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nई��ा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nया आहेत भारतीय मार्केटमधील 5 बजेट क्रुझर बाइक्स\nभारतातील दुचाकीचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. ट्राफिकच्या समस्येला कंटाळलेले मोठ्या शहरातील लोक सध्या चारचाकी ऐवजी दुचाकीला प्राधान्य देताना दिसत आहेत. अशावेळी लोकांची पसंती साहजिकच काही क्रेझी बाइक्सना असते, अशाच क्रेझी बाईक मधील एक नाव म्हणजे क्रुझर स्टाईलच्या मोटरसायकल. अगदी लाखाच्या घरात किमती असलेल्या या बाईक्स खिशाला परवडतील अशा भावात देखील उपलब्ध आहेत. चला तर पाहूया आशा कोणत्या क्रुझर बाइक्स आहेत ज्या सामान्य व्यक्तीदेखील खरेदी करू शकेल.\n१) बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट १८० ही भारतातील सामान्य व्यक्तीला परवडणारी आणि म्हणूनच सर्वात जास्त विकली जाणारी क्रुझर आहे. मुंबई एक्स-शोरूममध्ये या बाईकची किंमत ८५, ६१३ इतकी आहे. या क्रुझर बाईकमध्ये अॅल्युमिनियम फिनिशिंगयुक्त मेटल ब्लॅक अलॉय व्हील आहे. यासोबतच बा���कमध्ये ट्यूबलेस टायर दिले आहे. म्हणजे कच्चे आणि डोंगरी अशा दोन्ही रस्त्यांवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकाल.\n२) बजाजचीच दुसरी परवडणारी क्रुझर आहे अॅव्हेंजर क्रुझ २२०. या बाईकमध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे. तसेच समोर मोठी विंडस्क्रीन दिलेली आहे. स्पोक वील, क्रोमयुक्त आरसे असलेल्या या बाईकची किंमत ९४,७०७ इतकी आहे. हायवेवर चालवण्यासाठी ही २ चाकांची मर्सिडीझ आहे, मात्र खड्डे असणाऱ्या रोडवर या बाईकच्या काही समस्या उदभवू शकतात.\n३) सुझुकीची इंट्रुडर ही बाईक भारतात नुकतीच लाँच झालेली आहे. फार कमी कालावधीमध्येच या बाईकने लोकांची मनेदेखील जिंकली आहेत. या बाईकची किंमत १ लाख २ हजार रुपये आहे. तर फ्युअल इंजेक्टर असलेल्या मॉडेलची किंमत जास्त आहे. Suzuki Intruder मध्ये १५४.९ ccचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १४.८Ps ची पावर आणि १४Nm चं टार्क जनरेट करतं. या इंजिनमध्ये ५ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. तसेच मोठी फ्यूअल टँक, प्रोजेक्टर हेडलॅम्पस, आरामदायक रायडिंग पोझिशन आणि पाठीमागे एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत.\n४) भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बुलेटलाही या क्रुझर श्रेणीमध्ये समाविष्ट करू शकता. क्लासिक ३५० हे मॉडेलतर भारतातील लोकांच्या काळजावर कित्येक वर्षे राज्य करीत आहे. या बाईकची किंमत १ लाख १६ हजार रुपयांपासून सुरु होते.\n५) रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मुळेच कंपनीची ग्रोथ होऊन, कंपनी मार्केटमध्ये आपले नाव टिकवून आहे. स्टाईल आणि ब्रँड व्हॅल्यूसाठी लोकप्रिय असणाऱ्या या बाईकची किंमत आहे १,३९,0३९\nTags: अॅव्हेंजर क्रुझ 220 बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 180 बुलेट रॉयल एनफील्ड क्लासिक 350\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/add-river-side-road-128279", "date_download": "2018-11-16T10:07:15Z", "digest": "sha1:X3FNAFQUJ7BIUMGHO77N2I2H5VFY7HCO", "length": 10298, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Add river side road नदीकाठचा रस्ता जोडा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : भिडे पूल ते राजपूत वस्ती नदीकाठचा रस्ता पुढे म्हात्रे पुलाखालून मंगल कार्यालय रस्त्याला जोडवा. त्यामुळे महादेव मंदिर चौकात अरुंद रस्त्यावर गर्दी होणार नाही. मनपा प्रशासनाने प्राधान्याने नियोजन करून रस्त्याचे काम केल्यास नागरिकांना नवीन रस्ता मिळेल.\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपु���्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/fishing-sea-closed-kokan-125467", "date_download": "2018-11-16T09:53:43Z", "digest": "sha1:OXCUY77ZHU4L4RYVJVVDORV5IYVHZMCQ", "length": 14201, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The fishing in the sea is closed in kokan समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने खवय्यांना गोडया पाण्यातील माशांची मेजवानी | eSakal", "raw_content": "\nसमुद्रातील मासेमारी बंद झाल्याने खवय्यांना गोडया पाण्यातील माशांची मेजवानी\nशुक्रवार, 22 जून 2018\nनदी किनारी, ओहळ, वाहते धबधबे तसेच शेतात अाणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या तसेच मुठे सध्या मुबलक मिळत आहेत.\nपाली (जि. रायगड) - पावासाळा सुरु झाल्याने समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. परिणामी खवय्यांच्या उड्या अाता गोड्या पाण्यातील मासे तसेच गोड्या चिंबोऱ्यांवर पडत आहेत. हे मासे व चिंबोऱ्या सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.\nनदी किनारी, ओहळ, वाहते धबधबे तसेच शेतात अाणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या तसेच मुठे सध्या मुबलक मिळत आहेत. पौष्टिक अाणि चविष्ट अशा या चिंबोऱ्या व मुठे खवय्ये चविने खातात. तसेच नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात तसेच खाडीत सापडणाऱ्या माशांची आवक देखील वाढली आहे.\nत्यामध्ये मळे, शिवडा, अरलय, वाम, कोलंबी, मंगरुळ, शिंगटी, चिवण्या, खवल अादी माशांचा समावेश आहे. या मोसमात सापडणाऱ्या बहुतांश माशांच्या पोटात अंडी सापडतात. त्याला स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोळी वाले मासे म्हणतात. ही गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खुप मेहनतीने हे मासे व चिंबोर्या पकडतात. हे विकुन त्यांच्या हाती चार पैसे मिळतात.\nउधवण किंवा वलगणीच्या माशांना मागणी - सलग दोन चार दिवस जोरदार पाऊसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदितील मासे शेतातील कमी पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यावेळी अालेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झूंबड उडते. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात.\nवलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशांमध्ये हमखास अंडी असतात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. दरवर्षी वलगणीचे मासे पकडतो. त्यासाठी जाळे, पाग, लोखंडी तलवार अादी साधनांचा वापर करतो. - किरण करकरे, तरूण मासेमार, नवघर-लोणेरे\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nयेवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु\nयेवला - दिवाळी संपली की टँकरच्या पाण्यावर तहान भागविणारा हा तालुका..वर्षानुवर्षे याच तात्पुरत्या उपाययोजनेवर समाधानी राहात आहे. यामुळेच पाण्यासारखा...\nपानशिल ते बारवाईपुला रस्ता धोकादायक\nरसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल ते बारवाईपुला पर्यंतचा रस्त्याच्याकडेला वाढलेले गवत आणि झुडपांनमुळे रस्ता धोकादायक...\nजिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करा\nनागपूर - जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत ���रभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/mpsc-state-services-advertisement/", "date_download": "2018-11-16T10:35:55Z", "digest": "sha1:LNUFR5Q32IKSJYO52LOPBUWOASKXBD5O", "length": 13406, "nlines": 136, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "राज्यसेवा परीक्षा २०१८ Advertisement – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nराज्यसेवा परीक्षा २०१८ Advertisement\nDecember 28, 2017\tनवीन पोस्ट, राज्यसेवा परीक्षा तयारी\nआजचा अभ्यास 13 नोव्हेंबर 2018\nराज्यसेवा परीक्षा २०१८ advertisement\n* विद्यार्थी मित्रानो आज राज्यसेवा परीक्षेची advertise महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली..या advertise मधील एकूण भरवयच्या पदाची स्थिती पाहून काहीजण निराश झाले.काही जणांनी तर अभ्यास पण बंद केला.काही जणांनी पूर्ण दिवस या advertise बद्दल चर्चा करण्यात दिवस घालवला.\n* निराशेच कारण दोन सांगता येतील एक म्हणजे पदाची संख्या ही खूपच कमी आहे.आणि दूसरे म्हणजे जी महत्वपूर्ण पदे आहेत त्यांची अपेक्षेप्रमाणे संख्या कमी असणे.\n* काही विद्यार्थी या परीक्षेला प्रथम सामोरे जात आहेत त्यांच्यामध्ये ही भावना जास्त असणार आणि हे साहजिक पण आहे.त्यामुळे त्यांना भीती पण वाटते की आपण ही परीक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का \n*मागील स्पर्धा परीक्षातील अनुभव सांगतो की पुर्व परीक्षाचे निकालानंतर येणाऱ्या advertisement मध्ये एकूण पदांची स्थिति बदलते.पदाची संख्या वाढते.आणि काही नवीन पदे पण advertise मधे वाढतात.त्यामुळे निराश न होता अभ्यास करने जास्त महत्वाचे.(2016 पूर्व परीक्षेच्या जाहिराती वेळी अशाच कमी जागा होत्या आणि त्यांनतर मुख्य परीक्षेवेळी जागा वाढल्या )पदे कमी आहेत तर मुख्य परीक्षेत या पदांच्या संख्येचा १८-२० पटच उमेदवार पात्र ठरतील.तर मित्रानो तसे नसते पुर्व परिक्षेच रिज़ल्ट हा नंतर येणाऱ्या advertise मधील पदांच्या संख्येच्या पटीत घेतात.त्यामुळे पुर्व परीक्षा उत्तीर्ण होईल की नाही ही भीती काढून टाका.\n* Plz खालील प्रश्न टाळा आणि स्टडी करा\n1) जागा वाढतील का\n2) माझे कसे होईल \n3)एवढ्या प्रचंड स्पर्धेत माझा टिकाव लागेल का\n4)स्पर्धा परीक्षा देण्याचा माझा निर्णय चुकला तर नाही ना \n5)एवढ्या कमी जागेत माझा निभाव लागेल का \n6)पुण्यामधे खूप मुलेमुली अभ्यास करतात.कॉंपिटेशन खूप आहे.मी तर एका छोट्याशा शहरात,गावामध्ये या परिक्षेच्या तयारी करतो/करते मला जमेल का\n7)सर्वात महत्वाचे- advertise कधी येणार जागा किती असतीलक्लास 1 किती असतील\nपरत जागा वाढतील का आयोगाला काही कळते कि नाही\n* स्पर्धा परिक्षेत काही विद्यार्थी अभ्यास न करता इतर गोष्टीकडे लक्ष जास्त देतात ,जसे की advertise कधी येणार ,पदाची संख्या किती असेल,त्यामधे DC,DySP, class -1 जागा किती आसतील,पुर्व परीक्षेनंतर जागा वाढतील का इत्यादि. आसे विचार करणारे विद्यार्थी परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्यावर गारद होतात. तुम्ही ठरवा कि अशा विद्यार्थ्यांच्या गटात तुम्हाला सामील व्हायचे कि,स्वतःवर विश्वास ठेवून फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करून यशस्वी व्हायचे.\n*ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीवर वायफळ चर्चा करून वेळ वाया घालवु नका. 100 टक्के प्रयत्न करून अभ्यास करने आपल्या हातात आहे.आणि आपल्याला एकच पोस्ट मिळवायच आहे.जरी परिक्षेत एकच पदाची निवड करायची असेल तर ते पद मी मिळवणार् या आत्मविश्वासाने सामोरे जावा.नेहमी सकारात्मक विचार करा.सातत्यपूर्ण प्रयत्न करून स्वतःला स्पर्धेला तयार करा.तुम्हाला खूप शुभेच्छा.\nडॉ. अजित प्रकाश थोरबोले\nPrevious वर्तमानपत्र 28 डिसेंबर 2017\nNext वर्तमानपत्र 29 डिसेंबर 2017\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश��नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112358-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jobs.vidyarthimitra.org/jobs/Pune-Cantonment-Board-Recruitment-2018", "date_download": "2018-11-16T09:51:26Z", "digest": "sha1:XUZ4FE34J3RPW7CBTCVWIUNMTDR3ZX5W", "length": 76164, "nlines": 771, "source_domain": "jobs.vidyarthimitra.org", "title": "पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय,गोळीबार मदान, पुणे-४११००१ येथे पुढील पदांची भरती.", "raw_content": "\nपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय, गोळीबार मदान, पुणे - ४११००१ येथे पुढील पदांची भरती.\nपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय, गोळीबार मदान, पुणे - ४११००१ येथे पुढील पदांची भरती.\nपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत्रालय, गोळीबार मदान, पुणे – ४११००१ येथे पुढील पदांची भरती.\n१) असिस्टंट मेडिकल ऑफिसर – ४ पदे, पात्रता – एम.बी.बी.एस.\n२) ज्युनिअर इंजिनीयर (सिव्हिल – ३ पदे, इलेक्ट्रिकल – १ पद ),\nपात्रता – सिव्हिल / इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगमधील पदविका / पदवी.\n३) इंग्लिश मीडियम शाळेसाठी\n(ए) टीचर्स – बी.एड. एकूण १० पदे. (इंग्लिश- ३, सोशल स्टडीज -१, िहदी -१, सायन्स/गणित-४, बी.पी.एड. -१).\n(बी) टीचर्स डी.एड. एकूण – १६ पदे. (१ पद विकलांगांसाठी राखीव.)\nपात्रता – बारावी + डी.एड.\n(४) हेल्थ इन्स्पेक्टर – ३ पदे,\nपात्रता – बी.एस्सी., केमिस्ट्री आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा.\n५) स्टाफ नर्स – ८ पदे,\nपात्रता – बी.एस्सी. नर्सिंग/ ज���रल नìसग व कामाचा अनुभव.\n६) लॅब टेक्निशिअन – २ पदे, पात्रता – बी.एस्सी.( फिजिक्स/ केमिस्ट्री ) व लॅब टेक्निशिअन कोर्स.\n७) ज्युनियर क्लर्क – १८ पदे, (१ पद विकलांगांसाठी राखीव),\nपात्रता – बारावी उत्तीर्ण व कॉम्प्युटर चालविण्याचे ज्ञान,\n८) ड्रायव्हर – १० पदे, पात्रता – १०वी उत्तीर्ण + एच.एम.व्ही. ड्रायिव्हग लायसन्स,\n९) हिंदी टायपिस्ट – १ पद, पात्रता – १०वी उत्तीर्ण व हिंदी ३० श.प्र.मि. टायिपग सर्टिफिकेट.\n१०) हेल्थ असिस्टंट – १ पद,\nपात्रता – बी.एस्सी (केमिस्ट्री / बायोलॉजी ) व हेल्थ असिस्टंट डिप्लोमा.\nवयोमर्यादा – दि. ७ एप्रिल २०१८ रोजी एएमओसाठी १८ ते ३० वर्षे. इतर पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे.)\nनिवड पद्धती – लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट.\nऑनलाइन अर्ज – www.punecantonmentboard.org या संकेतस्थळावर दि. ७ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.\nस्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे संधी\nस्टाफ सिलेक्शन कमिशन, दिल्ली, पोलीस / सेंट्रल आर्म पोलीस फोस्रेसमध्ये सब इन्स्पेक्टर आणि सी.आय.एस.एफ.मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या एकूण १३३० पदांची भरतीसाठी परीक्षा जून २०१८ मध्ये घेणार.\nपात्रता – पदवी उत्तीर्ण, पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार परीक्षेस पात्र असतील जर ते दि. १ ऑगस्ट २०१८ पर्यंत पदवी उत्तीर्ण झालेले असतील. (दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी एल.एम.व्ही. ड्रायिव्हग लायसन्स (मोटरसायकल आणि कार ) शारीरिक क्षमता चाचणीच्या दिवशी सादर करणे आवश्यक.\nवयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९३ ते १ ऑगस्ट १९९८ दरम्यानचा असावा.) (इमाव – २८ वर्षेपर्यंत, अजा/अज- ३० वर्षेपर्यंत.\nनिवड पद्धती – पेपर – १, शारीरिक क्षमता चाचणी पी.एस.टी / पी.ई.टी. , पेपर – २ आणि वैद्यकीय तपासणी. शारीरिक मापदंड (पी.एस.टी.) – पुरुष – उंची – १७० सेंमी (अज – १६२.५ सेंमी) , छाती – ८० ते ८५ सेंमी. (अज-७७ ते ८२ सेंमी). महिला – उंची – १५७ सेंमी. (अज -१५४ सेंमी.)\nशारीरिक क्षमता चाचणी (पी.ई.टी) –\nपुरुष – (अ) १०० मीटर १६ सेकंदांत धावणे, (ब) १.६ किमी ६.५ मिनिटांत धावणे, (क) ३.६५ मीटर लांब उडी, (ड) १.२ मीटर उंच उडी, (इ) गोळाफेक (१६ पौंडांचा )- ४.५ मीटर. क, ड आणि इ साठी ३ संधी दिल्या जातील.\nमहिला – (अ ) १०० मीटर १८ सेकंदांत धावणे, (ब) ८०० मीटर ४ मिनिटांत धावणे, (क) २.७ मीटर लांब उडी, (ड) ०.९ मीटर उंच उडी, क आणि ड साठी ३ संधी दिल्या जातील.\nपरीक्षा शुल्क रु. १००/- (अजा/अज/मा.स. /महिला उमेदवार यांना फी माफ आहे.)\nऑनलाइन अर्ज – http://ssconline.nic.in/ किंवा http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर २ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला येथे विविध पदांच्या ७३ जागा\nजिल्हा सेतू समिती गोंदिया येथे विविध पदांच्या २२ जागा\nगडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभाग गडचिरोली येथे कोतवाल पदांच्या ३६ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे विविध पदांच्या ७२ जागा\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन�\nगडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा उपविभा�\nभारतीय नौसेना मध्ये प्रशिक्षणार्थी प\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्�\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्य�\nऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ विविध पदांच्\nसोलापूर विद्यापीठ मध्ये विविध पदांच्\nसंरक्षण संशोधन व विकास संघटनेत अप्रे�\nइन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकोनोमिक च�\nबृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे व\nआयसीएआर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थ\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन�\nबँक ऑफ महाराष्ट्र, औरंगाबाद झोन येथे '�\nभारतीय सैन्य दल मध्ये विविध पदांच्या �\nकोल्हापूर महानगरपालिका येथे मानसेवी\nरिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई येथे संशोध�\nराष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्�\nविश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टे\nसहकारी संस्था कोल्हापुर येथे लवाद पद�\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा नर्सिंग को�\nजम्मू-काश्मीर बँक लिमिटेड मध्ये बँकि�\nभारतीय रिझर्व्ह बँक मध्ये सुरक्षा रक�\nगेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच�\nएअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये व�\nजिल्हा सेतू समिती गोंदिया येथे विविध �\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nराष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे वि�\nभारतीय सेना मध्ये विविध पदांच्या जाग�\nमहाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मध्ये �\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग\nनॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये �\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये '�\nजिल्हा सेतु समिती नाशिक येथे येथे शिप�\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पदांच्�\nपूर्व रेल्वे मधे विविध पदांसाठी १३ जा�\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था मार्फत व�\nगडचिरोली जिल्हा येथे पोलीस पाटील पदा�\nनाशिक महानगरपालिका येथे सहाय्यक निर्\nवन विभाग कुंडल अकादमी ऑफ फॉरेस्ट डेव्�\nउपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट जिल्हा वर\nपंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड �\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये प्रदेश\nबिहार राज्य सहकारी बैंक लिमिटेड मध्य�\nशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संचा\nनॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे व\nमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण\nराष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे येथे वि�\nभारतीय सैन्य कोल्हापूर येथे विविध पद�\nबिहार लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक पद\nबृहन्मुंबई महानगरपालिका मेडिकल कॉले�\nबृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्र\nकृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळ नवी दिल्ल�\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पद�\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पद�\nअपरेंटिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई येथ\nसीएसआयआर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्\nअलाहाबाद विद्यापीठ मध्ये विविध पदांच\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे वि�\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी\nनेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ‘अप्रेन्ट\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मथुरा �\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड गुवाहा\nओमप्रकाश देवडा पीपल्स सहकारी बँक हिं�\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये '�\nअहमद गरीब यूनानी मेडिकल कॉलेज आणि अस-स\nसार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई येथे से�\nसिडको मध्ये विविध पदांच्या ८५ जागा\nपश्चिम रेल्वे मुंबई येथे 'क्रीडा कोटा\nकविता बहिनबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्�\nसेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल रांची येथ\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे व�\nसंघ लोक सेवा आयोगामार्फत विविध पदांच�\nनगरपरिषद मोवाड नागपूर येथे शहरस्तरीय\nउपविभागीय दंडाधिकारी धुळे येथे पोलीस\nजिल्हा सेतू समिती अमरावती येथे वाहनच�\nस्वच्छ महाराष्ट्र मिशन शहरी नाशिक वि�\nसेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथी नवी दि�\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्�\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे व न�\nनवी मुंबई महानगरपालिका मध्ये शिक्षक �\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फ���र्स मध्�\nओएनजीसी मंगलोर पेट्रोकेमिकल्स लिमिट�\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव\nकेंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये जनरल ड्�\nजळगाव शहर महानगरपालिका येथे समुदाय स�\nकामगार कल्याण संस्था नागपूर येथे विव�\nमुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे प्रशिक�\nब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स �\nनाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांच\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nउत्तर रेल्वे मध्ये विविध पदांच्या ११ �\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nएक्झिम बँक मध्ये विविध पदांच्या ३० जा�\nकर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विमा व\nइंटेलिजेंस ब्यूरो मार्फत सुरक्षा सहा\nडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गन\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमर�\nएक्स-सर्व्हिसमॅन युनिट रन कैंटीन जत स�\nडॉ विठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिक�\nविजया बैंक मध्ये विविध पदांच्या ०४ जा�\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया\nगोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पद�\nभारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हरिद्व\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे व�\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग रायपु�\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वैज�\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव\nभाभा परमाणु संशोधन केंद्रात मुंबई ये�\nराष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे स�\nग्रामपंचायत एरंडगाव समसुद, एरंडगाव भ�\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड तिरु\nभारतीय सैन्य औरंगाबाद येथे विविध पदा�\nभारतीय सैन्य औरंगाबाद येथे विविध पदा�\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्�\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आग्रा कॉ\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन�\nकर्मचारी निवड मंडळ मोती दमण येथे विवि\nपुणे महानगरपालिका राजीव गांधी प्राणि\nभारतीय नौदल मध्ये कॅडेट एंट्री पदांच�\nगोवा विद्यापीठ मध्ये 'उपनिबंधक' पदांच�\nराष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे क�\nसशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय पुणे\nचंद्रपूर महानगरपालिका येथे विविध पदा\nपुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्\nवसंतराव नाईक कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चरल बा�\nभारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बंगळू�\nहिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड मुंबई\nन्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिय\nअणुऊर्जा नियामक मंडळ मुंबई येथे विवि�\nमध्य प्रदेश मध्य क्षेत्र विद्युत वित�\nआयसीएफएआय विद्यापीठ रायपूर येथे विवि\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदा�\nजिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी ये�\nबिहार स्टेट पावर होल्डिंग कंपनी लिमि�\nजिल्हा सेतू समिती गोंदिया येथे लिपिक �\nजिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा खनिज प्\nपुणे जिल्हा परिषद पुणे येथे कनिष्ठ अभ�\nसोलापूर महानगरपालिका परिवहण उपक्रम य\nकेंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव येथे ‘�\nशासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर य\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन�\nनगरपंचायत गुहागर रत्नागिरी येथे शहरस\nराष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे �\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे �\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्�\nचंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट मध्ये विवि\nउत्तर मध्य रेल्वे महाविद्यालय, टुंडल�\nआरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक येथे '\nसीमा सुरक्षा दल मार्फत 'सब इंस्पेक्टर\nजवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्टग्रेजु�\nविशेष पोलीस निरीक्षक कोकण परीक्षेत्�\nयुरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटे\nवीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टि�\nजिल्हाधिकारी कार्यलय धुळे येथे 'विधी �\nआर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ल�\nकार्यालय नगर परिषद अचलपुर येथे विविध �\nसोलापूर बायो एनर्जी सिस्टीम्स प्रायव\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग चंदीग�\nअंडमान आणि निकोबार प्रशासन येथे विवि�\nपनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य व\nआयसीएआर सेंट्रल तटीय कृषी संशोधन संस�\nन्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिय\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिर\nमहाराष्ट्र अर्बन विकास मिशन नगर विका�\nराज्य परिवहन हरियाणा येथे विविध पदां�\nयुवा प्रकरण व क्रीडा प्राधिकरण दिल्ल�\nसोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इले\nराष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा येथे व�\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन नागपूर\nदक्षिण मध्य रेल्वे मध्ये कर्मचारी नर�\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्�\nरेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्�\nसीएसआयआर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग�\nसीएसआयआर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत�\nनागपूर महानगरपालिका येथे विविध पदांच\nनेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ‘अप्रेन्�\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत इंजिनि\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्प�\nदिल्ली उच्च न्यायाल�� मध्ये ' पर्सनल स�\nमहिला आर्थीक विकास महामंडळ नांदेड ये�\nसरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दमण\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड उधमपूर य�\nसंरक्षण संशोधन व विकास संघटनेत पुणे '�\nराजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय व�\nजळगाव महानगरपालिका मध्ये विविध पदां�\nबृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे व\nकवठेमहांकाळ नगरपंचायत, सांगली येथे 'श�\nकॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर मध्ये विवि\nमहाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटि\nकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्य�\nशिक्षण संशोधन व विकास संस्था बिहार ये\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या २० ज\nनागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते, गो\nराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा येथ\nनवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्था म�\nरेपको होम फायनान्स लिमिटेड मध्ये विव�\nसाधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे ये�\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फ\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ना�\nसोलापूर विद्यापीठ मध्ये 'मानसेवी अधि�\nस्वामी विवेकानंद आयुर्वेद मेडिकल कॉल\nमध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांच्�\nअमरावती विभाग सिंचन अनुशेषांतर्गत 'स�\nपोलादपुर नगरपंचायत रायगड येथे 'स्थाप�\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे\nराष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती रा�\nलाला लाजपत राय वैद्यकीय व पशु विज्ञान\nकॅन्टोनमेंट बोर्ड सागर, मध्य प्रदेश य�\nमुल नगर परिषद कार्यालय जि. चंद्रपूर ये\nपरभणी शहर महानगरपालिका, परभणी येथे 'वै\nसुरगाणा नगरपंचायत, सुरगाणा जि. नाशिक य\nमहिला आर्थीक विकास महामंडळ ठाणे येथे �\nकृषि विज्ञान केंद्र यवतमाळ येथे विवि�\nउपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत, जि�\nगोवा विज्ञान केंद्र मध्ये विविध पदां�\nभारतीय निवडणूक आयोगामार्फत विविध पद�\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये 'शिक्षक' पदां\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरवस्ती\nभारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्ट\nइस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ‘अ\nभारतीय वायुसेना मध्ये 'एअरमन' पदांची �\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये '\nऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन�\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्ट\nनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्यप्रदे\nबंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड\nसेंट्रल तटीय कृषी संशोधन संस्था, गोवा\nनागपूर सुधार प्रन्यास नागपूर येथे वि�\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nठाणे महानगरपालिका येथे 'निवासी वैद्य�\nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोध\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पु�\nआरोग्य सेवा संचालनालय, कांपाल पणजी - ग�\nग्रामपंचायत ममदापूर रायगड येथे विविध\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भिला�\nन्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिय\nभाभा परमाणु संशोधन केंद्रात [BARC] मुंबई �\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था मार्फत 'क\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था मार्फत 'क\nमुंबई महानगर प्रदेश विकास [MMRDA] प्राधिक�\nगोवा मजूर कल्याण मंडळ येथे विविध पदां�\nभाभा परमाणु संशोधन केंद्रात मुंबई ये�\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मचिलीपट\nमत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा येथे 'ड�\nश्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपू�\nराष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे 'लस\nसशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय पुणे\nबँकिंग कर्मचारी निवड संस्था मार्फत 'क�\nदक्षिण पश्चिम रेल्वे हुबली येथे 'क्री\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये\nगोरेगाव नगर पंचायत गोंदिया येथे 'स्था�\nटाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटे�\nबिहार स्टेट पावर (होल्डिंग) कंपनी लिमि\nचेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटे�\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया\nजिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे 'स�\nजिल्हा पाणी व स्वचाता मिशन कक्ष जिल्ह�\nनॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँ�\nजिल्हा परिषद गडचिरोली येथे 'वैद्यकीय �\nचांदूर रेल्वे नगर परिषद अमरावती येथे '\nगोवा मनोरंजन सोसायटी येथे विविध पदां�\nभारतीय पशुपाल निगम लिमिटेड मध्ये विव�\nछत्तीसगड राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिम�\nभारतीय कपास निगम लिमिटेड औरंगाबाद ये�\nहिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध �\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर य\nमुख्य वैद्यकीय अधिकारी आरोग्य कोरबा �\nपारनेर नगर पंचायत अहमदनगर येथे 'स्थाप�\nकॉलेज ऑफ नर्सिंग पुणे एएफएमसी वानवरी �\nडॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड रि�\nअभिनव सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली ये�\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्याप�\nसूरत पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड �\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पद�\nकर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध\nविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण वि�\nनैनीताल बँक लिमिटेड मध्ये 'मुख्य वित्\nशासकीय अध्यापक महाविद्यालय मुंबई येथ\nजिल्हा परिषद गोंदिया येथे 'अटेंडंट व क\nबारामती नगरपरिषद, बारामती येथे 'सिटी क\nजवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च ड\nडॉ. एम.एल. ढवळे मेमोरियल होम्योपैथिक इ�\nसोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक �\nनॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिट�\nभुसावळ नगरपरिषद भुसावळ येथे विविध पद�\nनाशिक महानगरपालिका येथे विविध पदांच्\nन्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संच�\nकेरला मिनरल आणि मेटल लिमिटेड मध्ये वि\nगोवा पोलिस येथे 'कनिष्ठ सायबर फॉरेंसि�\nइंटेलिजन्ट कॉम्युनिकेशन सिस्टिम्स इ�\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCI] मुंबई �\nजवाहर नवोदय विद्यालय रत्नागिरी मध्ये\nनॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड य\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्�\nसांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिट�\nमहाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग क�\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध�\nओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्य\nएसएनडीटी कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथ�\nशेवगाव नगरपंचायत अहमदनगर येथे 'शहरस्�\nमहाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद येथे '�\nकॅन फिन होम लिमिटेड मध्ये विविध पदांच�\nअहमदनगर रोजगार मेळावा येथे ट्रेनी पद�\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डि\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टे\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स �\nकॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड मुंबई �\nवेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड [WCL] नागपूर\nइंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड बं\nगुवाहाटी उच्च न्यायालय [GHC] मध्ये 'आसाम �\nटाटा मोटर्स लिमिटेड पुणे येथे 'फूल टर�\nरिसोड नगरपरिषद वाशिम येथे 'स्थापत्य अ�\nऔरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद येथे\nवेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूर य�\nप्रादेशिक नारळ संशोधन केंद्र दापोली,\nजिल्हा परिषद [ZP Nashik] नाशिक येथे येथे 'समन�\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका पशुवैद्य�\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथ\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्�\nराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड विशाखा\nमुंबई उच्च न्यायालय [Bombay High Court] मध्ये 'स्व\nतारापोरेवल मरीन बायोलॉजीकल रिसर्च स्\nनॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी पृथ्वी वि�\nकॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे 'संशोध\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] अग्निश\nराष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे व�\nमहाराष्ट्र र���ज्य मार्ग विकास महामंडळ\nशासकीय मेडिकल कॉलेज खंडवा येथे विविध �\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथ�\nराजगड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्\nइस्लामपूर नगरपरिषद सांगली येथे 'सिव्�\nभारतीय वायु सेना नवी दिल्ली येथे विवि�\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्�\nजिल्हाधिकारी पालघर येथे सेतू सुविधा �\nजयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेड मध्�\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्�\nदेवरी नगर पंचायत, गोंदिया येथे 'स्थापत\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख�\nसोलापूर महानगरपालिका मध्ये 'प्राणी स�\nश्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय म\nआयसीएआर सेंट्रल साइट्रस रिसर्च इन्स्\nब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टंट्स इ�\nजामोद नगरपरिषद बुलढाणा येथे 'स्थापत्�\nपांढरकवडा नगर परिषद यवतमाळ येथे 'स्था�\nपर्यावरण माहिती प्रणाली मंत्रालय मुं\nपॉवर सिस्टिम ऑपेरेशन कॉर्पोरेशन लिमि\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्या\nभडगाव नगरपरिषद जळगाव येथे 'शहरस्तरीय �\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे\nडोंबिवली नागरी सहकारी बँक\nमहानगर पालिका सेवा आयोग कोलकाता येथे\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nओडिशा राज्य सहकारी बँक मध्ये\nडाक विभाग चिकोडी येथे 'एजेंट' पदांच्या\nवैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय [DMHS\nनांदेड फिजिओथेरपिस्ट महाविद्यालय व स\nसिम्बायोसिस [SIU] इंटरनेशनल डीम्ड यूनिव�\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अक�\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महार�\nकरूर वैश्य बँक लिमिटेड कर्नाटक येथे\nआय.टी.आय. पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन व\nसार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अध\nन्यू इंडिया इंशुरन्स कंपनीत सहाय्यक (�\nन्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्य�\nकोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेव\nभारतीय रेल्वेच्या मध्य विभागात प्रशि\nसातारा नॅशनल हेल्थ मिशन मध्ये सामुदा�\nगोंदिया नॅशनल हेल्थ मिशन मध्ये सामुद�\nभारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर\nभारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर\nपालघर जिल्हा परिषदेत कंत्राटी माध्यम\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात व्यवस्था�\nसाउथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवरील प्\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापने��\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संरक्ष�\nभारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य �\nअकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे �\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विवि�\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्\nराज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत म�\nनोकरीची संधी : रसायनशास्त्र किंवा न्य\nइंडियन बँकेत विविध १४५ विशेषज्ञांची �\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये\nनोकरीची संधी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर�\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थ\nऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (\nभारतीय मानक ब्यूरो मध्ये २६४ जागांसा�\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १२२३ जाग�\nनाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्\nअ‍ॅटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी (ए�\nपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण मंत�\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ४४७ ज�\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध (�\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात\nराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स\nभारतीय रेल्वेत 'सहाय्यक लोको पायलट/ ता\nभारतीय नौदलात शॉर्ट सíव्हस कमिशन ऑफिस\nमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या 'पोलीस शि�\nपुणे शहर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर '�\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भारती\nआयडीबीआय बँकेत ७६० पदांसाठी भरती\nशामराव विठ्ठल को-ऑप. बँकेत ग्राहक सेवा\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या\nइंडियन ऑईलमध्ये ३५० ट्रेड अप्रेन्टिस\nभारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरि�\nठाणे कृषी विभागाच्या 'कृषी सेवक' पदाच्\nपुणे कृषी विभागाच्या आस्थापनेवर 'कृष�\nऔरंगाबाद कृषी विभागाच्या आस्थापनेवर\n‘कृषि सेवक’ पदाच्या ९०८ जागांसाठी भर�\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत\nइंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष/महि\nमहाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी ल�\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघु�\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघु�\nभारतीय सैन्य दल- एनसीसी स्पेशल एन्ट्र�\nमहाराष्ट्र शासन, अपर आयुक्त, आदिवासी व\nऔरंगाबाद येथे विविध पदांच्या १३७६ जा�\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या एकूण ८३०१\nभारतीय स्टेट बँकेमध्ये ज्युनियर असोश\nइंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (गृह मं\nमहाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांच्\nनागपूर स्मार्ट आणि टिकाऊ शहर विकास मह�\nभारतीय स्टेट बॅंकेत १२१ स्पेशालिस्ट �\nडीए��मध्ये सायंटिफिक ऑफिसर पदांची भरत\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. देशभरातील आ�\nकॅनरा बँकेच्या एकूण ४५० जागा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझ�\nशिक्षक पदांच्या भरतीसाठी दोन स्तरांव\nमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ९\nनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये �\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये\nभारतीय नौदलात इंजिनिअर होण्याची संधी\nइंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी (कठअ) इझिमाला, �\nइंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्�\nपुणे महानगरपालिकेत ६० जागांसाठी भरती\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, उरण, जि. र�\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये अभियंता प\nभारतीय तटरक्षक दलात यांत्रिक पदाची भ�\nइंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय)\nसिंडिकेट बँकेच्या एकूण ५०० जागा\nएनएमडीसी लिमिटेडमध्ये मेंटेनन्स असि�\nदिल्ली पोलीस दलाच्या ७०७ जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या ५५ �\nमहाराष्ट्र शासन, अपर आयुक्त आदिवासी व�\nचेनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टमध्ये इंज\nभारतीय नौदलात खेळाडूंसाठी विविध संधी\nसीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, य�\nनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार\nईसीजीसी लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम),\nनौदल गोदी मुंबई येथे डेटा एन्ट्री ऑपर�\nयुनियन बँकेच्या एकूण १०० जागा\nभारतीय वायुसेनेमध्ये ‘एअरमन’ पदांची\nभारत सरकार, संरक्षण मंत्रालय येथे २९१\nराज्य सेवा हक्क आयोगामार्फत कक्ष अधि�\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण �\nकेंद्रीय विद्यालय संघटनच्या एकूण १०१\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाय\nकँटॉनमेंट बोर्ड, जालंधर येथे १५४ ‘सफा\nबीड जिल्हा जीवनोन्नती अभियान अंतर्गत\nवस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत मुंबई �\nकेंद्रीय नागरी उड्डयन विभागात ७९ जाग�\nनॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध�\nनॅशनल इन्शुरन्स लिमिटेडमध्ये २५ अ‍ॅग\nसदर्न कमांड मुख्यालय, डेपोजमध्ये एकू�\nउच्च न्यायालय, मुंबई न्यायालय’च्या १�\nइंडियन ऑइलमध्ये इंजिनीअर्ससाठी अधिक�\nडोपिंग कंट्रोल ऑफिसरला सँपल कलेक्शन�\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १३\nचंद्रपूर जिल्ह्यातील 'ग्रामीण डाक से�\nराष्ट्रीय शहरी अभियान, एकात्मिक आरोग�\nएनटीपीसी लिमिटेड वेस्टर्न रिजन मुख्य\nप्रसार भारतीमध्ये कक्ष अधिकाऱ्यांच्�\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये संधी\nउत्तर रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइड्सस\nभारत सरकार, संरक्षण मंत्रालय नॉन इंडस�\nकोस्ट गार्ड पब्लिक स्कुल्स येथे ‘टीच�\nइनलँड वॉटरवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्\nऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन�\nकंबॅट व्हेईकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्प\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nआसाम रायफल्स ग्रुप-बी आणि ग्रुप-सीच्य�\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ए\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये लिपीक कम संग�\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ३२५९ जाग�\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्य\nमहाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभा\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मुख्य कायदा �\nजवाहर नवोदय विद्यालयाच्या शिक्षकेतर\nठाणे महानगरपालिकेच्या क्लस्टर योजने�\nभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्य\nएअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ल\nबँक ऑफ बडोदा यांच्या एकूण ४२७ जागा\nइस्रोच्या सतीश धवन अंतराळ संशोधन कें�\nभारतीय रिजर्व बँकेच्या ५२६ जागा\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या एकूण ३९ ज�\nप्रसार भारतीमध्ये डेप्युटी डायरेक्ट�\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात �\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण�\nभारतीय नौसेनेत अविवाहित पुरुष उमेदवा\nसेंट्रल रेल्वे, रेल्वे रिक्रु टमेंट स�\nनागपूर नॅशनल सीव्हील डिफेन्स कॉलेजमध\nआयबीपीएस मार्फत विशेष अधिकारी (सातवी)\nशहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको)\nउच्च न्यायालयाच्या 'शिपाई' पदांच्या ए\nसातारा येथे ८ डिसेंबर २०१७ पासून 'भारत\nइंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी आर्मीमध्ये भ\nखादी व ग्रामोद्योग मंडळात गट ब/ क संवर�\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक अभियोग्यता व\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती.\nबृहनमुंबई महानगरपालिकेच्या १३७ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'कनिष्ठ अ�\nभारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध प\nसतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदां�\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्र�\nयूपीएससी नॅशनल टेस्ट हाऊस\nमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपन\nइंडियन इंस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुं�\nराष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिायझ�\nअल्पसंख्याक कार्य मंत्रालय [Ministry Of Minority] �\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन\nनागपूर येथील महाराष्ट्र मेट्रो रेल क�\nयवतमाळ (उमेद) ग्���ामीण जीवनोन्नती अभिय�\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमध्ये ९\nयुनियन बँकेत केडीट ऑफिसर पदाच्या २०० �\nतेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन मध्य�\nभारत सरकारच्या अखत्यारितील इंजिनिअर�\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध प\nन्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संच�\nदिल्ली आयआयटीमध्ये विविध पदांच्या १२\nदि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके�\nसैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेसाठ\nमुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स ल�\nभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण�\nलोकसेवा आयोग मार्फत सहाय्यक कक्ष अधि�\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती\nइंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये विवि\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विक्र\nसहाय्यक प्राध्यापक पदासाठी चौतिसावी\nभारतीय आंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्र�\nभारतीय न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध�\nलोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र स्थाप\nयुनियन बँक ऑफ इंडियात क्रेडिट अधिकार�\nबँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये विवि�\nभारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये इंजिन�\nकेंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापन�\nभारतीय प्रसाकीय सेवा पूर्व प्रशिक्षण\nभारत सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योग\nभारत संचार निगम लिमिटेड मध्ये 996 जागां�\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर\nभारत सरकाचा उपक्रम असलेल्या राष्ट्री\nउत्तर पश्चिम रेल्वे [North Western Railway] मध्ये वि\nसीमा सुरक्षा दलात [BSF] कॉन्स्टेबल पदांच\nकोकण रेल्वे [Konkan Railway] कॉर्पोरेशन लिमिटे�\nबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्य\nठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या १६\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्र�\nIBPS मार्फत लिपिक पदांच्या 7883 जागांची मह�\nआयबीपीएसमार्फत १९ बँकेच्या आस्थापने�\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युक\nमुंबई विकास प्राधिकरणाच्या आस्थापने�\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वैज्ञा�\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग\nभारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक\nभारतीय कृषी अनुसंधान परिषदेत लघुलेखक\nकेंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिश\nस्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध प�\nभारत सरकारचा उपक्रम अलेल्या एडसिल इं�\nकेंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अ\nबुलढाणा जिल्हा परिषद [Buldhana Zillha Parishad] मध्ये\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात\nअमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी ब�\nऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएन�\n512आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे प्र\nONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये �\nराष्ट्रीय पशु जैव प्राद्योगिकी संस्थ\nभारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि जलवा�\nराष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त आणि वि�\nदि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये व\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध प\nकेन्द्रीय माध्यमिक शिक्षण [CBSE UGC NET] मंडळ\nभारतीय हवाई दल मध्ये विविध पदांच्या ९�\nपुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 11 ज\nइन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमे�\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 167 �\nभारत सरकार (संरक्षण मंत्रालय) युनिट / ड�\nएअर इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 30 जाग\nइंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स विभाग�\nजीवन आयुर्विमा महामंडळ हाऊसिंग फायना\nIRDAI- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राध�\nइन्स्टिटयुट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्श\nभारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी अर�\nइंटेलिजन्स ब्युरो असिस्टंट सेंट्रल इ\nकेंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक गु�\nबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदाच्\nमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मराठ�\nमुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनमध्ये जनर\nएमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जाग\nआयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विवि�\nनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तालिका व\nभारतीय मुद्रण तथा मुद्रा निर्माण महा�\nराज्य विकास अभियान संचालनालयाच्या स्\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय�\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक�\nइंडीयन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉ\nस्टाफ सिलेक्शनमार्फत सायंटिफिक असिस�\nविविध बँकेमध्ये विविध पदांसाठी आयबीप\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मार्के�\nपश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिट\nMGVCL भरती 2016 विद्युत 81 पोस्ट\nसार्वजनिक आरोग्य विभाग [Arogya Vibhag Mumbai] मुंब�\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5968", "date_download": "2018-11-16T09:48:44Z", "digest": "sha1:BLC7VDZ32EY6JPAPXVL5SYQOJPOH4ORI", "length": 12406, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाहार : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाकाहार\nभारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी\nमला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारती�� जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.\nसर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे\nअधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.\nRead more about भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी\nRead more about घरगुती पिझ्झा\nभडका - किसणी पात्री\nखोबरं खवता यावं म्हणून\nकिसणी पात्री जपली जाते\nमनी म्हावरं असलं तरी\nघरी भाजी रांधली जाते\nप्रभारी शाकाहारातलं शत्रूत्वं मात्रं\nजिभेला प्रकर्षाने भासत असते\nआणि अहंतामिश्रित सूनबाई मात्रं\nभडका.... किसणी बघून उमळून आलेला भडका...\n(मीन्वा आज्जींना गुरुदक्षिणा म्हणून\nता. क. - याकवियित्री छान आहे. एखादा शब्दं माझ्याबद्दलही लिहायला हवा होता. मी काय फक्तं याकचा फोटो पाठवला का\nमाझ्यावर खर्चं केलेले फोटोतले पिक्सेल व्यर्थं गेले.)\nRead more about भडका - किसणी पात्री\nRead more about डाळ ढेमसे/ ढेमशी\nRead more about वांग्यांच कच्चं भरीत\nआंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी\nRead more about आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी\nमाझे पण आहार पुराण\nनमस्कार मंडळी.. मायबोली वर सध्या \"माझे शाकाहार पुराण \" चर्चेचा आणि वादाचा मुद्दा ठरू पाहत आहे.. प्रथम हेच सांगू इच्छितो कि ते माझे नाहीये .. त्याचे नाव माझे आहे.. जसे लहान पाणी आपण शाळेतल्या मुतारीत लिहायचो \"वाचणारा वेडा.. किवा मी वेडा आहे \"वगैरे वगैरे.. (अर्थात हे जरा जास्तच लहानपणी चे उदाहरण आहे कारण थोडे मोठे झाल्यावर मुले चित्रलिपीत जास्त प्रगत होतात आणि मोठी अचंबित करणारी भित्ती चित्रे रेखाटतात. असो.. हा आपला मुद्दा नाहीये हे आपले नशीब.)\nतर लेखाचे नाव माझे...... असून ते माझे म्हणजे असे लिहिणार्याचे वैयाक्रिक मत आहे असा अर्थ आहे. नशिबाने हा सुद्धा आपल्या चर्चेचा विषय नाहीये..\nRead more about माझे पण आहार पुराण\nमी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार मान्य. पण मला कधी अंडं सुध्��ा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.\nRead more about माझे शाकाहार पुराण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/shivde-i-am-sorry/", "date_download": "2018-11-16T09:37:23Z", "digest": "sha1:XHQEAVT22L7DIXXC3M3VRDPXWZCIYOY7", "length": 8116, "nlines": 89, "source_domain": "punerispeaks.com", "title": "पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे?", "raw_content": "\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nपिंपरीतील पिंपळे सौदागर भागात एकाने प्रेम प्रकरणाकून ”Shivde, I Am Sorry” असे 300 फलक लावल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते .\nपोलिसांच्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.\nआजपर्यंत आपण रस्त्यावर नेत्यांच्या वाढदिवसाचे, पक्षाच्या कार्यक्रमाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे ते अगदी घरातील पाळीव प्राण्याला शुभेच्छा देणारे फलक पाहिले असतील. पण पिंपरी मधील पिंपळे सौदागर येथील एका प्रेमाने चक्क प्रेम प्रकरणातून ‘Shivde, I am sorry’ असे 300 फलक लावून बॅनरबाजी केल्याने सध्या त्यांच्या बॅनर चा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.\nशिवार चौकात ‘Shivde, I am sorry’ असे फलक लागले आहेत. निलेश खेडेकर असे या प्रियकराचे नाव असून त्याच्या मित्र आदित्य शिंदेने ‘Shivde I am sorry’ नावाचे फलक लावायला मदत केली होती. २५ वर्षीय निलेश खेडेकर हा एका उच्चभ्रू व्यापारी कुटुंबाचा सदस्य असून तो मुंबईत MBA करत आहे. त्याने त्याचा प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी हे सर्व केलं. कारण काही दिवसांपूर्वी त्याचा प्रेयसी सोबत झालेल्या त्याच्या वादामुळे त्यांचे नाते तुटलं होतं.\nआदित्यने छोटे आणि मोठे असे ३०० फलक लावल्याचे पोलिसांना सांगितलं आहे. याचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. घडले असे की त्याची प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार होती त्यामुळे त्याने रस्त्यावर हे फलक लावले होते.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या विरोधात शनिवारी तक्रार दाखल केली आहे. या कामात खेडेकरला मदत ��रणाऱ्या त्याच्या मित्राला केशव नगर येथून अटक करण्यात आली आहे.\nनिलेश खेडेकर चा माफीनामा\nहे संपूर्ण प्रकरण त्याच्यावर उलटल्यानंतर खेडेकर खेद व्यक्त करताना म्हटला कि मला एक कलात्मक पद्धतीने तिची माफी मागायची होती. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. माझ्या या कृत्यामुळे माझी , माझ्या प्रेयसीची आणि तिच्या परिवाराची मोठी बदनामी झाली आहे.\nहे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बॅनरचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे बॅनर कोणी लावले, ही ‘शिवडे’ कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. तुम्हाला या प्रेमविराचा स्टंट कसा वाटला\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nपुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर\nPrevious articleअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nNext articleAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/how-to-get-more-followers-on-instagram-182.html", "date_download": "2018-11-16T09:35:34Z", "digest": "sha1:UFCHR4Y6OR4MMH5RKB6KA6VEDHTY4JAP", "length": 21447, "nlines": 168, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Instagram वर फॉलोअर्स असे वाढवा | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोट��ीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फि�� राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nInstagram वर फॉलोअर्स असे वाढवा\nसध्याच्या काळात इंस्टाग्राम ही सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट आहे. सतत अपडेट होणारे याचे नवे फिचर्स तरुणाईला भूरळ पाडतात. सुरुवातीला इंस्टाग्राममध्ये फक्त फोटो शेअर करण्याचा पर्याय होता. त्यावर तुम्ही लाईक किंवा कमेंट करु शकत होतात. पण त्यानंतर इंस्टाग्रामने स्टोरीजचे नवे फिचर सुरु केले. या स्टोरीज २४ तासांच्या अवधीपर्यंत पेजवर राहतात. या फिचरमुळे इंस्टाग्राम खूप लोकप्रिय होऊ लागले.\nआजकाल तरुणाई सोशल मीडियातील इतर साईट्सपेक्षा इंस्टाग्रामला अधिक पसंती देते. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर लोकप्रिय होणेही तरुणाईला भावते. पण यासाठी गरजेचे आहे फॉलोअर्स वाढणे. ही गोष्ट वाटते तितकी कठीण नाही. या सोप्या टिप्सने तुम्ही इंस्टाचे फॉलोअर्स वाढवू शकता...\nदमदार DP आणि BIO\nDP दमदार असेल तर लोक आकर्षित होतात. तुमचे प्रोफाईल कसे दिसते, हे लोक सर्वप्रथम पाहतात. लोक जेव्हा फॉलो करण्यासाठी तुमच्या पेजवर येतात तेव्हा प्रोफाईलचा फर्स्ट लूक त्यांना चांगला वाटायला हवा. तो आवडल्यास ते हमसाख फॉलोवर क्लिक करतील. त्याचबरोबर तुम्ही बायोमध्ये काय लिहिले आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यातूनच तुमची ओळख होते. इंस्टाग्रामवर मात्र फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ही गोष्ट लागू होते.\nइंस्टाग्रामवर तुमचा दबदबा निर्माण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अॅक्टीव्ह युजर बनावे लागेल. तुमची अॅक्टीव्हीटी जसजशी लोकांसमोर येईल तसतसे तुमचे युजर्स वाढू लागतील. पण तुमची अॅक्टीव्हीटी लोकांना भावणे गरजेचे आहे.\n# हॅशटॅगचा वापर करा\nसध्या सोशल मीडियावर सगळीकडेच # (Hashtag)चा वापर होतो. तुम्ही देखील या # (Hashtag)चा तुमच्या अॅक्टीव्हीटीमध्ये समावेश करुन पोस्ट करा. काही नवनवीन क्रिएव्हीट गोष्टी करा. त्याचबरोबर दरदिवशी सोशल मीडियावर # सोबत काही ट्रेंड सुरु असतात. त्यावर लक्ष ठेवा. या ट्रेंडवर तुमचा अनुभव किंवा विचार शेअर केल्याने देखील फॉलोअर्स वाढण्यास मदत होईल.\nसोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स केल्याने तुमच्या अॅक्टीव्हीटीची माहिती मिळते. ट्रेंड आणि व्हायरल पोस्ट्सवर लाईक करा किंवा काही लक्षवेधी कमेंट करा. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे प्रोफाईल व्हिझिट करण्यात इंटरेस्टेट असतील.\nसोशल मीडियामध्ये ट्रेंड आणि व्हायरल यांचे प्रस्थ अधिक आहे. आजकाल ट्रेंडची सुरुवातही सोशल मीडियावरुन होते. त्यामुळे बदलत्या काळानुसार सोशल मीडियावरील ट्रेंडचा वापर करा. त्यामुळे त्या ट्रेंडसोबतच तुम्हीही लोकप्रिय व्हाल.\nTags: इंस्टाग्राम टिप्स ट्रेंड्स फॉलोअर्स फोटोज व्हायरल सोशल नेटवर्किंग साईट सोशल मीडिया स्टोरीज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या ���ेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/zoroastrianism-religion-in-india-1624848/", "date_download": "2018-11-16T10:01:40Z", "digest": "sha1:VQVG63GB6XLHAENPHZMX5F3ZOLFADDU7", "length": 13155, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Zoroastrianism Religion in India | भारतीयांशी समरस झालेला समाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nभारतीयांशी समरस झालेला समाज\nभारतीयांशी समरस झालेला समाज\nप्रदेशातून पलायन करून प्रथम सिंध आणि पुढे दक्षिण गुजरातेत आश्रय घेतला.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nआठव्या शतकात अरब मुस्लीम आक्रमकांनी इराणवर आपला अंमल बसवून इस्लाम कबूल न करणाऱ्या इराणी झोराष्ट्रियन लोकांचा छळ सुरू केला. छळामुळे त्रासलेल्या अनेक इराण्यांनी त्यांच्या प्रदेशातून पलायन करून प्रथम सिंध आणि पुढे दक्षिण गुजरातेत आश्रय घेतला. जदी राणाने दिलेल्या जमिनीवर, इराणमधून बरोबर आणलेल्या अग्निज्योतीचे मंदिर बांधून त्यांनी तिथे वसती केली. या जागेचे आणि वसतीचे नामकरण त्या इराण्यांनी ‘संजान’ असे केले तर तिथल्या स्थानिक गुजराती लोकांनी या इराण्यांना ‘पारशी’ म्हटले. तेव्हापासून हे निर्वासित आणि त्यांचा धर्म पारशी म्हणजे पíशयातून आलेला या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे हे पारशी दक्षिण गुजरातमध्ये सुरत, नवसारी वगरे ठिकाणी जाऊन राहू लागले. त्यांनी नंतर त्यांच्या अग्निदेवतेचे मंदिर नवसारीत बांधले. हे लोक पहिली आठशे वर्षे शेतीचा व्यवसाय करीत होते.\nआठव्या शतकात भारतीय प्रदेशात येऊन राजा जदीराणा याच्या अटींप्रमाणे गेली तेरा शतके हे लोक गुजराती भाषेचा आणि लिपीचा वापर करतात, गुजराती स्त्रियांप्रमाणे यांच्या स्त्रिया पेहेराव करतात. पारशी लोकांचा मृदू स्वभाव, परोपकारी वृत्ती, त्यांचे शिष्टाचार आणि त्यांच्या श्रद्धा मूळ भारतीय लोकांशी जुळल्यामुळे हे लोक लवकरच भारतीय संस्कृतीत समरस होऊन भारतीयच झाले मात्र आंतरधर्मीय विवाह न करून आणि अंत्यसंस्कारांची आपली वेगळी परंपरा राखून पारशी समुदायाने आपलं वेगळेपणही जोपासलंय मात्र आंतरधर्मीय विवाह न करून आणि अंत्यसंस्कारांची आपली वेगळी परंपरा राखून पारशी समुदायाने आपलं वेगळेपणही जोपासलंय पारशी लोकांची वसती शहरांमध्येच आढळते.\nजगात एकूण लोकसंख्या १,३८,००० असलेले पारशी भारतात संख्येने ५९,००० आहेत. यांच्या समाजातील कमी होत चाललेले जन्माचे प्रमाण आणि नोकरी व्यवसायासाठी होत असलेली स्थानांतरे या कारणामुळे त्यांची सातत्याने घटत चाललेली लोकसंख्या हा आता चिंतेचा विषय झालाय. १९०१ साली भारतातील पारशी समाज ९४ हजार होता, तर १९७६ साली घटून तो ५९ हजार झाला. याच वेगाने पारशी समाज कमी होत गेला तर २०२५ साली भारतातील त्यांची संख्या २५ हजारांहूनही खाली येईल अशी भीती आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5534221669153062901&title=Tata%20Power%20arranged%20Save%20Water%20Walk%20in%20Devapur%20Village&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:28:39Z", "digest": "sha1:U7UL7CRRT4P4BBUAHNAJT7EIIYST5CTZ", "length": 7598, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "टाटा पॉवरतर्फे जलसाक्षरता जनजागृती फेरी", "raw_content": "\nटाटा पॉवरतर्फे जलसाक्षरता जनजागृती फेरी\nपुणे : पाणी वाचवण्याचा संदेश देण्यासाठी टाटा पॉवरतर्फे पळसवडे येथील देवापूर गावात ‘पाणी वाचवण्यासाठी आम्ही चालतो’ (वी वॉक्स फॉर सेव्ह द वॉटर) या जनजागृती फेरीचे आयोजन केले होते.\nअनियमित पाऊस, वाढती लोकसंख्या आणि कारखान्यांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर नियोजित पद्धतीने व्हावा याकरिता जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी हा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे सोळाशे लोक सहभागी झाले होते. टाटा पॉवरचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा यात सहभाग होता.\nया वेळी टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी टाटा पॉवरतर्फे आम्ही सातत्याने विविध उपक्रम राबवत असतो. या मोर्चाला लोकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे, आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास समाजघटकांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या उद्दिष्टावर शिक्कामोर्तब झाले आहे. पर्यावरणस्नेही समाजघटकांचा देश उभारून एक शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याची आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा टाटा पॉवरचा प्रयत्न आहे.’\nTags: पुणेपळसवडेदेवापूरपाणी वाचवापाणीटाटा पॉवरजलसाक्षरताPuneWater ConservationSave WaterWalkPalaswadeDevapurTata Powerप्रेस रिलीज\n‘टीपीसीडीटी’ने हजाराहून अधिक तरुणांना केले सबल ‘जलक्षेत्रातील अनागोंदी आणि हवामानातील बदल घातक’ उल्हास यादव यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार ‘टाटा पॉवर’तर्फे ‘हम्पबॅक महसीर’ मोहीम सुरू पाण्यासाठी सर्वकाही असणारा ‘जलसंवाद रेडिओ’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशि���ाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-16T09:14:32Z", "digest": "sha1:KTFPRHLYTCLEEOFA25ZVSTHTLRPPG237", "length": 7927, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाठारस्टेशन येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाठारस्टेशन येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन\nवाठार स्टेशन : खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व इतर मान्यवर. (छाया : जलालखान पठाण)\nवाठार स्टेशन, दि. 5 (प्रतिनिधी) – श्री वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्यावतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच आयोजन करण्यात आले. खो-खो स्पर्धेचे उद्घाटन वाठार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केले.\nवाठार स्टेशन येथील श्री वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा भरवण्यात आल्या. या महाविद्यालयात नुकतेच आलेले मुख्याध्यापक माने यांनी पुढाकार घेऊन कोरेगाव तालुक्‍यातील 30 ते 40 शाळांना खो-खो स्पर्धेसाठी निमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले. याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धा वाठार स्टेशनलाच व्हाव्यात यासाठी शाळेचे शिक्षक पाडवी यांनी संकल्प केला होता. याचे कारण असे की बरेच वर्षे झाले तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा वाठार स्टेशन येथे भरवण्यात आल्या नव्हत्या. या खो-खो स्पर्धा आजपासून तीन दिवस चालणार असून याचे संपूर्ण नियोजन श्री वाग्देव विद्यालयाचे मुख्याध्यापक माने व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी केले. खो-खो स्पर्धेचे उद्घाटन वाठार स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व कोल्हापूर विभागीय संघटना व सातारा जिल्हा संघटना जिल्हाध्यक्ष आर. वाय. जाधव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास वाठार स्टेशनचे आजी- माजी सरपंच, तालुका अध्यक्ष विक्रम माने, सातारा जिल्हा रग्बी प्रशिक्षक मनोज चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वाठार वि��ास सेवा सोसायटीचे चेअरमन व मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकामगारांच्या सर्वागीण विकासासाठी पाच लाखाची मदत\nNext articleनिवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघातील रहिवासी असण्याची गरज नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Rotation-for-agriculture-from-Sina-dam/", "date_download": "2018-11-16T09:35:10Z", "digest": "sha1:T5AXA4H3KOJM7IRSZ7HJLVZZG3WTYLC2", "length": 4533, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › सीना धरणातून शेतीसाठी आवर्तन\nसीना धरणातून शेतीसाठी आवर्तन\nकर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कुकडीचे आवर्तन सुटले असतानाच सीना धरणामधून ‘टेल टू हेड’ आवर्तन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यामुळे सुटले आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी दिली. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदी झाले आहेत.\nकर्जत तालुक्यातील सीना धरणात यावर्षी परिसरात पाऊस नसल्याने फारसे पाणी नव्हते. मात्र कुकडीचे पाणी धरणात सोडल्यामुळे पाणीसाठा पुरेसा झाला. आता खरीप पिकांना हे पाणी गरजेचे होते. पाणी सोडल्यामुळे खरिपाला जीवदान मिळणार आहे.\nखेडकर यांनी सांगितले की, सीना धरणाचे पाणी शेतीसाठी ‘टेल टू हेड’ सोडण्यात आले आहे. परिसरात कापूस हे प्रमुख पीक आहे. तसेच बाजरी, मका, उडीद ही पिके व काही प्रमाणात ऊस व फळबागा मोठ्या संख्येने आहेत. यंदा पेरणीनंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे मी सतत पाठपुरावा केला. त्यांनी सिना प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या सूचना पाटंबधारे विभागाच्या अधिकर्‍यांना दिल्या. सीना धरणाच्या पाण्याचा लाभ तालुक्यातील पुर्व भागतील निमगाव, नागापूर, माही, मलठणपासून दिघीपर्यंतच्या अनेक गावांना होतो.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/valsa-vadhala-water-problem/", "date_download": "2018-11-16T10:31:08Z", "digest": "sha1:FAFPZMQD6PQVCIJHLU2CN2CEV2SL46GT", "length": 6994, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वालसा वडाळ्यात पाण्यासाठी भटकंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › वालसा वडाळ्यात पाण्यासाठी भटकंती\nवालसा वडाळ्यात पाण्यासाठी भटकंती\nभोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात प्रशासनाच्या वतीने तत्काळ टँकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.\nचार हजार लोकसंख्या असलेल्या वालसा वडाळा गावात डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला येणारे जेमतेम पाणीही महिन्याभरापासून आले नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच गावाताली हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावालगत असलेल्या विहिरीत पाणी आहे. यावरच पाणी भरण्यासाठी सकाळपासून महिलांची गर्दी झालेली दिसून येते. काही ग्रामस्थ शेतातून पाणी आणत आहे. पाणीपुरवठा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकही योजना राबविण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. तसेच वालसा गावातील राऊतवाडी, फुसेवाडी, पायघण वाडी, धनगरवाडी, जगताप वाडी या भागात ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.\nसकाळी घरातील कामाची लगबग त्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने काम सोडून विहिरवर पाण्यासाठी जावे लागते. बराच वेळ पाणी भरण्यात जात असल्याने महिलांची धावपळ वाढली आहे. पाण्यामुळे सकाळच्या कामाचे नियोजन बिघडले आहे. ग्रामपंचयातीने लक्ष देऊन गावातील पाणी प्रश्‍न सोडवा.\n- सपना राऊत, गृहिणी\nया भागातील विहिरींनी तळ गाठळा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास एक महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांना महिलांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन गावात टँकर सुरू करण्यात यावे.\n- दिलीप इंचे, ग्रामस्थ\nग्रामपंचायत प्रशासनाने गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन महिन्यांपासून पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात तत्काळ टँकर ��ुरू करण्यात यावे, नसता महिलांच्या वतीने ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.\n- सखूबाई तोंडे, गृहिणी, वालसा\nपाणीटंचाईचा प्रस्ताव भोकरदन पंचायत समितीमध्ये 15 जानेवारील दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने आजपर्यत टँकर सुरू केले नाही. पुन्हा प्रस्ताव देऊन टँकर लवकर सुरू करण्याचा येईल.\n- शंकर तेलंग्रे, उपसरपंच, वालसा\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Konkan-Graduate-Legislative-Council-Voters-Team-election/", "date_download": "2018-11-16T09:32:09Z", "digest": "sha1:LWFCETRA2QU4TUSFMZX3DFICCEMX3FYC", "length": 11478, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेना-भाजपात रंगणार चुरशीचा सामना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना-भाजपात रंगणार चुरशीचा सामना\nशिवसेना-भाजपात रंगणार चुरशीचा सामना\n25 जून रोजी होणार्‍या कोकण पदवीधर विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार संपला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांत कमालीची चुरस दिसत असून दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.\nशिवसेनेच्यावतीने संजय मोरे यांच्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर भाजपकडून रवींद्र चव्हाण यांनी प्रचाराची जबाबदारी पेलली. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे. दरम्यान शनिवारी सर्वच पक्षांनी प्रचाराच्या समारोपाच्या पत्रकार परिषदा घेऊन आपल्या विजयाचा दावा केला.\nठाण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. अनंत गीते, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, विनायक राऊत असे पाच खासदार, 16 आमदार, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका, बदलापूर, अंबरनाथ, पालघर नगरपरिषद, जव्हार नगरपरिषदा, मोखाडा नगरपंचायत, वाडा नगरपंचायत, रत्नागिरी नगरपरिषद, ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद यांखेरीज शेकडो नगरसेवक, ग्रामपंचायती, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.\nस्वतः आदित्य ठाकरे यांनी मनोर, पालघर, वसई, विरार, मीरा रोड, कुडाळ, हातखंबा, चिपळूण, महाड, पाली, श्रीवर्धन, पनवेल, ठाणे असा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील कुडाळ, कणकवली, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, महाड, पनवेल, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड, मनोर, पालघर, वसई, विरार अशा संपूर्ण मतदारसंघात झंझावाती प्रचार केला. शिवसेना प्रथमच या मतदार संघाच्या रिंगणात उतरली आहे.\nगोकुळ कदम, मिलिंद कांबळे या दोन अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेचे संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करून नंतर अर्ज माघारी घेणारे वसई येथील समाजसेवक बॅरी डाबरे यांनीही मोरे यांना पाठिंबा दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा ठाणे विभाग, डॉक्टरांच्या विविध 29 संघटनांची शिखर संघटना असलेली जनरक्षा, जुनी पेन्शन हक्क संघटनेसह 20 हून अधिक संघटनांनी संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.\nदुसरीकडे भाजपचे निरंजन डावखरे यांनी याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. मतदार संघाची गणिते, रणनीती याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. शिवाय त्यांचे वडील दिवंगत वसंत डावखरे यांचे सर्वपक्षीयांशी असलेले चांगले संबंध हीदेखील त्यांच्या जमेची बाजू आहे. बेलापूरच्या मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकूर, ठाण्याचे संजय केळकर, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, विष्णू सवरा, अंबरनाथचे किसन कथोरे असे कोकण पट्ट्यात भाजपचे पाठबळ आहे. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने डावखरे यांनाच पाठिंबा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राणे यांच्याच ताब्यात असून जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वरचष्मा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा आमदार नसला तरी तिथे भाजपची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. विशेषतः रत्नागिरी, गुहागर या पट्ट्यात भाजपची ताकद लक्षणीय आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे. कारण ते डोंबिवलीचे आमदार असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष बांधणीत त्यांचे बारकाईने लक्ष असते. शिवाय ते रायगडचे पालकमंत���री आहेत. त्यांनी दोन वेळा दक्षिण कोकणचा दौरा केला असून निरंजन डावखरेदेखील झोकून देऊन प्रचारात उतरल्याचे दिसून आले.\nबहुजन विकास आघाडीने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. राजकीय परिस्थिती पाहता पारंपरिक मतदार आणि भाजपचे नेटवर्क यावर डावखरे यांनी भिस्त असून लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटना यांच्यावर संजय मोरे यांची मदार आहे.\nडावखरे यांच्या रुपाने हा मतदार संघ पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. जितेंद्र आव्हाड, सुरेश लाड, भास्कर जाधव, रमेश कदम असे कोकण पट्ट्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीला मानणारा पारंपरिक मतदारही आहे. शिवाय किनारी भागात असणारी मुस्लिम मते राष्ट्रवादीसाठी आणि पर्यायाने नजीब मुल्‍ला यांच्यासाठी फायदेशीर ठरतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात बर्‍यापैकी ताकद असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-rulers-also-started-to-speak-Against-the-administration-in-pimpri/", "date_download": "2018-11-16T10:10:18Z", "digest": "sha1:DE6L2QR4XFDZVL3NKRQUO5YSPBSA5WZ4", "length": 8486, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात\nसत्ताधारीही बोलू लागले प्रशासनाच्या विरोधात\nपिंपरी ः मिलिंद कांबळे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही सत्ताधारी नगरसेवकांची कामे मार्गी लागत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक संताप व्यक्त करीत आहेत. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आली. विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सभेत पालिका प्रशासनावर तोंडसुख घेत अने�� गंभीर आरोप केले.\nमहापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांची कामे अधिकारी तत्पतेने मार्गी लावतात, असा समज आहे. मात्र, सत्ताधारी भाजप नगरसेवकांना उलट अनुभव येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. त्याचे पडघम सर्वसाधारण सभेत उमटत आहेत. वर्ष-दीड वर्षे अधिकार्‍यांची मनमानी सहन केल्यानंतर आता नगरसेवक थेट अधिकार्‍यांचे नाव घेऊन बोलू लागले आहेत. त्यातून त्यांच्या मनातील संताप व्यक्त होत आहे.\nपवना धरण 100 टक्के भरून वाहत असताना शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप तुषार कामठे यांनी केला. अधिकारी हा प्रकार नगरसेवकांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. नगरसेवकांचे न ऐकता मुजोर अधिकारी ठेकेदारांसोबत फिरतात, असेही ते म्हणाले. उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी एका विशिष्ट अधिकार्‍यांकडे ढिगभर विभागाच्या जबाबदारी दिल्या गेल्याने कामे रखडल्याचा आरोप केला. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांचे एकत्रित मध्यवर्ती अतिक्रमण विभाग केल्याने कारवाई थंडावल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शिक्षक दिन साजरा न झाल्याबद्दल नगरसेविका प्रियंका बारसे यांनी संताप व्यक्त केला.\nपालिकेने फेरीवाल्यांचे ‘फेक’ बायोमेट्रिक केल्याचा आरोप नगरसेवक केशव घोळवे यांनी केला. टपर्‍यांवर कारवाई करून त्या पुन्हा आहे त्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्यातून अधिकारी निव्वळ कारवाईचे नाटक करीत असल्याचा संताप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी व्यक्त केला. आर्थिक लांगेबांधे असल्याने अधिकारी अतिक्रमण विरोधी कारवाई करीत नसल्याचा आरोप नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, नीता पाडाळे यांनी केला.\nकारवाई करण्यापूर्वी पालिकेचे कर्मचारी संबंधित विक्रेत्यांना फोन करून कळवितात असा गंभीर आरोप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केला. काही गुंड मंडळींशी मिलिभगत करीत अधिकारी चक्क हप्ते वसुली करतात, असाही आरोप अनेक नगरसेवकांनी केला. त्याच प्रकारचे अनेक आरोप स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेतही सत्ताधारी नगरसेवकांकडून केले जात आहेत.\nयावरून गेल्या दीड वर्षात भाजपच्या नगरसेवकांची अधिकार्‍यांवर पकड मजबुत झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अधिकारी त्याचे ऐकून न ऐक���्या सारखे वागत असल्याचे नाराज नगरसेवक खासगीत बोलतात. कामचुकार व मुजोर अधिकार्‍यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय इतर अधिकारी व कर्मचारी वठणीवर येणार नाहीत, असे ते स्पष्टपणे बोलत आहेत.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-ambulannce-issue/", "date_download": "2018-11-16T10:42:35Z", "digest": "sha1:6QKLGCKHWZOV2XB3JQGRIWOVMEG7OUUY", "length": 9119, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णवाहिका दरपत्रकाला कोलदांडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रुग्णवाहिका दरपत्रकाला कोलदांडा\nरुग्णवाहिका म्हणजे अंगावर काटाच येतो. या वाटेला जायलाच नको, अशी सर्वसामान्यांची भावना असली तरी अनेकदा रूग्णवाहिकेची गरज पडतेच. मात्र, या रूग्णवाहिका चालकांकडून आकारल्या जाणार्‍या दराबाबत मोठ्या तक्रारी आहेत. रूग्ण व नातेवाईकांची या चालकांकडून अडवणूक होत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केलेल्या दरपत्रकाला अनेक चालकांकडून कोलदांडा दिला जात आहे.\nआयुष्यात प्रत्येक नागरिकाला आजाराबाबत कुठले ना कुठले प्रसंग येत असतात. एखाद्या अत्यावश्यक वेळी तातडीची गरज म्हणून रूग्णवाहिकेची मदत लागते. सातारा जिल्ह्यामध्ये अशा अनेक रूग्णवाहिका, हॉस्पिटल व रूग्णालयासमोर उभ्या असतात.अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यावेळी एम.आर.आय, सिटी स्कॅन व इतर काही चाचण्यांसाठी अन्य रूग्णालयात जाण्याचा प्रसंग येतो. तसेच काही वेळा सातार्‍यासह अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपचाराच्या सोयी सुविधा नसल्याने संबंधित रूग्णालयाचे डॉक्टर्सही त्यांना पुणे किंवा मुंबई येथे उपचारासाठी नेण्याची सूचना करत असतात. त्यामुळे रूग्णांना नेण्यासाठी सुसज्ज रूग्णवाहिकेची गरज असते. अशा तातडीच्या वेळी अगदी कमी अंतरासाठी हजारो रुपये भाड्याची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी म��ठ्या प्रमाणात आहेत. त्यावेळी बहुतांश रूग्णवाहिका चालकांकडून मनमानीपणे भाड्याची वसुली केली जाते. प्रसंग दुखद असल्याने या गोष्टीची वाच्यता न करता अनेकजण मनमानी भाडे आकारणीला बळी पडत असतात. मात्र त्यातून काही रुग्णवाहिका चालकांचे चांगलेच फावले आहे. बर्‍याच रूग्णवाहिका सुस्थितीत नाहीत. त्यामुळे अनेकदा या रूग्णवाहिकांना अपघातासारख्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी रूग्णवाहिकाही सुस्थितीत असणे गरजेचे आहे.\nसातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रुग्णवाहिकांकडून मनमानीपणे भाड्याची आकारणी केली जात आहे. त्यासाठी भाडेपत्रकांचा कोणताही आधार घेतला जात नाही. चालकांच्या तोंडातून जेवढा आकडा येईल तेवढे भाडे आकारण्यात येते.\nरूग्णांच्या नातेवाईकांनाही काहीही न बोलता सांगितलेले भाडे द्यावे लागत आहे. बर्‍याच वेळा रुग्णवाहिकेच्या चालकांची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून वादावादीचे प्रसंग घडताना दिसत असतात. रूग्णवाहिका चालकांनाही ही बाब नित्याचीच झाली आहे. मनमानी भाडे आकारणी होत असून त्यांच्यावर कोणाचाही लगाम राहिलेला नाही.\nपरिवहन प्राधिकरणाने रूग्णवाहिकेच्या दराबाबत अधिकृत दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हे दरपत्रक कागदावरच राहिले की काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. रूग्णवाहिकेच्या भाड्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रूग्णवाहिकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उपप्रादेशिक कार्यालयाने रूग्णवाहिकांच्या मनमानीपणाला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.\nपोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात\nपुण्यातील गुंडाचा साथीदारांनीच केला गेम\nवृद्धाची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावली\nनगराध्यांनी बोलावलेल्या स्थायी सभेबाबत उत्सुकता\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/citizen-reporter-of-the-week/best-citizen-reporter/articleshow/53541517.cms", "date_download": "2018-11-16T10:44:59Z", "digest": "sha1:W5V62WFITDCBW4DDSKMMCCNHC425Z33R", "length": 13753, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "citizen reporter of the week News: best citizen reporter - ‘मटा’चे अॅप हे लोकचळवळीचे माध्यम | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\n‘मटा’चे अॅप हे लोकचळवळीचे माध्यम\nलोकचळवळीचे एक उपयुक्त साधन म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ‘सिटिझन रिपोर्टर’ अॅप सहाय्यभूत ठरत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अॅप प्रमुख भूमिका बजावत आहे. हे अॅप सोपे, वापरण्यासाठी सुटसुटीत आहे. महत्त्वाचे म्हणजे यंत्रणांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘बिग ब्रदर’सारखे हे अॅप कार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया मटा ‘सिटिझन रिपोर्टर’नी शुक्रवारी व्यक्त केली.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nलोकचळवळीचे एक उपयुक्त साधन म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ‘सिटिझन रिपोर्टर’ अॅप सहाय्यभूत ठरत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अॅप प्रमुख भूमिका बजावत आहे. हे अॅप सोपे, वापरण्यासाठी सुटसुटीत आहे. महत्त्वाचे म्हणजे यंत्रणांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘बिग ब्रदर’सारखे हे अॅप कार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया मटा ‘सिटिझन रिपोर्टर’नी शुक्रवारी व्यक्त केली.\n‘सिटिझन रिपोर्टर’ उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात अमित पै आणि प्रकाश दातार या सजग सिटीझन रिपोर्टरचा सत्कार करण्यात आला. लोकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या मांडणाऱ्या या दोघांना निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.\nजनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी या अॅपमुळे उत्तम पर्याय हाती आला आहे. आतापर्यंत पत्रव्यवहार, ई-मेल अशा स्वरूपात तक्रारी, समस्या प्रशासनाकडे मांडल्या, तरी त्यातून समस्या सुटण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. पण, अॅपमुळे लागलीच कारवाई होत असल्याचा सुखद अनुभव असल्याचे मत पै आणि दातार या दोघांनी मांडले. समस्या मांडल्यानंतर लागलीच कारवाई होते, हे या अॅपमुळे सिद्ध झाले आहे. या अॅपचा वापर मुंबईप्रमाणेच इतरही भागात मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे, असे मतही दातार यांनी मांडले. महत्त्वाचे म्हणजे अॅप वापरण्यास सोपे असल्याने त्याची लोकप्रियता वाढत चालल्याचे मत पै यांनी व्यक्त केले.\nसर्वाधिक विश्वासार्ह म्हणून मटा सिटिझन रिपोर्टर अॅपकडे पाहता येते. सोपे, वापरण्यास सुलभ असणाऱ्या अॅपमुळे चांगलाच परिणाम आढळून येतो. या अॅपमुळे समस्या सोडवण्यासाठी लोकांच्या हाती एक अस्र लागले आहे.- अमित पै\nमटाच्या अॅपमुळे सामान्यांना दाद मागण्याचे सर्वात प्रभावी माध्यम मिळाले आहे. त्यातून समस्या सोडवण्यासाठी मदत होत आहे. प्रश्न मांडल्याक्षणी त्यावर तातडीने कारवाई होते, हे त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.- प्रकाश दातार\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\ncitizen reporter of the week News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nआठवड्यातील सर्वोत्तम रिपोर्टर याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘मटा’चे अॅप हे लोकचळवळीचे माध्यम...\nव्यासपीठ मिळाल्याने सजग झालो...\n‘सिटीझन रिपोर्टर’मुळे नवी ओळख मिळाली...\n‘मटा सिटीझन रिपोर्टर अॅप’ हक्काचा मित्र...\nसमस्या सोडविण्याचा ‘मटा’चा उत्तम पर्याय...\n...आणि समस्या बोलू लागल्या...\nमटा अॅप आमचे सक्षम नेटवर्क...\n‘अॅप’मुळे मिळाली समस्या मांड���्याची संधी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-16T10:23:30Z", "digest": "sha1:U2OY6PHIFPRFEBES3KPLD5T5CQUYRK7X", "length": 8003, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास नियमावलीस तत्वतः मान्यता – दीपक केसरकर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास नियमावलीस तत्वतः मान्यता – दीपक केसरकर\nमुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास नियमावलीसंदर्भात नगररचना संचालकांच्या अभिप्रायान्वये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास नियंत्रण नियमावलीस तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.\nआज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास यंत्रणा नियमावलीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. केसरकर बोलत होते.\nश्री. केसरकर म्हणाले, प्रादेशिक आराखड्यात नगरपरिषद/नगरपंचायत असा शब्द समाविष्ट करण्यासंदर्भातील सूचनेचा सकारात्मक विचार करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान औद्योगिकीकरणासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मालमत्ता हस्तांतरणासंदर्भात शुल्क अदा करण्यासंदर्भातील नियमांमध्ये सर्व नगरपंचायतीमध्ये एकसूत्रीपणा असावा, यासंदर्भात अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nया बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधनगरवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात\nNext articleव्हिडीओ: राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक\nगोवा पासिंगची एकही गाडी सिंधुदुर्गातून जावू देणार नाही – आमदार नितेश राणे\nमाहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासियांचे जीवन उजळेल – दीपक केसरकर\nगणेशोत्सवात रेल्वेपेक्षा गावातूनच निघणाऱ्या एसटीला कोकणवासियांची पसंती\nलांजानजीक इको-लक्‍झरीचा भिषण अपघात ; ५ ठार तर ४ जखमी\nगण���शोत्सवासाठी ‘या’ मार्गाने कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथ करातून सूट\nसिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mangala-khadilkar-expressed-her-feelings-and-experience-with-veteran-singer-late-arun-date/", "date_download": "2018-11-16T09:14:14Z", "digest": "sha1:P6JASHZW7KSTXYAO6BGRYQROMCMPCNP5", "length": 19143, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "अरुण दाते यांच्यामुळे मला निवेदनाचे मर्म कळले- मंगला खाडिलकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांन�� मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअरुण दाते यांच्यामुळे मला निवेदनाचे मर्म कळले- मंगला खाडिलकर\nज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे रविवार ६ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी भावगीत गायनातला शुक्रतारा निखळल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ निवेदिका आणि निरुपणकार मंगला खाडिलकर यांनीही आपल्या भावना ‘सामना ऑनलाईन’कडे व्यक्त केल्या.\n”माझ्या निवेदनाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी शुक्रतारा आणि स्वरगंगा हे दोन कार्यक्रम मी अरुण दाते यांच्यासोबत केले. त्यांच्यासोबत काम करताना मला निवेदनाचं मर्म काय हे कळू लागलं. निवेदन हे काव्यात्म असावं पण नाटकी असू नये, हे मला त्यांनीच शिकवलं. आम्ही त्यांना अरुभैय्या म्हणायचो. अरुभैय्या अतिशय शिस्तप्रिय, घरंदाज व्यक्तिमत्वाचे गायक होते. संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं गीत पहिल्या रेकॉर्डिंगपासून, जेव्हा जेव्हा गायलं जाईल, त्यावेळी जसंच्या तसं गाणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते इतके ताकदीचे गायक होते की त्या गाण्यांमध्ये स्वतःच्या जागा घेऊ शकत होते. पण त्यांनी तसं कधीच केलं नाही, अशा शब्दांत खाडिलकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.\n”त्यांनी गाण्याची पहिली ओळ म्हटली की सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असे. अतिशय मार्दवभरल्या आवाजात गायलेली त्यांची गाणी ही भावगीतांच्या विश्वात त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे लोकप्रिय झाली. कोल्हापूर इथल्या त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रेक्षकांची इतकी तुडुंब गर्दी झाली होती की काही प्रेक्षक अगदी झाडांवर बसून गाणी ऐकत होते. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं म्हणजे काय हे त्यांच्या गायनातून मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. त्यांच्या गाण्यामुळे शब्द, सूर, ताल, लय यांची ताकद काय असते, हेही मी जवळून पाहिलं, अनुभवलं आहे,” हे सांगतानाच अरुभैय्यांच्या जाण्याने भावगीत गायनाच्या आकाशातला शुक्रतारा निखळल्याची भावना मनात दाटून येत असल्याचं ��नोगत मंगला खाडिलकर यांनी व्यक्त केलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशिवशक्ती पाले सॅण्डी एस.पी. उपांत्य फेरीत\nपुढीलरोखठोक : मोदी यांचा नेहरू मार्ग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच नाही\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/noble-prize-winner-v-s-naipaul-passed-away/", "date_download": "2018-11-16T10:02:41Z", "digest": "sha1:QQERV7RWS2G5EUPTTWLOTLJBTBPV2ZHQ", "length": 17222, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार ��ुक्तता\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहिंदुस्थानी वंशाचे नोबेल विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन\nसाहित्यातील नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या हिंदुस्थानी वंशाचे लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे रविवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लंडन येथील आपल्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००१ साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.\nव्ही. एस. उर्फ विद्याधर सूरज नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे झाला होता. त्रिनिदाद येथेच त्यांचं बालपण गेलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ए बेंड इन द रिव्हर, अ हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास, इन अ फ्री स्टेट, ए वे इन द वर्ल्ड, हाफ अ लाईफ, मॅजिक सीड्स या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती आहेत. याखेरीज नायपॉल यांनी ३० हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यातून त्यांना सामाजिक पातळीवरील अनेक क्रांतिकारक विचार मांडले.\nसाहित्यातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर २००१ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलधार्मिक स्थळे वाचविण्यासाठी शिवसेना न्यायालयात जाणार\nपुढीलवजन वाढले म्हणून बायकोला कुंटणखाण्यात विकायला काढले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-khadilkar/", "date_download": "2018-11-16T09:37:18Z", "digest": "sha1:ZNMPHAYKG5ZF7VQQXUIS6ZA3HTGAQJYZ", "length": 9066, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गा‌यिका आशा खाडिलकर – profiles", "raw_content": "\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत गायिका\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.\nविशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.\nआशाताईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nलता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/2018/10/16/", "date_download": "2018-11-16T09:44:53Z", "digest": "sha1:EFWSMVDO5BRYTTYLIP5BFUVCE3LVQKR7", "length": 7561, "nlines": 102, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "October 16, 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 17 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 17/10/2018दिवस= 143वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-17] राज्यघटना अभ्यास घटक= भारताची संघराज्य व्यवस्था,त्याची वैशिष्ट्ये, त्याचे मूल्यमापन, घटना दुरूस्ती पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 02) माहितीचा अधिकार अधिकार २००५, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६, वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम १९९० ——————————————————————- …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/committee_info.php", "date_download": "2018-11-16T10:44:20Z", "digest": "sha1:FU4LWTSYH6SMRM377UQR2Q34RQUVZZQW", "length": 5773, "nlines": 138, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | कार्यपत्रिका व सभावृतांत", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nमा. महापालिका सभा, विविध विषय समिती कामकाज व मा. महापौर, उप महापौर इ. निवडणुकींचे नियम\nमहिला व बाल कल्याण समिती\nक्रीड़ा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती\n1 अ क्षेत्रीय कार्यालय समिती\n2 ब क्षेत्रीय कार्यालय समिती\n3 क क्षेत्रीय कार्यालय समिती\n4 ड क्षेत्रीय कार्यालय समिती\n5 इ क्षेत्रीय कार्यालय समिती\n6 फ क्षेत्रीय कार्यालय समिती\n8 ग क्षेत्रीय कार्यालय समिती\n7 ह क्षेत्रीय कार्यालय समिती\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112359-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F/", "date_download": "2018-11-16T09:12:39Z", "digest": "sha1:HJQFGRCJKUEEOBGPJPDGMH2NSW6YPXR2", "length": 6146, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका प्रशासनाकडून एकूण 53 बचत गटांना अर्थसाह्य | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिका प्रशासनाकडून एकूण 53 बचत गटांना अर्थसाह्य\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 10 वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचत गटांना 25 हजार रुपयाचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी 53 बचत गट पात्र ठरले आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेतर्गंत उद्योगनरीतील महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.\nमहिला व बालकल्याण योजनेतर्गत 10 वर्ष पुर्ण झालेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. या बाबतचा ठराव 2010 साली सर्वसाधरण सभेत मंजूर केला आहे. यासाठी 2017-18 वर्षांकरीत शहरातून 148 अर्ज आले होते. या योजनेतील अटी व शर्तीनूसार त्यातील 53 अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या 53 बचत गटांना एकूण 13 लाख 25 हजार रुपये रक्कम अर्थसाहय्य म्हणून देण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या बचत गटांनी 31 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची पुर्तता केल्यात त्यांनाही अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी; प्रशासनाचा कानाडोळा\nNext articleकासारवाडीत जलपर्णीमुक्‍त पवनामाई अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-49/", "date_download": "2018-11-16T09:51:26Z", "digest": "sha1:Y5VCYI4B6VG4WB25OVSETMBJBB53JFKO", "length": 7188, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nOctober 27, 2018\tचालू घडामोडी प्रश्न\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nPrevious आजचा अभ्यास 27 आॅक्टोबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-palghar-news-98-centers-10th-board-exam-100648", "date_download": "2018-11-16T10:02:05Z", "digest": "sha1:ENIIHGASDSNFB75KTIBIOKTA5ZP7KOLO", "length": 14028, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news palghar news 98 centers of 10th board exam पालघर जिल्ह्यात सुमारे 98 परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरूवात | eSakal", "raw_content": "\nपालघर जिल्ह्यात सुमारे 98 परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरूवात\nगुरुवार, 1 मार्च 2018\nसफाळे (सफाळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारया इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 1 मार्च पासून सुरु झाली. या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून सुमारे 58,268 विद्यार्थी बसले आहेत.\nसफाळे (सफाळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारया इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 1 मार्च पासून सुरु झाली. या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून सुमारे 58,268 विद्यार्थी बसले आहेत.\nआज मराठी विषयाचा पहिलाच पेपर असल्याने सकाळी नऊ-साडे नऊ वाजल्या पासूनच पालक विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक शोधत होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना सुद्धा एकमेकांकडून शुभेच्छा देत होते. काही विद्यार्थी थोडे दडपणाखाली दिसत होत��. पालघर जिल्हयात दहावीसाठी 98 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली. जिल्हयातील सर्वाधिक केंद्र वसई तालुक्यात असून या तालुक्यात इयत्ता दहावीची 48 केंद्र असून 29,672 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सर्वात कमी विद्यार्थी जव्हार तालुक्यात आहेत.जव्हार तालुक्यात सर्वात कमी दहावीला 2227 विद्यार्थी बसलेले आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे.\nविद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र जवळ पास असावेत म्हणून पालघर जिल्हयात दहावीची बारा नवीन केंद्र या वर्षांपासून सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी. तसेच काही अडचणी उदभवल्यास मंडळाच्या हेलपलाईनवर मदतीला समुपदेशक उपलब्ध असतील असे पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.\nमोखाडा तालुक्यात हिरवे, करेगाव, विनवल ही तीन परीक्षा केंद्रे तर जव्हार तालुक्यात दाभोसा,पालघर तालुक्यात आगरवाडी आणि वसई तालुक्यात नालासोपारा येथील ज्ञानोदय परीक्षा केंद्रे ही संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून जाहीर करण्यात आली असून या केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. जिल्हयात दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.\nपालघर जिल्ह्यातील तालुक्यानुसार बसलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे-\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/16-october-2018-newspaper-cutting/", "date_download": "2018-11-16T10:15:01Z", "digest": "sha1:PANNZ52SMK7PBPUVKMUVU5IP3MERJL3D", "length": 6797, "nlines": 119, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "16 OCTOBER 2018 NEWSPAPER CUTTING – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nOctober 16, 2018\tनवीन पोस्ट, वर्तमानपत्र कात्रणे\nआजचा अभ्यास 13 नोव्हेंबर 2018\nPrevious आजचा अभ्यास 16 आॅक्टोबर 2018\nNext आजचा अभ्यास 17 आॅक्टोबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rain-in-pune-city/", "date_download": "2018-11-16T09:14:07Z", "digest": "sha1:5AFWJM42R4W6ZOLO4EXUKBNHKUXGM3JI", "length": 12306, "nlines": 246, "source_domain": "www.saamana.com", "title": "चिंब… चिंब… पुणेकर! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घ��तल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष पावसाळा स्पेशल\nएरंडवणे (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)\nकोळावडे, मुळशी येथील विहंगम दृश्य\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचिमुरडीला वाऱ्यावर सोडून निर्दयी आई फरार\nपुढीलदहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nगोव्यात झालेल्या अपघातात महिलेसह ३ वर्षांच्या मुलाचा चिरडून मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-245625.html", "date_download": "2018-11-16T09:28:16Z", "digest": "sha1:QO3DXSYIJV2I2ZZZFIBGFQ3ORRHD46WV", "length": 13093, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इतर पक्षांचे चांगले उमेदवार हायजॅक करा, भाजपचा आमदारांना आदेश", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉ���, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nइतर पक्षांचे चांगले उमेदवार हायजॅक करा, भाजपचा आमदारांना आदेश\n19 जानेवारी : इतर पक्षांत चांगले उमेदवार असतील तर हायजॅक करा असे आदेशच भाजपनं मुंबई आमदारांना दिल्याचं कळतंय. तसंच बंडखोरांवर विशेष लक्ष देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. भाजप संसदीय मंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत युतीबाबतही चर्चा झाली.\nमुंबई महापालिका निवडणुकीच्या युतीसाठी भाजप आणि शिवसेनेत युतीसाठी बैठक सुरू आहे. मात्र दुसरीकडे भाजपची आज मुंबईत संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीची चर्चा पार पडली.\nया बैठकीत इतर पक्षांचे चांगले उमदेवार असतील तर त्यांना हायजॅक करा असे आदेशच मुंबईतील आमदारांना देण्यात आले आहे.\nदरम्यान,शिवसेना नेत्यांची, माफियांची नोटबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे. चुनावी घोषणा बद्दल बोलायचं तर यांनी एवढे वर्ष काय केलं घोषणाच दिल्या ना. माफियाशी चर्चा होऊ शकत नाही. माफिया बंदी, पारदर्शकता आणि भाजप राज्यात, केंद्रात मोठा पक्ष आहे हे मानावं मग सोबत येऊ शकतात अशी टीका भाजपचे आमदार किरीट सोमय्यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016किरीट सोमय्याभाजपमुंबई\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112401-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t29275/", "date_download": "2018-11-16T09:23:23Z", "digest": "sha1:LKSHOYJHDIYDQP3YLIU7C372A56JTCNK", "length": 2177, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-गझल", "raw_content": "\nनेता खुशाल गेला फसवून देश माझा\nआता कशास झाला हैराण देश माझा\nझाले महाग सारे जगणेच भारताचे\nघेतो कसे तरीही सोसून देश माझा\nसृष्टीत देश सारा आहे नटून ऊभा\nसार्‍या जगात आहे शोभून देश माझा\nस्वातंत्र्य मागण्याला सामील लाख झाले\nरक्तात न्हात होता हासून देश माझा\nतेथे जवान होता झेलीत ऊन वारा\nसीमा अजून आहे राखून देश माझा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112402-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.q-touch.net/mr/thick-cover-lens-usb-capacitive-multi-touch-screen-for-15-6-touch-screen-monitor.html", "date_download": "2018-11-16T10:34:03Z", "digest": "sha1:VOH7RDXQFRY2EDM75M7W7FEI3FANOGRV", "length": 12308, "nlines": 250, "source_domain": "www.q-touch.net", "title": "चीन शेंझेन क्वॉन स्पर्श - 15.6 \"टच स्क्रीन मॉनिटर जाड कव्हर लेन्स USB Capacitive मल्टी टच स्क्रीन", "raw_content": "\nअंदाज Capacitive स्पर्श पॅनेल\nCapacitive मल्टी टच स्क्रीन\nडिजिटल स्वाक्षरी टच स्क्रीन\nCapacitive मल्टी टच स्क्रीन\nअंदाज Capacitive स्पर्श पॅनेल\nCapacitive मल्टी टच स्क्रीन\nडिजिटल स्वाक्षरी टच स्क्रीन\nजाड कव्हर लेन्स USB Capacitive मल्टी टच स्क्रीन फ ...\nUSB 10 पॉइंट capacitive टच स्क्रीन 14 इंच, मजबूत ...\n19 \"औद्योगिक Capacitive मल्टी टच स्क्रीन, su ...\n15.6 \"पाणी प्रतिकार Capacitive स्पर्श पॅनेल ...\n15.6 \"टच स्क्रीन मॉनिटर जाड कव्हर लेन्स USB Capacitive मल्टी टच स्क्रीन\nप्रमाणपत्र: सीई, Rohs, FCC\nपॅकेजिंग तपशील: मानक निर्यात पॅकेज\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने\nपुरवठा योग्यता: 20K pcs / महिना\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nजाड कव्हर लेन्स USB Capacitive मल्टी टच स्क्रीन15.6 \"टच स्क्रीन मॉनिटर\nकव्हर लेन्स बाह्यरेखा: 386.81 * 237.12 ± 0.3mm\nTP स्ट्रक्चर: जी + G\nकंट्रोलर: ILITEK, WEIDA, EETI, सिलिकॉन बांधकाम इ (पर्यायी)\nकाचेच्या उपचार कव्हर: ए, ए, वर, AE (पर्यायी)\nअंतर्गत CTP इंटरफेस: युएसबी\nतापमान आणि आर्द्रता काम: -20 ° से ~ 70 ° क, 20 ~ 85% आरएच, नॉन-condensing\nस्टोरेज वातावरण आणि आर्द्रता: -30 ° से ~ 80 ° क, 20 ~ 85% आरएच, नॉन-condensing\nESD हवाई स्त्राव: 8KV\nESD संपर्क स्त्राव: 4KV\nपेन साथ दिली जीवन: ≥10,000,000 / बिंदू\nपेन सरकता टिकाऊपणा: ≥500,000 वेळा\nस्पर्श जीवन बोट: ≥35,000,000 वेळा\nप्रमाणपत्रे: इ.स., FCC, Rohs\nप्रसर गुणोत्तर: 16: 9\nभरण्याची पद्धत: फिंगर किंवा capacitive पेन\nCapacitive टच स्क्रीन पारंपारिक resistive टच स्क्रीन फार वेगळी आहे. resistive टच स्क्रीन कार्य करते तेव्हा, आपण केवळ एक स्पर्श बिंदू न्याय करू शकता. आणि दोन किंवा अधिक स्पर्श गुण आहेत तर, आपण योग्य निर्णय करू शकत नाही. त्यामुळे resistive टच स्क्रीन अशा क्लिक करा, ड्रॅग आणि ड्रॉप म्हणून काही सोप्या क्रिया न्याय फक्त लागू होते. capacitive मल्टि-टच स्क्रीन मल्टि-बिंदू सिग्नल colleting आणि सिग्नल महत्त्व ठरवण्यासाठी वापरकर्ता स्पर्श विघटन करणे करू शकता, आणि गुंतागुंतीच्या क्रिया निर्णय पूर्ण. शिवाय, आपण हलके अंदाज capacitive टच सेन्सर पॅनल स्पर्श तेव्हा मला वाटत करू शकता. उत्तम टिकाऊपणा, 90% पेक्षा अधिक प्रकाश प्रसार दर, पारंपारिक resistive टच स्क्रीन पेक्षा उ���्च पारदर्शकता आमची उत्पादने फायदे आहेत.\nस्टॉक नमुने: 1 ~ 3 कार्य दिवसांत\nसानुकूल प्रकल्प: नमुने 10 ~ 15days\nमोठ्या प्रमाणात उत्पादन: 10 ~ 18days\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न:\nपण कधी तरी आपण एक कारखाना किंवा ट्रेडिंग कंपनी आहे का\nप्र आपली उत्पादने इ.स. आणि Rohs प्रमाणपत्रे आहेत का\nप्र शिपिंग पद्धत काय आहे\nएक: समुद्र / हवा / जे पद्धती ाहका या गरजा आधारावर वापरले जाऊ करण्याची, करून.\nप्र देयक पद्धती काय आहे\nएक: टी / तिलकरत्ने, 30% उत्पादन आधी ठेव, चढविणे आधी शिल्लक.\nपण कधी तरी आपण टच स्क्रीन काय आकार कारखानदार शकता\nएक: 3.5 \"65\", मोठा आकार संशोधन आणि विकास आहेत.\nएक संगणक सर्व स्क्रीन स्पर्श\nबँकिंग / Fanancial प्रणाली\nमागील: USB 10 पॉइंट capacitive टच स्क्रीन 14 इंच, मजबूत सुसंगतता\nमोठा आकार capacitive टच स्क्रीन\nCapacitive कार जीपीएस डीव्हिडी टच स्क्रीन\nCapacitive मल्टी टच स्क्रीन\nCapacitive मल्टी टच स्क्रीन फॅक्टरी\nCapacitive पडदा टच स्क्रीन\ncapacitive टच पॅनेल किंमत\ncapacitive टच स्क्रीन प्रदर्शन\ncapacitive टच स्क्रीन फॅक्टरी\ncapacitive टच स्क्रीन पॅनेल\nकार Capacitive स्पर्श पॅनेल\nकार capacitive टच स्क्रीन\nएलसीडी capacitive टच स्क्रीन\nOGS Capacitive स्पर्श पॅनेल\nअंदाज Capacitive स्पर्श पॅनेल\nप्रोजेक्ट capacitive टचस्क्रीन एलसीडी\nUSB capacitive टच स्क्रीन पॅनेल\nटपऱ्या 17 इंच capacitive मल्टी टच स्क्रीन द्यावे ...\n32 इंच जलरोधक Capacitive मल्टी टच डोंगराची खडकाळ उतरण ...\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nपत्ता: शेंझेन QuanTouch इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112936-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahades.maharashtra.gov.in/surveyReports.do?repCatId=DVS", "date_download": "2018-11-16T09:39:51Z", "digest": "sha1:R5Y6PR62Q4G5C3GJKLX6QTAUUR4ZI33C", "length": 3957, "nlines": 48, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nदलित वस्ती सर्वेक्षण - सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात सन 1974 पासून दलित वस्ती सुधारणा योजना राबविण्यात येते. त्यांच्या विनंतीनुसार संचालनालयाने ��लित वस्त्यांमधील सुविधांबाबत (उपलब्धता/कमतरता) पहिल्यांदाच सन 2001 मध्ये सर्वेक्षण घेऊन माहिती गोळा केली व अहवाल प्रकाशित केला.\n1 महाराष्ट्रातील दलित वस्ती सर्वेक्षण २००१ अहवाल मराठी 2001 2750\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4281176\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112936-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/metoo-dont-reveal-details-on-social-media-in-sexual-harassment-case-says-delhi-hc-3277.html", "date_download": "2018-11-16T09:45:22Z", "digest": "sha1:AATDD46R2ONQSQBYRB76OBDFLTGKGPZY", "length": 22620, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "#MeToo: न्यायालयाने 'ती'ला फटकारले; 'सोशल मीडिया'वरील पोस्ट डिलीट करा, कोणाचीही माहिती सार्वजनिक करु नये! | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nप��त एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n#MeToo: न्यायालयाने 'ती'ला फटकारले; 'सोशल मीडिया'वरील पोस्ट डिलीट करा, कोणाचीही माहिती सार्वजनिक करु नये\nराष्ट्रीय अण्णासाहेब चवरे Oct 12, 2018 11:59 AM IST\n'सोशल मीडिया' च्या माध्यमातून सुरु असलेल्या #MeToo मोहिमेत अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या कहाण्या जगासमोर मांडल्या. या मोहिमेमुळे अनेक प्रसिद्ध, लोकप्रिय वैगेरे असेल्या मंडळींची चांगलीच गोची झाली. तर, काहींच्या बाबतीत हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. दरम्यान, अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाने आरोपकर्त्या महिलेला फटकारले आहे. प्रकरण आहे दिल्लीतील. पत्रकार असलेल्या एका महिलेने एका वेब पोर्टलच्या काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. पोर्टलच्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाकडे या आरोपांविरुद्ध दाद मागितली. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहचताच न्यायालयाने आदेश दिले की, अशा प्रकरणाची माहिती जाहीरपणे (पब्लिक प्लॅटफॉर्म) व्यक्त करु नये. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश व्ही के राव यांच्या खंडपीठाने हे आदेश दिला.\nन्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारे प्रसार माध्यमातून व्यक्त होऊ नये. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीची माहिती, नाव सार्वजनिक करु नये. या प्रकरणात न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०१७ला आदेश दिले होते. यात याचिकाकर्ता आणि प्रकरणाशी संबंधीत व्यक्तिची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी एका नव्या याचिकेत दावा केला आहे की, #MeToo मोहिमेच्या माध्यमातून संबंधीत महिलेने केवळ लैंगिक शोषणाचे आरोपच केले नाहीत तर, त्या कर्मचाऱ्यांची नावेही सोशल मीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहेत. संबंधीत महिलेने न्याय��लयाच्या आगोदरच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.\nदरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात सांगितले की, कोणत्याही पक्षकाराने या प्रकरणात प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये. दरम्यान, न्यायालयाने इतर त्रयस्त प्रकरणांबाबतही मत व्यक्त केले. सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अशा प्रकरणांमध्ये व्यक्त होण्यास न्यायालयाने निर्बंद लावले. तसेच, ट्विटर, फेसबुक यांसारख्या कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्ट हटविण्यात याव्यात, असेही न्यायालयाने म्हटले. दिल्ली सरकारची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गौतम नारायण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले की, न्यायालयाने म्हटले की, संबंधीत पक्षकाराने प्रकरण न्यायालयात प्रलंबीत असल्यास 'त्या' प्रकरणात प्रसिद्धीपासून स्वत:ला दूर ठेवावे. (हेही वाचा, #MeToo:तिने माझ्या ओठांचे चुंबन घेतले, मनात लज्जा निर्माण केली; अभिनेत्रीचा अभिनेत्रीवर आरोप)\nया प्रकरणातील महिलेने कामाच्या ठिकाणी आपले लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. तसेच, कायद्यातील लैंगिक शोषणाशी संबंधी काही कलमांचा आधार घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरणही मागविण्यात आले होते.\nTags: #metoo sexual harassment दिल्ली उच्च न्यायालय मी टू लैंगिक गैरवर्तन लैंगिक शोषण सोशल मीडिया\n#MeToo आकाशवाणीत ही खळबळ, राज्यवर्धन राठोड यांना मेनका गांधींचे पत्र\n#MeToo मोहिमेत माजी मिस इंडिया निहारिका सिंगची देखील कहाणी, नवाझुद्दीन सिद्दीकी, भूषण कुमार यांच्यावर आरोप\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ���टो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112936-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/12225?page=3", "date_download": "2018-11-16T09:46:29Z", "digest": "sha1:RDYQAZFB4HBEDLF4E7L6Z7PQ5WALN7EO", "length": 6460, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तंत्र आणि मंत्र | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तंत्र आणि मंत्र\nकताई शास्त्र २ लेखनाचा धागा\nसाइट हॅक झाली. लेखनाचा धागा\nलोगो संगणकीय भाषेविषयी माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\nसूर्याच्या सूक्ष्म ध्वनी कंपनांचा सुंदर मेलेडी ट्युन लेखनाचा धागा\nप्रिंटरची शाई कशी वाचवावी\nमराठी टायपिंग लेखनाचा धागा\nआकाश टॅबलेट लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार, विश्वकिरणे आणि मूलकीकरण लेखनाचा धागा\nटेड टॉक लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-१६: प्रारणे आणि अणूची संरचना लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल लेखनाचा धागा\nफ्रोयो ते जिंजर्ब्रेड लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-०२: स्थितीज ऊर्जा लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-१३: ऊर्जेच्या गरजेची विस्तारती क्षितिजे लेखनाचा धागा\nमे 31 2011 - 8:19am नरेंद्र गोळे\nऊर्जेचे अंतरंग-०८: मोजू कसा, किती मी तुज लेखनाचा धागा\nमे 3 2011 - 6:50am नरेंद्र गोळे\nऊर्जेचे अंतरंग-०३: गतीज ऊर्जा लेखनाचा धागा\nऊर्जेचे अंतरंग-०९: ऊर्जेची मूलतत्त्वे लेखनाचा धागा\nमे 5 2011 - 7:58am नरेंद्र गोळे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112936-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9443", "date_download": "2018-11-16T09:54:29Z", "digest": "sha1:WDXQKESDUS3AEIQQJAMHXKYKOM5OVHDS", "length": 4813, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चुरमुरे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चुरमुरे\nचुरमुरे,शेंगदाणे, लसुण ,कढीलिंब ,जीरे मोहरी ,लाल तिखट,हळद ,मिठ ,तेल अंदाजे .फरसाण ऐच्छिक .\nभांड्यात तेल तापवून त्यात जीरे ,मोहरी कढीलिंब,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकूरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद ,लाल तिखट ,मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा.भडंग तयार .\nRead more about कुरमुर्‍याचा चिवडा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116112936-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-16T09:27:57Z", "digest": "sha1:TM6AA7XXPAO55XVUF36DNP34MUXAY4TN", "length": 11217, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्धनग्न- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्��ा पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n#MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार\nसुपरस्टार कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिनं अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अक्षरा हासनचे हे प्रायव्हेट 'PHOTOS' सोशल मीडियावर लीक झाले होते.\nत्याने' अर्धनग्न होऊन सहाव्या मजल्यावरून मारली उडी, पण...\nVIDEO : मराठा आंदोलन: तरुणांनी मुंडन करून केस पाठवले मुख्यमंत्र्यांना \nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nआधी छातीवर SC-ST, आता कपडे उतरवून तरुण-तरुणींची एकत्र वैद्यकीय चाचणी\nकास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन\nहोमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना अर्धनग्न उभं केलं क्लास बाहेर\n'धावती लोकल पकडू नका' सल्ला देणार्‍या तरुणालाच बेदम मारहाण\nआमिर म्हणतो, पी.केच्या दुसर्‍या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टर सुद्धा नाही \nगृह प्रदर्शन नव्हे अंग 'प्रदर्शन'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'��ा' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/videos/page-6/", "date_download": "2018-11-16T09:31:36Z", "digest": "sha1:2TUQ5ICQLRDJSFIADKCRNQUPCDEZOOTA", "length": 12290, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्ट���टसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO: विषारी सापाला वाचवण्यासाठी केला MRI\nमुंबई, 20 सप्टेंबर: तुम्ही आतापर्यंत एखाद्या व्यक्तीचा एमआरआय होताना पाहिला असेल पण तुम्ही कधी सापाचा एमआरआय होईल अशी कल्पना तरी केली होती का नाही ना, पण तसं झालंय. मुंबईचे काही डॉक्टरांनी विषारी सापाचा फक्त MRI नाही तर त्याला वाचवण्यासाठी आणि नवीन आयुष्य देण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही पाहताय या व्हिडिओमध्ये महिला डॉक्टर या कोणा व्यक्तीचा नाही तर चक्क सापाचा MRI करत आहे. त्याला वाचवण्यासाठी सगळी फौज कामाला लागली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो हीच इच्छा\nVIDEO: पाहा जेट एअरवेज विमानात नेमकं काय झालं\nVIDEO : ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट\nVIDEO: काँग्रेस आमदार नसीम खानवर गणेश मंडपात उधळले पैसे\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\n...आणि गणेशाच्या मंडपातच झालं नमाज पठण\nVIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये\nVIDEO: अंधेरी स्थानकावरून संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\n'हेच का अच्छे दिन' मनसेने रिलीज केला VIDEO\nVIDEO: कोकणवासीयांच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nस्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/koyna-dam-realese-water-131331", "date_download": "2018-11-16T10:41:23Z", "digest": "sha1:Q2XPUUAOLUESXKJ7TRLAW4IRA6XAB3GI", "length": 10647, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "in koyna dam realese water कोयना धरणातुन नदीपात्रात सोडले पाणी | eSakal", "raw_content": "\nकोयना धरणातुन नदीपात्रात सोडले पाणी\nमंगळवार, 17 जुलै 2018\nमहाराष्ट्राची वरदायीनी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सहा वक्र दरवाजातुन 2 फुटाने पाणी सोडण्यात आले.\nकोयनानगर - महाराष्ट्राची वरदायीनी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सहा वक्र दरवाजातुन 2 फुटाने पाणी सोडण्यात आले.\nयंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणातुन 5 हजार 588 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. दरम्यान आज सकाळी आठ वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2 हजार 100 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीही मोठी वाढ झाली आहे.\nपावसाचा जोर कायम असल्याने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय़ कोयना धरण प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहराला दररोज किमान 1350 एमएलडी पाणीपुरवठा करावा, या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जलसंपदा विभागाने हरताळ फासला असल्याचे समोर आले आहे....\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/renault-motors-2131066.html", "date_download": "2018-11-16T10:29:54Z", "digest": "sha1:2KU6QLACZZQQHHQ4ZBKSE6KLH72JUADO", "length": 6025, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "renault motors | रेनॉ मोटर्सची नविन लक्झरी कार भारतात दाखल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरेनॉ मोटर्सची नविन लक्झरी कार भारतात दाखल\nरेनॉ मोटर्सने भारतात 'फ्लुएंस' नावाची लक्झरी कार सादर केली आहे.\nरेनॉ मोटर्सची नविन लक्झरी कार भारतात दाखल\nरेनॉ मोटर्सने भारतात 'फ्लुएंस' नावाची लक्झरी कार सादर केली आहे. या गाडीची किंमत दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत १४.९९ ते १४.४0 लाख रुपयांपर्यंत आहे. आशियातील बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून या गाडीची रचना करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये गाडी उपलब्ध आहे. विशेष रचनेमुळे ही गाडी तिच्या सेगमेंटमध्ये निश्चितच स्पर्धा निर्माण करेल, असा विश्वास रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क नसिफ यांनी व्यक्त केला आहे. 'फ्लुएंस'ची बांधणी रेनॉ मोटर्सच्या चेन्नई येथील कारखान्यात करण्यात आली आहे. भारतात बांधणी केलेली ही रेनॉ मोटर्सची पहिलीच गाडी आहे. या गाडीचे पेट्रोल मॉडेल २000 सीसी तर डिझेल व्हेरियंटचे मॉडेल १५00 सीसी इंजिन क्षमतेचे आहे.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्य�� 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/you-need-to-be-a-communist-to-donatesperm-in-china-286407.html", "date_download": "2018-11-16T09:30:07Z", "digest": "sha1:34GEGIFYICYIZPI3TRYEB3OTLUGWYTPW", "length": 13829, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कॉम्रेड'च करू शकतात चीनमध्ये वीर्यदान!", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n'कॉम्रेड'च करू शकतात चीनमध्ये वीर्यदान\nचीनमध्ये लोकसंख्या वाढवण्याची आज नितांत गरज आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून लोकसंख्या वाढवण्यासाठी वीर्यदानाची मोठी चळवळ पेनकिंग विद्यापीठाच्या स्पर्म बॅंकेनी सुरू केली आहे. ही चळवळ मेपर्यंत चालणार आहे\n06 एप्रिल : चीनमध्ये जर वीर्यदान करण्यासाठी कम्युनिस्ट असणं बंधनकारक आहे असा फतवाच चीनच्या स्पर्म बॅँकेने काढला आहे. वीर्यदानासाठी असलेल्या प्राथमिक गरजांमध्ये तब्येत चांगली असणं, कुठलाही अनुवांशिक आजार नसणं यासोबतच कम्युनिस्ट असणं गरजेचं आहे असा स्पष्ट नियमच या बॅंकेने काढला आहे.\nचीनमध्ये लोकसंख्या वाढवण्याची आज नितांत गरज आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून लोकसंख्या वाढवण्यासाठी वीर्यदानाची मोठी चळवळ पेनकिंग विद्यापीठाच्या स्पर्म बॅंकेनी सुरू केली आहे. ही चळवळ मेपर्यंत चालणार आहे. पुढे जन्माला येणारा नागरिक हा जन्मापासूनच कम्युनिस्ट असावा असा बहुतेक चीन सरकारचा मनसुबा आहे. म्हणून फक्त कम्युनिस्टच इथे वीर्यदान करू शकतात. सध्या कम्युनिस्ट विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. आता हा प्रकार सुद्धा त्याचाच भाग आहे का अशी शंका उपस्थित होते.\nगंमत म्हणजे दान करणाऱ्याची शारीरिक तपासणी मात्र चोख केली जाते आहे पण तो कम्युनिस्ट आहे की नाही याची कुठलीही चाचपणी केली जात नाहीय. या बॅंकेचा हा नियम सर्वत्र ट्रोलही केला जातोय\nत्यामुळे चीनची येणारी पुढची पिढी आता कम्युनिस्ट आहे का हे पाहणं महत्त��वाचं ठरणार आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nया महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी\nPHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू\nPHOTOS: कमोडमधून निघाला अजगर, व्यक्तीच्या गुप्तांगाचा घेतला चावा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/ghar-ek-bodhkatha/", "date_download": "2018-11-16T09:37:02Z", "digest": "sha1:DWKAXBIKNSKZ26IHLNLGBTEK4EZNLYMA", "length": 13009, "nlines": 122, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "घर एक बोधकथा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\n[ November 15, 2018 ] पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\tनियमित सदरे\nHomeवैचारिक लेखनघर एक बोधकथा\nJuly 17, 2018 विवेक पटाईत वैचारिक लेखन\n(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार)\nएका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला. सूर्य उगवला, घरातून एक वयस्कर माणूस हातात बादली घेऊन बाहेर आला आणि आपल्या रिकाम्या हाताने बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक सुरु केले. राजाला राहवले नाही त्याने विचारले, तुझ्या हातात काही नाही तरी हि तू बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक करीत आहे. हा काय प्रकार आहे. तो माणूस विनम्रतेने म्हणाला, राजन आमच्या घरात आंधार आहे. मी सूर्याचे ऊन या बादलीत भरतो आणि घरात जाऊन ती बादली रिकामी करतो. राजाने हसू आवरीत विचारले, घरात प्रकाश पसरला का तो म्हणाला, रोज कित्येक बादल्या भरून सूर्याचे ऊन घरात टाकतो तरी हि घरात आंधार राहतो. काहीच समजत नाही. राजा घराच्या दरवाज्याजवळ आला आणि तलवारीने काळे जाड कापड कापून टाकले. घरात सूर्याचा प्रकाश पोहचला. (गोष्ट इथेच पूर्ण होते). राजा म्हणाला, बघ दरवाजा उघडा असेल तर सूर्याचा प्रकाश घरात येईल, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही. त्या माणसाने काही सांशक होऊन राजाकडे पहिले आणि विचारले, राजन सूर्याचा उन्हांसोबत धूळ माती पाऊस-पाणी, माश्या, डास व रात्रीच्या वेळी सर्प इत्यादी येतील त्याचे काय तो म्हणाला, रोज कित्येक बादल्या भरून सूर्याचे ऊन घरात टाकतो तरी हि घरात आंधार राहतो. काहीच समजत नाही. राजा घराच्या दरवाज्याजवळ आला आणि तलवारीने काळे जाड कापड कापून टाकले. घरात सूर्याचा प्रकाश पोहचला. (गोष्ट इथेच पूर्ण होते). राजा म्हणाला, बघ दरवाजा उघडा असेल तर सूर्याचा प्रकाश घरात येईल, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही. त्या माणसाने काही सांशक होऊन राजाकडे पहिले आणि विचारले, राजन सूर्याचा उन्हांसोबत धूळ माती पाऊस-पाणी, माश्या, डास व रात्रीच्या वेळी सर्प इत्यादी येतील त्याचे काय राजा मंद हसला आणि म्हणाला त्याचाही बंदोबस्त करतो. त्याने मंत्रीला आदेश दिला गवंडी करून या परिवारासाठी व्यवस्थित घर बांधून द्या.\nराजाच्या आदेशानुसार गवंडीने त्या परिवारासाठी घर बांधले. घरात शिरण्यासाठी एक मोठा दरवाजा, त्या शिवाय एक लोखंडी ग्रील असलेला एक जाळीचा दरवाजा हि. जेणे करून दिवस भर सूर्य प्रकाश व वारा घरात येत राहील. ग्रील सहित जाळीदार खिडक्या आणि काचेचे रोषनदान हि लावेले जेणेकरून धुळीची आंधी आल्यावर दरवाजे खिडक्या बंद केल्या तरी रोषनदान मधून प्रकाश येत राहणार. खिडक्या दरवाजांना जाळी असल्यामुळे रोगराई पसरविणार्या माश्या, डास इत्यादी घरात शिरू शकत नव्हते. रात्री दरवाजा बंद केल्यावर हिंसक पशु, विषाक्त सर्प इत्यादी घरात प्रवेश करु शकत नव्हते. तो परिवार आनंदाने त्या घरात राहू लागला.\nइथे घर म्हणजे माणूस. सूर्याचा उजेड म्हणजे ज्ञान. राजा म्हणजे गुरु. ज्ञानवान गुरु भेटल्यावर ज्ञानरुपी सूर्याचा प्रकाश घरात येतो. धूळ माती म्हणजे वाईट विचार. वाईट विचारांना दूर ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतात. खिडक्या व दरवाज्याला लागलेली जाळी रोगराई पसरविणार्या किड्यांना घरात येऊ देत नाही. विषाक्त सर्प हि घरात शिरू शकत नाही. हे सर्व किडे दुष्ट विचारांचे प्रतिक आहेत. मनात दुष्ट विचार आल्यावरच माणूस दुसर्यांना त्रास देतो, मारहाण करतो. या विचारांच्या जास्त आहारी गेल्यावर माणूस दुसर्यांचा खून हि करतो.\nहृदयाचे कपाट मोकळे ठेऊन ज्ञानाचा प्रकाश आत येऊ द्या. पण वाईट व दुष्ट विचारांना हृदयात स्थान देऊ नका. बहुधा हाच या कथेचा सार आहे.\nसंवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nविवेक पटाईत यांचे साहित्य\nदोन क्षणिका : दिल्लीचा वारा\nरेल्वे अपघात : दोषी कोण\nप्रदूषण, पराई आणि दिल्ली\nमातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध\nआंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा\nदोन क्षणिका : सुगंध\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/department-data.php?Id=20", "date_download": "2018-11-16T10:39:57Z", "digest": "sha1:4RJR7RG37KET2LHWIT5XCANCWASOWWC3", "length": 9558, "nlines": 146, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | डाऊनलोड", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nइ. १ ली ते पदव्युत्तर शिक्षण घेणा-या अनाथ / निराधार मुलांना शिष्यवृत्ती\nइ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थांना अर्थसहाय्य (प्रथमवर्षासाठी)\nदिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन घेणेसाठी अर्थसहाय्य\nविशेष (मतिमंद) व्यक्तीं���ा सांभाळ करणा-या संस्थेस /पालकांस अर्थसहाय्य\nपहिल्या अथवा दुस-या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य\nपरदेशातील उच्चशिक्षणसाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य\nनिर्भया अस्तित्व पुनर्वसन योजना - अत्याचारित मुलीला / महिलेला पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य\nपाळणाघर सुरु करण्याकरिता अर्थसहाय्य\nमुलगी दत्तक घेणा-या दांपत्यास अर्थसहाय्य\nसावित्रीबाई फुले पुरस्कार (सामाजिक संस्था)\nएच.आय.व्ही. / एड्स बाधित मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना / संस्थांना अर्थसहाय्य\nमागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना घरबांधणीसाठी अर्थसहाय्य\nमागासवर्गीय युवकांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य\nदिव्यांग विद्यार्थ्यांना १२ वी नंतरचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी\nकुष्ठ पिडित व्यक्तिंना अर्थसहाय्य.\nइ. ८ वी ते इ. १२ वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेणेसाठी अर्थसहाय्य\nइयत्ता १० वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य\nइ. १२ वी नंतरचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या युवतींना अर्थसहा\nविधवा / घटस्फोटीत महिलेस किरकोळ स्वरुपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य\nमुलींना तां‍त्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदाविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य. (प्रथमवर्षासाठी)\nसावित्रीबाई फुले पुरस्कार (वैयक्तिक)\nइ. 10 वी मध्ये 80 ते 90% गुण\nइ. 10 वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण\nइ. 12 वी मध्ये 80 व 80% पेक्षा जास्त गुण\nइ. ५ वी ते इ. १० वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती\nइ. ८ वी ते इ.१२वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल घेणेसाठी अर्थसहाय्य\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ( इ. 1 ली ते वय वर्ष 18 )\nस्वयं - साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र\nएच.आय.व्ही. / एड्स बाधितांना मोफत PMPML बस पास\nपंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी ( अर्थसहाय्य ) योजना\nदीड वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य\n10 वर्षे पुर्ण झालेल्या महिला बचतगटास अर्थसहाय्य\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://empsckatta.blogspot.com/2016/04/current-affairs-march-part-4.html", "date_download": "2018-11-16T09:17:17Z", "digest": "sha1:HAP275FBZNFTDC2YMK7LBRNTLLEKU6RM", "length": 41712, "nlines": 221, "source_domain": "empsckatta.blogspot.com", "title": "eMPSCkatta :: e MPSCkatta for online MPSC Guidance: Current Affairs March Part - 4", "raw_content": "\nनिमलष्करी दलात आता महिला लढाऊ :\nनिमलष्करी दलाच्या पोलिस दलामध्ये महिलांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता पाचही केंद्रीय सशस्त्र दलांत (सीएपीएफ) मध्ये लढाऊ अधिकारी म्हणून महिलांचा समावेश होणार.\nकेंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात नुकतेच नवीन नियम जाहीर केले असून, आयटीबीपीमध्ये महिलांना थेट लढाऊ अधिकारी म्हणून अर्ज करू शकतात.\nआयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी तैनात असतात, अशा कठीण जबाबदारीमुळे महिलांना या दलात परवानगी दिली जात नाही.\nमात्र, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलामध्ये महिला उमेदवार थेट अधिकारी म्हणून यूपीएससीमार्फत प्रवेश करत आहेत.\nतसेच याशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा दलातही (एसएसबी) महिलांची भरती अनुक्रमे 2013 आणि 2014 पासून सुरू झाली.\nआयटीबीपीमध्ये भरती होण्यासाठी परवानगी दिल्याने महिलांसंदर्भातील लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे आता पाचही ठिकाणी लढाऊ अधिकारी किंवा जवान म्हणून महिलांचा समावेश होणार आहे.\nएका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच महिलांना 33 टक्के कॉन्स्टेबल दर्जाच्या जागा सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये आणि बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीमध्ये 15 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nतसेच त्यानुसार 'सीएपीएफ'च्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदावर महिला नेमण्यात आली असून, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारत आणि चीनच्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमेवर आयटीबीपीचे जवान तैनात असून, सरकारने अलीकडेच या दलात 500 महिलांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसध्या आयटीबीपीमध्ये 80 हजार जवान कार्यरत असून, महिलांची संख्या दीड हजार म्हणजे एकूण संख्येच्या पावणेदोन टक्केच आहे.\nमहिला शरीरसौष्ठव सरितादेवी ‘मिस इंडिया’ :\nमणिपूरच्या सरितादेवीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अपेक्षित बाजी मारताना, पहिल्यांदाच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘मिस इंडिया’ किताब पटकावला.\nतसेच त्याच वेळी तिला कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्राच्या सिबालिका सहाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nप्रथमच रायगड जिल्ह्यात (रोहे) झालेल्या या दिमाखदार स्पर्धेद्वारे, भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राची ताकद दिसून आली.\nएकूण 15 महिला खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत यंदाही मणिपूरचे वर्चस्व दिसले.\nअंतिम फेरीमध्ये सरिताने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत स्पर्धेचा निकाल स्पष्ट केला.\nमात्र, प्रत्यक्षात सरिताने अप्रतिम प्रदर्शन करताना, सर्वांची मने जिंकत विजेतेपदावर एकहाती कब्जा केला.\nतसेच त्यामुळे सिबालिका आणि पश्चिम बंगालच्या एलुरोपा भौमिक यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी समाधान मानावे लागले, त्याच वेळी मणिपूरच्याच रेबीतादेवीने चौथे स्थान मिळवले, तर महाराष्ट्राच्या लीलाची पाचव्या स्थानी घसरण झाली.\nमोठ्या शहरांजवळ ‘लॉजिस्टिक हब’ योजना :\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय महामार्गांलगतच्या मोठ्या शहरांसाठी लॉजिस्टिक हब उभरण्याची योजना आखण्यात येत आहे.\nतसेच त्यामुळे सामान लादणे व घेऊन जाण्यासाठी जड वाहनांना (ट्रक) शहराच्या आतून जाण्याची गरज पडणार नाही, हे हब एकप्रकारे बायपासचे काम करतील.\nही योजना साकारण्याकरिता असे एक मॉडेल तयार करण्यात येत आहे ज्याअंतर्गत मंत्रालयाला जमीन खरेदीची गरज पडणार नाही.\nयासंदर्भात परिवहन मंत्रालयातर्फे पुढील महिन्यात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांसोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी सदर कंपन्यांकडून सूचना आणि सहकार्य मागितले जाईल.\nपरिवहन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विविध प्रकारचे सामान वाहून नेणारे ट्रक हे मोठ्या शहरांसाठी गंभीर समस्या ठरले आहेत, हा प्रश्न लक्षात घेऊनच परिवहन मंत्रालय लॉजिस्टिक हब स्थापनेचा विचार करीत आहे.\nनियोजित योजनेंतर्गत शहराजवळ मंत्रालय 500 ते 1000 एकर जमीन अधिग्रहित करेल, पण खरेदी करणार नाही.\nसाधारणत: ही जमीन लीजवर घेतली जाईल, ज्या शेतकऱ्यांकडून ही जमीन घेतली जाईल त्यावर त्यांचा मालकी हक्क कायम असेल.\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्य :\nचीनच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीरच��या प्रत्यक्ष ताबारेषेनजीकच्या भागात त्यांचे जवान पाठवून अस्तित्व वाढवले असल्याचे दिसून आले आहे.\nतसेच यापूर्वी लडाख भागात चीनने अनेकदा घुसखोरी केली पण आता त्यांनी काश्मीरच्या पाकिस्तानकडील बाजूनेही जवळपास घुसखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nचायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान उत्तर काश्मीरमधील नौगामच्या समोरच्या भागात दिसले आहेत.\nप्रत्यक्ष ताबारेषेनजीक काही पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी चीनचे जवान आले होते असे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीतून सूचित झाले आहे.\nभारतीय लष्कराने चीनच्या कारवायांबाबत जाहीरपातळीवर मौन पाळले असून ते भारतीय गुप्तचरांना मात्र माहिती देत आहेत त्यानुसार चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मीचे चिनी जवान प्रत्यक्ष ताबारेषेवर आल्याचे सांगण्यात आले आहे.\nचायना गेझोबा ग्रुप ही कंपनी झेलम-नीलम हा 970 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प राबवित आहे, हा जलविद्युत प्रकल्प भारताच्या किशनगंगा वीज प्रकल्पाला तोडीस तोड म्हणून उभारला जात आहे.\nकिशनगंगा प्रकल्प उत्तर काश्मीरमध्ये बांदीपोर येथे होत आहे, त्यात किशनगंगा नदीचे पाणी वळवून झेलम नदीच्या खोऱ्यातील वीज प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे व त्याची क्षमता 330 मेगावॉट आहे, 2007 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून तो यावर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.\nनव्याने लागू करण्यात आलेल्या 'वन रॅंक, वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेअंतर्गत आवश्‍यक ते आर्थिक लाभ सुमारे दोन लाख माजी सैनिकांना देण्यात आली आहे.\nतसेच, सुमारे एक लाख 46 हजार माजी सैनिकांच्या परिवारांना सुधारित नियमांनुसार आर्थिक लाभ देण्यात आले आहेत.\nसुमारे दोन लाख 21 हजार 224 माजी सैनिकांना 'ओआरओपी' अंतर्गत आर्थिक लाभ देण्यात आले आहेत.\nनिवृत्तिवेतनातील थकबाकीचा पहिला हप्ता 1 मार्च रोजी माजी सैनिकांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.\nमाजी सैनिकांच्या उर्वरित एक लाख 46 हजार 335 परिवारांना लवकरच 'ओआरओपी'चे लाभ देण्यात येणार आहेत.\n344 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बंदी :\nदोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचे निश्चित मिश्रण असलेल्या किमान 344 औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे.\nबंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये कफ सिरपच्या मिश्रणाचाही समावेश आहे.\nमनुष्यमात्राने अशा प्रकारच्या औषधांचा वापर करण्यात ‘जोखीम’ आहे आणि या औषधांचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nतसेच या 34 औषधांवरील बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे आणि मंत्रालयाने या संदर्भात राजपत्रात एक अधिसूचनाही जारी केली आहे.\n344 पेक्षा जास्त औषध कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती.\nविशेषज्ञ समितीने आपल्या शिफारशी सादर केल्यानंतर या कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती, परंतु काही कंपन्यांनी नोटिशीला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.\nटपाल कार्यालयात बँकिंग सुविधा :\nदेशभरातील 20 हजार 106 टपाल कार्यालयांत कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बचत खातेधारकांना या कार्यालयातून व्यवहार करता येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.\n2014 पर्यंत फक्त 230 टपाल कार्यालये कोर बँकिंग सुविधेने जोडण्यात आली होती.\nकोर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस) टपाल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाचा भाग आहे.\nविविध आयटी सोल्यूशनच्या माध्यमातून टपाल कार्यालये आयटी सुविधांनी सज्ज करणे, हा यामागचा उद्देश आहे.\nटपाल विभागाने सर्व विभागीय टपाल कार्यालयात सीबीएस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यात एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचाही समावेश असेल.\nटपाल विभागाला 7 डिसेंबर 2015 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने 18 महिन्यांत पेमेंट बँक स्थापन करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती.\nवीज कंपन्यांसाठी ‘उदय’ योजना :\nविविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम) सहन करावा लागणारा तोटा लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता या क्षेत्रात सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे.\nतसेच या अंतर्गत या कंपन्यांच्या वित्तीय आणि परिचालन दक्षतेसाठी उज्ज्वल डिस्कॉम इन्श्युरन्स योजना (उदय) सुरू करण्यात आली आहे.\nअशी माहिती ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पीयूष गोयल यांनी (दि.14) दिली.\nया योजनेचा मुख्य उद्देश वीज वितरण कंपन्यांच्या दक्षतेत सुधारणा करणे आणि वितरण क्षेत्रात व्याजाचा बोजा, वीज उत्पादन खर्च आणि वाणिज्यिक तोटा कमी करणे हा आहे.\nअग्नी-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :\nभारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-1 या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली.\nजमीनीवरुन जमीनीवर 700 कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे.\nभारतीय लष्कराने (दि.14) सकाळी 9:11 वाजता अब्दुल कलाम बेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली.\n12 टन वजन व 15 मीटर लांबी असलेल्या अग्नि-1 क्षेपणास्त्रावरुन 1 टनापेक्षा जास्त वजनाची स्फोटके वाहून नेता येणे शक्‍य आहे.\nतसेच याबरोबर स्फोटकांचे वजन (पेलोड) कमी करुन क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्‍य आहे.\nभारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यामधील अग्नि हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.\nभारतातून 700 ज्यू इस्त्राईलला स्थलांतरित होणार :\nज्यू नागरिकांना इस्राईलमध्ये परत आणण्यासाठीच्या निधीत येथील सरकारने दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील जवळपास 700 ज्यू नागरिक यंदा इस्त्राईलला स्थलांतरित होणार आहेत.\nइस्त्राईलच्या निर्मितीपासून जगभरात पसरलेले ज्यू नागरिक तेथे कायमस्वरूपी जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे सरकारही त्यांना मदत करत असते.\nभारतातील मणिपूर आणि मिझोरममध्ये राहणारे ब्नेई मेनाशे समुदाय हा ज्यूंच्या दहा प्रमुख टोळ्यांपैकी एक समजला जातो.\nतसेच त्यांना 2005 मध्येच इस्त्राईलने परतण्यास परवानगी दिली आहे.\nस्थलांतरितांना देशामध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या निधीत इस्त्राईलने मोठी वाढ केल्याने दर वर्षीपेक्षा तिप्पट संख्येने भारतातील ज्यू तिथे जाऊ शकतात.\nइस्त्राईलमध्ये सध्या ब्नेई मेनाशे समुदायाचे सुमारे तीन हजार नागरिक राहत असून, त्यापैकी सहाशे जणांचा जन्म भारतात झाला आहे.\nलोकसभेत ‘आधार’ विधेयक मंजूर :\nराज्यसभेने सुचविलेल्या पाच सुधारणा आणि घाईगडबडीत निर्णय न घेण्याची विरोधकांची विनंती फेटाळून (दि.16) लोकसभेत आधार विधेयक मंजूर करण्यात आले.\nचीनची नवीन पंचवार्षिक योजना :\nआर्थिक मंदीला लगाम लावण्यासाठी चीनच्या संसदेने (दि.16) नवीन पंचवार्षिक योजनेला मंजुरी दिली.\nतसेच त्यात आर्थिक आणि सामाजिक विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे, त्यात वार्षिक 6.5 टक्के आर्थिक वृद्धीचे ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे.\nसर ��ँड्रय़ू वाइल्स यांना ‘आबेल’ पुरस्कार :\nऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर अँड्रय़ू वाइल्स यांनी तीनशे वर्षे गूढ बनून राहिलेला एक कूटप्रश्न सोडवला असून त्यांना त्यासाठी गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\nहा पुरस्कार 5 लाख पौंडाचा आहे, नॉर्वे विज्ञान व साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 विधेयके मंजूर\n➡संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा (दि.16) संध्याकाळी संपला.\n➡संसदेची दोन्ही सभागृह 25 एप्रिलपर्यंत 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.\n➡अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक ठरला, 23 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात संसदेने 10 विधेयके मंजूर केली. लोकसभेने नऊ विधेयके मंजूर केली तर, राज्यसभेने 11 विधेयके पास केली.\n➡मागच्या तीन वर्षात सरकारच्या विविध मंत्रालयांनी परदेश दौ-यांवर 1500 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेला दिली.\n➡जानेवारीपासून झालेल्या नव्या नियमानुसार एकावर्षात अधिकारी चारपेक्षा जास्त परदेश दौरे करु शकत नाही तसेच हे दौरे पाच दिवसांपेक्षा जास्त असू नयेत.\nआनंदी देशांमध्ये भारत 118 व्या स्थानी\n➡संयुक्त राष्ट्राने आनंदी देशांची जागतिक यादी जाहीर केली आहे.\n➡तसेच या यादीत 156 देशांमध्ये भारत 118 व्या स्थानी आहे.\n➡दहशतवादाने ग्रासलेले पाकिस्तान, सोमालिया हे देश आनंदी असण्यामध्ये भारताच्या पुढे आहेत.\n➡सोमालिया76, चीन 83, पाकिस्तान 92, आणि बांगलादेश 110 व्या स्थानी आहे.\n➡स्वित्झर्लंडवर मात करुन डेन्मार्कने या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.\n'एच-1 बी' व्हिसा 1 एप्रिलपासून\n➡आगामी आर्थिक वर्षासाठी ‘एच-1 बी‘ व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास येत्या 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे.\n➡अमेरिकी कंपन्यांकडून कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या अमेरिकेतील नियुक्तीसाठी या व्हिसाचा वापर केला जातो.\n➡मुख्यत्वे भारतीय कर्मचाऱ्यांना या व्हिसाचा सर्वाधिक लाभ होतो.\n➡अमेरिकेतील आर्थिक वर्ष 1 ऑक्‍टोबरपासून सुरू होते.\n➡2017 च्या आर्थिक वर्षासाठी अमेरिकी संसदेने 65,000 ‘एच-1 बी‘ व्हिसा देण्यास मंजुरी दिली आहे.\n➡तसेच अमेरिकेतील मास्टर्स किंवा त्यापेक्षा वरची पदवी असलेल्यांसाठी अतिरिक्त 20,000 ‘एच-1 बी‘ व्हिसाची तरतूद करण्���ात आली आहे.\n➡अमेरिकेतील नागरिकत्व आणि स्थलांतरितांविषयक सेवा विभागाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.\nलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्कार\n➡लोकमत समूहातर्फे सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्कारांसाठीचे ज्युरी मंडळ जाहीर झाले असून त्यात विविध क्षेत्रांतल्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे.\n➡लोकसेवा-समाजसेवा, विज्ञान तंत्रज्ञान, परफॉर्मिंग आर्ट, कला, क्रीडा, रंगभूमी, चित्रपट, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस, प्रशासन आणि सर्वांच्या उत्सुकतेचे क्षेत्र राजकारण अशा 14 कॅटेगरीतील नामांकने ऑनलाइनवर जाहीर झाली आहेत.\n➡ज्युरी मंडळात देशाचे माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे अग्रभागी आहेत.\n➡शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा विलक्षण प्रभावी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे.\n➡20 वर्षे खासदार, अवजड उद्योग मंत्रालय व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे खा. प्रफुल्ल पटेल दुसरे ज्यूरी असतील.\n➡टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधील निवृत्त शास्त्रज्ञ व ‘पद्मभूषण’चे मानकरी प्रा. शशिकुमार चित्रे ज्यूरीत आहेत.\n➡पदव्युत्तर शिक्षण परदेशात घेतल्यानंतर आवर्जून मायदेशी परतलेले आघाडीचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात.\nमोबाइल बँकिंग 60 हजार कोटींच्या वर\n➡स्मार्टफोनची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता वेग या दोन्ही गोष्टी बँकिंग उद्योगाच्या पथ्यावर पडल्या असून, यामुळे आर्थिक वर्षात मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून विक्रमी 60 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.\n➡विशेष म्हणजे, हे व्यवहार रोखीऐवजी ई-पद्धतीने झाल्यामुळे किमान 100 कोटी रुपयांच्या व्यवहार खर्चाची बचत झाली आहे.\n➡बँकिंग व्यवहार जलद होतानाच ग्राहकांना बँकेत ज्या-ज्या सुविधा उपलब्ध होतात, त्या सर्व सुविधा मोबाइलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल व मोबाइल बँकिंग प्रकारावर जोर देण्यास सुरुवात केली आहे.\n➡विशेषत: बँकांनी अनेक मोबाइल हँडसेट व सेवा देणाऱ्या कंपन्यांनी करार करीत ही सेवा अधिक सुलभ केल्यामुळे याचा वापर वाढला आहे.\n➡मोबाइल बँकिंगची विश्वासार्हता वाढविण्यासाठी बँकांनी आता विशेष मोहीम सुरू केली असून, इंटरनेट बँकिंगमध्ये असलेल्या सर्वच बँकांनी आता स्वत:ची ‘अ‍ॅप’ सुरू केली आहेत.\n➡तसेच प्रत्येक व्यवहाराकरिता सुरक्षेच्या विविध पातळ्या निर्माण केल्यामुळे हॅकिंगची शक्यता अतिशय कमी झाली आहे.\n➡विशेष म्हणजे मोबाइल बँकिंग या प्रकारात खाजगी बँकांच्या तुलनेत देशातील सरकारी बँका अग्रेसर आहेत.\n➡उपलब्ध माहितीनुसार, देशातील सर्वांत मोठी बँक असा लौकिक असलेल्या स्टेट बँकेने मोबाइल बँकिंगमध्येही पहिला क्रमांक कायम राखला असून, या क्षेत्रात बँकेची बाजारातील हिस्सेदारी 36 टक्के आहे.\nविजय मल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ संचालकपदाचा राजीनामा\n➡विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (RCSPL) संचालकपदावरुन राजीनामा दिला आहे.\n➡रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बीसीसीआयला ईमेल पाठवून याबद्दल माहिती दिली आहे.\n➡तसेच रुसेल ऍडम्स यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.\n➡'आम्हाला रुसेल ऍडम्स जे आता आरसीबी संघाचे प्रमुख असणार आहेत त्यांच्याकडून ईमेल मिळाला आहे.\n➡विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदावरुन राजीनामा दिल्याची माहिती या मेलमध्ये देण्यात आली आहे.\n➡तसेच त्यांचा मुलगा सिद्दार्थ मल्ल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असेपर्यंत विजय मल्ल्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून असतील अशी माहितीदेखील मेलमधून दिल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमानव संसाधन आणि विकास(HRD) (17)\nExcise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nSTI Pre strategy : STI पूर्व परीक्षा नियोजन\nआमच्या ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद , आणखी अपडेट माहितीसाठी पुन्हा भेट द्या .\n© eMPSCkatta 2015. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4786175204350049123&title=Jagdish%20Walhekar%20appointed%20as%20MNS%20District%20chairman&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T10:12:18Z", "digest": "sha1:O3PXL63YJ2OYAMBP63A3624YZHA4YJPN", "length": 7920, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मनसेच्या आस्थापना विभाग जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर", "raw_content": "\nमनसेच्या आस्थापना विभाग जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या जिल्हाध्यक्ष तथा संघटकपदी जगदीश मारुती वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र दिले. या वेळी उपाध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस योगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.\nरस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी मनसेचा हा विभाग सक्रियपणे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हास्तरीय नेमणूक केल्या आहेत.\n‘खड्डे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला जाब विचारून असुविधांची कोंडी फोडण्यासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल’, असे मत परुळेकर यांनी व्यक्त केले.\n‘पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करून दबावगट तयार केला जाईल व अहवाल सादर करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल’, असे जगदीश वाल्हेकर यांनी सांगितले.\nया वेळी जिल्हा उपसंघटकपदी अनिल वरघडे व गणेश शेळके यांची जुन्नर तालुका संघटकपदी दत्तात्रय खंडागळे यांची, तर मावळ तालुका संघटकपदी संदीप पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे.\nTags: पुणेमनसेजगदीश वाल्हेकरयोगेश परुळेकरराज ठाकरेPuneMNSRaj ThakreyJagdish WalhekarYogesh ParulekarJunnarMavalप्रेस रिलीज\nमनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा रखडलेला निकाल जाहीर करण्याची मागणी नियुक्तीचे आदेशपत्र देण्याचे लेखी आश्वासन मावळ तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत मंत्रालयात आढावा बैठक ‘एकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-196483.html", "date_download": "2018-11-16T09:28:24Z", "digest": "sha1:KHRMHIEIJ4HTCGOG47UF3IJICUQ2ACHJ", "length": 14493, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा, प्रेक्षक म्हणून आवडला -अमृता फडणवीस", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...��न् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nबाजीराव मस्तानी चांगला सिनेमा, प्रेक्षक म्हणून आवडला -अमृता फडणवीस\n18 डिसेंबर : बाजीराव मस्तानी सिनेमाच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. पुण्यात काही ठिकाणी शोही बंद पाडले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गुरुवारीच हा सिनेमा पाहिला आणि प्रेक्षक म्हणून हा सिनेमा आपल्याला आवडला अशी प्रतिक्रिया आयबीएन लोकमतकडे दिली.\nअमृता फडणवीस म्हणतात, बाजीराव मस्तानी हा सिनेमा मी पाहिला. एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा मला चांगला वाटला. आता जो काही वाद सुरू आहे त्याचा अभ्यास म्हणा किंवा तुलना अशी काही मी केली नाही. पण, एक सिनेमा म्हणून बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा आहे. फक्त मनोरंजन म्हणून त्या चित्रपटाकडे पाहिलं. जर तुम्ही इतिहास म्हणून जर विचारात असेल तर माझं असं कोणतंही मत या सिनेमाबद्दल नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nतर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे कार्यकर्ते सिटी प्राईड थिएटरमध्ये आंदोलन करत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा\nमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सिनेमा पाहिला आणि तो त्यांना आवडला आहे. तर तुम्ही आता वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार का असा सवाल केला असता भाजपचे कार्यकर्ते अगोदर गोंधळून गेले. पण, दुसर्‍याच क्षणी सावरत आमचा प्रेक्षकांना विरोध नाही, सिनेमातील गाण्यांना विरोध आहे असं जाहीर करून टाकलं. एकंदरीतच एका प्रकार भाजप कार्यकर्त्यांची स्टंटबाजी या निमित्ताने समोर आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bajirao mastaniSanjay Leela BhansaliVaishali Bhaisane Madeअमृता फडणवीसदीपिका पदुकोणबाजीराव मस्तानीरणवीर कपूरसंजय लिला भन्साली\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T10:06:25Z", "digest": "sha1:3KLT6LP2IOAMUWSDQP5VIAACCNH4TSK3", "length": 9795, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ग्रेटर नोएडा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्��; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nभारताच्या गरिबीची थट्टा करणारा ‘हा’ खेळाडू अडचणीत\n2011 ते 2013 यामध्ये भारतात ग्रेटर नोएडा ट्रॅकवर फॉर्म्युला वन रेसचं आयोजन करण्यात आलं होतं.\nशरीरसंबंधाला नकार, महिलेनं १३ वर्षांच्या मुलाचे जाळले गुप्तांग\nसुसाट वेगात धावणाऱ्या 'जॅग्वार'मधून थुंकणे त्याच्या जीवावर बेतले\nग्रेटर नोयडात 2 इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nमोदी सरकारकडून तीन वर्षात जाहिरातींवर 37,54,06,23,616 रुपये खर्च \nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हि��िओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sapana-didi/news/", "date_download": "2018-11-16T10:00:06Z", "digest": "sha1:OV5OARGX36ONNVI6NNDAAIO26N5BDT5O", "length": 9112, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sapana Didi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n...म्हणून दीपिकानं सोडला 'सपनादीदी'\nविशाल भारद्वाजचा 'सपना दीदी' सिनेमा तिनं सोडलाय. त्याची साइनिंग अमाऊंटही तिनं परत केलीय.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-16T10:22:48Z", "digest": "sha1:EMJCBU4EFNS3MZ4Y625T5Y3BEHNAOIHX", "length": 7646, "nlines": 122, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "बँक नोट प्रेस, देवास (मध्य प्रदेश) एसपीएनसीआयएल युनिट मध्ये पुढील पदांची भरती. – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nबँक नोट प्रेस, देवास (मध्य प्रदेश) एसपीएनसीआयएल युनिट मध्ये पुढील पदांची भरती.\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nसंकेतस्थळावर दि.९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. ऑनलाइन टेस्ट नोव्हेंबर/डिसेंबर २०१८ मध्ये होईल. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.\nPrevious चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t30351/", "date_download": "2018-11-16T10:08:32Z", "digest": "sha1:UKRAECX3FGHZBO4NEWPL7JZQWEPB5LZF", "length": 2701, "nlines": 65, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-प्रेमाचा बाजा", "raw_content": "\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nदुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे\nखरच वाजला प्रेमाचा बाजा रे ||धृ||\nसांगू कुणाला, मी कुणा विचरु\nझालं बंदिस्त माझं प्रेम पाखरु\nकोणीतरी येऊन मला सांगा रे\nगप्प नका राहू कायतरी बोला रे\nदुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे\nखरच वाजला प्रेमाचा बाजा रे ||१||\nकरण्या गेलो मी प्रेम तिच्यावर\nपप्पाच आला न तीचा अंगावर\nपटवूनी खूप काही ऐकेच ना रे\nओरडून म्हणतो कसा फूट ना रे\nदुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे\nखरच वाजला प्रेमाचा बाजा रे ||२||\n© शिवाजी सांगळे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2012/10/mpsc.html", "date_download": "2018-11-16T10:39:02Z", "digest": "sha1:ELUVRMZUGV6HVW2RJXUNSKQKOGIXPTMT", "length": 20089, "nlines": 259, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: MPSC - एक स्पर्धा परीक्षा", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC - एक स्पर्धा परीक्षा\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग\nमहाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्��े जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.\nमहाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.\nउदा. १) राज्य सेवा परीक्षा\n३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा\n४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा\n५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा\n७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा\n* शैक्षणिक - १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .\n२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी\n३) मराठीचे ज्ञान आवश्यक.\nसाधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.\nकमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे\nअनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम\nखेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल.\nअपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.\n* शारीरिक पात्रता -\n१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nउंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\n२) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nउंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\n३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-\nउंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nछाती - न फुगविता ८४ सें .मी.\nफुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक\nचष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .\nउंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)\nचष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा .\nराज्यसेवा परीक्षा - बदलेले स्वरूप\nपूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.\nह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services) अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते.पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात. या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax),तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR),उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.\nMPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services)स्वरूप\nराज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.\n1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण\n2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण\n3. मुलाखत -100 गुण\nपूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.\nमुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप-शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप-शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय(Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.\nराज्यसेवा पूर्व परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम\nह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही.पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC - एक स्पर्धा परीक्षा\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/satyapal-malik-appointed-jammu-kashmir-governor/", "date_download": "2018-11-16T09:13:57Z", "digest": "sha1:FMDWLUMUWREY2ZUEVSGZGPIGMDDHVSR6", "length": 17279, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "सत्यपाल मलीक यांची जम्मू कश्मीरच्या राज्यपालपदी निवड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसत्यपाल मलीक यांची जम्मू कश्मीरच्या राज्यपालपदी निवड\nदेशातील सात राज्यात नव्या राज्यपालांची घोषणा मंगळवारी राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली. जम्मू कश्मीरमध्ये एन. व्ही, व्होरा यांच्याजागी सत्यपाल मलीक यांची निवड करण्यात आली आहे. व्होरा दहा वर्षांपासून जम्मू कश्मीरच्या राज्यपालपदी होते. मलीक याआधी बिहारचे राज्यपाल होते. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर मलीक यांना राज्यपालपद देण्यात आले होते. लालजी टंडन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आली आहे. टंडन यांच्यासह सत्यदेव नारायण, बोबी रानी मोर्य, गंगाप्रसाद, तथागत रॉय, कप्तानसिंह सोलंकी यांनाही राज्यपालपद देण्यात आले आहे.\nया राज्यात राज्यपालांची निवड\nउत्तराखंड बेबी रानी मौर्य\nत्रिपुरा कप्तान सिंह सोलंकी\nबिहार सत्यदेव नारायण आर्य\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतुम्हांलाही डास चावतात का\nपुढीलगोव्यातील मांडवी आणि झुवारी नदीत होणार वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच नाही\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nद���श | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/video-chinchpoklicha-chintamani-2018/", "date_download": "2018-11-16T10:27:38Z", "digest": "sha1:XASG6SLRVIRICNT7VMBETCCDHUBRH6HY", "length": 14504, "nlines": 254, "source_domain": "www.saamana.com", "title": "VIDEO : चिंचपोकळीचा चिंतामणी, यंदा काय असणार आकर्षण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nन्याय मिळेपर्यंत जेएनपीटीला सहकार्य नाही: प्रकल्पग्रस्तांचा निर्धार\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्था���िकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nVIDEO : चिंचपोकळीचा चिंतामणी, यंदा काय असणार आकर्षण…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाणी आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा विहिरीत बुडून मृत्यू\nपुढीलजेव्हा काँग्रेसच्याच रॅलीत राहुल गांधी ‘मुर्दाबादच्या घोषणा’ लागतात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sakal-media-group-85th-anniversary-tanishka-group-24132", "date_download": "2018-11-16T09:53:32Z", "digest": "sha1:GVVUBLQG3O6CXE5B7QU2B7ARFJMDRTFC", "length": 12797, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal-media-group-85th-anniversary tanishka group जणू भरलं \"तनिष्कां'चं संमेलन | eSakal", "raw_content": "\nजणू भरलं \"��निष्कां'चं संमेलन\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nपुणे - एकाच रंगाच्या नऊवारी साड्या... त्यावर चढविलेला दागिन्यांचा साज... कुठे मैत्रिणींची होत असलेली गळाभेट, तर कुठे व्यक्त होणारी कृतज्ञता... सारं वातावरणच कुटुंबातल्या मंगल कार्यासारखं... वर्धापन दिनाचं औचित्य साधून \"सकाळ'च्या प्रांगणात जणू तनिष्का सदस्यांचं संमेलनच भरलं होतं, त्यांच्या उत्साहानं सारा मंडप व्यापून गेला होता.\nपुणे - एकाच रंगाच्या नऊवारी साड्या... त्यावर चढविलेला दागिन्यांचा साज... कुठे मैत्रिणींची होत असलेली गळाभेट, तर कुठे व्यक्त होणारी कृतज्ञता... सारं वातावरणच कुटुंबातल्या मंगल कार्यासारखं... वर्धापन दिनाचं औचित्य साधून \"सकाळ'च्या प्रांगणात जणू तनिष्का सदस्यांचं संमेलनच भरलं होतं, त्यांच्या उत्साहानं सारा मंडप व्यापून गेला होता.\n\"सकाळ'च्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील भोर, चाकण, सासवड, इंदापूर, बारामती, मुळशी आदी विविध ठिकाणांहून तनिष्का सदस्या अगदी उत्साहाने आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी कुणी आपल्या गटासह, तर कुणी एकेकटे... कुणी स्वतंत्र गाड्या करून, तर कुणी स्वतःच्या दुचाकीवर सायंकाळी 5 वाजल्यापासूनच सकाळ कार्यालयात जमायला सुरवात केली. त्या केवळ आल्याच नाहीत, तर त्यांनी वर्धापन दिनानिमित्त विशेष पारंपरिक पेहराव करून \"सकाळ'बरोबरचा आपला कौटुंबिक जिव्हाळा आणखी दृढ केला.\n\"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतानाच, तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती त्या देत होत्या, सोबतच इतर पाहुण्यांबरोबरही त्या व्यासपीठाच्या कार्यासंबंधी चर्चा करत होत्या. जिल्ह्यातून आलेल्या आपल्या मैत्रिणींची गळाभेट घेत, हास्यकल्लोळात त्यांच्यासोबत सेल्फी अन्‌ ग्रुप फोटो काढण्यासाठी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यांचा क्‍लिकक्‍लिकाट होत होता.\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त��याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/smallcontent/j-028/", "date_download": "2018-11-16T10:34:56Z", "digest": "sha1:UFRS4P2C55TC5LKPPRTAHUXI4XKNG4AA", "length": 4196, "nlines": 60, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "J-028 – Small Content", "raw_content": "\n[ December 5, 2017 ] प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे\tबोधकथा\n[ November 5, 2017 ] सोनार आणि लोहार\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] भाव तेथे देव\tबोधकथा\n[ November 4, 2017 ] स्वाभिमानाची जादू\tबोधकथा\n“माझा सुरेश अगदी लवकर उठून अभ्यासाला बसतो.” सुरेशची आई कौतुकाने गण्याच्या आईला सांगत होती. “आमचा गण्याही खिडकीतून सूर्याची तिरपी किरणे आत येताच तत्काळ उठतो बरं का” गण्याच्या आईने ही जरा फणकारतच सांगितले. “हो, पण तुमच्या गण्याच्या खोलीची खिडकी तर पश्चिमेला आहे ना ” गण्याच्या आईने ही जरा फणकारतच सांगितले. “हो, पण तुमच्या गण्याच्या खोलीची खिडकी तर पश्चिमेला आहे ना \nआज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली…\nगल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र…\nएक दिवस नेहमीप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योगपती आपले आरोग्य चांगले राहावे म्हणू समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्या किनाऱ्यावर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण त्या उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, “अरे, हा एव्हढा मोठा उद्योगपती. साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा पास झालेला नाही. मग त्याच्याजवळ कसली आली आहे बुद्धीमत्ता ” हे ऐकल्यावर ते उद्योगपती त्या ... >>\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/hidden-salt-foods", "date_download": "2018-11-16T10:15:08Z", "digest": "sha1:ZOVIKOCQG54COITKTKFG7VMDYPZA7P4Z", "length": 11051, "nlines": 91, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Hidden salt in foods | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2016/05/blog-post_25.html", "date_download": "2018-11-16T09:53:29Z", "digest": "sha1:UHF7UIUH5SCDLKCNRHZGTIMUE2DTOWY3", "length": 5893, "nlines": 97, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : कविता", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"��ान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nमाझ्याच शब्दांची बिछायत करून\nओलं सुकं मुटकुळं करून\nकाही बाही आवरीत सावरीत\nसकाळी गरमा गरम चहाबरोबर\nउतरू लागते रात्र पुन्हा\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Leopard-in-Sangamner/", "date_download": "2018-11-16T09:33:56Z", "digest": "sha1:YEBOGO6ZRRQUNPDY2FU5ITIIXJYFKMVV", "length": 4422, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या\nकोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या\nसंगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेशवर गावच्या तळेवाडी येथील भाऊसाहेब फटांगरे या शेतकर्‍याच्या घराजवळ कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकल्याची घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजेता घडली.\nसंगमनेर तालुक्याच्या ज्या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. मात्र, तालुक्याच्या पठार भागात उसाचे क्षेत्र नसताना देखील भागात आता बिबट्याचा वावर वाढला आहे. काही दिवसांपासून बिबट्याने या भागातील शेतकर्‍यांची रात्रीची झोप उडवली आहे. त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांनी वनविभागाचे ल��्ष वेधले होते.\nदरम्यान, भक्ष्याच्या शोधात फिरणारा नर जातीचा बिबट्या पोखरीबाळेशवर गावच्या नजीक असणार्‍या तळेवाडी येथील भाऊसाहेब फटांगरे या शेतकर्‍याच्या घराजवळ कोंबड्यांचा खुराड्यात अलगद अडकला. ही बाब फटांगरे यांच्या रात्रीच लक्षात आली. त्यांनी हि माहिती वन विभागाला दिली. काल शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या बिबट्यास खुराड्यातून काढून चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात पाठवले होते.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/596-librarian-full-time-in-the-state/", "date_download": "2018-11-16T10:25:51Z", "digest": "sha1:P7KMGXFUEPX757V3ELES7ZZH56NRN5PD", "length": 6253, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ४८ वर्षांच्या लढ्याला यश : शिक्षणमंत्री तावडेंचा निर्णय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ४८ वर्षांच्या लढ्याला यश : शिक्षणमंत्री तावडेंचा निर्णय\nराज्यातील ५९६ ग्रंथपाल पूर्णवेळ\nगेली 48 वर्षे प्रलंबित असलेला राज्यातील 596 अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षे अर्धवेतनावर काम करणार्‍या ग्रंथपालांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nराज्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये 2 हजार 409 पूर्णवेळ तर 2 हजार 322 अर्धवेळ ग्रंथपाल पदे मंजूर आहेत. मात्र, 1 हजार 813 पूर्णवेळ तर 1 हजार 615 अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत आहेत. पूर्णवेळ ग्रंथपालांच्या मंजूर पदांपैकी 596 पदे रिक्‍त आहेत. या रिक्‍त पदांवर अर्धवेळ ग्रंथपालांचे उन्‍नयन करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.\nया निर्णयानुसार सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची नियुक्‍ती दिनांक ग्राह्य धरून राज्यस्तरावरील सेवा ज्येष्ठता यादी शिक्षण संचालकांमार्फत करण्यात येईल. ही माहिती कर्मचार्‍याने स्वतः अपलोड करून मुख्याध्यापकांकडून प्रमाणित करावयाची आहे. शिक्षण संचालक ही यादी शिक्षणाधिकार्‍यांना पाठवतील. रिक्‍त पदांच्या संख्येनुसार तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षणाधिकारी 596 अर्धवेळ ग्रंथपालांचे समायोजन करतील.\nचिपळूणकर समितीने 1980 मध्ये अर्धवेळ पद निर्माण केले. तेव्हापासून शेकडो ग्रंथपाल निवृत्त झाले. या पदास सेवा संरक्षण व अन्य लाभ मिळत नाहीत. तेव्हापासून पूर्णवेळची मागणी होत होती. संघटनेतर्फे शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, तपस्या मेहंदळे, विभा भगरे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण उपसचिव चारुशिला चौधरी यांनी हा निर्णय घेऊन अर्धवेळ ग्रंथपालांना न्याय मिळवून दिला.\nगेली 48 वर्षे भिजत पडलेल्या या प्रश्‍नामुळे अर्धवेळ ग्रंथपालांना मोठा दिलासा मिळणार असून, उर्वरित 1 हजार 19 ग्रंथपालांनाही टप्प्याटप्प्याने पूर्णवेळ करण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांनी दिली.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/One-woman-killed-in-an-accident/", "date_download": "2018-11-16T09:34:08Z", "digest": "sha1:I5FEGNPGRRJXJYWWLT6Y7CERXR2DRAFT", "length": 3893, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरप्यानजीक कार मोरीवरून कोसळून महिला ठार; २ जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › साखरप्यानजीक कार मोरीवरून कोसळून महिला ठार; २ जखमी\nसाखरप्यानजीक कार मोरीवरून कोसळून महिला ठार; २ जखमी\nदेवरूख शिवाजी चौक येथील अगरबत्तीचे होलसेल व्यापारी महेश मांगले (वय 45) यांच्या नॅनो गाडीला रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास साखरपा-मुर्शी जाधववाडीनजीक अपघात होऊन यामध्ये कारमधून प्रवास करणार्‍या सायले प्राथमिक केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका पद्मा नलावडे (40) यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा नॅनो कारवरील ताबा सुटल्याने ती मोरीवरून खा���ी कोसळल्याने हा अपघात झाला.\nया अपघातात महेश मांगले जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले आहे. या अपघातात कारचालक संतोष खामकर (रा. देवरूख) यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेले आहे. महेश मांगले हे रविवारी पहाटेच्या सुमारास नॅनो गाडी (एम.एच. 03 बीई 3713) मधून कोल्हापूरहून अगरबत्तीचे सामान घेऊन देवरूखच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ram-navami-in-achara-sindhudurg-programme-pudhari-news/", "date_download": "2018-11-16T10:16:31Z", "digest": "sha1:OK6LUDSUE32R54MRAOVX7BAZGBVZSX2F", "length": 5908, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ' राम ' नामाने आचरानगरी दुमदुमली (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ' राम ' नामाने आचरानगरी दुमदुमली (video)\n' राम ' नामाने आचरानगरी दुमदुमली (video)\nऐन मध्यांतराचा समय, भर दुपारचे बारा वाजले, उन्हाचे चटके पायांना बसत होते. सूर्य डोक्यावर आला होता. वातावरणातील उष्म्याचा झळा वाढलेल्या. रामेश्वर मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हरिदासबुवाचे कीर्तन रंगात आलेले आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या परिसरात तोफा दाणाणल्या..... नगरखान्यातील मंगलवाध्ये वाजू लागली .बंदुकाच्या फोरी झडू लागल्या ....रामेश्वर मंदिरात पाळणा हळूहळू खाली येऊ लागला आणि आरंभात ' जय जय रघुवीर समर्थ ' ची ललकारी आसमंत दुमदुमली.....\nगुलाल, अक्षतांची उधळण सुरू झाली. हा मंगलसमयी क्षण होता राम जन्मोत्सवाचा.. या क्षणाची याची देही याची डोळा साक्षात अनुभूती घेण्यासाठी हजारो भाविकांनी रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तुफान गर्दी केली होती. सर्वत्र एकच आवाज गुंजत होता ' राम जन्मला ग सखी ...राम जन्मला...राम जन्मोत्सवाचा हा अनोखा दिमाखदार सोहळा संस्थानकालीन आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या मंदिरासह जिल्‍ह्याती�� विविध भागात मोठया दिमाखात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.\nया उत्सवाच्या मंगलदायी क्षणाची अनुभूती घेण्यासागठी मंदिराचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. शाही थाटात रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर सुंठवडा प्रसाद व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. राम जन्मावर विविध गीते सादर करण्यात आली होती. संध्याकाळी पुराण वाचन झाल्यानंतर श्री च्या दरबारात यांच्या बहारदार गायकीने या उत्सवाला द्विगुणात केले. रात्री महापूजा, पुराणवाचन नंतर नेत्रदीप पालखी सोहळा त्यानंतर कीर्तन असे कार्येक्रम झाले. उत्सवासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा तसेच आचरा पोलिस घण्याचे पोलीस निरीक्षक ऐस आर धुमाळे व त्यांचा सहकार्यांनी उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली...\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/maratha-kranti-thok-morcha-in-marathwada/", "date_download": "2018-11-16T09:32:19Z", "digest": "sha1:5JHXOQAZBFYCWX6NEHBEGHPEDFEMET2J", "length": 4275, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा मोर्चा : हिंगोलीत तीन बसवर दगडफेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठा मोर्चा : हिंगोलीत तीन बसवर दगडफेक\nमराठा मोर्चा : हिंगोलीत तीन बसवर दगडफेक\nसकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी धरणे आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनास शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करून परभणी-हिंगोली मार्गावर टायर जाळून तीन बसेसवर दगडफेक केली. जवळा बाजार कडकडीत बंद करण्यात आले.\nजिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित समाज बांधवानी विद्��मान सरकार व टिकेची झोड उठवीली तर दुसरीकडे जवळा बाजार येथे सुरू असलेल्या चक्कजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी तीन बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या महामार्गावर आलेल्या बस (क्र. एमएच ४० वाय ५४३२, एमएच. ०७ सी. ७४५९, एमएच. २० बीसी २६९६) या बसगाडीवर दगडफेक करण्यात आली. परभणी-हिंगोली महामार्गावर आंदोलनकर्ते ठाण मांडून बसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/7-nawalist-arrested-in-Mumbai/", "date_download": "2018-11-16T10:26:32Z", "digest": "sha1:A7Q5AYNX2V5EQPNG477V44435ITRHQFU", "length": 8813, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ७ नक्षलवाद्यांना कल्याण, मुंबईतून अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७ नक्षलवाद्यांना कल्याण, मुंबईतून अटक\n७ नक्षलवाद्यांना कल्याण, मुंबईतून अटक\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nमहाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी रात्री कल्याण आणि मुंबई परिसरात केलेल्या कारवाईत 7 नक्षलवाद्यांना अटक केली. या 7 जणांकडे समाजाच्या भावना भडकवणारी पत्रके आढळली आहेत. हे सर्वजण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये माओवादी चळवळीचे विचार पसरवण्याचे काम करत होते.\nशुक्रवारी एटीएसला त्यांच्या खबर्‍याकडून माहिती मिळल्यानंतर कल्याण स्थानकात सापळा रचण्यात आला. या नक्षलवाद्यांपैकी एकजण स्थानकात उतरल्यानंतर त्याला एटीएसने ताब्यात घेतले. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीवेळी या नक्षलवाद्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी त्याने आपण सीपीआय नावाच्या माओवादी चळवळ चालवणार्‍या संघटनेचे सदस्य असल्याचे कबूल केले. त्याने इतर सहाजण आपल्यासोबत काम करत असल्याचे एटीएसला सांगितले. त्यानंतर एटीएसने वेगवेगळी पथके स्थापन करून शोध मोहि�� सुरू केली. या मोहिमेत कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर, विक्रोळी येथून सहाजणांना ताब्यात घेतले. यावेळी या सहाजणांकडून समाजाच्या भावना भडकवणारी पत्रके आढळली. पंचांसमक्ष ती जप्त करण्यात आली. आपण माओवादी चळवळीचे काम करत असल्याचे या सर्वांनी कबूल केले.\nया कारवाईत तेलंगणातील नालगोंडा येथील 40वर्षीय व्यक्‍ती सध्या राहणार मुंबई, तेलंगणा येथील 40 वर्षीय व्यक्‍ती सध्या राहणार कामराज नगर, 52 वर्षीय नालगोंडा येथील पण सध्या कामराज नगर येथे राहणारी व्यक्‍ती, 40 वर्षीय व्यक्‍ती तेलंगणाच्या करीम नगरमध्ये राहणारी सध्या रमाबाई आंबेडकर नगर येथे वास्तव्यास असणारी, 40 वर्षीय व्यक्‍ती नालगोंडा येथील सध्या कामराज नगरमध्ये राहणारी, 30 वर्षीय व्यक्‍ती नालगोंडा येथील सध्या कामराज नगर येथे राहणारी, 37 वर्षीय व्यक्‍ती मुळची नालगोंडा तेलंगणा येथील सध्या डोंबिवली पूर्वेला राहणारी. या सर्वांना अटक करून काळा चौकी पोलीस स्थानकात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याचे कलम 20,38, 39 या अन्वये अटक करण्यात आले आहे. या सर्वांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.\nहे सर्वजण काम करत असलेल्या सीपीआय या संघटनेला बेकायदेशीर कारवायांंसाठी जबाबदार धरून तिच्यावर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा 1967 नुसार बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये आपल्या चळवळीचा प्रसार आणि प्रचारासाठी हे सर्वजण काम करत होते. विशेषत: औद्योगिक वसाहत आणि जंगल भागांमध्ये त्यांच्या कारवाया चालल्या होत्या, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली.\nभीमा-कोरेगाव दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर या सर्वांना अटक झाल्याने त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, असे विचारले असता एटीएसने ही शक्यता फेटाळून लावली. त्यांचा या दंगलीशी कोणताही संबंध नाही. त्यांना नक्षलवाद्यांना मदत करत असल्याचा कारणावरून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याआधी नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्या कबीर कलामंचच्या सदस्यांना अटक करण्यात आली असून, भीमा-कोरेगाव दंगलीत त्यांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chhatrapati-Sambhajiraje-Facebook-Post-And-Viral-Video/", "date_download": "2018-11-16T09:31:42Z", "digest": "sha1:EOI526YLW2UZBFFKW67QREUWLJ5Z3JP4", "length": 5318, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’; खासदार छत्रपती संभाजीराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’; खासदार छत्रपती संभाजीराजे\n‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’; खासदार छत्रपती संभाजीराजे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nशिवराज्याभिषेकाचा सोहळा डोळ्यात टिपून गड उतरत असताना गडावरील दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झालेल्या अशोक उंबरे या तरूणाच्या कुटुंबाची खासदार संभाजीराजेंनी भेट घेऊन सांत्वन केले. ‘शिवभक्ताचा मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेतो’ असेही ते म्हणाले.\nयासंदर्भात खुद्द संभाजीराजेंनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. संभाजीराजेंची पोस्ट आणि एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.\nअशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहणार\nकिल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना अंगावर दगड पडून दुर्दैवी अंत झालेल्या अशोक उंबरे यांच्या घरी आज भेट दिली. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले असून अशोक उंबरेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. या दुखःद घटनेमुळे त्यांच्या कुटूंबियांवर आघात झाला आहे. एक शिवभक्त म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. यापुढेही त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी स्विकारत आहे.\nअशोकचे मित्र भरतारी वारके यांना उंबरे कुटूंबाची सर्व जबाबदारी देण्यात आली असून या पुढे कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्वरीत माझ्याशी संपर्क करण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये व वैयक्तिक मदत म्हणून १ लाख रुपये त्यांच्या कुटूंबीयांना देण्यात येणार आहेत.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Wine-production-from-Honey-in-Pune/", "date_download": "2018-11-16T09:32:35Z", "digest": "sha1:4O73YYH3XUADSMMKPN44RFONE3OCZSY5", "length": 4300, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात मधापासून वाईनची निर्मिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुण्यात मधापासून वाईनची निर्मिती\nपुण्यात मधापासून वाईनची निर्मिती\nपुणे : समीर सय्यद\nवाईनच्या शौकिनांसाठी आतापर्यंत द्राक्ष, चिकू, जांभूळ या फळांपासून तयार केलेली वाईन उपलब्ध होती. मात्र, दोन यांत्रिकी अभियंता तरुणांनी एकत्र येऊन मधापासून वाईनची निर्मिती केली आहे. सध्या पुण्यात 50 आणि मुंबईत 30 किरकोळ व्यापार्‍यांकडे ही वाईन उपलब्ध आहे.\nराज्य शासनाने जुन2017 मध्ये मध आणि गुलाब पाकळ्यांपासून वाईन निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्नाचे स्रोत मिळवून देण्यासाठी धान्यापासून मद्यनिर्मितीचे प्रकल्पही राज्यात उभारण्यात आले. त्यातून काही प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ होत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मधापासून वाईननिर्मितीला प्रोत्साहन देण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.\nराज्यशासनाने परवानगी दिल्यानंतर नितीन विश्‍वास आणि रोहन रिहानी या दोन अंभियंता तरुणांनी मधापासून वाईन निर्मिती करण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले. दीड वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर या तरुणांना यश आले. फेब्रुवारी 2018 पासून प्रत्यक्षात निर्मिती सुरु झाली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-sanitary-pad-project-in-pune/", "date_download": "2018-11-16T09:36:04Z", "digest": "sha1:3RP2SIYELHLXCOS5AU6NHYHF6BRFKXZS", "length": 8179, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समाजबंध च्या जाणिवेतून आशा पॅड ची निर्मिती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › समाजबंध च्या जाणिवेतून आशा पॅड ची निर्मिती\nसमाजबंध च्या जाणिवेतून आशा पॅड ची निर्मिती\nसमाजबंध ही सामाजिक संस्था महिलांचे आरोग्य, पर्यावरण, कपड्यांचा पुनर्वापर आणि स्वयंरोजगार या घटकांवर काम करत आहे. जुने कपडे जमा करून त्यांच्यावर प्रक्रिया करत पर्यावरणपूरक कापडी ‘सॅनिटरी पॅड’ बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. ‘आशा पॅड’ असे नामकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षणासह मोफत पुरविले जाणार आहे. त्यामुळे समाजबंधच्या सामाजिक जाणिवेतून ‘आशा पॅड’चा उदय झाला आहे.\nआपण समाजाचे देणे लागतो, याची जाणीव खूप कमी लोकांना असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ लोकांसाठी काम करणारे काही व्यक्ती आणि संस्था आहेत. मात्र, काही संस्था लोकांच्या नावाखाली आपला स्वार्थ साधणार्‍या ही आहेत. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून गरजू लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ‘समाजबंध’ने सुरु केला आहे. यातून केवळ दिखावा नाही, तर विधवा महिलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. घटस्फोटित महिलांचा पुनर्वसन प्रकल्प पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे सुरू केला आहे. या ठिकाणी काम करणार्‍या घटस्फोटित तरुणीच्या हस्तेच प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.\nघटस्फोटित महिलांचे प्रश्न वेगळे असतात. त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासोबतच मानसिक आणि सामाजिक स्थैर्य या घटकांवर काम करण्याची गरज असते. म्हणूनच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना रोजगार देण्याबरोबरच त्यांचा पूर्वायुष्यात गेलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत मिळवून देणारा हा प्रकल्प असेल, असा विश्वास ‘समाजबंध’चे समन्वयक सचिन आशासुभाष यांनी व्यक्त केला आहे.\nमाझ्या स्वतःच्या आईला गर्भाशयाचा संसर्ग झाल्याने खूप कमी वयात तिचे गर्भाशय काढावे लागले. गर्भाशयासारखा महत्त्वाचा अवयव काढल्याने महिलेची शारीरिक झिज तर होतेच, पण मानसिक आरोग्यावर ही त्याचे दुष्परिणाम होतात, हे मी स्वतः घरी अनुभवले आहे. ग्रामीण भागात गर्भाशयाच्या शस्त्रकियेचे खूप मोठे रॅकेट आहे, ज्याचे दुष्परिणाम महिलांना नंतर आयुष्यभर सोसावे लागतात. ते होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे.\n- सचिन आशा सुभाष, सन्मवयक, समाजबंध,पुणे.\nया महिला सहा तास ‘समाजबंध’सोबत काम करतील तर उरलेले दोन तास ‘समाजबंध’ त्यांच्या व्यक्तिमत्वावर काम करणार आहे. ज्यामध्ये विविध व्यावसायिक कला, संभाषण कौशल्य, इंग्रजी, घरगुती उद्योग इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nज्या महिला अजूनही साध घरगुती कापड वापरतात अशांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना प्रशिक्षणासह ते मोफत दिले जाणार आहे. त्याची सुरुवात मुळशी तालुक्यापासून करुन हळूहळू संपूर्ण महाराष्ट्राभर विस्तार केला जाणार आहे.\nजे कपडे पुन्हा वापरण्यायोग्य नाहीत अशा कपड्यांपासून प्लास्टिक पिशवीला पर्यायी आकर्षक आणि मजबूत कापडी पिशव्या तयार केल्या जाता आहेत. या प्रकल्पात तयार होणार्‍या कापडी पॅडला ‘आशा पॅड’ हे नाव देण्यात आले.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/communist-dhondiram-nangare-patil-death/", "date_download": "2018-11-16T09:35:26Z", "digest": "sha1:4QM2MV6VSQPZA74E73EL7X5MWPETUNSS", "length": 7938, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन\nकम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन\nजेष्ठ विचारवंत, स्व. यशवंतराव मोहिते यांचे सहकारी व कम्युनिस्ट विचारसरणीचे साक्षीदार जखीणवाडीचे पहिले सरपंच धोंडीराम दाजी नांगरे-पाटील (वय ९८) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे - पाटील यांचे ते वडील होत.\nधोंडीराम नांगरे - पाटील यांनी स्व. यशवंतराव मोहीते यांच्या सोबत कम्युनिस्ट विचारसरणीतून शेतकरी कामगार पक्ष व नंतर कॉंग्रेस पक्षा�� खांद्याला खांदा लावून काम केले. मोहिते घराण्याचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी शेवटपर्यंत एकनिष्ठा जपली. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली स्थापन झालेल्या जखिणवाडी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच म्हणून १० वर्षे कारभार केला. याच कालावधीत १९६२ ते १९७२ या कालखंडात ते भूविकास बँकेचे अध्यक्षही होते. याशिवाय कृष्णा उद्योग समूहात विविध पदावर त्‍यांनी काम केले. त्यांना कृष्णा कारखान्यात स्विकृत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.\nत्यानंतर कराड तालुका खरेदी विक्री संघ , सागरेश्वर सहकारी सुतगिरणी यासारख्या संस्थेत विविध पदांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांनी जखिणवाडी गावाचा सर्वांगिण विकास करण्यात मोलाचा वाटा उचलला. बाहेर काम करत असताना गावाकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून बंधू रामराव नांगरे - पाटील यांच्यासह गावातील सहकार्यांना अनेक वर्षे सरपंचपदावर काम करण्याची संधी दिली. तर आयुष्याच्या उत्तरार्धात मुलगा नरेंद्रला गाव कारभारात मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बदलावा जखिनवाडीचा चेहरामोहरा बदलण्यात नरेंद्र नांगरे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी यशस्वी झाले. याच कामाची दखल घेत नरेंद्र पाटील यांचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर बंधू रामराव नांगरे - पाटील यांच्या सहकार्याने अधुनिक शेती करून परिसरातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा आदर्श घालून दिला. अशा या कम्युनिस्ट विचारसरणीच्या साक्षीदार असलेल्या धोंडीराम पाटील यांची शुक्रवार, 29 डिसेंबरला सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाश्चात भाऊ , दोन मुले , सहा मुली , सुना नातवंडे आसा परिवार आहे. धोडींराम नांगरे - पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी शनिवार, 31 डिसेंबरला सकाळी 10 वाजता जखिणवाडी येथे होणार आहे.\nकम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन\nढाकणीचे ग्रामपंचायत कार्यालय खाक\nफलटणमध्ये वाळू कारवाया झाल्या मॅनेज\nखंडोबा - म्हाळसा शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्���छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/niramay/35", "date_download": "2018-11-16T09:14:53Z", "digest": "sha1:L4HDP5K33RL4H6SHN6R7QOICUDQKARTO", "length": 31350, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nमहिलांमध्ये वाढतेय सांधेदुखीचे प्रमाण...\nबहुतांश स्त्रियांमध्ये अनुवंशिकतेमुळे सांधेदुखचे प्रमाण वाढलेले दिसून येते.आईकडून मुलीकडे हा सांधिवात अनुवंशिकतेच्या मार्गाने गेलेला दिसतो.संशोधकांच्या मते हात आणि गुडघ्याच्या संधीवातात हे प्रमाण दिसून येते.याशिवाय आढळणारे दुसरे कारण म्हणजे हार्मोन्स.हार्मोनच्या प्रमाणाचा समतोल ढळल्यानंतर हाडांचे रक्षण करणा-या कुर्चावर परिणाम होतो.प्रसुतीच्या नंतरही स्त्रीच्या गुडघ्याचा सांधा प्रत्यारोपणाची शक्यता 8 टक्कयांनी वाढते.लठ्ठपणाही या कारणांइतकाच कारणीभूत...\nचिकुनगुन्या (सांधे दुखणे, जखडणे, ताप) आयुर्वेद दृष्टिकोन\nसध्या... चिकुनगुन्या हा आजार आपले पाय सर्वत्र पसरत आहे. या आजारासारखेच लक्षण असलेल्या तापाचे वर्णन आयुर्वेदात आलेले आहे. आयुर्वेदातील जनपदोध्वंसक व्याधी म्हणजे इपिडर्मिक डिसिज होय. या ठिकाणी काही दिव्य औषधीचा उल्लेख आहे. जी सर्वांना एकाच वेळी देता येईल. या लेखात या आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी त्याच्या संपर्कात येणा-या व्यक्तींसाठी व पर्यावरण शुद्धीकरणासाठी सामाजिक स्तरावर अत्यंत कमी खर्चात आणि काही घरगुती करण्याजोग्या उपक्रमाचा आयुर्वेदिक ग्रंथाच्या आधारावर उपदेश करण्यात येत...\nआग्रह करून जेवू घालणे ही आपल्या मराठवाड्यातील विशेष परंपरा आहे. पोटभर जेवून आलेल्या माणसालाही आपण एखाददुसरा लाडू वा पुरणाची पोळी खायला लावणारच. आग्रहाच्या जेवणानंतर मग एकेक त्रास व्हायला सुरुवात होतो. पोट कडक होते, बारीक कळा यायला लागतात. दुसया दिवशी करपट ढेकर येऊ लागतात. संडासला जास्त वेळा जावे लागते. संडास पातळ होते. छातीत जळजळ होते. काहीही खावेसे वाटत नाही. मळमळ व्हायला लागते. पचनसंस्थेवर जास्तीचा ताण पडल्याने होणारी ही अपचनाची लक्षणे आहेत. अन्नातील कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ...\nतणावामुळे भूक न लागणे\nभूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे ही तक्रार महत्त्वाची आहे किंवा नाही यावर अवलंबून आहे.कावीळकावीळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही विषाणंमुळे विशेषत: हिपॅटायटिस ए या विषाणूच्या संपर्काने होणा-या कावीळमुळे भूक न लागण्याचा त्रास जाणवतो.गॅस्ट्रायटिसजठराच्या आतील भागातील अस्तराच्या अनेक आजारात जसे की, जठराच्या अस्तरामध्ये सूज येणे,...\nउदासीनतेवरील उपाय : वाचन, संगीत\nमॅडम, मी जाधव... कंपनीत मॅनेजर आहे. माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. वय वर्षे 24. डिप्रेशनचा त्रास आहे. योगथेरपीमुळे फायदा होतो, असे ऐकले आहे. अनेकांनी सांगितले म्हणून त्याला घेऊन येण्याचा विचार करतोय... कधी घेऊन येऊ माझी रीतसर अपॉइंटमेंट घेऊन मुलगा घेऊन आई-वडील आले. साधारणपणे 24-25 वर्षांचा तरुण मुलगा. उंची 165 सें.मी. वजन 102 किलोग्रॅम होते. माझ्यासमोर त्याची आतापर्यंत केलेल्या उपचाराची फाइल ठेवण्यात आली होती. अतिशय आशावादी नजरेने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, याला खरेच फायदा होईल का माझी रीतसर अपॉइंटमेंट घेऊन मुलगा घेऊन आई-वडील आले. साधारणपणे 24-25 वर्षांचा तरुण मुलगा. उंची 165 सें.मी. वजन 102 किलोग्रॅम होते. माझ्यासमोर त्याची आतापर्यंत केलेल्या उपचाराची फाइल ठेवण्यात आली होती. अतिशय आशावादी नजरेने माझ्याकडे पाहत ते म्हणाले, याला खरेच फायदा होईल का\nस्क्रिझोफ्रेनिया : एक चिवट मनोविकार\nस्क्रिझोफ्रेनिया हा मधुमेहासारखा चिवट असणारा व बरेचदा आयुष्यभर पिच्छा पुरवणारा एक गंभीर मनोविकार आहे. जगातील लोकसंख्येच्या जवळपास 1 टक्का लोकांना या विकाराने ग्रासले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अंगावर (विचार, भावना आणि वर्तणूक) या विकाराचा परिणाम होतो. भास, भ्रम, असंबद्ध बडबड, विचित्र वागणूक, अतर्क्य संशय यापैकी दोन किंवा अधिक लक्षणे कमीतकमी महिनाभरासाठी सतत जाणवल्यास या मनोविकाराचे निदान करता येते. कारणे : अनुवंशिकता, लहानपणापासूनची जडणघडण, आजूबाजूची परिस्थिती या सर्व गोष्टींचा...\nमेंदूचे कार्य कसे चालते आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. 1) एखाद्या विषयाचे ग्रहण करणे (धी), 2) त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे (���ृती), 3) योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे (स्मृती) अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात. स्मरणशक्तीसाठी आहार कसा असावा आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. 1) एखाद्या विषयाचे ग्रहण करणे (धी), 2) त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे (धृती), 3) योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे (स्मृती) अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात. स्मरणशक्तीसाठी आहार कसा असावा उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे. गाईचे दूध, तूप,...\nचुकीच्या जैवनशैलीमुळे थकवा : लो बॅटरी\nदिवसातून 2 वेळा कडाडून भूक लागणे, सकाळी एकदाच पोट साफ होणे. रात्रीची झोप व्यवस्थित लागणे, दिवसभर काम करण्याचा उत्साह असणे हे एका स्वस्थ व्यक्तीचे लक्षण आहे. यात बिघाड झाला की आजार होतात. पुष्कळ वेळा अनेक कारणांनी थकवा येतो, तर चुकीच्या जीवनश्ौलीमुळे थकवा वाढत जाऊन आजार होतात. भूक न लागणे, अंग मोडून येणे, डोके दुखणे, डोळ्यासमोर ग्लानी येणे, चक्कर येणे. रात्री झोपेत पोट-या दुखणे, बसून राहावेसे वाटणे, कुणाशी बोलू नये असे वाटणे, डोळे मिटून पडून राहणे, चालताना दम लागणे इ. शरीरास थकवा असताना लक्षणे...\nशालेय विद्यार्थ्यांत जागृती हवी ( जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने....)\n1 डिसेंबर हा दिवस जगात सर्वत्र एड्स दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने या भयंकर रोगाबद्दल माहिती व्हावी आणि जागृती व्हावी म्हणून याचे आयोजन अगदी शाळाशाळांमधून केले जाते. प्राथमिक वर्गात शिकणारी मुले रस्त्यावरून या रोगाच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतात. खरे तर या मुलांना या रोगाविषयी काहीही माहिती नसते, आपल्याला कुणीतरी सांगितले म्हणून आपण हे करतो अशी त्यांची भूमिका असते. मुलांचा काही संबंध नसताना केवळ एक वातावरण निर्माण होण्यासाठी हे घडवले जाते, हे फारसे योग्य नाही. काही...\nगर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री\nगर्भपातासाठी दूरदर्शन वाहिन्यावरील जाहिरातींना भुलून थेट फार्मसी दुकानांवरून ओव्हर द काऊंटर गर्भपाताच्या गोळ्या घेणा-यांना या गोळ्या कधी घ्याव्या, कशा घ्याव्या हे माहीत नसल्याने त्यांना ब-याचदा गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. मुळात गर्भपाताच्या गोळ्यांच्या सहज उपलब्धतेमुळे गर्भपात टाळण्यासाठी गर्भनिरोधक साधने वापरण्याचे प्रमाण कमी होते. ही साधने न वापरता गर्भ राहिला तर ओव्हर द काऊंटर गोळ्या उपलब्ध आहेतच, असे अनेकांना वाटते. या गोळ्या सहसा सात आठवड्यांपर्यंत...\nपुरुष वंध्यत्व व त्यावरील उपाय मायक्रोसर्जरी\nऔरंगाबाद - वंध्यत्व म्हणजे काय पुरुष किंवा स्त्री यामध्ये असलेल्या दोषांमुळे मूलबाळ न होणे म्हणजेच वंध्यत्व होय. वंध्यत्वाची कारणे पुरुषांमधील कारणे : ही कारणे तीन प्रकारांत मोडतात.अंडकोशातील विकार, वीर्यनलिकेतील विकार, हार्मोनल इंबॅलन्स अंडकोशातील विकारजन्मत:च अंडकोश पोचामध्ये राहणे, लहान, कमकुवत अंडकोश तयार होणे, अंडकोशामध्ये होणारे निरनिराळे विकार. वीर्यनलिकेतील विकारवीर्यनलिका इन्फेक्शनमुळे बंद पडणे, वीर्यनलिकेजवळ आलेली गाठ (इपीडीडीमल सिस्ट इ.), वीर्यनलिकेजवळ मार लागणे...\nरक्त मोक्षण : स्वार्थ आणि परमार्थ\nऔरंगाबाद - रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे सद्य:काळात सर्वमान्य झाले आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचकर्मातील रक्तमोक्षणाला अर्ध चिकित्सा पद्धतीत पंचकर्मातील रक्तमोक्षणाला अर्ध चिकित्सा असे म्हटले आहे. हा असा उपचार आहे की, ज्यातून बरेच आजार नाहीसे होतात. आणि जर अपण रक्ताचे दान केले तर ते एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत करतात. आजघडीला रक्तपेढीत रक्त पिशवीचा भरपूर तुटवडा आपणास बघावयास मिळतो; पण जनसामान्यात रक्तमोक्षण - रक्तदान याबद्दल अतिशय भीती दिसून येत आहे....\nअन्न गिळण्यास त्रास होणे\nऔरंगाबाद - गिळण्याच्या क्रियेत सुरुवातीचा भाग संवेदनशील असतो. एकदा अन्न किंवा पाणी गिळल्यानंतर अन्ननलिकेत खाली सरकले तर त्याची आपणाला जाणीव होत नाही. परंतु जेव्हा काही कारणाने अन्न पुढे सरकले नाही तर घशात अडकल्याची जाणीव होते. घसा व अन्ननलिकेच्या सुरुवातीचे स्नायू यांचे योगदान गिळण्यामध्ये खूप महतत्त्वाचे असते. परंतु हे स्नायू जर कमजोर झाले तर गिळताना त्रास होतो. त्यास मोटेलिटी डिसआर्डर म्हणतात. तसेच पातळ पदार्थ गिळताना ठसका लागतो. मेंदूचा काही आजा�� असेल तरीसुद्धा गिळताना त्रास...\nकुठल्याही छोट्या मोठ्या आजारांच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जायचे म्हणजे इंजेक्शन घ्यावे लागणार हा समज बहुतांश रुग्णांच्या मनात पक्का झाला आहे. पण आता तोंडावाटे देण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध असताना स्नायूमध्ये दिली जाणारी (इन्ट्रामस्क्युलर) इंजेक्शन कालबाह्य झाली आहेत; पण अनेक वर्षापासून इंजेक्शनचा रुग्णाच्या मनावर पगडा इतका पक्का बसला आहे की, इंजेक्शन घेतल्याशिवाय रुग्ण बाह्यरुग्ण विभागातून हलतच नाहीत. त्यांना इंजेक्शन अनावश्यक असल्याचे कितीही समजावून सांगितले की,...\nदाताला लावा हिरे मिळवा स्मार्ट स्माइल\nऔरंगाबाद - सौंदर्यशास्त्र म्हणजे एस्थेटिक डेन्टिस्ट्री या शाखेने दंतवैद्यकशास्त्रात एक नवी क्रांती आणली त्यानंतर कॉस्मेटिक डेन्टिस्ट्री, स्माइल डिझायनिंग, लॅमिनेटस, व्हिनियर्स अशा ब-याच नवनवीन उपचारपद्धती आस्तित्वात आल्या. पूर्वी दंतवैद्यकशास्त्राला ज्या नजरेने लोक पाहात होते तो दृष्टिकोन एस्थेटिक डेन्टिस्ट्रीने पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी खूप वेदनादायक उपचारपद्धती फक्त दात काढतात अशा काही कडू आठवणी ठेवून पेशंट दवाखान्याबाहेर पडत; पण आता चित्र पालटले आहे, असे मी म्हणेन....\nपन्नाशीतील काळजी : प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर लक्ष हवे\nप्रोस्टेट ग्रंथी ही लघवीच्या अंतर्गत मार्गातील एक ग्रंथी आहे. सर्वच पुरुषांमध्ये वयाच्या 50 वर्षांनंतर ही ग्रंथी हळूहळू वाढायला सुरुवात होते. मात्र, या वाढलेल्या ग्रंथीचा प्रत्येक माणसाला त्रास होईलच असे सांगता येत नाही. जेव्हा ही गाठ किंवा ग्रंथी मूत्रमार्गाच्या बाहेरच्या बाजूस वाढते तेव्हा या गाठीचा काहीच त्रास होत नाही; परंतु ही ग्रंथी मूत्रमार्गामध्ये वाढते तेव्हा ती मूत्रमार्गांत अडथळा निर्माण करते. वाढलेल्या प्रोटेस्ट ग्रंथीचे सुरुवातीची प्रमुख लक्षण म्हणजे वारंवार लघवीला...\nक्युरी कॅन्सर सेंटरमध्ये आयएमआरटी मशीन: कर्करोग रुग्णांना वरदान\nनाशिक- कर्करोगाचे नाव ऐकताक्षणीच प्रत्येकाच्या पोटात भीतीचा गोळा तयार होतो.या रोगाला तोंड देण्यासाठी ज्या उपचार पद्धती उपयोगात आणल्या जातात त्यामध्ये आलेले आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान ठरते आहे.कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या तंत्राचा उपयोग होतो त्यामध्ये रेडिओ���ेरपी म्हणजे किरणोपचार पद्धतीचाही चांगला उपयोग होतो. मात्र, कर्करोगग्रस्त भागावर मारा करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी हे उपचार प्रभावीरीत्या होण्याची अत्यंत आवश्यकता असते. इंटेंसिटी...\nशास्त्रीय मताप्रमाणे शिंगाड्यात प्रोटिन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, चुना, खनिज घटक, लोह, जीवनसत्त्व-ड, मँगनिजचे प्रमाण जास्त असते. शिंगाड्यात चरबी सव्वापाच टक्के, प्रोटिन सव्वातीन टक्के, क्षार सत्तर टक्के आणि कार्बोहायड्रेट साडेचार टक्के इतके असते. म्हणूनच शिंगाड्याचे पीठ विविध प्रकृतीच्या तक्रारींवर गुणकारी आहे. शिंगाडे पाण्यात उगवते. शिंगाड्याच्या फळावरचे टरफल कठीण व मजबूत असते. या फळांची टरफले प्रथम पाण्यात उकळून व नंतर विस्तवात भाजून काढून टाकण्यात येतात. उत्तर प्रदेश, मध्य...\nव्यसने सोडा हायटस हर्निया टाळा\nसामान्यत: आपण जे काही सेवन करतो, ते अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. ही एकमार्गी क्रिया असते; परंतु यामध्ये काही बिघाड झाल्यास किंवा अनियमितता आल्यास जठरातील अन्न, आम्ल आणि कधी-कधी जठराचा भाग वर छातीमध्ये येतो. यालाच हायटस हर्निया म्हणतात. लक्षणे छातीत जळजळ होणे. तोंडात आंबट पाणी येणे. मळमळ, उलट्या होणे. कधी-कधी घास गिळायला त्रास होणे इत्यादी. तसेच दिवसापेक्षा रात्री झोपल्यानंतर ही लक्षणे खूप जाणवतात. तोंडात आंबट पाणी आल्यामुळे रुग्ण झोपेतून दचकून जागा होतो. घबराट होते. कधी कधी छातीत...\nकावीळ अघोरी उपायापेक्षा प्रतिबंध आवश्यक\nकावीळ म्हणजेच हिपॅटायटिसचे असंख्य रुग्ण, हा आजार म्हणजे नेमके काय व तो कसा बरा होतो. या अज्ञानामुळे अघोरी उपायांना बळी पडतात. जितका प्रसार अघोरी उपायांचा जास्त झाला आहे, तितका प्रतिबंधक उपायांचा मात्र झाला नाही याचे वाईट वाटते.आजही ग्रामीण तसेच शहरी भागात काविळाच्या उपचारांसाठी नाकात औषध टाकून घेणे, गळ्यात माळ घालणे अशा फसवणुकीच्या उपायांचा अवलंब केला जातो. हे उपचार करणा-याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना असंख्य रुग्ण उपचार घेण्यास तयार होतात. हे त्याहून मोठे आश्चर्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-313.html", "date_download": "2018-11-16T10:03:11Z", "digest": "sha1:P3FUHTQFBWT3GGNK4KDHWU54GXMOC3I5", "length": 5631, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शाओमीचा हा फोन जिओ देत आहे अवघ्या ३९९९ रुपयात - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Youth News शाओमीचा हा फोन जिओ देत आहे अवघ्या ३९९९ रुपयात\nशाओमीचा हा फोन जिओ देत आहे अवघ्या ३९९९ रुपयात\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चिनी कंपनी शाओमीने भारतातील आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन रेडमी ५ ए लॉन्च केला आहे. चिनी कंपनीचा हा स्मार्टफोन ‘मेक इन इंडिया’ असून ज्याचे नाव ‘देशाचा स्मार्टफोन’ असे आहे. या फोनची किंमत ५९९९ रुपये आहे, पण रिलायन्स जिओसह हा स्मार्टफोन केवळ ३९९९ रुपयात खरेदी करू शकता. तथापि, कंपनीने त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nरिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी नवीन “ऑल अनलिमिटेड” प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान केवळ रेडमी ५ ए स्मार्टफोन घेणा-या ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. हा प्लान घेतल्यानंतर कंपनीकडून १००० रुपये कॅशबॅक आणि १०० रुपयांची १० रिचार्ज व्हाऊचर देण्यात येणार आहेत.\nया व्हाउचरची वैधता १२ महिने असणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांना २००० रूपयांचा लाभ मिळेल. ही ऑफर केवळ २जी रॅम असलेल्या मॉडेलवर उपलब्ध आहे. ग्राहकांना १९९ रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित डेटा, अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित एसएमएस आणि दररोज १ जीबी ४ जी डेटासह फ्री जीओ अॅप्स मिळणार आहे. या योजनेची वैधता २८ दिवस आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-igatpuri-the-jagar-program-of-the-shiv-sena-womens-association-concluded-in-mangalagauri/", "date_download": "2018-11-16T09:37:38Z", "digest": "sha1:IH7FWPZFX3JZ6QXLN2OBCZQEAABIDILL", "length": 11123, "nlines": 192, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : शिवसेना महिला आघाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nVideo : शिवसेना महिला आ���ाडीचा मंगळागौरीचा जागर कार्यक्रम संपन्न\nइगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीचा भव्य मंगळागौरीचा जागर कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.\nकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राखी मुथा, सीमाताई इंदुलकर, चारुशीला इंदुलकर, तालुका महिला प्रमुख अलका चौधरी, शहर प्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सायली शिंदे, शीतल चव्हाण, विधानसभा संघटक परिणीता मेस्त्री, जयश्री शिंदे, आशा गांगुर्डे आदी उपस्थित होत्या.\nकार्यक्रमाची सुरुवात गणपती ईशस्तवनाने करण्यात आली. यावेळी मंगळा गौरी जागरमध्ये शिवसेनेच्या वतीने प्रथमच महिलांसाठी खुले व्यासपीठ झाल्याने महिलांमध्ये आनंदी वातावरण दिसून आले. यात झिम्मा फुगडी, अगोटे पागोटे, एक हाताची फुगडी, दंड फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, असरट पसरट केळीचे पान, झिम्मा, भोवर भेंडी, अडगळ गुम पडगळ गुम, अशा विविध पौराणिक मंगळा गौरीच्या खेळांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.\nयावेळी नगरसेविका उज्वला जगदाळे, मीनाताई खातळे, रोशनी परदेशी, आशाताई सोनवणे, आरती कर्पे, गीता मेंगाळ, महिला आघाडी पदाधिकारी सरोज राठी, सुनीता गोफणे, चारुशीला आराईकर, सुरेख मदगे आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.\nPrevious articleनगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nVideo : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\n ‘कृतिशील’ शिक्षणाने राष्ट्रनिर्माण : सचिन जोशी ( शिक्षण )\nLalita Patole on पोलीस आयुक्तलयातर्फे ३१ ला ‘रन फॉर युनिटी’\nकिशोर दाभाडे on ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मिळणार ऑनलाईन वेतन\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nसीबीआय वाद: सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण\nBreaking : बंधाऱ्यात अडविलेले पाणी पोलीस संरक्षणात सोडले\nVideo : नाशिक शहरात हजारो विनाहेल्मेट धारकांवर कारवाई\nजि. प. उपाध्यक्षांकडून अंगणवाडी सेविका, मदतनिसांचे कौतुक\nवाडीवऱ्हेत पन्नास हजारांची घरफोडी\nशबरीमलाः तृप्ती देसाई यांना केरळमध्ये विमानतळावरच रोखले\nई पेपर-शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nतोतया पोलीस आल्याचे सांगून तीन लाखाचा पान मसाल्याचा माल परस्पर गायब\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maratha-agitation/sakal-maharashtra-reactions-experts-134087", "date_download": "2018-11-16T10:52:22Z", "digest": "sha1:AFD6LYE4E32H37RQRQPCU6FSMGIDCER2", "length": 16896, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal For Maharashtra reactions of experts #SakalForMaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या भूमिका | eSakal", "raw_content": "\n#SakalForMaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या भूमिका\nशनिवार, 28 जुलै 2018\nमहाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता\nआमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.\nपुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nआरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.\nमातीमध्ये काम करणारा विविध जातसमूहातील शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनेच काम करीत आहे. पूर्वी शेती चांगली पिकत असल्याने शेतकरी शिक्षण, उद्योगापासून लांब राहिला. काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गुजराण अवघड बनली आहे. त्यामुळे शेतीवर अवंलबून असलेला वर्ग विविध प्रश्‍न���ंचा सामना करीत आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी \"सकाळ'ने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. या मोहीमेत काम करण्यास आम्ही सदैव तयार आहोत.\n- प्रा. चंद्रकांत भराट, औरंगाबाद\nउच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. शिक्षण घेतल्यानंतर रोजगारासाठी काय करावे, हेच कित्येक युवकांना माहित नसते. युवकांना, महिलांना प्रशिक्षण मिळाल्यास निश्‍चितच फायदा होईल. \"सकाळ'ने याबाबत पुढाकार घेतला, तो खरंच कौतुकास्पद आहे. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का व्यासपीठ, अॅग्रोवन, साम टीव्ही, सकाळ सोशल फाऊंडेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना आमचा पाठिंबा असेल.\n- इंद्रजित सरकार निंबाळकर, ठाणे\nराज्यातील अनेक भागात व्यवसायपूरक साधनसामग्री उपलब्ध नाही. आमच्या कोकणात शेतीच मुळात कमी. सध्या मिळत असलेल्या शिक्षणाद्वारे चांगली नोकरी मिळेना झाली आहे. या परिस्थितीमुळेच अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. \"सकाळ'ने याबाबत पुढाकार घेतला असेल, तर योग्य मार्ग काढून उपाययोजना कराव्यात. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. त्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण युवावर्गाला द्यावे.\n- कुणाल शिंदे, चिपळूण\nसमाजाला उभारी देण्यासाठी कोणीतरी सुरवात करणे गरजेचे होते. ती सुरवात केल्याबद्दल \"सकाळ'चे अभिनंदन. आपल्या प्रश्‍नांवर भांडत, रडत बसण्यापेक्षा युवकांचे प्रबोधन करुन स्वयंरोजगार, चांगली नोकरी, छोटेमोठे व्यापार करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या यशस्वी उद्योजकांनी पुढाकार घेऊन तरुणांना सामील करुन घ्यायला हवे. जिल्हानिहाय उद्योजकांची यादी तयार करुन दोन चार गावे वाटून द्यावी. आर्थिक मागासलेल्या व्यक्तीला मदत मिळेल अशी व्यवस्था, सरकारी योजनांची माहिती, बॅंकांच्या वित्त सहाय्यविषयी माहिती मिळण्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी तालूकानिहाय केंद्रे सुरु करावीत. मी स्वतः तालुका, जिल्हापातळीवर काम करण्यास तयार आहे. इचलकरंजी तालुक्‍यात एक कार्यालय सुरु करण्याचीही माझी तयारी आहे.\n- सुरेश पाटील, इचलकरंजी, कोल्हापूर\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nराज्यात घेणार दहा हजार ग्रामसभा\nऔरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा...\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2016/04/blog-post_67.html", "date_download": "2018-11-16T10:04:13Z", "digest": "sha1:JJTSRT4O6OWWF5HU5IZFDFFWBE5XTWVB", "length": 4617, "nlines": 69, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : कौतुक", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nएकच घाव व्हावा परंतू दर्जेदार असावा.\nमग भळभळणा-या जखमेचंही कौतुक वाटतं.\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-honda-sales-narrow-gap-with-no-1-company-hero-5874353-PHO.html", "date_download": "2018-11-16T10:23:47Z", "digest": "sha1:STVOSNMUROC5GU37TJVITA246AF7ZJJO", "length": 8834, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Honda sales narrow gap with no 1 company hero | होंडा नंबर 1 टू-व्‍हीलर कंपनी बनण्याच्या मार्गावर, हिरोला टक्कर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहोंडा नंबर 1 टू-व्‍हीलर कंपनी बनण्याच्या मार्गावर, हिरोला टक्कर\nजवळपास एक दशकाहून अधिक काळ भारताची नंबर 1 टू-व्हीलर कंपनी असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पला पहिल्या स्थानाला धोका नि\nदोन्ही कंपन्यांमधील वाहनांच्या खपाचे अंतर वेगाने कमी होत आहे.\nनवी दिल्ली- जवळपास एक दशकाहून अधिक काळ भारताची नंबर 1 टू-व्हीलर कंपनी असणाऱ्या हीरो मोटोकॉर्पला पहिल्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना हे आव्हान दुसऱ्या कोणत्या कंपनीकडून नसून त्यांची एकेकाळच्या पार्टनर असणाऱ्या होंडा मोटरसायकल आणि स्‍कूटर्स इंडि‍या (HMSI) मिळाले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मेन्‍युफॅक्‍सचर्सच्या (सि‍आम) वतीने जारी आकडेवारीनुसार डोमेस्टिक सेल्स आणि एक्‍सपोर्ट एकत्रित केल्यास दोन्ही कंपन्यांमध्ये फक्त 12 हजार यूनि‍ट्सचे राहिले आहे.\nडोमेस्टिक मार्केटमध्ये हे अंतर 40 हजार यूनि‍ट्स आहे. होंडा मोटरसायकल आणि स्‍कूटर्स इंडि‍या (HMSI) ही सध्या देशातील दुसरी सगळ्यात मोठी टू-व्हीलर कंपनी आहे. होंडाची घौडदौड अशीच सुरु राहिल्यास लवकरच होंडा ही नंबर 1 कंपनी होईल.\nHMSI चे वरिष्ठ उपाध्यक्ष, सेल्स अॅण्ड मार्केटिगचे वाय. एस. गुलेरिया म्हणाले की, होंडासाठी भारत हा एक अतिशय महत्वपुर्ण देश आहे. होंडा टू-व्हीलर्स इंडियाने 2018-19 ची शानदार सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात आम्ही विक्रमी विक्री केली आहे.\nप्रॉडक्शनची कॅपेसिटी ठरली अडसर\nविक्रमी विक्रीनंतरही होंडासाठी प्रॉडक्शनची कॅपेसिटी एक अडचण आहे. होंडाची कॅपेसिटी 64 लाख यूनि‍ट्स आहे. हीरो मोटोकॉर्पची कॅपेसिटी 92 लाख यूनि‍ट्स आहे. हीरोने मार्चमध्ये आपल्या आठव्या प्लॅन्टची सुरुवात केली. त्याची वार्षिक कॅपेसिटी 18 लाख यूनि‍ट्स आहे.\nमोटरसायकलींमध्ये बजाजला सोडले मागे\nहोंडाने बजाज ऑटोला मोटारसायकलीच्या सेल्समध्ये मागे सोडले आहे. आकडेवारीनुसार होंडाने डोमेस्टिक मार्केटमध्ये एप्रिल 2018 मध्ये 2,12,292 मोटरसायकली विकल्या. त्यांचा सेल्स ग्रोथ 15.8 टक्के होता. तर बजाज ऑटोचा खप या काळात 2,00,742 यूनिट्स होता. यात 24 टक्के ग्रोथ होता.\nमोटरसायकलींच्या खपात होंडाने बजाजलाही मागे टाकले आहे.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/13-years-girl-became-pregnent-261223.html", "date_download": "2018-11-16T09:29:50Z", "digest": "sha1:IQVIGHSUL7AHTQPQMLVW6SSR2LV3VEKW", "length": 14728, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी?", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\n13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी\nनागपूरजवळील काटोल परिसरात बळजबरीच्या प्रकारातून ही कुमारीमाता गर्भवती राहिली होती. पीडित कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केलीय. पण या गंभ��र प्रकाराची साधी दखलही घ्यायला कोणतीही संघटना तयार नाही.\nसुरभी शिरपुरकर, 22 मे : बाळाचे वय ४ महिने आणि त्याच्या जन्मदात्री आईचं वय १३ वर्ष. ऐकायला काहीसं आश्र्चर्यकारक वाटत असलं तरी हे खरं आहे. नागपूरजवळील काटोल परिसरात बळजबरीच्या प्रकारातून ही कुमारीमाता गर्भवती राहिली होती. पीडित कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केलीय. पण या गंभीर प्रकाराची साधी दखलही घ्यायला कोणतीही संघटना तयार नाही.\nमातृत्वाचा पुरेसा अर्थही न उमगलेली ही १३ वर्षांची कुमारीमाता. आपल्या आई आणि आजीसोबत काटोलमध्ये राहते. याच परिसरातल्या निखिल नावाच्या नराधमाने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली. पण वेळीच हा सगळा प्रकार लक्षात न आल्याने अॅबॉर्शन करणं मुलीच्या जीवासाठी धोकादायक बनलं. त्याचाच परिपाक म्हणून ही कोवळी पोर कुमारीमाता बनली. या चिमुकलीला तिच्यावर झालेला अन्यायही धडपणे सांगता येत नाहीये.\nया कुमारीमातेची आई चार-दोन घरांची धुणीभांडी करून कसंबसं घरं चालवते. अशातच तिच्या मुलीसोबत हा असा बाका प्रसंग ओढवलाय. झाल्या प्रकाराविरोधात या मायलेकींनी पोलिसात रिसतर एफआयआरही दाखल केली होती. पण नराधम आरोपी जामीन घेऊन मोकाट फिरतोय\nआता या १३ वर्षाय कुमारीमातेपुढे बाळाच्या संगेापनाचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. कुठून तरी न्याय मिळेल या आशेपोटी या मायलेकी दारोदारी फिरताहेत.\nमहिला अत्याचाराच्या घटना घडल्या की आपल्याकडे अनेक संघटना हिरfरीने पुढे येतात. आंदोलनं करतात. पण या चिमुकलीसाठी अजूनतरी केाणीही पुढे आलेलं नाही. कुणी न्याय देतं का न्याय असं म्हणण्याची वेळ या मायलेकींवर येऊन ठेपलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थर��रक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Rainfall-in-Navapur-Three-killed-six-missing/", "date_download": "2018-11-16T09:33:25Z", "digest": "sha1:AYE4XZBSSGJ53U2VT4L3XIJA3R5T6OIG", "length": 5368, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवापुरात पावसाचा कहर; तिघांचा मृत्यू, सहा बेपत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नवापुरात पावसाचा कहर; तिघांचा मृत्यू, सहा बेपत्ता\nनवापुरात पावसाचा कहर; तिघांचा मृत्यू, सहा बेपत्ता\nनंदुरबार : एकाच रात्रीतून झालेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. नवापूर तालुक्यात शुक्रवारी पहाटे जवळपास 140 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली.\nया मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांना पूर आला होता. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तू आणि गाड्या वाहून गेल्या. तर, धुळे-सुरत महामार्गावरील पूल तुटल्याने वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. विसरवाडी परिसरात वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाशा गावित या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती झाडाला लटकल्याने ते मात्र थोडक्यात बचावले. तर खोकसा येथे पुराच्या पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यू झाला.\nचिंचपाडा येथे देखील एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. या तिंघाच्या मृत्यूसह नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण बेपत्ता आहेत. पुराच्या पाण्यामुळे नवापूर तालुक्याचा रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला.पशुधनाच्या मृत्यूचीही मोठे आकडेवारी समजत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेकांची सुटका केली असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. तत्काळ नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत. ��से आदेश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिना कलशेट्टी यांनी दिले आहेत.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Tomorrow-inauguration-by-Chief-Minister-of-themepark/", "date_download": "2018-11-16T09:53:16Z", "digest": "sha1:YY2JX5CZGYW4WQNC5CKFJQFCFIDJURJY", "length": 8153, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थिमपार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › थिमपार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या उद्घाटन\nथिमपार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्या उद्घाटन\nसाईबाबांचे जीवन चरित्र, त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश जनमान्यांपर्यंत पोहोचवता यावा, साईबाबांच्या पावन समाधीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून शिर्डीत येणार्‍या भाविकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने मालपाणी उद्योग समुहाने शिर्डीत ‘साईतीर्थ’ या थिमपार्कची निर्मिती केली आहे. याचे उद्घाटन रविवार दि. 8 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी दिली.शिर्डीतील साईतीर्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालपाणी उद्योग समुहाचे संचालक राजेश मालपाणी, संजय मालपाणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.\nयाबाबत माहिती देताना मालपाणी म्हणाले, वेट एन जॉय वॉटरपार्कला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मालपाणी उद्योग समुहाने शिर्डीत येणार्‍या भाविकांसाठी श्री साईबाबांच्या अलौकिक जीवन चरित्राची प्रत्यक्ष अनुभूती देणार्‍या थिमपार्कची निर्मिती केली आहे. रविवारी त्याचा उद्घाटन सोहळा होत असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खा. सदाशिव लोखंडे व खा.दिलीप गांधी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.\nधार्मिक पर्यटनाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा हा थिमपार्क असेल. साईबाबांनी ज्या द्वारकामाईची वास्तू आपल्या सानिध्याने पवित्र केली. त्या द्वारकामाईची प्रतिकृती साईतीर्थमध्ये उभारण्यात आली आहे. लंडनच्या विश्वविख्यात कंपनीकडून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले साईबाबा व त्यांच्या भक्तांचे हुबेहूब हलते-बोलते पुतळे द्वारकामाईला जिवंत करणार आहेत.\n72 फुटी भव्य रुपेरी पडद्यावर साकरण्यात आलेला ‘सबका मालिका एक’ हा चित्रपट साईबाबांच्या भक्तांना 100 वर्षे जुन्या शिर्डीचे दर्शन घडवित खंडोबा, गुरूस्थान, द्वारकामाई, चावडी आदी ठिकाणी घडलेल्या बाबांच्या दैवी लीलांची अनुभूती देणार आहे, अशी माहिती राजेश मालपाणी यांनी दिली.\nयाशिवाय भारतातील प्रमुख दहा तीर्थस्थळांची इलेक्ट्रॉनिक्सवर चालणार्‍या बोटीतून सफर करण्याचा आनंद ‘टेम्पल राईड’ या आकर्षणातून घडणार आहे. वादळ वारा, पाऊस, विजांचा कडकडाट आणि प्रचंड अग्नितांडवाचा अनुभव देणारा, हनुमानाच्या समुद्र उड्डाणापासून ते लंका दहनापर्यंतचा प्रसंग ‘5 डी’ इफेक्टसह थरथरत्या प्रेक्षागृहात पाहणे हा देखील एक अद्भूत अनुभव असणार आहे.\nउद्घाटनानंतर 9 तारखेपासून भाविकांसाठी खुल्या होणार्‍या साईतीर्थ थिमपार्कचा अनुभव भाविकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी यांनी आवाहन केले आहे.\nरवीना म्‍हणते ;वाघांच्या 'त्‍या' तीन बछड्यांची हत्‍याच\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/man-keep-python-in-pant/", "date_download": "2018-11-16T09:14:04Z", "digest": "sha1:4SC2GTONKDX6W4SYU4HQGW4PMSNENGIJ", "length": 15778, "nlines": 242, "source_domain": "www.saamana.com", "title": "त्याच्या पँटमध्ये अजगर बघून पोलीसही घाबरले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष विचित्र बातम्या\nत्याच्या पँटमध्ये अजगर बघून पोलीसही घाबरले\nवर्दीतला पोलीस मामा समोर आला की भल्याभल्यांची बोलती बंद होते. पण जर्मनीत एका सामान्�� नागरिकाला पोलीस घाबरल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. पोलीस एवढे घाबरले की सामान्य नागरिकापासून लांब पळू लागले. कारण प्रकारच एकदम विचित्र घडला होता.\nझाले असे की, मंगळवारी डरमस्टॅड पोलिसांना फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने तिच्या घराजवळ दोन व्यक्ती जोरजोराने भांडत असल्याने खूप त्रास होत असल्याचे सांगितले. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. तिथे दोघेजण भांडत होते. भांडणाऱ्यांपैकी एक पस्तिशीचा होता तर दुसरा १९ वर्षांचा तरुण. दोघे दारुच्या नशेत होते. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोघांना निघून जाण्यास सांगितले. मात्र नशेत असल्यामुळे दोघेही पोलिसांचे म्हणणे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी दोघांना हात बांधून दूर नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तरुणाने खिशात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू केला. संशय आल्यामुळे एका पोलिसाने त्याच्या खिशातच हात घातला. खिशात हात घालताच पोलिसाला हातात काहीतरी वळवळल्यासारख जाणवले. त्याने ते झटकन बाहेर खेचून काढताच आतून १४ इंचाचे एक अजगराचे पिलू बाहेर आलं. ते बघून पाचावर धारण बसलेल्या त्या पोलिसाने लांब उडी घेत स्वतःला अजगरापासून दूर केले. त्याचवेळी दुसऱ्या एका पोलिसाने त्या अजगराला पकडले व एका खोक्यात बंद केले.\nआपण प्राणीविषयक कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. दरम्यान त्याला अटक करण्यात आली असून अजगराची रवानगी एका प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसंगीताच्या माध्यमातून उलगडणारा ‘छंद प्रितीचा’\nपुढीलगावठी हातभट्टीवर छापा, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/heavy-rain-warning-131588", "date_download": "2018-11-16T10:45:46Z", "digest": "sha1:NIXAXNZCVIWPRAYSHXWF7GMQNQK5YD4B", "length": 11783, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "heavy rain warning पुढील सहा दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा | eSakal", "raw_content": "\nपुढील सहा दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा\nबुधवार, 18 जुलै 2018\nअकोला - पुढील सहा दिवस अकोल्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा दिवसांत जिल्ह्यात वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. विशेषता: नदी, नाल्यांच्या काठावरील गावांना व शहरी भागातील पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी, नाले, तलाव, बंधारे यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला असून, त्यामध्ये पोहण्याचे किंवा पूरस्थितीत बाहेर पडण्याचे नागरिकांनी धाडस करू नये, अशा सूचना तालुका स्तरावरसुद्धा देण्यात आल्या आहेत.\nअकोला - पुढील सहा दिवस अकोल्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा दिवसांत जिल्ह्यात वादळ, अवकाळी पाऊस, वीज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. विशेषता: नदी, नाल्यांच्या काठावरील गावांना व शहरी भागातील पुराचा प्रभाव असलेल्या वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी, नाले, तलाव, बंधारे यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला असून, त्यामध्ये पोहण्याचे किंवा पूरस्थितीत बाहेर पडण्याचे नागरिकांनी धाडस करू नये, अशा सूचना तालुका स्तरावरसुद्धा देण्यात आल्या आहेत.\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - र��ष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/dada-kondke/", "date_download": "2018-11-16T10:37:54Z", "digest": "sha1:KPAWA3S6P7XLICTWDHPAVWTVO3KWIFFR", "length": 9101, "nlines": 114, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अभिनेते दादा कोंडके – profiles", "raw_content": "\nलोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.\nत्यांनी मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.\nदादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.\nलागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांच्या न��वावर आजही शाबूत आहे.\nजन्म : ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई\nमृत्यू : १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई\nदादा कोंडके यांच्यावरील माहितीचे विकिपिडियावरील पान:\nमराठीसृष्टीवरील दादा कोंडकेंवर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nवयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-christmas/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-109122200026_1.html", "date_download": "2018-11-16T10:33:32Z", "digest": "sha1:2JN36PGBUHMFP5XVDH3IS6SVYOOWEQQM", "length": 14161, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "येशूला मिळाली गुलाबाची भेट | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयेशूला मिळाली गुलाबाची भेट\nयेशू ख्रिस्ताचा जन्म एका पागेत झाला होता. २४ डिसेंबरच्या त्या रात्री बऱ्याच चमत्कारीक गोष्ठी घडल्या. 'आकाशात एक मोठा तारा उगवणे, तीन ज्ञानी लोकांनी तिथे येऊन त्या छोट्या मुलाला ३ भेटवस्तू देणे'. या चमत्कारीक घटनांमुळे आपला मुलगा एक अवतारी पुरूष आहे, यावर मेरी व पिता जोसेफचा पूर्ण विश्वास बसला.\nएके दिवशी रात्री जोसेफ अचानक झोपेतून उठला. झोपेत एका देवदूताने त्याला पत्नी व मुलासहित इजिप्तला पळून जाण्यास सांगितले. आपले सामान एका गाढवाच्या पाठीवर बांधून ते तेथून निघाले. पूर्ण दिवसभर ते वाळवंटातून चालत होते. रात्री थोडावेळ विसावण्यासाठी ते एका गुहेत थांबले. हे वातावरण पाहून मेरी घाबरली. तेव्हा एक एक माणूस त्यांच्याजवळ आला. त्यांने या दाम्पत्याला धीर दिला. त्यांच्या बाळाला त्याने एक भेट देण्याची इच्छा वर्तवली.\nती भेट म्हणजे जेरीकोचा गुलाब. वैराण वाळवंटात एका नैसर्गिक मरुस्थळाजवळ जेरिको नावाचे एक स्थळ आहे. यावरून त्या फळाचे जेरिको असे पडले. या फुलाचे वैशिष्ट्य असे की, ते पूर्ण सुकले तरी त्याला पाणी मिळताच ते परत हिरवेगार होते. ते कधीच मरत नाही. ख्रिसमसच्या वेळी या जेरीकोच्या झाडाला पाणी घालून हा चमत्कार पाहता येतो. याचा अर्थ असा लावला जातो की, मेलेल्यांमध्ये श्रद्घा व भक्तीने प्राण आणतो येतो.\nगुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा\nख्रिसमस साजरा करण्याची पद्धत\nयावर अधिक वाचा :\nगुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...\nपंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...\nप्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\n\"वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतव�� नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील....Read More\n\"नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल....Read More\nलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये...Read More\nआरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ...Read More\nमानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ...Read More\n\"ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा....Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील...Read More\n\"आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय...Read More\n\"आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात...Read More\n\"दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल...Read More\n\"जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी...Read More\n\"व्यापाऱ्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शक्यता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/couple-find-spy-camera-hidden-in-digital-clock-pointed-at-bed-5955444.html", "date_download": "2018-11-16T09:40:34Z", "digest": "sha1:UOQNM2LXHD67HZLKD6SCPJB4CZR2BAEB", "length": 8147, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Couple find spy camera hidden in digital clock pointed at bed | विदेशात फिरण्यासाठी गेले कपल, रूममधली घड्याळ पाहून 20 मिनिटांमध्येच हॉटेल सोडून गेले पोलिसांकडे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nविदेशात फिरण्यासाठी गेले कपल, रूममधली घड्याळ पाहून 20 मिनिटांमध्येच हॉटेल सोडून गेले पोलिसांकडे\nजेव्हा चेक केले तेव्हा त्या घड्याळीतून कॅमेरे निघाले. त्यानंतर कपलने 20 मिनिटांत रूम सोडली आणि तक्रार दाखल केली.\nटोरंटो - स्कॉटलंडचे एक कपल सुट्या एन्जॉय करण्यासाठी कॅनडाला गेले होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री ते हॉटेलमध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना खोलीत एक डिजिटल घड्याळ दिसले. या घड्याळीला एका फोनच्या चार्जरसारखी वायर होती. गी घड्याळ पाहताच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज या कपलला आला. त्यांनी जेव्हा चेक केले तेव्हा त्या घड्याळीतून कॅमेरे निघाले. त्यानंतर कपलने 20 मिनिटांत रूम सोडली आणि या प्रकरणी रिपोर्ट दाखल केला.\nघड्याळात गडबड असल्याचे आले लक्षात\nग्लास्गोचे 34 वर्षीय डॉजी हॅमिल्टन गर्लफ्रेंडबरोबर हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी कॅनडाच्या टोरंटोमध्ये गेले होते. एक दिवस ते रूममध्ये आले तेव्हा त्यांना बेडजवळ एक घड्याळ दिसली. तिला एक वायर जोडलेली होती. त्यांनी ती घड्याळ हातात घेताच त्यांना जाणवले की हे कॅमेरे असू शकतात आणि त्यांचे रेकॉर्डींग केले जात असेल. डॉजी यांनी वायर काढून बॅटरी लेव्हल पाहिली आणि नंतर घड्याळ चेक केली तेव्हा खरंच त्यात कॅमेरे लावलेले होते.\n20 मिनिटांत सोडले हॉटेल\nडॉजी यांनी सांगितले की कॅमेऱ्याचे तोंड लिव्हींग एरिया आणि बेडरूमकडे होते. त्याद्वारे सर्वकाही दिसत होते. पण त्याचे लाइव्ह स्टि्रमिग कोण करतेय हे समजत नव्हते. हे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. 20 मिनिटांत त्यांनी ही रूम सोडली आणी याबाबत पोलिस तसेच ज्याठिकाणाहून रूम बूक केली होती, त्याठिकाणी तक्रार केली.\nतिने म्हाताऱ्याशी केले लग्न, दोघेही होते जाम आनंदी; अचानक घरात दिसला तिच्या वडिलांचा फोटो अन् पायाखालची वाळूच सरकली...\nपृथ्वीपेक्षा 3 पट मोठा पण गोठलेला ग्रह सापडला, 233 दिवसांचा एक वर्ष, आपल्या सूर्यापासून अवघ्या 6 प्रकाश वर्ष दूर...\n2 महिन���याच्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी बाहेर आली महिला, तर तो गायब झाल्याचे दिसले. काहीतरी विपरीत घडण्याचा महिलेला आला संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/former-president-pranab-mukherjees-message-in-rss-program-nagpur-292012.html", "date_download": "2018-11-16T09:48:03Z", "digest": "sha1:XV36EYKQA4UXCMXFJSQ3MSMMAQOTXKNV", "length": 13449, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही!", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nभागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही\nनागपूर, 07 जून : वादविवादानंतर अखेर संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रणव मुखर्जी हजर राहिले पण प्रणवदांनी मी प्रमुख अतिथी आहे स्वयंसेवक नाही असं दाखवून दिलं. तर संघाकडून एक प्रथा मोडीत निघाली.\nप्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत संघाचा तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा पार पडला. ज्यावेळी व्यासपीठावर प्रणव मुखर्जी पोहोचले तेव्हा मोहन भागवत यांनी त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही ध्वजप्रणामापासून सुरू होते. आजच्या कार्यक्रमातही ध्वज फडकावण्यात आला यावेळी मोहन भागवत यांच्यासह सर्व स्वयंसेवक छातीजवळ हात घेऊन ध्वज प्रणामासाठी तयार झाले. पण, प्रणव मुखर्जी सावधान मुद्रेतच राहिले. त्यांनी एका प्रकारे मी तुमचा पाहुणा आहे स्वयंसेवक नाही असा संकेत दिला.\nतर संघप्रथेप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते आणि शेवटला सरसंघचालक भाषण करत असतात. पण आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण करून संघाचीच प्रथा मोडीत काढली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ill/", "date_download": "2018-11-16T09:51:01Z", "digest": "sha1:J5H4D6C5MJD2KVCPFE2FFTLMO7UT6MHK", "length": 11566, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ill- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ ���ाखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n5 वर्षांपासून प्रियांका चोप्राला तोंड द्यावं लागतंय 'या' आजाराला\nनुकतंच प्रियांकानं तिच्या तब्येतीबद्दल एक गुपित शेअर केलंय.\nदिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लीलावतीमध्ये दाखल\nPHOTOS - दिवसेंदिवस बिघडतेय कपिलची तब्येत, समोर आले आजारपणाचे फोटो\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nहॉटेलमधला 'चहा' ते 'मॅगसेसे' पुरस्कार, डॉ.भरत वाटवानींचा प्रेरणादायक प्रवास\nजुन्या पोस्टमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल, गपचूप ट्विट केलं डिलीट\nकठुआ बलात्कार : ती माझी मुलगीही असती, मी न्यायासाठी लढणार-कमल हासन\nसंसदेत कामकाज नाही पण मी पगार घेणारच\nमहाराष्ट्र Mar 29, 2018\nसायलीला गरज आहे तुमच्या मदतीची, न्यूज18लोकमतची मोहीम\nआतडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून जगतोय सीआरपीएफ जवान \n'चलो इस बहाने अपनों का पता तो चला', बीग बींचं चाहत्यांसाठी भावनिक ट्विट\nजयललिता राहिल्या नाहीत, करुणानिधी आजारी, मग एमजीआर सरकार मी उत्तम चालवू शकतो - रजनीकांत\n'डीएसकेंचे सर्व रिपोर्ट्स नोर्मल'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-vs-england-2nd-odi-lords-joe-root-century-130605", "date_download": "2018-11-16T10:51:31Z", "digest": "sha1:3W3MA7WX2YCQCJQF7OC5ENFZEDAHHLQ2", "length": 15791, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "India vs England 2nd ODI at Lords Joe Root century दुसऱ्या 'वन-डे'त भारताचा इंग्लंडकडून पराभव | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या 'वन-डे'त भारताचा इंग्लंडकडून पराभव\nशनिवार, 14 जुलै 2018\nज्यो रूटने तंत्रशुद्ध फलंदाजी करून शतक केले. रूटला तळात डेव्हीड विलीने चांगली साथ दिली. विलीने मोठे फटके मारत ५० धावा केल्या. सातव्या विकेटकरता दोघांनी केलेली ८३ धावांची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार आला. शेवटच्या दहा षटकात गोलंदाजांनी थोडा स्वैर मारा केला ज्याचा फायदा रूट - विलीने ९४ धावा काढून घेतला. ५० षटकांचा खेळ झाला असताना इंग्लंडच्या नावासमोर ७ बाद ३२२ धावसंख्या उभी राहिली होती.\nलंडन : लॉर्डस मैदानावरच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा इंग्लिश फलंदाजांनी फायदा घेत ७ बाद ३२२ धावसंख्या उभारली. ज्यो रूटने ११३ धावांची खेळी रचून मोलाचा वाटा उचलला. ज्यो रूटने डेव्हीड विलीबरोबर सातव्या विकेटकरता ८३ धावांची मोलाची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार देऊन गेली. भारतीय संघाचे प्रयत्न तोकडे पडायला प्रमुख फलंदाजांची कमजोर कामगिरी आणि मोठी भागीदारी न होणे कारण ठरली. लॉर्डस् सामना ८६ धावांच्या दणदणीत फरकाने जिंकून इंग्लंड संघाने एक दिवसीय मालिकेत १-१ बरोबरी साधली. शतकवीर ज्यो रूट सामन्याचा मानकरी ठरला.\nनाणेफेक जिंकून इयॉन मॉर्गनने फलंदाजी करायचा निर्णय घेतला तेव्हा बर्‍याच लोकांना आश्चर्य वाटले. भारतीय संघ मोठ्या धावसंख्येचा वारंवार यशस्वी पाठलाग करतो हे माहीत असून मॉर्गनने फलंदाजी करायचे ठरवले.\nजेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोच्या जोडीने नेहमीप्रमाणे संघाला झकास सुरुवात करून दिली. जोडी फोडायला अखेर कुलदीपचे ब्रम्हास्त्र कामाला आले. पहिल्याच षटकात कुलदीपने जॉनी बेअरस्टोला बोल्ड केले तर जेसन रॉयला मोठा फटका मारायच्या मोहात पाडले.\nइयॉन मॉर्गन आणि ज्यो रूटची जोडीने योग्य वेळी शतकी भागीदारी केल्यावर मॉर्गन बाद झाला तो चेंडू फुलटॉस होता. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलने चेंडूला उंची देण्याची हिंमत दाखवली ज्याचे माजी खेळाडू कौतुक करत होते. ज्यो रूटने तंत्रशुद्ध फलंदाजी करून शतक केले. रूटला तळात डेव्हीड विलीने चांगली साथ दिली. सातव्या विकेटकरता दोघांनी केलेली ८३ धावांची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार आला. कुलदीप यादवने ३ फलंदाजांना बॅड केले.\nमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले. रोहित शर्माने वेगवान गोलंदाजाला पुढे सरसावत फटका मारायच्या प्रयत्नात विकेट गमावली. शिखरने चांगली सुरुवात करून झेल दिला. लोकेश राहुलला जम बसवायच्या आत तंबूत परतावे लागले. विराट कोहलीने सुरेश रैना सोबत ८० धावांची भागीदारी करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मोईन अलीने विराटला ४५ धावांवर बाद केल्यावर पाठलाग ढिला पडू लागला.\nधावगतीचे ओझे वाढले होते त्याच दडपणात सुरेश रैना बाद झाला. हार्दिक पंड्याला मोठी छाप पाडता आली नाही. तळात एकटा धोनी मैदानावर उभा होता. सामना भारतीय संघापासून लांब गेला होता हे जाणून धोनीने इंग्लंडला अनावश्यक लवकर यश मिळून दिले नाही. ३७ धावा करून धोनी बाद झाल्यावर उरला सुरला प्रतिकार संपला. लियाम प्लंकेटने ४ भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले. इंग्लंड संघाने दुसरा सामना ८६ फरकाने जिंकून जोरदार पुनरागमन केले.\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रे��� आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा...\nदुष्काळी शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मकरंद आनासपूरे ४५ गावांना भेट देणा\nसलगर बुद्रुक - या वर्षी शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत आहेत. पण जी गांवे निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आशा गावातील परिस्थिती ती आत्ताच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-16T10:12:53Z", "digest": "sha1:XA5ZZ4JRKAZCMWQVDHZ6PSC6AH7HWS2A", "length": 4260, "nlines": 104, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "हेल्पलाईन | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nबाल मदतकेंद्र-1098एन.आय. सी. हेल्पडेस्क1800 -111- 555\nअवैध वाळु उत्खनन व वाहतुक 1077 (टोल फ्री)\nमहिला मदत क्रमांक- 103, 1091\nनागरिकांचा कॉल सेंटर 155300\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/t1416/20/", "date_download": "2018-11-16T09:53:14Z", "digest": "sha1:ZZMDXVG4LO46WXMDLJMLXAHVLN77JLJV", "length": 4882, "nlines": 118, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा ले���ो-मुली लग्न का करतात............ -3", "raw_content": "\nमुली लग्न का करतात............\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मुली लग्न का करतात............\nआपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी............ . .\nRe: मुली लग्न का करतात............\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nRe: मुली लग्न का करतात............\nलग्न झालेल्या लोकांना विचार, मग ते सांगतीलच. ते म्हणतात न 'शादी का लड्डू...जो खाये पछताये, जो न खाये पछताये \nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nलग्नानंतर मुली उजळतात म्हणे............ फअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nआता माझी सटकली, मला राग येतोय.\nRe: मुली लग्न का करतात............\nRe: मुली लग्न का करतात............\nगुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......\nमुली लग्न का करतात............\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2018-11-16T09:13:18Z", "digest": "sha1:XGPUB4735YXBGC2UHE6GNFAAWDCOKTNJ", "length": 10255, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राजाभाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.मोनिका राजळे होणार सक्रिय. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Monika Rajale Politics News Rajiv Rajale Shevgaon राजाभाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.मोनिका राजळे होणार सक्रिय.\nराजाभाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.मोनिका राजळे होणार सक्रिय.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार मोनिका राजळे यांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभागी होवून, पती विरहाचे दु:ख विसरुन तालुक्यातील जनतेला बळ द्या. तुमच्या नेतृत्वाची शेवगाव व पाथर्डी तालुक्याला गरज आहे. आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहोत. उमेद कार्डामधून व्यक्त केलेले संदेश हे काळजाला भिडनारे आहेत. तुमचे नेतृत्व हे सर्वव्यापी झाले आहे. तुमच्यामध्ये आम्ही राजाभाऊंना पहात आहोत. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या वतीने दि.५ ते १२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांना आपन उपस्थित रहावे, असे साकडे घालत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत सकारात्मक मान डोलावत आ. मोनिकांनी होकार दिला. त्यामुळे मोनिका राजळे दि. ५ डिसेंबर पासून राजकारण व समाजकारणात सहभागी होण्याचे संकेत आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nविविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी कासारपिंपळगांवला जावून आ. मोनिका राजळेंची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, संघाचे व्हा. चेअरमन उत्मराव गर्जे, बाजार समितीचे कुंडलिक आव्हाड, विजयकुमार लुनावत, मधुकर काटे, पं.स.चे उपसभापती विष्णूपंत अकोलकर, सदस्य सुनील ओव्हळ, रवींद्र वायकर, एकनाथ हाटकर, सुनिल ओव्हळ, संदीप देशमुख, युवा कार्यकर्ते पुरोषत्तम आठरे, पं.स. सदस्य सुभाष केकाण, माजी सभापती काकासाहेब शिंदे, नगरसेवक नामदेव लबडे, रमेश गोरे, मंगल कोकाटे, उपस्थित होते.\nआ. राजळे यांच्याशी भावनीक संवाद साधतांना अनेकांचे डोळे पाणावले. ताई तुमच्यात आम्ही भाऊ पहातोत. आम्ही तुमच्या बरोबर तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहू. राजाभाऊंचे अधुरे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे. भाऊंनी आम्हाला राजकारणात सर्व काही दिले आहे. आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाहीत. महिला म्हणून तुमचे मन मोठे आहे. तुम्हीच सर्व काही सहन करु शकता. तुमचे आभाळाएवढे दु:ख कमी करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. मात्र या तालुक्यातील जनतेच्या तुम्ही आई बनून तुम्ही सक्रियपणे बाहेर पडा.\nदि. ५ डिसेंबर रोजी राजीव राजळे यांची जयंती ते दि. १२ डिसेंबर रोजी स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. या कालावधीत हिम्मत सप्ताह आयोजीत करुन दि. ५ रोजी सारेगमपा अंजली व नंदीनी गायकवाड यांचा भावसंध्या तर दिवसभर रक्तादान शिबीर, पालीकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,स्वच्छ भारत सव्र्हेक्षण शुभारंभ आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड उपस्थित रहानार आहेत.\nदि. १० रोजी हसत खेळत घरगुती वैद्यकीय सल्ला देणारे डॉ. स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आयोजीत केले आहे. दि. १२ रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु होणाऱ्या सुमारे साडेचार कोटी रुपयाच्या जॉगींग पार्कचे भुमिपूजन आ. राजळेंच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर चारचाकी वाहनाच्या रॅलीने गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेवून हिम्मत सप्��ाहाचा समारोप होणार आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराजाभाऊंचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ.मोनिका राजळे होणार सक्रिय. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, December 02, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/district-bank-accounts-do-not-merge-nationalized-banks-19158", "date_download": "2018-11-16T10:20:58Z", "digest": "sha1:FHZTLYB5GR777QED67EDMSKNHHLTXATU", "length": 14013, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The district bank accounts do not merge nationalized banks जिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत वर्ग करू नका - मुश्रीफ | eSakal", "raw_content": "\nजिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत वर्ग करू नका - मुश्रीफ\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - जिल्ह्याच्या सहकारात 77 वर्षांपासून कार्यरत व जिल्ह्यातील छोट्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे वळवू नका, असे कळकळीचे आवाहन बॅंकेतर्फे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेतही पैशाचा खडखडाट आहे, निधी उपलब्धतेसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nकोल्हापूर - जिल्ह्याच्या सहकारात 77 वर्षांपासून कार्यरत व जिल्ह्यातील छोट्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे वळवू नका, असे कळकळीचे आवाहन बॅंकेतर्फे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेतही पैशाचा खडखडाट आहे, निधी उपलब्धतेसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nजिल्ह्यातील सहकार संस्थांची मातृसंस्था म्हणून 1938 पासून जिल्हा बॅंक ही \"आपली बॅंक' म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या बॅंकेकडे पाहिले जाते. सहकारी संस्थांची उभारणी व सक्षमीकरणात या बॅंकेचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रापुढे जी आव्हाने येत आहेत, त्याचा सामना जिल्हा बॅंकेलाही करावा लागत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.\nनोटबंदी निर्णयामुळे देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. आमच्या बॅंकेला चेस्ट करन्सी बॅंकेकडून पर्याप्त चलनपुरवठा होत नाही.\nयाबाबत बॅंकेच्या वतीने 5 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय व त्या बॅंकांवर मोर्चा काढून परिस्थिती सांगितली आहे. देशातील सर्वच बॅंकांकडे अपुरा चलन पुरवठा होत आहे. सद्यस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागेल. तत्पूर्वीच काही दूध संस्था व इतर संस्था राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे जाणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांतही निधीची कमतरता आहे. तरी सर्व सहकारी संस्था, खातेदार, यांनी आपली खाती अन्यत्र उघडू नयेत. बॅंकेस पुरेसे चलन नियमित प्राप्त होण्यासाठी बॅंकेचे युध्दपातळीवर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, म्हणून बॅंका व खातेदारांनी आमच्याकडील व्यवहार कायम ठेवावेत, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/mumbai-attractions-artificial-tiger-23667", "date_download": "2018-11-16T10:47:53Z", "digest": "sha1:4F4NGJBORCTSMEJIN2NRQHZHCTDWHO62", "length": 14250, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Attractions artificial tiger मुंबईत कृत्रिम वाघाचे आकर्षण | eSakal", "raw_content": "\nमुंबईत कृत्रिम वाघाचे आकर्षण\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nजळगाव - मुंबईत नुकतीच ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅली काढण्यात आली. यात जळगावचा वाघ आकर्षणाचा विषय ठरला. जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने या रॅलीत सहभाग नोंदविला.\nजळगाव - मुंबईत नुकतीच ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅली काढण्यात आली. यात जळगावचा वाघ आकर्षणाचा विषय ठरला. जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने या रॅलीत सहभाग नोंदविला.\nहिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर येथे रॅलीचे उद्‌घाटन करण्यात आले. रॅलीची सुरवात बांद्रा येथील हिरे कॉलेजमधून झाली. भाऊचा धक्का, रेवसा मार्गे मुरुडपर्यंत पहिल्या दिवशी जनजागृती करण्यात आली. मुरुडबीच ते राजपुरीपर्यंत समुद्रीमार्गे येऊन तेथून हरी हरेश्‍वर, दिवे आगार, दापोली, गुहागर येथे जनजागृती करण्यात आली. नंतर दापोली ते गुहागरपर्यंत जनजागृती करीत गुहागरबीच येथे माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत समारोप झाला, असे टायगर कॉन्झर्वेशन रिसर्च सेंटरचे (मुंबई) संस्थापक प्रसाद हिरे यांनी सांगितले.\nजळगाव जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी भीमराव सोनवणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, अमन गुजर, सतीश कांबळे, बबलू शिंदे, रितेश सपकाळे, प्रथमेश सैंदाणे, यश सोनवणे, अलेक्‍स प्रेसडी, जयेश पाटील, भीमराव पारधी, वासुदेव वाढे, कृष्णा पाटील, हमीद शेख, किशोर सोनवणे, नीलेश पाटील, योगेश सोनवणे, अनिल चौधरी, राहुल पाटील, दीपक पाटील सहभागी झाले होते.\nवन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे ६ फुटांचा कृत्रिम वाघ गाडीवर सजविण्यात आला होता. प्रत्येक गावात त्याचे कुतूहल होते. संस्थेचे अलेक्‍स प्रेसडी, हमीद शेख, कृष्णा पाटील वाघाच्या पोशाखात संपूर्ण रॅलीदरम्यान जनजागृती करीत आहेत. टीसीआरसी संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी शेतकरी भीमराव रतन पारधी यांना ‘वन्यजीव पालक’ हा पुरस्कार देण्यात येऊन सुवर्णपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी वृक्षारोपणासोबतच वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन्यजीव संरक्षण संस्थेचे मार्गदर्शन घेत एरंडोल, भुसावळ, तालुक्‍यात स्वखर्चाने कृत्रिम पाणवठे उभारून २४ तास पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथे शेकडो वन्यजीव आपली तहान भागवतात.\nसेव्ह टायगर ऑफ सह्याद्रीच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रसाद हिरे यांनी भीमराव पारधी यांच्या नावाची घोषणा केली. भीमराव पारधी या जनजागृती मोहिमेत विशेष निमंत्रित होते.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय ���ादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65302", "date_download": "2018-11-16T09:51:00Z", "digest": "sha1:QOI2RO6I6SWGD477RCP6SUC5FJHZT7GV", "length": 4167, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डेझर्ट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डेझर्ट\n(अर्थात हे ही मलाच वाटतं)\nपेलाभर थंडगार गोड पाणी\n( हे तुला कुठे कळतं \nकसं जमणार रे आपलं गणित \nगोड वर्ज्य केलयस ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=18064", "date_download": "2018-11-16T09:14:24Z", "digest": "sha1:PK4NJQ2BS577LXDEXHGWGC7GSX6ZVQAE", "length": 11755, "nlines": 69, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: कर्नाटक निकालाचा संदेश", "raw_content": "\nHome >> विचार >> कर्नाटक निकालाचा संदेश\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात आणि त्यानंतर किती विरोधक एकत्र राहातात, त्यावर देश पातळीवरील जनतेचा कौल अवलंबून आहे असे म्हणता येईल.\nकर्नाटकमधील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, विरोधकांच्या एकजुटीचा भाजपला दणका बसल्याचा निष्कर्ष प्रसार माध्यमांनी काढला. त्यापुढे जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीची दिशा यामुळे स्पष्ट होत आहे, असेही म्हटले गेले. एकाच राज्यातील पाच पोटनिवडणुकीचे निकाल देशाचा कल दर्शवितात असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचा अर्थ विरोधकांचे एेक्य प्रभाव टाकू शकत नाही किंवा भाजपचे भवितव्य उज्ज्वल आहे असा होत नाही. उलट या निकालाने विरोधी पक्ष एकत्रित आल्यास ते भाजपला नामोहरम करू शकतात असा संदेश या निकालांनी दिला आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. तसे पाहाता, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल (से) यांची आघाडी सत्तेवर आहे. एच.डी. कुमारस्वामी मे महिन्यांत सत्तेवर आल्यानंतरचा काळ अल्प असला तरी त्यांची राजवट जनतेला मानवली आहे, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. भाजपच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेने व्यक्त केलेली नाराजी या निकालात दिसून आली की स्थानिक भाजपचे नेतृत्व कमी पडले यावर आता त्या पक्षात चिंतन सुरू होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुराप्पा आपले वर्चस्व असलेला मतदारसंघ राखू शकले तरी रेड्डी बंधूंचा बेळ्ळारी मतदारसंघ २०१४ मध्ये विजय मिळवून आता मात्र गमावला आहे. पाचपैकी चार जागा विरोधकांकडे गेल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल जनता समाधानी नाही, असेच दिसून आले आहे. यामुळे कदाचित येडियुराप्पांना नेतृत्व सोडावे लागू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी असा बदल संभवतो. येडियुराप्पा आणि रेड्डी बंधुंचे आता जनतेवर वजन राहिलेले नाही, असेच या पोटनिवडणुकींनी दाखविले आहे.\nकाँग्रेसने प्रादेशिक पक्षाशी संधान साधल्यास भाजपशी टक्कर देणे अशक्य नाही, असेच कर्नाटकमधील निकालांनी दाखवून दिले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात आणि त्यानंतर किती विरोधक एकत्र राहातात, त्यावर देश पातळीवरील जनतेचा कौल अवलंबून आहे असे म्हणता येईल. त्या निकालात जनमताचा कल कोणत्या बाजूने आहे, वारे कोणत्या दिशेने वाहात आहे, ते स्पष्ट होईल. कर्नाटकमधील निकाल पूर्णपणे भाजपच्याविरोधात गेले आहेत, असे म्हणून आताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. रामनगर आणि मंड्या या जागांवर भाजपने विजय प्राप्त केला नसला तरी त्या दोन्ही ठिकाणी या पक्षाच्या मतांमध्ये भरघोस वाढ झालेली दिसते आहे. बेळ्ळारीत विरोधी आघाडीने दणदणीत बाजी मारली आहे. रामनगरचा विरोधकांचा विजय हा चंद्रशेखर हे भाजपचे उमेदवार एेनवेळी माघारी काँग्रेसमध्ये परतल्याने होऊ शकला. त्यामुळे विरोधकांनी कर्नाटकमधील विजयाने हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. एक मात्र खरे की विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरविले तर ते भाजपला दणका देऊ शकतात हेही कर्नाटकमध्ये दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कर्नाटकमधील निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला नाही. त्यामुळे स्थानिक नेत्��ांची मात्र कसोटी यात लागली, ज्यात ते अपयशी ठरले. ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील नेते मग ते काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतील, त्यावेळी देशासमोरील मुद्दे उपस्थित होतील आणि मतदारांचा कस लागेल हे मात्र खरे.\nराष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार\nविद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे. Read more\nमोठ्या राज्यात सत्ता नसल्यामुळे काँग्रेसकडे हरण्यासारखे काही नाही. उलट एखादे किंवा दोन राज्ये हातची गेली तर वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणण्याची विरोधकांना संधी मिळेल. Read more\nसावध एेका पुढच्या हाका\nतोंडचे पाणी पळू नये यासाठी सावध होऊन पुढच्या हाका एेकाव्या लागतील. संभाव्य पाणी टंचाई रोखायची असेल तर म्हादईचा लढा जिंकावा लागेल. Read more\nखाणप्रश्नी मगोचा निर्वाणीचा इशारा\nयेत्या १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्या, अन्यथा सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार Read more\nलेखाधिकारीपदांसाठी आता फेरपरीक्षेचा प्रस्ताव\nलेखा खात्याला सरकारच्या मान्यतेची प्रतिक्षा Read more\nचक्रीवादळ : गोव्याला सतर्कतेचा इशारा\nमांद्रे पोटनिवडणुकीत ‘दयानंद’ केंद्रस्थानी\n‘दयानंद’ बांदोडकरांनंतर ‘दयानंद’ सोपटे यांच्यामुळे पोटनिवडणूक Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Illegal-alcohol-transport-on-highway/", "date_download": "2018-11-16T10:31:18Z", "digest": "sha1:4EEGYLXCL6POI2HDGZPDOHIJG5SFGPNP", "length": 9966, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोले महामार्गालगत मद्यविक्री बंदीची ‘एैशीतेशी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मोले महामार्गालगत मद्यविक्री बंदीची ‘एैशीतेशी’\nमोले महामार्गालगत मद्यविक्री बंदीची ‘एैशीतेशी’\nमडगाव : (विशाल नाईक)\nराज्यात महामार्गालगतची दारू विक्रीची दुकाने बंद असली तरी मोले चेक पोस्ट परिसर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाला अपवाद ठरला आहे.मोलेत मद्यविक्रेते छुप्यारितीने घरात दारू साठवून त्याची विक्री करू लागले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात दारूबंदी पूर्वीपासून लागू असल्यामुळे गोव्यात येणारे कर्नाटकी पर्यटक मोलेत खास थांबा घेऊन वाहनांमध्ये लपवून दारूची तस्करी करू लागले असून अबकारीच्या चेकपोस्ट पासून आणि पोलिस उपचौकीपासून अवघ्या दहा मीटर्सवर दारू तस्करीचा प्रकार घडत असूनही त्यांचे दुर्लक्ष होत आहे.\nदारू बंदीच्या आदेशापूर्वी राजरोसपणे दारूचा व्यवसाय सुरू होता.पण आता दारू विक्री बंद झाल्याने दारूची दुकाने चालविणार्‍या स्थानिकांनी आपल्या घरात दारू साठवणे सुरू केले आहे.घाऊक दुकानांवर लोकांना रेड बुल,पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयाच्या बाटल्या दिसून येतील, पण परराज्यातील पर्यटक दारू साठी येताच त्यांना घरातून दारू काढून दिली जाते. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. मोले येथे चेक पोस्ट परिसरात मोले ते अनमोड घाट रस्त्यावर सुमारे सात दारूची दुकाने आणि बार आहेत.न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद करण्याची वेळ स्थानिकांवर आली होती आता वाईन शॉप या नावाऐवजी केवळ स्टोअर्स असे नाव लावण्यात आले असून जनरल स्टोअर्स च्या नावाखाली पर्यटकांना सर्रास दारूची बेकायदेशीर विक्री केली जात आहे.\nकर्नाटकातून दररोज हजारो पर्यटक अनमोडमार्गे गोव्यात दाखल होतात.काही लोक व्यवसायाच्या निमित्ताने येतात, तर काहीजण जीवाचा गोवा करण्यासाठी दाखल होतात.कारवार, मुर्डेश्वर किंवा गोकर्ण येथे देवदर्शनास जाण्यासाठी गोव्यातून शॉर्टकट रस्ता असल्याने कर्नाटकातील लोक मोले,केपे आणि काणकोण मार्गाचा वापर करतात.परततानासुद्धा अनमोड घाटाचा पर्याय स्वीकारला जातो.अनमोड घाट लागण्यापूर्वी विश्रांती घेण्यासाठी पर्यटक मोले चेक पोस्ट जवळ थांबतात.हा मोलेचा मुख्य बाजार असून या ठिकाणी घाऊक दारू विक्रीची अनेक दुकाने आहेत.जीप गाड्या घेऊन येणारे पर्यटक आणि लोखंड तसेच इतर साहित्य घेऊन येणारे एलपी ट्रक चालक या दुकानातून दारूच्या बाटल्या खरेदी करता.\nयेथून सुमारे दहा मीटर अंतरावर अबकारी कार्यालयाचा चेक पोस्ट आणि पोलीस आऊटपोस्ट आहेत. अधिकार्‍यांच्या हाती दारू लागू नये या साठी बाटल्या गाडीच्या दरवाजात,स्पीकर बॉक्स मध्ये,सीट च्या आत तसेच स्टेपनीच्या टायर मध्ये लपवून तस्करी केली जाते.काही जण शितपेयाच्या बाटलीत दारू घालून कर्नाटकात नेत आहेत. मोलेत अबकारी कर्मचारी आणि पोलिस डोळ्यांना पाने पुसण्यासाठी गाड्या तपासत आहेत.पुढे अनमोड घाटात कर्नाटक हद्दीत दुसरा चेक नाका लागतो तिथेही त्यांची तपासणी होत नाही.काही ट्रक चालकांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले,की गोव्यात पाचशे रुपये किंमत असलेली दारूची एक बाटली कर्नाटकात दोन हजार रुपयांना विकली जाते.गोवा आणि कर्नाटक राज्याच्या अधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून दररोज लाखो रुपयांच्या दारूची तस्करी केली जात आहे.\nधारबंदोडा तालुक्याला अजून अबकारी कार्यालय मंजूर झालेले नाही.त्यामुळे सांगे येथील कार्यालयातून मोले येथील कामकाज हाताळले जाते.या विषयी सांगे अबकारी निरीक्षक प्रशांत पैंगीणकर यांनी सांगितले,की न्यायालयाच्या आदेशानुसार मोले भागातील महामार्गालगत 500 मीटर्स अंतरातील दारूची दुकाने बंद आहेत.नव्या अधिसूचनेनुसार पालिका क्षेत्रालगतच्या पंचायत क्षेत्रातील दारूची दुकाने चालू शकतात.पण मोलेत कोणतीही दारूची दुकाने सुरू नाहीत, असेही ते म्हणाले.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Conversion-issue-in-sindhudurg/", "date_download": "2018-11-16T09:33:05Z", "digest": "sha1:7CUITOLTEAAIQ77S4XV75VSTOIXCXFJQ", "length": 4487, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्ग : धर्मांतराच्या संशयावरून मारहाण; ६ जणांवर गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : धर्मांतराच्या संशयावरून मारहाण; ६ जणांवर गुन्हा\nसिंधुदुर्ग : धर्मांतराच्या संशयावरून मारहाण; ६ जणांवर गुन्हा\nहिंदू धमीर्र्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरून दोडामार्ग-सावंतवाडा येथील काही जणांनी तेथीलच चंद्रकांत पिळणकर व त्यांच्या सहकार्‍यांना शनिवारी मारहाण केली होती. याबाबत पिळणकर यांनी दिलेल्या त��्रारीनुसार दोडामार्ग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.\nचंद्रकांत पिळणकर यांच्या घरात प्रार्थनेच्या नावाखाली हिंदू धर्मियांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप करत शनिवारी काही जणांनी त्यांच्या घरात घुसत त्यांना मारहाण केली होती. तसेच घरातील साहित्याचीही तोडमोड केली होती. याप्रकरणी रविवारी सुरेश चंद्रशेखर बिराजदार (46, दोडामार्ग-गावडेवाडी) यांनी दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ गणेश गावडे, भिकाजी गोपाळ गावडे, अभिषेक खांबल, सुधीर सावंत, संतोष आरोंदेकर, लक्ष्मण आरोंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Unique-number-to-the-weapon-holders/", "date_download": "2018-11-16T09:33:41Z", "digest": "sha1:I27AYPB7HZ5XW2AX2W2XGOIJUNJU36DV", "length": 7474, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शस्त्रधारकांना मिळणार युनिक क्रमांक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शस्त्रधारकांना मिळणार युनिक क्रमांक\nशस्त्रधारकांना मिळणार युनिक क्रमांक\nजिल्ह्यात 5 हजार 468 शस्त्र परवानाधारक असून या शस्त्रधारकांची ऑनलाईन माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. नोंदणीनंतर शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे.\nस्वसंरक्षणासाठी परवाना घेतलेल्या परवानाधारकांची संख्या 1 हजार 787 असून यापैकी केवळ 1 हजार 408 जणांनीच ऑनलाईन नोंदणी केली असून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या 379 जणांचा परवाना रद्दचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख निश्चित करण्यासाठी आधार नोंदणी सक्तीची झाली आहे. त्यावरूनच विविध सरकारी योजनांचे लाभ दिले जात असून त्यात मोठी पारदर्शकता आली आहे. बनावट नावावरून योजनांचे लाभ देणे बंद करण्यात आले आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणार्‍या शस्त्र परवान्याला युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) देण्यात येणार आहे.\nयासाठी केंद्र शासनाने शस्त्र परवाना कायद्यात तरतूद केली असून यामुळे बनावट शस्त्र परवान्यांना आळा बसणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 1962 नुसार सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संकलित केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना शस्त्र परवानाधारकांच्या माहितीचा नमुना पुरवण्यात आलेला आहे. शस्त्रधारकांकडून हा नमुना अर्ज भरून घेण्यात आल्यानंतर माहितीची ऑनलाईन नोंद करून परवानाधारक शस्त्रधारकांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. या युनिक क्रमांकावरून भविष्यात परवानाधारक शस्त्रासंबंधीची माहिती एका क्लिकवर त्वरित उपलब्ध होणार आहे. यामुळे एका परवान्यावर अनेक शस्त्रे बाळगणार्‍यांना चाप बसणार आहे.\nअनेकांनी एका शस्त्र परवान्यावर एकापेक्षा अधिक शस्त्रे बाळगल्याची शक्यता आहे. परवान्यांच्या ऑनलाईन नोंदीमुळे अशा शस्त्रधारकांवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात 5 हजार 468 शस्त्र परवानाधारक आहेत. यापैकी स्वरक्षणासाठी शस्त्र वापरणार्‍यांची संख्या 1 हजार 787 च्या घरात आहे. यापैकी 1 हजार 408 जणांनी आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली आहे. तर 379 जणांनी अद्यापही आपली माहिती ऑनलाईन भरलेली नाही. वारंवार सूचना देऊनही ऑनलाईन अर्ज न भरल्याने 379 जणांचे परवाने रद्दचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. शस्त्रधारकांचा शोध घेताना पोलिस विभागाची पुरती दमछाक उडाली आहे. अनेकजण जिल्ह्याबाहेर असल्याने नोंदणीत अडचण येत आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Unauthorized-constructions-are-not-tolerate-in-Pune/", "date_download": "2018-11-16T09:31:46Z", "digest": "sha1:RYBWJI5CT6TV5L73G7VRLKLQTOGLYLFR", "length": 7422, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनधिकृत बांधकामांची आता पुण्यात खैर नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अनधिकृत बांधकामांची आता पुण्यात खैर नाही\nअनधिकृत बांधकामांची आता पुण्यात खैर नाही\nपुणे : अनधिकृत बांधकामांना आता तब्बल तीनपट कराइतका दंडाचा दणका सहन करावा लागणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांना पुन्हा तीनपट कर आकारणी लागू करण्याबरोबरच, गेल्या सहा वर्षातील करही तिप्पट दराने वसूल करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने दोन आठवड्यापूर्वीच आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यावर आता नवनियुक्त आयुक्तांना निर्णय घ्यावा लागणार आहे.\nमहापालिका हद्दीत जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत बांधकामांकडून पालिका प्रशासन मिळकतकर वसूल करते. मात्र, अद्यापही लाखो अनधिकृत बांधकामांकडून कर आकारणी होत नाही. याबाबत पालिका प्रशासनाने 2008 पासून अनधिकृत बांधकामांना तीनपट कर लागू केला होता. तब्बल सहा वर्ष या कराची आकारणी केली जात होती.\nमात्र, अनधिकृत बांधकामधारक हा तीनपट कर भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे आढळून आले होते. त्याचबरोबर नवीन अनधिकृत बांधकामधारकही कराचा भरणा करण्यासाठी धजावत नव्हते. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका सहन करावा लागत होता.\nअखेर त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने महापालिका अधिनियमातील कलम ‘151 क’ चा आधार घेत तीनपट ऐवजी एकपट कर लागू केला होता. मात्र, आता लेखापरीक्षणात (ऑडिट) यावर आक्षेप घेण्यात आला आहे. कलम ‘151 क’ नुसार अनधिकृत बांधकामांना एकपट करआकारणी करता येत नाही, असे स्पष्ट करीत त्यावर नियमानुसार कारवाई करावी, असेही लेखापरीक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मिळकतकर विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने महापालिका अधिनियम कलम 267 अ नुसार अनधिकृत बांधकामांना तीनपट कर (दंड) आकारणी करण्याचा आणि त्याचबरोबर गत सहा वर्षांचा करही तिप्पट दराने वसूल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.\nविधी विभागाचाही नकारात्मक अभिप्राय\nमिळकतकर विभागाने अनधिकृत बांधका���ांच्या कर आकारणीबाबत विधी विभागाचा अभिप्राय मागविला होता. त्यावर विधी विभागाने सांगितल ेकी, महापालिका अधिनियम कलम ‘267 अ’ नुसार अनधिकृत बांधकामांना तीनपट कर आकारणी करणे आवश्यक आहे. ‘151 क’ नुसार एकपट करआकारणी करता येत नाही. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला असून, यावर मार्गदर्शन मागविले आहे.\nअनधिकृत बांधकामांना तीनपट करआकारणी लागू करण्याचा निर्णय हा पूर्णपणे प्रशासकीय आहे. मात्र, त्याचे खापर सत्ताधारी भाजपवर फुटण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-Tasgaon-By-election-beat-two-groups/", "date_download": "2018-11-16T09:32:55Z", "digest": "sha1:3E6EA6LEUDWXYIN2TERWNYJKWUPIQAVQ", "length": 3784, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तासगावात पोटनिवडणुकीच्या प्रचारात राडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तासगावात पोटनिवडणुकीच्या प्रचारात राडा\nतासगावात पोटनिवडणुकीच्या प्रचारात राडा\nतासगावमध्ये वॉर्ड क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीत प्रचाराच्या कारणावरून काल (सोमवार दि.03) रात्री भाजप व राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.\nयाघटनेनंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एका अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना आज सकाळी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डि���्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/container-accident-at-mumbai-pune-expressway-257520.html", "date_download": "2018-11-16T10:12:44Z", "digest": "sha1:RCB4GAN5TOQFYCHCZITZCRTZY2RGGB2R", "length": 2971, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एक्स्प्रेस वेवर कंटरनेर उलटला,रस्त्यावर आईस्क्रीमच आईस्क्रीम–News18 Lokmat", "raw_content": "\nएक्स्प्रेस वेवर कंटरनेर उलटला,रस्त्यावर आईस्क्रीमच आईस्क्रीम\nअमूल कंपनीचा हा कंटेनर होता. रस्त्यावर आईस्क्रीम बाॅक्स आणि फॅमिली पॅकचा ढिग..\n04 एप्रिल : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज (मंगळवारी) एक आईस्क्रीमचा कंटेनर उलटला. त्यामुळे रस्त्यावर आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर फेकले गेले. अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली.मुंबईहून हा रेफ्रिजरेटेड कंटेनर पुण्याला जात होता. अमृतांजन पुलाजवळ हा कंटेनर अचानक उलटला. कंटेनर उलट्यामुळे रस्त्यावर आईस्क्रीमचे बाॅक्स फेकले गेले. ो साचला होता. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळ मंदावली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/shivaji-maharana-pratap-guru-govind-singh-real-heroes-says-yogi-aadityanath-260235.html", "date_download": "2018-11-16T09:30:19Z", "digest": "sha1:LS6QYPTASZ4XL3EAWDXMDSUY3O34IC3S", "length": 3259, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग हेच खरे हिरो - योगी आदित्यनाथ–News18 Lokmat", "raw_content": "\nशिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग हेच खरे हिरो - योगी आदित्यनाथ\nमहाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.\n10 मे : महाराणा प्रताप, शिवाजी ���हाराज ,गुरु गोविंदसिंग हे खरे हिरो आहेत. बाबर,अकबर सारखे आक्रमणकर्ते होते, असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.ते म्हणाले, अकबर आणि मुघल शासक बाबर हे घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. महाराणा प्रताप, शिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग हे खरे हिरो आहेत, असं आदित्यनाथ म्हणालेत. तसंच, लोकांनी खऱ्या इतिहासापासून प्रेरणा घेतली तर आयसीसारख्या संघटनांची भीती वाटणार नाही, असंही ते म्हणालेत.\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/amravati/news/", "date_download": "2018-11-16T10:18:57Z", "digest": "sha1:NI3WJYREM5MQ7VNOSA4DPLCLGZUTYCY6", "length": 11616, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Amravati- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्य��� झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nअमरावतीत धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या\nपरतवाड्यात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलीय. तर प्रतिष्ठाने बंद करणाऱ्या जमावातील लोकांनी एका व्यापाऱ्यावर हल्ला केला.\nराज्यातील प्रकल्पांत फक्‍त 57 टक्‍केच पाणीसाठा शिल्लक; अनेक बंधारे पडले कोरडे\nमहाराष्ट्र Nov 6, 2018\n\"मला कुणी दिवाळीला पैसे देईल का\nअमरावतीत वाघाने केली शेतकऱ्याची शिकार\n#VidarbhaExpress : विर्दभातील्या 10 महत्त्वाच्या घडामोडी...\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\n#Durgotsav2018 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून डॉक्टरेट मिळविणारी एकमेव महिला\n‘माझ्या मृत्यूचे उद्धव ठाकरेंना कळवा,’ असे पत्र लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nविद्यापीठ निकालांना उशीर : स्वाभिमानीच्य��� कार्यकर्त्यांनी दिला अधिकाऱ्यांना चोप\nउपराजधानी नागपुरात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 6 मुली आणि 8 तरूणांना अटक\nगणेश चतुर्थीच्या दिवशी वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या\nVIDEO: अहो, ड्रायव्हर साहेब ही 'टारझन कार' नाही, बस आहे\nसंगमनेर तालुका पुन्हा भूकंपाने हादरला,आठवड्यातली दुसरी घटना\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/marath-aandolan/news/page-2/", "date_download": "2018-11-16T09:34:03Z", "digest": "sha1:RB5DFYLNROCYLTA42NR4KMRS35WMU6YN", "length": 11225, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marath Aandolan- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅ��ेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'\nमराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री\nमराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप\nमराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा\nअॅट्राॅसिटीसाठी तत्परता दाखवली मग मराठा आरक्षणासाठी का नाही \nएकीकडे मराठा मोर्चा समन्वयकांची तर दुसरीकडे भाजप आमदारांची आरक्षणावर बैठक\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nमराठा समाजासाठी सरकारचा मेगाप्लॅन\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nमराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत \nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...\nमराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/reply-to/10/", "date_download": "2018-11-16T09:24:06Z", "digest": "sha1:PWSQCREHSHWCB3AAVVEKN7JDMQSHEV6V", "length": 8667, "nlines": 171, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी-2", "raw_content": "\nReply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nमित्रानो संदीपच्या थकलेल्या बाबाची कहाणीला\nमी एक छोटेसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे\nझामले का सांगा ह्न please\nथकलेल्या बाबाची मी ऐकली हि कथा\nआने डोळ्यात पाणी माझ्या बाबाची व्यथा\nदुख तुझे थोडे फार कळतेय मला\nबाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना ना\nलाड लाड करताना पाठीवर घेशी\nझोप येता देशी मला हाताची उशी\nमागण्या आधी सारे पुढ्यातच येई\nसाऱ्यासाठी तुझी किती दमछाक होई\nदिलेस ते सारे ज्याचा अट्टाहास केला\nबाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना\nडोळ्यात येता पाणी तुझे डोळे झाले ओले\nठेस लागताच मला तुझे डोळे पाणावले\nआजारी मी होता तिथ जागलाय कोण\nवाचले मी बाबा तू होतास म्हणून\nचूक झाली तरी कधी नाही हाथ उगारला\nबाबा तुझ्यासाठी जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना\nघाई कारे तुला झाली सासरी धाडण्याची\nजीव लाऊन लाऊन घराबाहेर काढण्याची\nसोडून तुला जाता माझ्हा अडकेल श्वास\nखर संग बाबा तुला मी दिला काय त्रास\nसोडुनिया जाता तुला कंठ दाटुनिया आला\nतुझ्यासाठी बाबा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nखरोखर खूप छान ................मी याच गाणे रिकोर्ड करीन .............खरच ,,,,,,,,,,,,,\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nमित्रानो संदीपच्या थकलेल्या बाबाची कहाणीला\nमी एक छोटेसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे\nझामले का सांगा ह्न please\nथकलेल्या बाबाची मी ऐकली हि कथा\nआने डोळ्यात पाणी माझ्या बाबाची व्यथा\nदुख तुझे थोडे फार कळतेय मला\nबाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना ना\nलाड लाड करताना पाठीवर घेशी\nझोप येता देशी मला हाताची उशी\nमागण्या आधी सारे पुढ्यातच येई\nसाऱ्यासाठी तुझी किती दमछाक होई\nदिलेस ते सारे ज्याचा अट्टाहास केला\nबाबा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना\nडोळ्यात येता पाणी तुझे डोळे झाले ओले\nठेस लागताच मला तुझे डोळे पाणावले\nआजारी मी होता तिथ जागलाय कोण\nवाचले मी बाबा तू होतास म्हणून\nचूक झाली तरी कधी नाही हाथ उगारला\nबाबा तुझ्यासाठी जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना\nघाई कारे तुला झाली सासरी धाडण्याची\nजीव लाऊन लाऊन घराबाहेर काढण्याची\nसोडून तुला जाता माझ्हा अडकेल श्वास\nखर संग बाबा तुला मी दिला काय त्रास\nसोडुनिया जाता तुला कंठ दाटुनिया आला\nतुझ्यासाठी बाबा जीव कासावीस झाला\nना ना ना ना ना ना ना ना ना ना\nRe: Reply to दमलेल्या बापाची ही कहाणी\nReply to दमलेल्या बापाची ही कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=18065", "date_download": "2018-11-16T09:14:22Z", "digest": "sha1:QV6L5G6BXGZ6I3ZVADLHH3ESHFO7CE4Z", "length": 6907, "nlines": 67, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: गोवा फॉरवर्डचा विस्तार", "raw_content": "\nHome >> विचार >> गोवा फॉरवर्डचा विस्तार\nगोवा फॉरवर्डने आखलेली विस्तार योजना केवळ आठ मतदारसंघांपुरतीच मर्यादित राहील असे समजण्याचे कारण नाही. यापूर्वी मगो पक्ष नेहमीच सत्तेत वाटेकरी राहिला आहे, मात्र पक्ष विस्तारासाठी विशेष प्रयत्न झालेले दिसले नाहीत. याउलट गोवा फॉरवर्डने प्रथमच सत्तेत सहभागी झाल्यावर तीन मंत्र्यांच्या सहकार्याने राज्यातील काही मतदारसंघ हेरून हेतुपूर्वक शिरकाव करण्याचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षाच्या दृष्टिने पाहाता, वाढीसाठी संघटना नेहमीच उपयुक्त ठरत आली आहे. त्या दिशेने गोवा फॉरवर्डची पावले पडताना दिसतात. यापैकी मये सोडला तर बहुतेक मतदारसंघ हे सध्या बिगरभाजप पक्षांच्या ताब्यात आहेत. सरकारचा घटक असला तरी कोणत्याही पक्षाच्या विस्ताराचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही किंवा मर्यादा आणू शकत नाही, हे अगदी खरे आहे. काँग्रेस आणि भाजपला विरोध करीत गोवा फॉरवर्ड प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे सरसावला तर राष्ट्रीय पक्षांना तो शह देऊ शकतो. गोव्याचे राजकारण यापूर्वी मगो आणि युगो या दोन पक्षांभोवतीच फिरत होते. पुन्हा एकद�� प्रादेशिक अस्मिता जागविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दिसते.\nराष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार\nविद्यार्थ्यांना निवासी शिबिरात सहभागी करून त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागाचा परिचय करून देण्याबरोबर श्रमसंस्कार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजना परिणामकारक ठरलेली आहे. Read more\nमोठ्या राज्यात सत्ता नसल्यामुळे काँग्रेसकडे हरण्यासारखे काही नाही. उलट एखादे किंवा दोन राज्ये हातची गेली तर वातावरण भाजपच्या विरोधात आहे, असे म्हणण्याची विरोधकांना संधी मिळेल. Read more\nसावध एेका पुढच्या हाका\nतोंडचे पाणी पळू नये यासाठी सावध होऊन पुढच्या हाका एेकाव्या लागतील. संभाव्य पाणी टंचाई रोखायची असेल तर म्हादईचा लढा जिंकावा लागेल. Read more\nखाणप्रश्नी मगोचा निर्वाणीचा इशारा\nयेत्या १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्या, अन्यथा सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार Read more\nलेखाधिकारीपदांसाठी आता फेरपरीक्षेचा प्रस्ताव\nलेखा खात्याला सरकारच्या मान्यतेची प्रतिक्षा Read more\nचक्रीवादळ : गोव्याला सतर्कतेचा इशारा\nमांद्रे पोटनिवडणुकीत ‘दयानंद’ केंद्रस्थानी\n‘दयानंद’ बांदोडकरांनंतर ‘दयानंद’ सोपटे यांच्यामुळे पोटनिवडणूक Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nilesh-rane-criticize-on-ncp-leader-ajit-pawar/", "date_download": "2018-11-16T09:44:54Z", "digest": "sha1:PHCKV4LCSRQ5ENRTSTGF5VILVM7PDVPT", "length": 10590, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर अजित पवारांचे संध्याकाळचे कार्यक्रम जाहीर करू - निलेश राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर अजित पवारांचे संध्याकाळचे कार्यक्रम जाहीर करू – निलेश राणे\nटीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी यापुढे नारायण राणेंचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांचे रात्रीचे कार्यक्रमच जाहीर करणार असल्याचा थेट इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मराठवाड्यात सुरु असणाऱ्या हल्लाबोल आंदोलना दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे य���ंच्यावर टीका केली होती. दरम्यान आता निलेश राणे यांच्याकडून पवारांच्या टीकेचा समाचार घेण्यात आला आहे.\nस्व.आर आर पाटील खासगीत सांगायचे अजित पवार ग्रह खात्यासारख कठीण खात कधीच नाही घेणार त्यांना फक्त मलाई पाहिजे. उपमुखमंत्री असून सुद्धा ग्रह खात न घेतला पहिला पोकळ माणूस म्हणजे अजित पवार. राणे साहेबाना परत एकेरी भाषेत काही बोललास तर तुझे संध्याकाळचे कार्यक्रम जाहीर कारणार लक्षात ठेव\nनारायण राणे यांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. त्यांना फडणवीस सरकारने मंत्रीपदाचे गाजर दाखवले मात्र आता मंत्रीपद मिळेना म्हणून राणे हताश झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.\nपवार आडनाव काढा, तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रासुद्धा विचारणार नाही- निलेश राणे\nराणेसाहेबांनी जे काही मिळवले आहे. ते आपल्या कर्तुत्वावर मिळवले आहे. तुम्ही पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीमध्ये कुत्रसुद्धा विचारणार नाही या शब्दात राणे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. अजित पवारांनी कधीच मराठा समाजाची बाजू घेतली नाही. आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं असं कधी बोलले नाही. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयांवर ठाम भूमिका अजित पवारांनी कधी घेतली नाही. 15 वर्षात सिंचन महाराष्ट्रात फक्त 2 टक्क्यावर ठेवलं… धरण भरणारे दादा म्हणत एकापाठोपाठ एक ट्विट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.\nअजित पवारांनी कधीच मराठा समाजाची बाजू घेतली नाही. आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं असं कधी बोलले नाही. महाराष्ट्राच्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयांवर ठाम भूमिका अजित पवारांनी कधी घेतली नाही. 15 वर्षात सिंचन महाराष्ट्रात फक्त 2 टक्क्यावर ठेवलं… धरण भरणारे दादा\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/section-144-applies-to-chakan-after-maratha-reservation-protest-latest-update/", "date_download": "2018-11-16T10:21:56Z", "digest": "sha1:LT2TFVBEVEKI6PYPZBF5AU4OJU4CH5GA", "length": 7022, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये कलम 144 लागू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये कलम 144 लागू\nपुणे: मराठा आरक्षणासाठी आज चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, या बंद दरम्यान अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तर दगडफेकीची घटना देखील घडली आहे. या सर्व घटना पाहता शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षणासाठी आज चाकणमध्ये बंद पुकारण्यात आला होता, यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे, तसेच एसटी बसला देखील आग लावण्यात आली आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पोलिसांकडून संपूर्ण शहरात कलम 144 लावण्यात आले आहे,\nजमावबंदी आदेश देण्यात आल्याने नागरिकांना जमावाने फिरण्यास बंदी असणार आहे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी हे आदेश दिले आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेल��� लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/26.html", "date_download": "2018-11-16T10:16:47Z", "digest": "sha1:DASUBZJXXJHMBSNRRXHRCBC3E6FW44NH", "length": 4926, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २६ नोव्हेंबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २६ नोव्हेंबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन २६ नोव्हेंबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराहुरी - बेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प साकारणार.\nसंगमनेर - तरुणाच्या खूनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा.\nअकोले - घरपट्टी थकवल्याने सरपंचपद रद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nनगर - बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू.\nश्रीगोंदे - रेंज मिळत नसल्याने नागरिक हैराण, सीमकार्डची सामूहिक होळी करणार \nजामखेड - नितीन आगे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी.\nनगरमध्ये तरुणाची प्रेमविरहातून गोळी झाडून आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/176?page=10", "date_download": "2018-11-16T09:59:31Z", "digest": "sha1:YNAYUMKV2S5ZQPVQV6JQMTBAS54HGMZS", "length": 14256, "nlines": 185, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत-नाटक-चित्रपट : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /संगीत-नाटक-चित्रपट\nकोई उम्मीद - मिर्झा गालिब\n\"लहु-माधव\"नी (यातला माधव मी) \"राजधानी एक्स्प्रेस\" या हिंदी चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्याच्यात आम्हाला एक अतिशय इंट्रेस्टिंग प्रयोग करायला मिळाला.\nमिर्झा गालिब यांच्या गझलेला दोन वेगळ्या पद्धतीने स्वरबद्ध करण्याची कामगीरी आमच्याकडे आली. एक वेस्टर्न पद्धतीत आणि एक पारंपारीक गझलच्या वळणाने....\nतरी माबोकरांनी दोन्हींबद्दल आपली प्रतिक्रिया द्यावी. वेस्टर्न च्या लिंकवर तुम्हाला आमच्याबद्दल थोडी माहिती पण मिळेल\nस्वर - हितेश प्रसाद.\nस्वर - शाहीद मालिया.\nRead more about कोई उम्मीद - मिर्झा गालिब\nसौ. मारिया शारापोव्हा यांना- udavA\nएका महिन्यात बुलेट ट्रेण रॉकेटस स्पेसमधे पाठवुन नमोंनी धक्का दिला आहे. शास्त्रद्न्यांना केले मार्ग्दर्शन आणि टिपा मोलाच्य आहेत. सार्क देशाना स्पेस मधे पाठवुन त्य़ा देशात पण मोदीसरकार येण्याची व्यवस्था केली आहे. पाच देशात मोदी सर्कार, भूतान मधे पण स���घाचि राजवट येणार आहे याचि चुणुक पहायला मिळाली. नोइस्त्रोडॅम्च्या शायरन चं कोड उलगडल.\nRead more about सौ. मारिया शारापोव्हा यांना- udavA\nती दोन पावसाळी गाणी...\nRead more about ती दोन पावसाळी गाणी...\nठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nपावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. \"प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे\". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.\nRead more about ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nलाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nतब्बल ४० वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी / हिंदी सिनेमा, मालिकांमधील चतुरस्त्र अभिनेता #AshokSaraf यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.\nRead more about लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.\nजिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश...\nलक्ष्मीकांत प्यारेलालने अगदी \"दोस्ती\",\"पारसमणी\"पासुन ते अलिकडल्या \"गुलामी\" पर्यंत अनेक सुरेल गाणी दिली. सतत, सर्वकाळ हिन्दी चित्रपटसृष्टीत टिकुन राहणं हे सोपं काम नाही. वर्षाला एखाद दुसरा चित्रपट एक्सक्लुजिवली करुन त्यात उत्तम संगीत देणे वेगळे आणि नव्या जुन्या सर्व संगीतकारांच्या स्पर्धेत नुसतेच टिकणे नव्हे तर त्यांना पुरुन उरणे देखिल वेगळेच. असे आणखि उदाहरण \"मै शायर बदनाम\" सारखे गीत लिहिणार्‍या आनंद बक्षीचे. पण तो वेगळा विषय आहे.\nRead more about जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश...\nआजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण\nआजोबाच्या प्रिमीयरची तिकीटे मिळतील का असा माप्रांना इमेल केल्यावर ४ तिकीटे मिळणे अवघड आहे दोनच मिळतील असे उत्तर मिळाले वर थोडासा हिरमोड झाला. तशी दोन तिकीटे मिळाल्यामुळे निदान प्रिमीयरला तरी हजेरी लावता आली.\nRead more about आजोबा चित्र��ट प्रिमीयर परीक्षण\nतुम बीन जाऊं कहां...\nघराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nपरवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ही त्यानंतर आयोजित केलेले उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे तबला वादन ऐकायला म्हणून गेलो होतो. परंतु आधीचा पुरस्कार प्रदान सोहळा न बघता नुसते तबला वादन ऐकायचे असे करणे आम्हाला पुरस्कार मिळणाऱ्या दिग्गजांचा अपमान होईल असे वाटले आणि त्यामुळे बरोब्बर वेळेत पोहोचणे आम्ही चुकवले नाही.\nRead more about घराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'\nछायागीत ८ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…...\nRead more about छायागीत ८ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnataka-high-court-rejects-pil-against-note-ban-19387", "date_download": "2018-11-16T09:55:28Z", "digest": "sha1:OCNR7HFSNF64TB5DJAYS3JQ6U2Y7R6FZ", "length": 12186, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "karnataka high court rejects pil against note ban नोटाबंदीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली\nगुरुवार, 8 डिसेंबर 2016\nनवी दिल्ली : नोटाबंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळत कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने टाकलेले निर्बंध योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.\nकाही प्रमाणात निर्बंध घातल्याशिवाय बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवाद या समस्यांना आळा घालणे शक्‍य नाही. या परस्थितीत सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला कोणतेही निर्देश देणे अथवा ठराविक मुदत लादणे शक्‍य नाही, असे मत न्यायाधीश अशोक बी. हिचिंगेरी यांनी व्यक्त केले.\nनवी दिल्ली : नोटाबंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळत कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने टाकलेले निर्बंध योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.\nकाही प्रमाणात निर्बंध घातल्याशिवाय बनावट नोटा, काळा पैसा आणि दहशतवाद या समस्यांना आळा घालणे शक्‍य नाही. या परस्थितीत सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला कोणतेही निर्देश देणे अथवा ठराविक मुदत लादणे शक्‍य नाही, असे मत न्याय��धीश अशोक बी. हिचिंगेरी यांनी व्यक्त केले.\nपाचशे व हजारच्या जुन्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा रद्द करावी, अशी मागणी रिट याचिकेद्वारे कर्नाटक उच्च न्यायालयात करण्यात आली होती.\nन्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालय म्हणाले, \"\"समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन काही गोष्टी साध्य करताना स्थित्यंतराच्या काळात काही जणांच्या हिताला बाधा येते. नोटाबंदीबाबत काय पावले उचलायची हे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने ठरवायचे आहे.''\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nआरक्षणाच्या वाटेत अजूनही काचाच\nमुंबई - मराठा समाज आरक्षणपात्र असल्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने शिक्कामोर्तब केले असले, \"1 डिसेंबरला जल्लोष करण्यासाठी तयार राहा,' असे सूचक...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/leadingnews/page/5", "date_download": "2018-11-16T10:06:21Z", "digest": "sha1:6C7U3LNDWTLNHSPHMX4QNDOIMJ3RMSZV", "length": 10451, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "leadingnews Archives - Page 5 of 103 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n ; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार\nऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा अध्यक्ष अमित शहांनी तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय रेंगाळला आहे. यासाठी भाजपा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावले आहे. दसऱयानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्मयता आहे. राज्य ...Full Article\nएम.जे.अकबर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा ; पंतप्रधान कार्यालयास ई-मेल\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. #Metoo प्रकरणात एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक ...Full Article\nमोदींना जीवे मारण्याची धमकी,दिल्ली पोलिसांना इमेल\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली देशाचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना आाताने पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात ...Full Article\nजितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर ,उद्धव ठाकरेंची घेतली भेट\nऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ...Full Article\nशेअर बाजरात मोठी पडझड, सेंसेक्स एक हजार अंकांनी कोसळला\nऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या शेअर बाजारामध्ये आज सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक असलेल्या सेंसेक्समध्ये 1001.31 अंकांनी घसरण ...Full Article\nराफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश\nऑनलाईन टीम / न��ी दिल्ली : राफेल विमान करारावरून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. राफेल ...Full Article\nदिवाळी सुट्टीत एसटीचा 10 टक्क्यांनी प्रवास महागणार\nऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन प्रवासाची वाहिनी, सर्वसामान्यांच्या लालपरी एस.टी.ची दिवाळी सुट्टीत भाडेवाढ होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने दिवाळी सुट्टीच्या कालावधीत 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ...Full Article\nइंधन दरवाढ सुरूच , मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले\nऑनलाईन टीम / मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि ...Full Article\n50 हजार परप्रांतियांना गुजरात बाहेर हाकलले. चिमुरडीवरील बलात्कार प्रकरण\nऑनलाईन टीम / अहमदाबाद : युपी बिहारी किंवा परप्रांतीय नागरिकांविरुद्ध गुजरातमध्ये कठोर पाऊल उचलला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने केलेल्या बलात्काराची ...Full Article\nयुती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nऑनलाईन टीम / मुंबई : आगामी लोकसभा आणि विधनसभा निवडणूक स्वबळावर लढवू, असे शिवसेनेने म्हटले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत महत्त्वपूर्ण विधन केले आहे. भाजपा व शिवसेनेची ...Full Article\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T10:54:42Z", "digest": "sha1:JS52M27CJFVK5XQGZQSBCGW3QLMEIJC5", "length": 23185, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पश्चिम बंगाल Marathi News, पश्चिम बंगाल Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त\nमुंबई: माहुलवासीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार...\n'उबेर' चालकांना आता इंधनदरानुसार मोबदला\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमुंबईची 'कचराकोंडी'; सफाई कर्मचाऱ्यांचे का...\nकिती तरुणांना रोजगार दिला राहुल यांचा मोदींना सवा...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; ...\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवे...\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार...\nलिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमानात धिंगाण...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टा...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरत...\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजम...\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्��मध्ये..\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या ध..\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्..\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक..\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बाद..\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक ..\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्..\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ना..\n२०१९ वर कोणाची मोहोर उमटेल\nकेंद्रातील सत्तेसाठी चाललेल्या संघर्षाअंती २०१९ वर कोणाची मोहोर उमटेल पाच वर्षांपूर्वी पूर्ण बहुमतासह मिळालेल्या सत्तेचे भाग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला पुन्हा येऊ शकेल पाच वर्षांपूर्वी पूर्ण बहुमतासह मिळालेल्या सत्तेचे भाग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाट्याला पुन्हा येऊ शकेल की राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमागे एकवटून विरोधी पक्ष मोदींची सत्ता हिरावून घेतील की राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमागे एकवटून विरोधी पक्ष मोदींची सत्ता हिरावून घेतील की मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तिसऱ्या आघाडीचे समर्थन करावे लागेल की मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी यांच्या काँग्रेसला तिसऱ्या आघाडीचे समर्थन करावे लागेल की पूर्ण बहुमताची संधी हुकल्यामुळे सत्तेत कायम राहण्यासाठी भाजपमध्ये नेतृत्वबदल होऊन मोदींची जागा नवा नेता घेईल\n‘कलाप्रबोधिनी’ला ‘नॅक’चे बी मानांकन\nकलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन कॉलेजला 'नॅक'कडून 'बी' मानांकन मिळाले आहे 'नॅक'कमिटीने ऑक्टोबर महिन्यात या कॉलेजचे मूल्यांकन केले होते...\nदूधभेसळ म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ आहे...\nगार्गी, बेला उपांत्यपूर्व फेरीत\n‘कॅप्टन’ प्राप्तिकर विभागाच्या नजरकैदेत\nमहाराष्ट्राच्या सीमेवर सुपारीचे दीडशे ट्रकमटा...\nमहाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे, क्रीडा अधिकारी, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका व मल्लखांब असोसिएशन ऑफ ठाणे जिल्हा यांच्यातर्फे नुकतीच ...\n(२६ ऑक्टोबर १९६८च्या अंकातून)...\nदेशात निम्म्या किशोरवयीन मुलींना रक्तक्षय\nदेशातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारा एक सर्वेक्षणात्मक अहवाल पुढे आला असून, त्यातील निरीक्षणांनुसार देशातील ५० टक्के किशोरवयीन मुलींना रक्तक्षय (अॅनिमिया) असल्याची धक्कादायक आणि चिंताजनक माहिती पुढे आली आहे.\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nकोलकात्यातील सांतरागाछी रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन त्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भेट दिलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीची घोषणा केली.\nकांदा परस्पर विकून चालक फरार\nम टा वृत्तसेवा, मनमाडमनमाड येथून वेस्ट बंगाल येथे ट्रकद्वारे पाठविण्यात आलेला तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचा कांदा ट्रक चालकाने परस्पर विकला...\nऑनलाइन सेक्स रॅकेट उघडकीस\nगुजरातच्या तरुणीची सुटका, दलाल गजाआडमटा...\nलहान मुलांना मजुरीसाठी लावणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे...\nकांद्याचे भाव कोसळल्याने रास्ता रोको\nसंतप्त शेतकऱ्यांचे अडीचतास आंदोलनम टा...\nसरकारी बाबूंना हवा पाच दिवसांचा आठवडा\nसरकारी बाबूंना हवा पाच दिवसांचा आठवडा\nराज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे.\nनवदुर्गांची पूजा अन् कुमारिकांचा सन्मान\nनवरात्र हा भारतीय महिलांचा लोकप्रिय सण. नवरात्र साजरे करण्याच्या परंपरांमध्ये प्रांतानुसार वैविध्य आढळते. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्रात नवरात्राला विशेष महत्त्व असून, नऊ दिवस अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळते.\nनवदुर्गांची पूजा अन् कुमारिकांचा सन्मान\nनवरात्र हा भारतीय महिलांचा लोकप्रिय सण. नवरात्र साजरे करण्याच्या परंपरांमध्ये प्रांतानुसार वैविध्य आढळते. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्रात नवरात्राला विशेष महत्त्व असून, नऊ दिवस अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळते.\nचेक क्लोन प्रकरणातील आरोपीकडे कोट्यवधीची माया\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवा; मोदींचं आव्हान\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\nमोदी��नी किती जणांना रोजगार दिला\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nएसी रेल्वेगाडीतून १४ कोटींचे सामान चोरीला\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार ५.५ लाख रुपये\nकाश्मीर वाद: मियाँदाद यांची अफ्रिदीला समज\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-229131.html", "date_download": "2018-11-16T09:26:51Z", "digest": "sha1:343AQIUZZHQEUGYBDBU3MXDFJABEWWJA", "length": 15072, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आरके स्टुडिओच्या बाप्पाला कपूर कुटुंबियांनी दिला निरोप", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nआरके स्टुडिओच्या बाप्पाला कपूर कुटुंबियांनी दिला निरोप\nआरके स्टुडिओच्या बाप्पाला कपूर कुटुंबियांनी दिला निरोप\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं त�� होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nगुगल मॅपचं नवीन फिचर, आता गुगल मॅपमध्ये करता येणार मेसेज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-909.html", "date_download": "2018-11-16T09:13:50Z", "digest": "sha1:63RVTMMWTJ6XS4UAY7OMNBOMC4FIMS2U", "length": 5578, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रस्त्यावरील खड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Civic News Parner रस्त्यावरील खड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी.\nरस्त्यावरील खड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बुज़वत नसल्याच्या निषेधार्थ टाकळी ढोकेश्वर येथील नागरिकांनी रस्त्यावरील खडड्डयांची पूज़ा करून गांधीगिरी आंदोलन केले. पारनेर तालु��्यातील टाकळी ढोकेश्वर गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अंत्यत धोकादायक झाला आहे.\nरस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता, हे वाहनचालकांना कळेनासे झाले आहे. यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे घटना घडल्या आहेत. याबात निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी झटकत आहे. हा रस्ता पंचक्रोशीतील गांवासाठीचा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे.\nपाऊस पडल्यावर पाणी साचून खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे भविष्यात अपघात होण्याची संभावना लक्षात घेऊन वांसुदा चौकापासून गावापर्यंत रस्त्याचे काम व्हावे, अशी मागणी या वेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.\nया आंदोलनात बाळासाहेब खिलारी गुरुजी, अमोल साळवे, योगेश शिंदे, बापू शिर्के, दत्ता निवडुंगे, गणेश गायकवाड, सागर हांडे, अमित गांधी, संकेत थोपटे, बिंदकुमार नरड, तुषार केदार सहभागी झाले होते. रस्त्याचे काम लवकरात लवकरच लवकर न झाल्यास सार्वजनिक बाधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा या वेळी पंचायत समिती सदस्या सौ. सुप्रिया साळवे यांनी दिला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/kaalidiwalitrending/", "date_download": "2018-11-16T10:40:24Z", "digest": "sha1:D3QC56BASZ227QTL4ZLSBWU7AKJ7FN3X", "length": 13359, "nlines": 141, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या दिवाळी शुभेच्छांवर जनतेने डागली तोफ #काळीदिवाळी - Puneri Speaks", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या दिवाळी शुभेच्छांवर जनतेने डागली तोफ #काळीदिवाळी\nदिवाळीनिमित्त सर्व नेतेमंडळी आपापल्या सोशल मिडिया वरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच ३०० करोड रुपये खर्च करून उभ्यारलेल्या मिडिया सेल वरून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला खरा पण ट्वीटर वर त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यातून जनतेच्या मनातील खदखद दिसून आली.\nछत्रपती शिवाजी महार��ज शेतकरी सन्मान योजना,ऐतिहासिक कर्जमाफीचा शुभारंभबळीराजा व सर्व नागरिकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छाबळीराजा व सर्व नागरिकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा\nया व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभ दीपावली आणि सुखमय दिवाळीचा सर्वांना शुभेच्छा जरी दिल्या असल्या तरीही त्यांना मिळालेल्या प्रतिसादातून लोकांची दिवाळी कशी चालु आहे याची प्रचीती येतेय.\nबुलेट ट्रेनसाठी पैसे निघतात पटपट,\nशेतकरी कर्जमाफी म्हणले की वाटते कटकट..#काळीदिवाळी\nसरकारने ST कर्मचारी संप न सोडविल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट; पुणे-नागपूर प्रवास 500 वरून 3000रु.#काळीदिवाळी\nविरोधात असताना सोयाबिन ला ६००० चा भाव मागत होता तुम्हीं आता तूमच सरकार नीट ३००० ही भाव देत नाही क़िती खोटी आश्वाशन\nएन दिवालीत भारनियमन चालू आहे बोगस कारभार चालू आहे सध्या बोगस कारभार चालू आहे सध्या\nका आणि कशी करणार दिवाळी#काळीदिवाळी\nकर्जमाफी वीतभर अन जाहिरात मात्र हातभर \nफेकाफेकी दिवसभर , जनता आली रस्त्यावर , भाजप घरी बसणार खरोखर \nनोटबंदीच्या लाईन मध्ये मृत्यमुुखी पडणारांसाठी.#काळीदिवाळी\nयावर ही ट्विट अपेक्षीत आहे pic.twitter.com/YTaKKVGhcr\nफसव्या कर्जमाफीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकय्रांच्या घरच्यांची #काळीदिवाळी\n२०१५, १६ आणि १७ च्या दिवाळीच्या दिवसातील सोने खरेदीचे आकडे ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर करावेत. लोक #काळीदिवाळी का म्हणत आहेत ते लक्षात येईल.\nघास नाही ओठाला, काम नाही हाताला, दाम नाही मालाला अन आधार आहे उश्याला#काळीदिवाळी\n@MarathiRT माझ्या गावात 908 शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्यातील अवघ्या 83 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली ..\nमाझ्या गावात फक्त 5 लोकांना कर्जमाफी झालीये.#काळीदिवाळी\nही शिवाजी महाराजांची शेतकरी अपमान योजना आहे महाराजांनी दुष्काळात रयतेला आधार दिला \nआदि शेतक-याला दिवसा वीज दया\nविरोधकांनी सुद्धा #काळीदिवाळी या Tag अंतर्गत भाजपावर शरसंधान साधले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. सर्व स्तरातून दिवाळीला काळी दिवाळी म्हणुन संबोधले गेले असून पाऊस पाणी असूनही यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळीच असल्याच्या भावना सर्व स्तरातून उमडून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कर्जमाफी योजनेला दिल्याने त्यांचा अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त ���ाल्या.\nअहमदनगरमध्ये ३ लाख ९० हजार अर्जदारांपैकी फक्त २७ जणांना कर्जमाफी देऊन सरकार डोळ्यात धुळफेक करत आहे.#काळीदिवाळी https://t.co/vxlvXRpMKV\nखूप झाले महिलांवर अत्याचार आता पुन्हा नको #काळीदिवाळी देणारे सरकार.\nफसव्या कर्जमाफी योजनेला छ. शिवरायांचे नावाची बदनामी नको.त्याऐवजी “नमो कर्जमाफी योजना” हे नाव जास्त योग्य व शोभून दिसते. #काळीदिवाळी\nतुम्हाला ST मंडळ सांभाळता येत नाही आणि गप्पा बुलेट ट्रेनच्या अर हाड\nफसवी कर्जमाफी, लोड शेडिंग, रेशनिंग दुकानातून गायब साखर, महिलांची असुरक्षितता, महागाई यामुळे सरकारने जनतेवर #काळीदिवाळी करण्याची वेळ आणली.1/2\nघास नाही ओठाला, काम नाही हाताला, दाम नाही मालाला अन आधार आहे उश्याला#काळीदिवाळी pic.twitter.com/MvoRQPyrWN\nएसटी कामगारांना द्यायला पैसे नाहीत पण ३०० कोटी सोशल मीडिया प्रचाराला दिले जात आहेत.\nरस्ते,पाणी,विज सगळ्यांचीच दुरावस्था आहे.\nउडीद, मुग, कांदा, दूध,\nकसे विकावे सोयाबीन |\nकूठे गेले ते अच्छे दिन |#काळीदिवाळी\nआधीच सुरु असणार्या S.T संपामुळे वैतागलेल्या आणि लोडशेडींग मुळे त्रासलेल्या जनतेतून या भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्यातच ३०० कोटी रुपये सोशल मिडिया सेल वर खर्च करून भाजपने सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे.\nआपली दिवाळी कशी साजरी झाली काळी का चांगली\nPrevious articleगंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर\nNext articleतुमच्या लाडक्या सेलेब्रिटीचे दिवाळी सेलेब्रेशन\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Anna-Hazares-meeting-in-belgaon/", "date_download": "2018-11-16T10:42:13Z", "digest": "sha1:NXUWZSF2FRVD4VPAED7NEA7X5RJR2THC", "length": 8216, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अण्णांच्या सभेने काय साधले? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अण्णांच्या सभेने काय साधले\nअण्णांच्या सभेने काय साधले\nमागील काही दिवसापासून बेळगवकरांची उत्सुकता ताणलेली अण्णा हजारे यांची बहुचर्चित सभा अखेर शुक्रवारी पार पडली. सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे संयोजकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. परंतु, अण्णा हजारे यांच्या दौर्‍यातून काय साधले, असा प्रश्‍न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.\nअण्णा हजारे यांच्या नावाभोवती देशभर एकप्रकारचे वलय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या उपोषणाने सामान्य भारतीयांची मने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पेटविली. त्याच उपोषणाचा वापर करून त्यांनी देशात लोकप्रियता मिळविली आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीश्‍वरांचे तख्त अनेकवेळा अडचणीत आणले. काहींनी त्याचा वापर करून सत्तासोपान सर केले. परिणामी हजारे यांच्या नावाबद्दल सामान्यांमध्ये उत्सुकता भरून आहे. याचे प्रत्यंत्तर शुक्रवारी झालेल्या सभेतून जाणवले.खरेतर सभेच्या तोंडावर काहींनी अण्णा हजारेंनी सीमाप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावरून चर्चा रंगली. अण्णा हे देशपातळीवरील नेते असल्यामुळे त्यांनी भूमिका घेतल्यास सीमाबांधवांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अण्णांनी याबाबत त्यांचे लाडके मौनव्रत धारण करण्यात समाधान मानले.\nपरिणामी मराठी जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतकेच नव्हे तर अण्णांनी मराठीतून संवाद साधला नाही. सभेला उपस्थित असलेले नागरिक हे सर्व मराठी भाषिक होते. त्यामुळे मराठीतून संवाद साधला असता तर त्यांच्या आवाहानाचा अधिक परिणाम निश्‍चितपणे झाला असता. अण्णांचा हा दौरा 23 मार्चपासून दिल्लीत होणार्‍या देशव्यापी आंदोलनाबाबत जागृती करण्यासाठी होता. अण्णांनी यावरच अधिक भर दिला. जनलोकपाल विधेयक आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न घेऊन आगामी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी आर या पार ची हाक देण्यात आली.\nसभेकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली. अण्णांचे आंदोलन शेतकर्‍यासाठी आहे. त्यांनी पिकविलेल्या पिकाला खर्चावर आधारित दर मिळावा, किसान पेन्शन विधेयक मंजूर करावे व स्वामीनाथन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागृती होणे अत्यावश्यक होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी शेतकर्‍यांची उपस्थिती दिसून आली नाही. अण्णांनी यावेळी कार्यकर्त्यासाठी 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्र देण्याचे बंधनकारक केल्याचे सांगितले. याला देशभरातील 4 हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे.परंतु स्था���िक पातळीवर कितीसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nसभेसाठी अधिक प्रमाणात मराठी भाषिकांनी हजेरी लावली होती. यामुळे सूत्रसंचालकांनी मराठीतून सुरेख सूत्रसंचालन केले. परंतु प्रास्ताविकापासून अन्य मराठी भाषिक वक्त्यांनी हिंदीतून संवाद साधण्याची चांगलीच कसरत केली. हिंदी, इंग्रजी या धेडगुजरी भाषणांनी श्रोत्यांची चांगलीच करमणूक झाली.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-marriage-permission-process-was-simplified-in-belgaon/", "date_download": "2018-11-16T09:48:52Z", "digest": "sha1:JVYGONZ5E5RKH6LRJGXNX4WFOJRB3ZVO", "length": 7054, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्न परवानगी प्रक्रिया झाली सोपी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › लग्न परवानगी प्रक्रिया झाली सोपी\nलग्न परवानगी प्रक्रिया झाली सोपी\nनिवडणुकीची धामधूम सुरू असताना लग्नसोहळ्याला परवानगी मिळविण्यासाठी पोलिस स्थानकाच्या पायर्‍या नातलगांना झिजवाव्या लागत आहेत. आता थेट चलन भरून परवानगीसाठी जवळच्या स्थानकात अर्ज करून लग्नसोहळ्यात साऊंड सिस्टिम लावण्यासाठी परवानगी मिळविण्याची व्यवस्था झाली आहे. मंगल कार्यालयांनी आचारसंहितेची धास्ती घेतली असून शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट कार्यक्रमावर भर देत आहेत.\nनिवडणुकीमुळे लग्नसोहळा आयोजत करण्यास परवानगी मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी जवळच्या पोलिस स्थानकात जावून अर्ज केल्यानंतर एसी कार्यालयातून चलन भरुन त्याची पावती घेऊन ती स्थानकात दाखल करावी लागत होती.आता लग्नपत्रिका थेट ‘बेळगाव वन’ कार्यालयात भरुन त्याची पावती पोलिस स्थानकात दाखवून लग्नपत्रिकेसमवेत अर्ज करावा लागतो. तेथून पीएसआयच्या पत्राची प्रत घेऊन ती प्रांताधिकारी (एसी) कार्यालयात नोंद करून पुन्हा त्याची नोंद महापालिकेत करावी लागत आहे. लग्न करताय मग परवानगीची आवश्यकता नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र संबंधित स्थानकात चौकशी केली असता साऊंड सिस्टीम लावत असाल तर परवानगी अनिवार्य आहे, अशी माहिती देण्यात येते. यासाठी बेळगाव वन कार्यालयात लग्नपत्रिका दाखवून 87 रुपयाचे चलन भरावे लागते. याच्या पावतीसमवेत जवळच्या पोलिस स्थानकात लग्नपत्रिका व कार्यक्रमाची रूपरेषा असलेला अर्ज द्यावा लागत आहे. या अर्जात कार्यक्रमाची माहिती, वेळ नमूद करणे आवश्यक आहे. यानंतर पोलिस स्थानकातून परवानापत्र मिळते. याची नोंद एसी कार्यालयात करून मनपात नोंद करणे बंधनकारक आहे.\nबेळगावातील संवेदनशील भागात लग्नसराईचे आयोजन केले असेल तर पोलिस जातीने चौकशी करून आयोजकांना स्पीकर कमी आवाजात लावा. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा सूचना देत आहेत.\nबेळगावातील मंगल कार्यालयांमध्ये सर्रास रात्रीपर्यंत हळदी समारंभाचे आयोजन केले जाते. वर व वधूकडील मित्रमंडळी डॉल्बीच्या तालावर रात्री उशिरापर्यंत ताल धरत असतात. कार्यालयात मद्यपान मोठ्या प्रमाणात होत असते. याची दखल घेऊन मंगल कार्यालयाच्या संचालकांकडून विवाह सोहळा आयोजित केलेल्यांना डॉल्बी लावू नका, मद्यपान करू नका, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करू नका, अशा अटी घातल्या जात आहेत.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-University-planted-thirteen-thousand-trees/", "date_download": "2018-11-16T09:56:49Z", "digest": "sha1:K57OK32EYABN3V7VRQTNVVC67ASWSIDE", "length": 5780, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठात तेरा हजार वृक्ष लागवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › विद्यापीठात तेरा हजार वृक्ष लागवड\nविद्यापीठात तेरा हजार वृक्ष लागवड\nराज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रविवारी शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांची लागवड करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड उपक्रमा��� प्रारंभ करण्यात आला.\nविद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आदींसह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य वन संरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदींसह अनेक शासकीय अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.\nक्रीडा संकुल परिसरातही वृक्षारोपण\nविद्यापीठाच्या क्रीडा संकुल परिसरात जांभूळ व पिंपळ वृक्षांची लागवड कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए. एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिसभा सदस्य यशवंत भालकर, डॉ. संजय जाधव, डॉ. एन. बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक उपस्थित होते.\nवृक्ष जगण्याचे प्रमाण 90 टक्के\nगेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शिवाजी विद्यापीठाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. लावलेल्या वृक्षाचे जगण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांची जोपासना करण्याच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचा लौकिक आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/counciling-camp-in-shahu-college-kolhapur/", "date_download": "2018-11-16T09:48:03Z", "digest": "sha1:3EK2EQD2IEUFB6JPHCGWZFAHRGL57AMN", "length": 7407, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वत:मधील क्षमतांची जाणीव झाल्यास यश निश्‍चित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्वत:मधील क्षमतांची जाणीव झाल्यास यश निश्‍चित\nस्वत:मधील क्षमतांची जाणीव झाल्यास यश निश्‍चित\nस्पर्धेच्या युगात स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्‍तिमत्त्व विकासाची आवश्यकता आहे. यश आपल्या संपर्कातील लोकांच्या आनंदावर अवलंबून असते. धैर्य, स्वत:वरील श्रद्धा, आत्मविश्‍वास, ध्येय तसेच आपण जे काम करतो त्यामध्ये एकाग्रता हवी. यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे. स्वत:मधील क्षमतांची जाणीव असल्यास नियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी उत्तम आयुष्य जगता येते, असे प्रतिपादन दिशा पाटील यांनी केले.\nदै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशनतर्फे आयोजित छत्रपती शाहू महाविद्यालय येथे सोमवारी (दि. 5) मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड. मेघा ठोंबरे, छत्रपती शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.पी. देठे, श्रीमती एस. पी. मुल्‍लाणी, सिंधू आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिशा पाटील आणि अ‍ॅड. मेघा ठोंबरे या दै . ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या सल्‍लागार समिती सदस्या आहेत.\nपाटील म्हणाल्या, सृष्टीच्या इतिहासात तुमच्यासारखे कोणी नाही आणि यापुढेही होणार नाही, तुम्हीच आद्य, दुर्मीळ, अद्वितीय, एकमात्र असल्याचा आनंद साजरा करा. स्वत:ला समजून घेत वाईट गोष्टींवर मात करत चांगल्या गोष्टींचे जतन करा. व्यक्‍तिमत्त्व म्हणजे अस्तित्व असलेली व्यक्‍ती. व्यक्‍तीवर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यास व्यक्‍तिमत्त्वात रूपांतर होते. टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्युटरपासून मुलांनी दूर राहून वेगळ्या कला आत्मसात करत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडावा, यासाठी जीवनात उद्दिष्ट्य ठरवल्यास त्याच्या पूर्ततेसाठी झटत राहा.\nद्वितीय सत्रात अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी भारतीय राज्यघटना, कौटुंबिक हिंसा, महिलाविषयक कायदे तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती आदींबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच विविध कमिटीवर कार्यरत असताना आलेल्या घटनांचे दाखले देत तरुणींना समाजाचे वास्तव समजावून सांगितले. समारोपप्रसंगी दोन्ही वक्त्यांनी चर्चा करून महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्‍नमंजुषाही घेण्यात आली. प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनीस दै. ‘पुढारी’च्या ���तीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठी संख्या होती. श्रीमती एस.पी. मुल्‍लाणी यांनी कार्यक्रमप्रसंगी दै. ‘पुढारी’चे ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे राबवल्याबद्दल अभिनंदन केले.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ITI-principal-charge-for-fraud-in-solapur/", "date_download": "2018-11-16T09:32:00Z", "digest": "sha1:GLQEVNN6KVZ7B23BZP7AORAWYQ4EWTAT", "length": 5672, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयटीआय प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आयटीआय प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल\nआयटीआय प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल\nबाजारभावाप्रमाणे वस्तूंची खरेदी न करता जास्त दराने खरेदी करून शासनाला 3 लाख 64 हजार 103 रुपयांना फसविल्याप्रकरणी आयटीआयच्या प्राचार्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.\nप्राचार्य व्ही. जे. कांबळे (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. याबाबत सुरेंद्र दत्तात्रय शिंदे (वय 52, रा. घर नं, 14/1, गौरव अपार्टमेंट, रेल्वेलाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सोलापूर-विजापूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्राचार्य व्ही. जे. कांबळे हे सन 2013 ते 2015 या कालावधीत कार्यरत होते. सन 2013 ते 2015 या कालावधीतील आयटीआयचे लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये 2013 ते 2015 या कालावधीत प्राचार्य कांबळे यांनी जास्त रकमेने 17 लाख 52 हजार 423 रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली.\nप्राचार्य कांबळे यांनी खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत बाजारभावाप्रमाणे 13 लाख 88 हजार 399 रुपये इतके होणे अपेक्षित होते; परंतु प्राचार्य कांबळे यांनी चुकीच्या पद्धतीने खरेदी करून शासनाचे 3 लाख 64 हजार 103 रुपये इतक्या किंमतीचे नुकसान केले म्हणून 10 नोव्हेंबर 2017 रोजी पुणे येथील प्रादे���िक कार्यालयातील सहायक संचालक आर. एस. घुमे यांच्या आदेशानुसार प्राचार्य कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/against-husband-including-Five-persons-crime-register-have-been-married-to-a-minor-girl-while-their-first-wife/", "date_download": "2018-11-16T09:35:08Z", "digest": "sha1:27PIT6UYDCC7RARFM7OYIDIBGOWMHFAC", "length": 5882, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिली पत्नी असताना अल्पवयीन मुलीशी दुसरे लग्न करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पहिली पत्नी असताना अल्पवयीन मुलीशी दुसरे लग्न करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल\nपहिली पत्नी असताना अल्पवयीन मुलीशी दुसरे लग्न करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल\nपहिली पत्नी असताना पतीने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केले. ही घटना ०२ जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील बिटले येथील मोकाई मंदिरात घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीसात ०७ सप्टेंबर रोजी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवकन्या रमेश चोरमले आणि रमेश शंकर चोरमले(दोघे रा.ढोराळे ता. बार्शी) यांचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. शिवकन्या यांना लग्ना नंतर दोन तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पैशाची मागणी करुन त्यांना शारीरीक मानसिक त्रास करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून शिवकन्या चोरमले सन २०१४ पासून माहेरी (उंडेगाव ता. बार्शी) येथे राहत आहेत. दरम्यान रमेश शंकर चोरमले याने मैनाब���ई शंकर चोरमले, शंकर पंढरी चोरमले (रा.ढोराळे ता.बार्शी) यांच्यासह काळेवाडी ता. मोहोळ येथील खंडू महादेव खताळ आणि ताई महादेव खताळ यांच्याशी संगणमत केले. आणि ०२ जुलै २०१८ रोजी त्यांची १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी स्वाती खताळ हिच्याशी बिटले ता. मोहोळ येथील मोकाई मंदिरात लग्न केले आहे. अशा आशयाची फिर्याद शिवकन्या चोरमले यांनी दिली आहे.\nत्यानुसार मोहोळ पोलीसात ०७ सप्टेंबर रोजी रमेश शंकर चोरमले, मैनाबाई शंकर चोरमले, शंकर पंढरी चोरमले (रा.ढोराळे ता.बार्शी), खंडू महादेव खताळ, ताई महादेव खताळ (काळेवाडी ता. मोहोळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झाली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हंचे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mahant-namdev-shastri-bhagwangad/", "date_download": "2018-11-16T09:33:52Z", "digest": "sha1:AG63CC4HRC4PEJRID4256GODSKY5KQ33", "length": 20353, "nlines": 180, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nभगवानबाबांची पुण्यतिथी ‘जमावबंदी’मुळे शांततेत\nकराड यांनी घेतली बैठक, आंदोलन सुरू झाल्याची घोषणा\nभगवानगड एका जातीचा नाही : नामदेवशास्त्रींची टीका\nपाथर्डी (प्रतिनिधी)- पुण्यतिथीनिमित्त भगवान गडावर भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, गडावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक फुलचंद कराड वंजारी समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मेळावा घेणार होते. मात्र आरक्षण मेळाव्यावरून नामदेव शास्त्री यांनी विरोध व्यक्त केल्याने, वाद होणार हे निश्चित होते.\nयाप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. या सर्व परिस्थितीत पाथर्डीला भगवान बा���ांची 122 वी पुण्यतिथी पार पडली. वंजारी समाजाला ओबीसीमध्ये घेण्यात यावे यासाठी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले होते. त्याला महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केला होता. त्यामुळे संघर्ष होण्याची चिन्हे होती. मात्र, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने\nया ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अखेर वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून फुलचंद कराड भगवान गडावर दाखल झाले होते. यावेळी भगवान बाबांच्या समधीचे दर्शन घेतले, कार्यकर्त्यांसोबत अवघ्या काही मिनिटाची बैठक पार पडून, कराड यांनी प्रतिकात्मक बैठक घेतल्याचे सांगून 16 सप्टेंबरला पुण्यात व्यापक मेळावा घेऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काल भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवानगडावर येऊन मंदिराच्या आत आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन ती अवघी दोन मिनिटात गुंडाळली.\nकराड यांची भगवान गडावर बैठक होऊ देऊ नये अशी मागणी नामदेवशास्त्री यांनी प्रशासनाकडे केल्या नंतर प्रशासनाने जमावबंदी आदेश गडावर लागू केला होता. मात्र आपण बैठक घेतली असून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन आत्तापासून सुरु झाल्याचे नंतर पत्रकारांशी बोलताना कराड यांनी जाहीर केले. यावेळी नामदेवशास्त्री यांच्यावर सुद्धा कराड यांनी टीका केली.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भगवानगडावर फुलचंद कराड हे बैठक घेणार असून ती रद्द करावी अशी मागणी दोन दिवसांपूर्वी गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी केली होती. ही मागणी करताना कराड यांची ही कृती म्हणजे हा एका राजकीय कटाचा भाग असून या मागे पंकजा मुंडे यांचा हात असल्याचा आरोप मुंडे यांचा नामोल्लेख टाळून नामदेवशास्त्री यांनी केल्याने आज भगवानगडावर नेमके काय होणार याकडे भगवानबाबा भक्तांचे लक्ष लागून राहिले होते.\nसकाळ पासूनच गडाकडे येणार्‍या दोन बाजूच्या रस्त्यावर व भगवानगडावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान कराड हे जवळपास दीडशे कार्यकर्त्यांसमवेत गडावर दाखल झाले. कोणतीही घोषणाबाजी न करता ते गडावरील मंदिरात शांततेत गेले व बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंत��� मंदिराच्या आवारातच त्यांनी कार्यकर्त्यांना खाली बसवत आज आपण बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असून आजपासून वंजारी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे आंदोलन सुरु झाल्याचे जाहीर करत बैठक आटोपती घेतली.\nयानंतर गडाच्या बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले कि वंजारी समाजाला एन. टी. मध्ये टाकल्याने केवळ दोन टक्के आरक्षण मिळाले असून त्या मुळे वंजारी समाजावर अन्याय झाला आहे. पुन्हा एकदा आमचा समावेश ओबीसीत करावा. भगवानबाबा आमचे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व मंदिराच्या आवारात बैठक घेऊन आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनाला कोणाही राजकीय नेत्याचा पाठिंबा नसून पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या आहेत.या विषयावर मी त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोललेलो नाही.\nआम्ही आमच्या पद्धतीने लढत आहोत. मराठा समाजाचे आंदोलन सुद्धा नेत्यांशिवाय झाले आहे. सरकार जरी आमचे असले तरीही त्यांनी लवकर आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने ते मिळवू. आंदोलनाची सुरवात गडावरून सुरु करताना गडावर वाद निर्माण करण्याचा आपला हेतू नाही. गडावरील स्टेज नामदेवशास्त्री यांनी पाडत येथे माईक बंदी करून स्वतःची आचारसहिंता लागू केली आहे. मी येथे मते मागण्यासाठी आलेलो नाही.एखाद्या गावात पाटलाच्या वाड्यावर बैठक होऊन तेथे सुद्धा मते मागितली जातात मात्र त्यामुळे आचार संहितेचा भंग होत नाही मग मी बैठक घेतली तर भंग कसा होतो.\nगडावर होणारा दसरा मेळावा नामदेवशास्त्री यांनी बंद केला मग वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर ते येथे मेळावा घेऊन देणार नाही हे न समजण्या इतका मी दुधखुळा नाही मात्र एक दिवस असा येईल की वंजारी समाजाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर आरक्षणाच्या मागणीसाठी उतरल्यानंतर स्वतः नामदेवशास्त्री या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे आपल्याला पहावयास मिळेल.\nया वेळी गोविंद शिंगारे,अंकित मुंडे,परमेश्वर मुंडे,बाळू आढाव,सुनील गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती.\nकराड यांच्या आरोपांविषयी बोलताना नामदेवशास्त्री म्हणाले, भगवानगड हा जातीपातीच्या विरहित आहे. हा गड केवळ एका समाजाचा नसून तो सर्व समाजाचा आहे. या ठिकाणी बैठका घेऊन किंवा मेळावा आयोजित करून कोणीह�� गडाच्या शांततेचा भंग करू नये.\nदेवस्थान व भगवानबाबांच्या भक्तांना वेठीस धरणे पूर्णपणे चुकीचे असून तो एक प्रकारचा अपराध आहे. एखाद्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गड नसून तो शुद्ध वारकर्‍यांचा आहे. हे ठिकाण सामाजिक नसून ते अध्यात्मिक आहे.\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भगवानगडावर मेळावा आयोजित केला असल्याचे आपल्याला वृत्तपत्रातील बातम्यातून समजल्याने आपण प्रशासनाला मेळावा होऊ देऊ नये असे पत्र दिले. आज प्रशासनाला मोठा ताण सहन करावा लागला असून प्रशासनाने गडाला जी साथ दिली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी असल्याचे शेवटी नामदेवशास्त्री म्हणाले.\nपुण्यात ठरणार पुढील दिशा –\nवंजारी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुणे येथे 15 सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली असून त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल.आम्हाला आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व पंकजा मुंडे यांना देणार असल्याचे यावेळी कराड यांनी सांगितले.\nPrevious articleपारोळ्यात शॉर्टसर्किटने घराला आग\nNext articleसात लाखांचा गुटखा जप्त\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभगवानगडाला पंकजा मुंडेंचे आव्हान\nभगवानगडावर भाविकांचे दर्शन, गर्दी नसायला गड ही काही दुकानदारी नाही : नामदेव शास्त्री\nमहंत नामदेव शास्त्रींसह आठ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Today-Government-Mahapooja-of-Nivittinath/", "date_download": "2018-11-16T09:42:05Z", "digest": "sha1:2NJSIX7O4XVTSS7KUBAXXJ6EDPFTRQUR", "length": 6554, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवृत्तिनाथांची आज शासकीय महापूजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › निवृत्तिनाथांची आज शासकीय महापूजा\nनिवृत्तिनाथांची आज शासकीय महापूजा\nसंत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त त्र्यंबकनगरी सजली असून, लाखोंच्या संख्येने वारकरी शहरात दाखल झाले आहेत. जणू वारकर्‍यांचा कुंभ त्र्यंबकेश्‍वरमध्ये अनुभवयास मिळत आहे. यात्रेनिमित्त नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर वारकर्‍यांचा अखंड झरा वाहत आहे. नाथांच्या मंदिरात संत तुकारामांचे वंशज बाळासाहेब देऊकर यांचे आगमन झाले आहे. निवृत्तिनाथांच्या मंदिरासह आवारात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.12) शासकीय महापूजा होणार आहे.\nत्र्यंबकच्या परिसरात सुरू असलेल्या कीर्तनांमुळे भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर संस्थान वारकर्‍यांच्या पताकांनी भगवेमय झाले आहे. सर्वच दिंड्यांचे संस्थानतर्फे स्वागत करण्यात येत आहे. दर्शन बारीत असंख्य भाविक उभे आहेत. सेवाभावी संस्थांमार्फत पेगलवाडी फाट्यावर मोफत वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nगुरुवारी रात्री 11 ते 1 पर्यंत संत निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांच्या हस्ते नाथांची महापूजा करण्यात आली. यावेळी सचिव पवनकुमार भुतडा, त्र्यंबक गायकवाड, जयंत गोसावी, पुंडलीक थेटे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे, धनश्री हरदास, ललिता शिंदे, योगेश गोसावी, जिजाबाई लांडे आदी विश्‍वस्तांसह वारकरी उपस्थित होते.\nआज निघणार नाथांची मिरवणूक\nशुक्रवारी (दि.12) दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत चांदीच्या रथातून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक निघेल. वारकरी भजन म्हणत त्र्यंबकराजाच्या भेटीस जातील. संत निवृत्तिनाथ मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात होईल. यावेळी सुंदराबाई मठ, पोस्ट गल्लीमार्गे त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मिरवणूक जाईल. कुशावर्तमार्गे नाथांच्या मंदिरात परत जाईल. संत मुक्‍ताबाई संस्थानतर्फे कीर्तन व जागर होईल. सकाळी काकडा, भजन होईल.दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत कीर्तन यानंतर बाळासाहेब देहूकर महाराजांचे खिरापतीचे कीर्तन होईल.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरं��रला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/437-Children-missing-in-five-months-in-pune/", "date_download": "2018-11-16T09:42:13Z", "digest": "sha1:RFWBDYFRVQAJGCE5GXUWZ3GRQTWP3FQM", "length": 8666, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच महिन्यांत ४३७ किशोरवयीन बेपत्ता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पाच महिन्यांत ४३७ किशोरवयीन बेपत्ता\nपाच महिन्यांत ४३७ किशोरवयीन बेपत्ता\nघरगुती कारणावरून, मौजमजेसाठी आणि प्रेमात रंगून भुर्रर्र होणार्‍या किशोरवयीन मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात 1 ते 10 वर्षे वयातील दरदिवसाला किमान 3 मुले-मुली बेपत्ता होत असून जानेवारी ते मे 2018 या काळात 437 मुले बेपत्ता झाल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेेले आहेत.मागील महिन्यातच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणांचा तपास गांभीर्याने केला जात नसल्याचे पुढे आले आहे.\nविद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरात पालकांचा प्रेमाला असलेेला विरोध झुगारत पळून जाणार्‍या किशोरवयीन मुलांची संख्या वाढत आहेत. एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार 104 अपहृत मुलांपैकी 86 तर 245 मुलींपैकी 148 मुली मिळून आल्या आहेत. तर मे महिन्यात 1 ते 18 वयोगटातील 6 मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. 14 ते 18 या वयातील मुलींना फूस लावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाच्या बहाण्याने पळवून नेले जाते. नकळत्या वयात मुली मुलांसोबत पळूनही जातात. पालक पोलिसांकडे धाव घेतात.\nमात्र, पोलिसांकडून पळून जाण्याच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मुले स्वत:हून पळून गेली आहेत. मग, ती परतही येतील, असे पोलिसांचे म्हणणे असते. मागील काही आठवड्यांपूर्वी सराईत गुन्हेगार श्‍वेतांग निकाळजे याने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलिसांना त्याचा ठावठिकाणा सांगूनही पकडले नाही. य�� प्रकरणात वडिलांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर सहपोलिस आयुक्तांनाच न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. मागील वर्षी मुंढवा परिसरातील एका सतरा वर्षीय मुलीला पळवून नेणार्‍या तरुणालाही तिच्या आईने पोलिस आयुक्तांपर्यंत धाव घेतल्यावर ताब्यात घेतले.\nअल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेणार्‍याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. प्रेमप्रकरणातून पळवून नेल्यानंतर मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. तर त्यांच्यात शारीरिक संबंध आल्यास त्याच्यावर पॉक्सो (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम)नुसार गुन्हा दाखल होतो. असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होतो. मुलीशीही नंतर कोणी लग्न करण्यास तयार होत नाही. त्यामुळे पालकांची चिंता तर वाढतेच; परंतु त्यांचे स्वत:चे भवितव्यही धोक्यात येते. त्यामुळे आपला मुलगा, मुलगी काय करतात, कुठे जातात, त्यांचे मित्र कोण आहेत, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. अल्लड वयात भरकटलेल्या मुला-मुलींना पालकांनी समज देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.\nपोलिस ठाणे स्तरावर वेगवेगळे गुन्हे दाखल होतात. त्यात पळून जाणारी काही मुले-मुली घरी स्वत:हून परतात. मात्र काहीवेळा ती परतत नाहीत. पोलिसांकडूनही त्यांचा माग काढला जातो. मात्र ती सापडत नसली की पालक पुन्हा आक्रमक होतात, असे एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://freesoftwares.netbhet.com/2010/12/defraggler.html", "date_download": "2018-11-16T09:13:55Z", "digest": "sha1:75FTNGP5Z3ONCMAEQILDAAEUVPQLTRMD", "length": 8599, "nlines": 86, "source_domain": "freesoftwares.netbhet.com", "title": "Defraggler (डिफ्रॅगलर) ~ marathi free software", "raw_content": "\nतुमचा संगणक जर संथ झाला असेल तर डिफ्रॅगलर सॉफ्टवेअर तुमची मदत करु शकतो. डिफ्रॅगलर हे एक डिफ्रॅगमेंटर सॉफ्टवेअर आहे. हे विंडोज सारखी यंत्रणा वापरुन फाईल रिड- राईट करते आणि मेमरी डिफ्रॅग करते म्हणजेच एकसंघ मेमरीच्या अभावे मेमरीच्या वेगवेगळ्या भागात स्टोअर केलेल्या फाईल्स एकत्र आणते तसेच फ्री मेमरीचे सुद्धा एकसंघ ब्लॉक्स तयार करते. त्यामुळे तुमच्या संगणकातील मेमरी ऑपरेशनचा वेग वाढतो थोडक्यात तुमच्या संगणकाचा वेग वाढतो. डिफ्रॅगलर वापरुन तुम्ही हार्ड ड्राईव्हवर कोणती मेमरी रिकामी आहे, कोणती वापरलेली आहे, कोणत्या भागाला डिफ्रॅगमेंटेशनची आवश्यकता आहे हे पाहू शकता. डिफ्रॅगलरचे एक वैशिष्ट म्हणजे तुम्ही विंडोज एक्सप्लोरर वापरुन डिफ्रॅगलर सुरु करु शकता.\nमेमरी डिफ्रॅगमेंटेशनचे गुंतागुंतीचे काम सहजगत्या करणारे डिफ्रॅगलर हे अतिशय लोकप्रिय डिफ्रॅगमेंटेशन सॉफ्टवेअर आहे.\nतुमचा संगणक जर संथ झाला असेल तर डिफ्रॅगलर सॉफ्टवेअर तुमची मदत करु शकतो. डिफ्रॅगलर हे एक डिफ्रॅगमेंटर सॉफ्टवेअर आहे. हे विंडोज सारखी यंत्रणा वापरुन फाईल रिड- राईट करते आणि मेमरी डिफ्रॅग करते म्हणजेच एकसंघ मेमरीच्या अभावे मेमरीच्या वेगवेगळ्या भागात स्टोअर केलेल्या फाईल्स एकत्र आणते तसेच फ्री मेमरीचे सुद्धा एकसंघ ब्लॉक्स तयार करते. त्यामुळे तुमच्या संगणकातील मेमरी ऑपरेशनचा वेग वाढतो थोडक्यात तुमच्या संगणकाचा वेग वाढतो. डिफ्रॅगलर वापरुन तुम्ही हार्ड ड्राईव्हवर कोणती मेमरी रिकामी आहे, कोणती वापरलेली आहे, कोणत्या भागाला डिफ्रॅगमेंटेशनची आवश्यकता आहे हे पाहू शकता. डिफ्रॅगलरचे एक वैशिष्ट म्हणजे तुम्ही विंडोज एक्सप्लोरर वापरुन डिफ्रॅगलर सुरु करु शकता.\nमेमरी डिफ्रॅगमेंटेशनचे गुंतागुंतीचे काम सहजगत्या करणारे डिफ्रॅगलर हे अतिशय लोकप्रिय डिफ्रॅगमेंटेशन सॉफ्टवेअर आहे.\nफ्री अँटीव्हायरस सॉफ्टवेअर (3)\nमल् वेअर/स्पायवेअर रिमूवल (3)\nनेटभेट.कॉम चे आणखी काही उपक्रम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5285121354827487432&title=Award%20to%20Dr.%20Archana%20Godbole's%20Book&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:56:11Z", "digest": "sha1:7YFS7FXZK6KIVVDR3TJY357HBLI7E6CO", "length": 8216, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. अर्चना गोडबोले यांच्या पुस्तकाला पुरस्कार", "raw_content": "\nडॉ. अर्चना गोडबोले यांच्या पुस्तकाला पुरस्कार\nपुणे : पंचवीस वर्षांहून अधिक काळ प���रत्यक्ष जंगले वाचविण्यासाठी काम करणाऱ्या डॉ. अर्चना जगदीश गोडबोले यांच्या ‘नागालँडच्या अंतरंगात’ या प्रवास वर्णनपर पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा कै. केशव भिकाजी घाणेकर पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.\nया पुस्तकाला या पूर्वी पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कै. ना. के. बेहेरे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. प्र. ना. जोशी पुरस्कार देण्यात आला आहे. प्रफुल्लता प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला कल्याणच्या मराठी प्रवास वर्णन लेखक वाचक मंचातर्फे प्रथम पुरस्कार मिळाला आहे. डॉ. गोडबोले यांचे हे पहिलेच स्वतंत्र पुस्तक आहे.\nडॉ. गोडबोले या अप्लाइड एन्वारन्मेंटल रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या संचालक आहेत. या संस्थेमार्फत गेली पंचवीस वर्षे सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात लोकसहभागातून जंगल संरक्षणाचे काम करत आहेत. देवराई संरक्षण व संवर्धनाच्या कामासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पश्चिम घाट बचाओ मोहीम व चळवळीचे २५ वर्षानंतर पुनर्रुजीवन करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.\nमहाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेतर्फे पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम त्यांनी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेला देणगी म्हणून दिली.\nTags: पुणेडॉ. अर्चना गोडबोलेडॉ. नितीन करमळकरनागालँडच्या अंतरंगातप्रवास वर्णनमहाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थाDr. Archana GodboleDr. Nitin KarmalkarPuneMaharashtra Granthottejak SansthaNagalandchya Antarangatप्रेस रिलीज\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सी-ब्रीज’चे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सहावे ‘दिल्लीत असलो, तरी लक्ष विद्यापीठाकडे असेल’ ‘जीवनोपयोगी शिक्षणाची दारे ठोठावणे गरजेचे’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्��� होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5560634539378994657&title=PNG%20Jewelers%20started%20first%20franchisee%20store%20in%20Aundh&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T10:35:12Z", "digest": "sha1:KMWVRNJXQWHBU4HEUVAWYDNLOFUFEVZV", "length": 8691, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर", "raw_content": "\nपीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर\nपुढील दोन वर्षात २० स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट\nपुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.\nआयटीआय रोड औंध येथे हे स्टोअर असून, गेल्या काही वर्षांमध्ये औंध आणि बाणेर हे परिसर मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. या परिसरात पीएनजी ज्वेलर्सचे स्टोअर असावे, अशी ग्राहकांची इच्छा होती. दोन हजार चौरस फूट जागेत हे स्टोअर असून, येथे सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.\nया स्टोअरचे स्वरूप पीएनजी ज्वेलर्सच्या इतर स्टोअर्सप्रमाणेच असून, ब्रँडची उच्च गुणवत्ता व मानकांचा वारसा पुढे नेईल. प्रत्येक फ्रँचायजी स्टोअरमध्ये पीएनजी ज्वेलर्सतर्फे एक व्यवस्थापक असणार आहे. ज्यामुळे गुणवत्तेचे प्रमाण व या जागतिक ब्रँडचा नावलौकिक जपण्यासाठी आवश्यक त्या पध्दतीने कामकाज केले जाईल.\nया वेळी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘फ्रँचायजी बिझनेसच्या घोषणेनंतर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल. मला खूप आनंद होत आहे की, पीएनजीच्या फ्रँचायजी मॉडेलसाठी आम्ही जे कष्ट घेतले आहेत ते आता वास्तवात उतरत आहेत. पुणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे म्हणूनच फ्रँचायजी दालनांचा प्रवास पुण्यापासून सुरू होत आहे. येत्या वर्षांमध्ये आम्ही अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण करू अशी आम्हाला आशा आहे.’\nTags: पुणेपीएनजी ज्वेलर्सऔंधफ्रँचायजीसौरभ गाडगीळसोनेचांदीदागिनेPunePNG JewelersAundhFranchiseeSaurabh GadgilGoldDiamondsOrnamentsPNGBOI\nपीएनजी ज्वेलर्सचे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँच���यझी स्टोअर दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे मंगळसूत्र महोत्सव पीएनजी ज्वेलर्सचे हिंजवडी येथे नवीन दालन विविध देशांच्या सैन्यदलांसह लष्कराचा पुण्यात युद्धसराव\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-16T09:18:37Z", "digest": "sha1:IPYAFZ2PVOBWW45Y7STL6ILFNZJB2BH7", "length": 6129, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मद्रास अणुऊर्जा केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nमद्रास अणुऊर्जा केंद्र हा तमिळनाडूतील कान्चिपुरम जिल्ह्यातील कल्पाकम येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा २२० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असणारा अणुऊर्जा प्रकल्प आहे.हा भारतातील चेन्नईपासून सुमारे ८० किलोमीटर (५० मैल) कळपक्कम येथे स्थित आहे.ज्यामध्ये फास्ट ब्रीडर रिअॅक्टर्स (एफबीआरएस) साठी प्लूटोनियम इंधन निर्मिती समाविष्ट आहे. हे भारतात बांधण्यात आलेले पहिले पूर्णत: स्वदेशी परमाणु ऊर्जा केंद्र आहे, ज्यामध्ये दोन युनिट्स २२० मेगावॅट वीज निर्मिती करतात. १९८३ आणि १९८५ मध्ये स्टेशनचे पहिले आणि दुसरे एकक उत्पादनात सज्ज झाले.स्टेशनच्या रिऍक्टर इमारतीमध्ये दुहेरी शेल संरक्षणासह हौस-ऑफ-कूलंट दुर्घटनेच्या बाबतीत संरक्षण सुधारित केलेले आहे. कलपक्कममध्ये एक अंतरिम स्टोरेज सुविधा (आयएसएफ) देखील आहे.\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र · कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०१८ रोजी ११:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=10294", "date_download": "2018-11-16T10:25:38Z", "digest": "sha1:O4JVE2NEYKDCCCRHOTZ32JTISV33NVMD", "length": 7544, "nlines": 71, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: खाणप्रश्न हाताळताना पर्रीकरांकडून चुका", "raw_content": "\nHome >> गोवा >> खाणप्रश्न हाताळताना पर्रीकरांकडून चुका\nखाणप्रश्न हाताळताना पर्रीकरांकडून चुका\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा आरोप; सर्वपक्षीय बैठकीची मागणी\nप्रतिनिधी | गोवन वार्ता\nपणजी : मुख्यमंत्री तथा खाणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे राज्यातील खाण उद्योगासमोरील अडचणी वाढत गेल्या. त्याचा आर्थिक फटका तमाम गोमंतकीयांना बसला. शिवाय राज्याचे सुमारे ५० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.\nनाईक म्हणाले, १० सप्टेंबर २०१२ रोजी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेला आदेश म्हणजे गोव्यातील खाण उद्योग बंद करण्यासंदर्भातील पहिले पाऊल होते. त्यामुळेच पुढील गुंतागुंत निर्माण झाली. तेव्हापासून राज्यातील ट्रक मालक आणि या उद्योगावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यापारी, बार्ज मालक आणि लाखो कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. खाण परवाना मंजुरी आणि त्यांचे नूतनीकरण याविषयी योग्य माहिती देण्याऐवजी भाजप सरकारने त्याविषयी संभ्रम निर्माण केला, असे ते म्हणाले.\nसरकारने राज्यातील आयर्न ओव्हरचा लिलाव करू नये. त्यामुळे राज्याबाहेरील लोक येऊन येथील खनिज संपत्तीची लूट करतील. सद्यस्थितीत राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून हा प्रश्न कशाप्रकारे निकाली निघेल, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यटकांविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलता���ा, एखाद्याने गैरकृत्य केले म्हणून सर्वांनाच दोषी ठरवू नये, असे ते म्हणाले.\nएकत्रित निवडणुकांसाठी काँग्रेस तयार\nलोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यासंदर्भातील चर्चेबाबत बोलताना शांताराम नाईक यांनी, काँग्रेस कधीही निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी घटक विधानसभा बरखास्त करतील का, असा सवाल केला. एकत्रित निवडणुकांसाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.\nविज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करा : नोरोन्हा\nचौगुले महाविद्यालयात भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन Read more\nकोकणी साहित्य संमेलनासाठी विविध समित्यांची निवड\nसाने गुरुजी कथामाला स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर\nउत्तर गोवा स्पर्धा २९ नोव्हेंबर, दक्षिण गोवा स्पर्धा ५ डिसेंबरला Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1623410/tableau-of-maharashtra-art-director-nitin-desai-prof-narendra-vichare-received-the-award-from-defence-minister-nirmala-sitharaman/", "date_download": "2018-11-16T10:32:14Z", "digest": "sha1:34XT3KCFDRGSNHRIIB64RMD3HQTX4AJV", "length": 11789, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Tableau of Maharashtra art director Nitin Desai Prof Narendra Vichare received the award from Defence Minister Nirmala Sitharaman | महाराष्ट्राचा चित्ररथ साकारणाऱ्या शिलेदारांचा दिल्लीत गौरव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nमहाराष्ट्राचा चित्ररथ साकारणाऱ्या शिलेदारांचा दिल्लीत गौरव\nमहाराष्ट्राचा चित्ररथ साकारणाऱ्या शिलेदारांचा दिल्लीत गौरव\nकाही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या संचलनात भारतीय संस्क���तीचं दर्शन पाहायला मिळालं. कलात्मक आणि तितक्याच लक्षवेधी चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या साऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने अनेकांची मनं जिंकली. (छाया सौजन्य- ट्विटर)\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग साकारण्यात आलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारणाऱ्या कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचाही यावेळी केंद्रीय रक्षामंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- ट्विटर)\nट्विटरवर यासंबंधीचे फोटो पोस्ट करण्यात आले असून, यावेळी चित्ररथावर असणाऱ्या कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. केंद्रातील मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या कलाकारांचा होणारा गौरव पाहता 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' या ओळी पुन्हा एकदा सर्वांच्याच मनात घर करुन गेल्या असणार यात वाद नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले. (छाया सौजन्य- ट्विटर)\nफडणवीस यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रथम पारितोषिकाचे मानचिन्हं आणि प्रमाणपत्रही सर्वांनाच पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- ट्विटर)\nचित्ररथ साकारणाऱ्या कलाकारांची टीम. (छाया सौजन्य- ट्विटर)\nराजपथावर मोठ्या दिमाखात आलेल्या महाराष्ट्राच्या या चित्ररथाच्या पुढच्या बाजूस किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दाखवण्यात आली होती. चित्ररथाच्या मध्यभागी रायगड आणि त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनारुढ छत्रपती शिवराय दाखवण्यात आले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या. (छाया सौजन्य- ट्विटर)\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-���ीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=13067", "date_download": "2018-11-16T09:41:13Z", "digest": "sha1:5BUHPN3D52BGDIZFC7PR542OUWGSN3D6", "length": 3525, "nlines": 93, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: चैत्रमास", "raw_content": "\nHome >> ती & तरंग >> चैत्रमास\nनवी पालवी होऊन आला,\nगर्द केशरी बंधूनी फेटा\nअंगभरी तो लेवूनी काटे\nरंग आपुला दावित तो\nचाफा पिवळा घेऊनी आला\nवाटूनी जाता सारा परिसर\nअंगणात तो सडा शिंपिती\nभ्रमर रुणुझुणू गातच येती\nइकडे तिकडे घिरट्या घेती\nफुलां फुलांतूनी हर्षे फिरती,\nरंग लेवूनी ऋतू वसंत\nसुगंध लोकसंस्कृतीचा Read more\nवाचू आनंदे Read more\nरुपेरी पडदा Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/heavy-rains", "date_download": "2018-11-16T10:45:03Z", "digest": "sha1:Y4JWQSCS6KFHZHTIBVSGVTGQ4OQRYQMR", "length": 29054, "nlines": 303, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "heavy rains Marathi News, heavy rains Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nपेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त\nमुंबई: माहुलवासीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार...\n'उबेर' चालकांना आता इंधनदरानुसार मोबदला\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\n४८ सीसीटीव्ही असतानाही दागिन्यांची चोरी\nमुंबईची 'कचराकोंडी'; सफाई कर्मचाऱ्यांचे का...\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं ...\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवे...\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार...\nलिव्ह-इनः महिलेला पोटगीचा अधिकार\nSabarimala: तृप्ती देसाई केरळमध्ये पोहोचल्...\nदारू देण्यास नकार दिला म्हणू�� घातला विमानात धिंगाण...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nखशोगींच्या मृत्युप्रकरणी पाच जणांना मृत्यु...\nनेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी\nश्रीलंका: SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींच...\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख रुपये.....\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nFlipkart: बिनी बन्सलच्या राजीनाम्यामागे वॉ...\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टा...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरत...\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजम...\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\n मराठी तरुणींचा अनोखा विक्...\nमी हे माझी अंगे हारपली\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये..\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या ध..\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्..\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक..\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बाद..\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक ..\nतेलंगणा: तिकिट नाकारल्याने २ मुस्..\nपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ना..\nमुंबईत सोसाट्याचा वारा आणि पाऊस\nसोसाट्याचा वारा आणि विजांच्या लखलखाटासह आलेल्या पावसाने आज सायंकाळी मुंबईकरांची तारांबळ उडवली. मुंबईच्या काही भागांत हलक्या सरी तर काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, पुणे शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.\nRain wreaks havoc: उत्तर भारतात ११ जण मृत्युमुखी\nउत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला असून हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, पंजाब हरयाणा आणि चंडीगडमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nपूर्व विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढणार\nपूर्व भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भात २७ आणि २८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवाम���न तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत या काळात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nबोगद्यातील पाणी काढण्यासाठी आटापिटा\nनवीन समांतर बजरंग बोगदा बांधताना त्यात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना न केल्याने या नुकत्याच पूर्ण झालेल्या या बोगद्यात पावसाचे पाणी साचले आहे. ते पाणी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करताच रेल्वे प्रशासनाने आटापिटा सुरू केला आहे. यासाठी बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या रेल्वे अभियंत्याशी आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी चर्चा केली. या बोगद्यातून पाइप टाकून पाणी नाल्यापर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.\nपुण्यातील कात्रज तलाव 'ओव्हरफ्लो'\nमाळशेज घाटात कोसळली दरड; वाहतूक ठप्प\nमाळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु, घाटात धुकं आणि पाऊस असल्याने या कामात अडथळे येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.\nतलावांत ९१ टक्के पाणीसाठा\nमुंबईत महिनाभर पावसाचा जोर कमी असला तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. हा पाऊस मुंबईकरांसाठी एक खूषखबर घेऊन आला आहे.\nनंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये दि. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पुलाचा भराव खचला होता. त्यामुळे मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या महामार्गावरील वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे. आता पाऊस ओसरल्याने प्रशासनाकडून परिसरातील आपातग्रस्तांसाठी मतदकार्य सुरू करण्यात आले आहे. तसेच पुलावर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.\nKerala flood: केरळ: रेड अलर्ट हटवला; पावसाची शक्यता\nपूराचा मुकाबला करत असलेल्या केरळमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे परिस्थितीत नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर ओसरल्यामुळे राज्य सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. तर, हवामान खात्याने काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.\nऔरंगाबाद शहराला अतिवृष्‍टीने झोडपले\nतब्बल एक महिन्यानंतर शहरात पावसाने गुरुवारी (१६ ऑगस्ट) पुनरागमन केले. शहरात गुरुवारी धो-धो पाऊस पडला. सकाळी आठ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. दरम्यान, शहरात अतिवृष्‍टीची नोंद करण्यात आली आहे. चिकलठाणा वेधशाळेत ६६.३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.\nमहिन्याभरानंतर चाळीसगावात जोरदार पाऊस\nगेल्या महिनाभराच्या दडी नंतर तालुक्यात गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमजायला लागली होती. मात्र, गुरुवारी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nheavy rain: केरळमध्ये पावसाचा हाहाकार\nगेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये पुन्हा हाहाकार माजला असून अतिवृष्टी आणि पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पेरियार नदीवरील धरणाचे गेट उघडण्यात आल्याने कोची एअरपोर्ट पाण्याखाली गेले असून केरळमध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळपाठोपाठ कर्नाटकमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तसेच तामिळनाडुतील कावेरी नदीही ओसंडून वाहत असल्याने कर्नाटक आणि तामिळनाडूतही हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.\nइटलीत पूल कोसळून ३५ ठार\nइटलीतील जेनोआ शहरात मंगळवारी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान ३५ जण ठार झाले असून, अनेक जण पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वाहतूक मंत्रालयाने व्यक्त केली आहे.\nकेरळात पावसाचा हाहाकार; २६ ठार\nकेरळमध्ये आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे.\nकेरळ: कोट्टयममध्ये मुसळधार पाऊस; बचाव कार्य सुरू\n२४ तासांत २९ झाडे भुईसपाट\nपावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून मंगळवारी २४ तासांमध्ये २९ झाडे कोसळण्याचे समोर आले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहेत. तर ११ ठिकाणी फांद्या कोसळल्या असून १५ ठिकाणी झाडे धोकादायक असल्याचेही नागरिकांकडून कळवण्यात आले आहेत.\nगेल्��ा आठवड्यात मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. मुंबईसह अन्य ठिकाणचे जनजीवन लवकर सावरले असताना वसई, विरार, नालासोपारा परिसरातील नागरिकांचे मात्र आठवडाभर हाल झाले. संकटे कधी एकेकटी येत नाहीत, याची प्रचीती या काळात येथील लोकांना आली.\nपालघर, ठाण्यात आज अतिवृष्टी\nमहापालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या मोजमापानुसार शहरामध्ये एकूण ६०.९४ टक्के, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ६२.१७ टक्के पावसाची नोंद झाली. यानुसार मुंबईत सरासरीच्या एकूण ६३ टक्के पावसाची नोंद झाली. गुजरातजवळ चक्रीय वात स्थिती कायम असल्याने पालघर आणि ठाण्यासाठी आज, मंगळवारी तुरळक ठिकाणी असलेला अतिवृष्टीचा इशारा कायम आहे.\nधो धो पावसाने गोदा प्रवाही\nशहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने जोरदार मुसंडी मारली असून, त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी पात्रातील पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवा; मोदींचं आव्हान\nT20त मिताली 'राज';विराट-रोहितला मागं टाकलं\nमोदींनी किती जणांना रोजगार दिला\nरिव्ह्यू: नाळ... मायलेकाच्या भावबंधाची गोष्ट\n'अश्विनी बिद्रे हत्या खटल्यात उज्ज्वल निकम नको'\nएसी रेल्वेगाडीतून १४ कोटींचे सामान चोरीला\nहिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती\nवाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार सरकार देणार\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार ५.५ लाख रुपये\nकाश्मीर वाद: मियाँदाद यांची अफ्रिदीला समज\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t1611/", "date_download": "2018-11-16T10:20:34Z", "digest": "sha1:2Z5G3SCHZXXAXJKTMOPBGRPJYULUBWF7", "length": 4685, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-माझ्या काही चारोळ्या..", "raw_content": "\nह्या फो��म वर माझी ही पहिली पोस्ट आहे. मी लिहिलेल्या काही चारोळ्या आपल्या समोर सादर करतोय. प्रतिक्रिया कालवा. आशा आहे की सर्वांना ह्या चारोळ्या भवतील..\n* घर मणजे नक्की कै \nचार भिंती आणि चार पये ..\nनसली जर जोडलेली माणसे ..\nघराला घरपण नाई... ...\n* आपले मार्ग आता वेगळे ..\nमी हे आवर्जून स्वीकारतो ..\nदुख झाल अस्ल तरीही ..\nहस्ता हस्ता नाकर्तो ... ...\n* परत भेटिन मी सर्वांना ..\nमाझ्या पुरता मीच असताना ..\nतेना ना आवडत्या वेषात ..\nआणि मनावर एकही ओझ नसताना ... ...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: माझ्या काही चारोळ्या..\nहस्ता हस्ता नाकर्तो ... ... हसत हसत नाकारतो असं म्हणायचं आहे का \nतेना ना आवडत्या वेषात .. त्यांना आवडत्या वेषात कि त्यांना ना आवडत्या वेषात .. त्यांना आवडत्या वेषात असेल तर ३ री चारोळी आवडली.\nअर्थ नीट कळत नाही आहे रे .......... म्हणजे कवीच्या नक्की काय भावना आहेत त्या ... .................. किती चुका आहेत शुद्ध लेखनाच्या पहिल्यांदाच मराठी typing केलेलं दिसतंय ............... रस निघून जातो जर चारोळी योग्य शब्दांत लिहिली नसेल तर ............. जमलं तर चुका दुरुस्त करून पुन्हा पोस्ट कर..... edit option आहे बघ. ....... keep writing\nखाली दिलेली site वापर मराठी लिहिण्यासाठी ...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: माझ्या काही चारोळ्या..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-devendra-fadnavis-on-state-cooperative-bank-259376.html", "date_download": "2018-11-16T09:39:15Z", "digest": "sha1:CMGAI52HVVU6CEAK6JPVVYZQUM7GVNCN", "length": 14506, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरणाचं मुख्यमंत्र्यांचा सुतोवाच", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nजिल्हा बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरणाचं मुख्यमंत्र्यांचा सुतोवाच\nआर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केलं.\n28 एप्रिल : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा असं मत मुख्यमंत्री ��ेवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केलं.\nराज्यात तूर उत्पादनाच्या ढीसाळ नियोजनामुळे सरकारची मोठी नाचक्की सुरू असताना त्यानंतर आता, राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सुरू झालीये.\nखरीप हंगामात शेतकऱ्यांचं पीक उत्पादनांचे नियोजन कसं असावं, यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असतांना सहकार विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात.\nतसंच जिल्हा बँका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होत नाही. 31 बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून त्यापैकी 9 बँकांची स्थिती नाजूक आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, वर्धा आणि नागपूर येथील बँकाचा यात समावेश आहे अशी माहितीही त्यांनी दिली.\nया बैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, सहाकारमंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, प्रकाश मेहता, डॉक्टर दिपक सावंत, राजकुमार बडोले, महादेव जानकर, बबनराव लोणीकर, तसंच त्यांचे राज्यमंत्री, असं मंत्रिमंडळातील अर्ध्याहुन अधिक मंत्री या आढावा बैठकीला उपस्थितीत असून मंत्र्यांसोबतच राज्याचे मुख्यसचिव आणि इतर संबंधीत विभागाचे सचिव असे सर्वजण उपस्थित आहेत. या खरीप हंगामपूर्व बैठकीत तरी राज्यातील बळीराजाला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvisजिल्हा बँकदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/india-vs-west-indies-seroes-cricket-match-timetable-181.html", "date_download": "2018-11-16T09:28:41Z", "digest": "sha1:HO6STD4BPUSZE5TOJV7SWQ6QVFTDTLNN", "length": 18975, "nlines": 170, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "भारत- वेस्ट इंडिज सामन्यांचं वेळपत्रक ! कुठे, कधी रंगणार सामना ? | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nभारत- वेस्ट इंडिज सामन्यांचं वेळपत्रक कुठे, कधी रंगणार सामना \nयंदा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात दसरा आणि दिवाळीच्या सणाची धामधूम आहे. या सणवारांसोबतच क्रीडाप्रेमींसाठी आणि प्रामुख्याने क्रिकेटवेड्यांसाठी भारत- वेस्ट इंडिजदरम्यान मालिकांची धूम आहे. या काळात दोन सामन्यांतही कसोटी मालिका होणार आहे. पहिला राजकोट आणि दुसरा सामना हैदराबादमध्ये रंगणार आहे. नुक़तेच बीसीसीआयने भारत- वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि आणि तीन टी-२० सामने आहेत.\nकसोटी सामने कुठे आणि कधी \n४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान राजकोटमध्ये तर १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद मध्ये कसोटी सामने रंगतील.\nएकदिवसीय सामने कुठे आणि कधी \n२१ ऑक्टोबर - गुवाहाटी\n२४ ऑक्टोबर - इंदुर\n२७ ऑक्टोबर - पुणे\n२९ ऑक्टोबर - मुंबई\n५ नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम\nटी-२० सामने कुठे आणि कधी \n४ नोव्हेंबर - कोलकाता\n६ नोव्हेंबर - लखनऊ\n११ नोव्हेंबर - चेन्नई\nलखनऊमध्ये रंगणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना\nनवाबांचं शहर म्हणून ओळख असलेल्या लखनऊमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे. इकाना अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. हा सामना दिवाळीच्या एक दिवस म्हणजे 6 नोव्हेंबरला रंगणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा सामना रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये, क्रिकेट सेलिब्रिटींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.\nTags: आंतरराष्ट्रीय सामने एकदिवसीय सामने कसोटी सामने क्रिकेट बातम्या टी 20 सामने भारत विरूद्ध वेस्ट इंडिज भारत- वेस्ट इंडिज वेळापत्रक\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनव��न केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-16T09:26:55Z", "digest": "sha1:LVOYJIWVEXWMCVYWIVHUABCBKM4JERAO", "length": 15241, "nlines": 174, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nआयुर्वेदिक औषधानाही साईड इफ्फेक्ट\nअयुष औषधे अ‍ॅलोपॅथी औषधांना साधारणत: आधुनिक औषध मानले जाते. याखेरीज आपण आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी असे इतर औषध प्रकारही वापरत असतो. पारंपरिक किंवा पर्यायी (Alternative or Traditional Medicines) औषधे असे यांना म्हटले जाते. अयुष (Ayurvedic, Unani, Siddha Homeopathy) असा वेगळा विभागच केंद्र सरकारने या औषधांसाठी स्थापन केला आहेे. आधुनिक औषधांसाठी असलेले कडक निकष, प्रदीर्घ चाचणी प्रक्रिया यासाठी लागू होत नाहीत.\nआयुर्वेदिक, हर्बल औषधे : साईड इफेक्ट फ्रीही औषधे ‘साईड इफेक्ट फ्री’ अशी सर्रास जाहिरात असते व तशी आपल्या सगळ्यांचीच समजूत असते; पण या औषधांनाही साईड इफेक्ट असू शकतात. आज बाजारात अशा औषधांची नुसती भाऊगर्दी आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावत असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावात असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धती कसोशीने पाळतात काही औषधे ‘साईड इफेक्ट फ्री’ अशी सर्रास जाहिरात असते व तशी आपल्या सगळ्यांचीच समजूत असते; पण या औषधांनाही साईड इफेक्ट असू शकतात. आज बाजारात अशा औषधांची नुसती भाऊगर्दी आहे. पूर्वी आपल्या पूर्वजांनी ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावत असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेली आयुर्वेदिक औषधे व आजची बाजारातील औषधे यात बरीच तफावात असू शकते. सर्व उत्पादक या ग्रंथोक्त पद्धती कसोशीने पाळतात का औषधांचे प्रमाणीकरण, क्वॉलिटी कंट्रोल याबाबतही साशंकतेला जागा असते. या बाबतचे कायदेही अजून परिपूर्ण नाहीत.\nअनेक औषधांमध्ये जड धातूंचे घातक प्रमाण आढळले, कधी अ‍ॅलोपॅथिक औषधे मिसळलेली आढळली, या बातम्या आपण वाचतो. दीर्घकाळ औषधे घेतली व त्यामुळे मूत्रपिंड, यकृत यावर परिणाम झाला, असेही वाचनात येते. एकंदर सुरक्षितता व गुणकारकता या दोन्ही कसोट्यांवर सध्याची उपलब्ध सर्वच आयुर्वेदिक/ हर्बल औषधे उतरतील का\nम्हणूनच ही औषधे घेतानाही सावधगिरी हवी. स्वमनाने अतिवापर, दीर्घकाळ वापर टाळायलाच हवा. या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यांनेच ही औषधे घ्यावीत. अ‍ॅलोपॅथीची औषधे सुरू असतील तर त्याचीही कल्पना आयुर्वेदिक डॉक्टरांना द्यावी. काही आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीच्या औषधांची शरीरात मारामारी (इंटरअ‍ॅक्शन) होऊन दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेगवेगळी ‘पॅथी’ वानरतांना काळजी व योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यकच.\n* आयुर्वेदिक, हर्बल औषधांनाही काही दुष्परिणाम असू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. * प्रसार माध्यमातील व इतरत्र दिसणार्‍या जाहिरातींना भुलून औषधांचा प्रयोग स्वत:वर करू नये.\nऔषधांना दुष्परिणाम असतात काप्रत्येक औषधाला त्याच्या अपेक्षित परिणामाखेरीज इतर सहपरिणामही असतात. हे सहपरिणाम जर त्रासदायक असतील तर त्यांना दुष्परिणाम म्हटले जाते. वेळोवेळी वेगवेगळ्या औषधांच्या संदर्भात या दुष्परिणामांची चर्चा केली आहे. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणाम आहेत, असेच औषधांबाबत दिसते; पण म्हणून घाबरून न जाता हे नेमके काय असू शकतात, हे डॉक्टर व फार्मसिस्टकडून जाणून घेणे व जागरुक राहणे महत्त्वाचे. प्रत्येक रुग्णामध्ये हे दुष्परिणाम दिसतीलच असेही नसते. अनेक रुग्ण औषधांना सरावतात व सुरूवातीस वाटलेले दुष्परिणाम नंतर दिसेनासे होतात. योग्य औषध, योग्य प्रमाणात, योग्य रुग्णास योग्य कालावधीसाठी दिले (रॅशनल ड्रग युज), की दुष्परिणामांची शक्यता कमी होऊ शकते.\nदुष्परिणामांची काही उदाहरणे :\n* सर्दीच्या काही औषधांनी झापड येते. * काही अँटिबायोटिक्सनी पोट बिघडते. * मधुमेंहावरील काही औषधांनी रक्तशर्करा नॉर्मलपेक्षा कमी होते. * डाययुरेटिक (Diuretuc) या लघवीचे प्रमाण वाढवणार्‍या औषधांनी घशाला कोरड पडते.\nडायएरी सप्लिमेंट/ फूड सप्लिमेंट/ न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय\nआहाराला पूरक म्हणू�� ही प्रॉडक्ट्स वापरली जातात. यात जीवनसत्त्वे, क्षार, प्रोटीन्स, एन्झाईम्स किंवा तत्सम अन्नघटक असतात. टॅब्लेट, कॅप्सूल, पावडर किंवा द्रव स्वरुपात ही प्रॉडक्ट्स आहेत. लेबलवर Dietary Supplement Am{U Not for Medicinal Use लिहिलेले असू शकते.\nऔषध या प्रकारात ही प्रॉडक्ट्स मोडत नाहीत व त्यामुळे औषधविषयक कायद्यांचेही यावर नियंत्रण नसते. अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याखाली (झीर्शींशपींळेप ेष ऋेेव अर्वीश्रींशीरींळेप, झऋअ) याचे लायसेन्सिंग असते. उत्पादक स्वत:च्या पद्धतीने प्रॉडक्टचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रकारच्या प्रॉडक्टबद्दल कोणतीही तक्रार आपण (ऋऊअ) कडे करू शकता.\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/share-five-cent-rpi-23073", "date_download": "2018-11-16T10:42:28Z", "digest": "sha1:DLT4L76H5ALGTKST6OWSFSRWTN5V532O", "length": 12498, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The share of five per cent of RPI रिपब्लिकनला सत्तेत हवा पाच टक्के वाटा | eSakal", "raw_content": "\nरिपब्लिकनला सत्तेत हवा पाच टक्के वाटा\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nमुंबई - राज्यातील सत्तेत रिपब्लिकन पक्षाला पाच टक्के वाटा मिळावा, अशी मागणी या पक्षाने मित्रपक्षांकडे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा सोडाव्यात, राज्यात प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत प्रत्येकी एक राखीव जागा सोडावी, अशी मागणीही केली आहे; अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या ���ैठकीत घेण्यात आला.\nमुंबई - राज्यातील सत्तेत रिपब्लिकन पक्षाला पाच टक्के वाटा मिळावा, अशी मागणी या पक्षाने मित्रपक्षांकडे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा सोडाव्यात, राज्यात प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत प्रत्येकी एक राखीव जागा सोडावी, अशी मागणीही केली आहे; अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेशी महायुती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जेथे शिवसेना-भाजप युती होणार नाही, तिथे भाजपसोबत युती करण्यात येईल; मात्र निवडणूक केवळ मित्रपक्षांवर अवलंबून न राहता रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर जिंकण्याची तयारी करावी, असे आवाहनही पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/Ahording.php", "date_download": "2018-11-16T10:45:07Z", "digest": "sha1:SI4L26YSUZMR6MGNXEW4JLLAXPOUNPNE", "length": 4856, "nlines": 124, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | जाहिरात माहिती", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nअधिकृत जाहिरात फलक यादी\n2 ब क्षेत्रीय कार्यालय\n3 क क्षेत्रीय कार्यालय\n4 ड क्षेत्रीय कार्यालय\n6 फ क्षेत्रीय कार्यालय\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=13069", "date_download": "2018-11-16T09:40:51Z", "digest": "sha1:462527GOXZI4QIEBYPDLGSPLRCH7BSPF", "length": 13082, "nlines": 73, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: अॅव्हेंजर्सची ‘एक लोहार की...’", "raw_content": "\nHome >> ती & तरंग >> अॅव्हेंजर्सची ‘एक लोहार की...’\nअॅव्हेंजर्सची ‘एक लोहार की...’\nबॉलिवूड आणि हॉलिवूडची तुलना करायची झाली तर नेहमीच एक गोष्ट पहावयास मिळाली आहे आणि ती म्हणजे, बॉलिवूडची स्थिती ही ‘सौ सुनार की...’ अशी असते तर हॉलिवूडची स्थिती ‘एक लोहार की’ अशी असते. हॉलिवूडचा एकच चित्रपट बॉलिवूडच्या दहा चित्रपटांचे यश दृष्टिआड करणारा ठरतो. गेल्या काही वर्षात हेच चित्र पहावयास मिळाले असून, आजही ते कायम आहे.\nगेल्या सहा महिन्यात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांनी यशस्वी कामगिरी केली. १०० कोटी क्लब, दोनशे कोटी क्लबचा आकडा ऐकून आम्ही भारतीय प्रेक्षक अर्ध्या हळकूंडाने पिव��े झालो. मात्र ‘माऊथ पब्लिसिटी’ च्या जोरावर चाललेले आमचे अनेक चित्रपट आज ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ समोर झाकोळले गेले. या चित्रपटाचा पहिला भाग देशभरात प्रदर्शित झाला आणि ‘विक्रमासाठीच प्रदर्शन आपुले’ अशा आवेशात त्याने यश प्राप्त केले. आजवर कुठल्याही हॉलीवूडपटाने भारतात एवढी कमाई पहिल्याच दिवशी केली नव्हती, जेवढी सदर चित्रपटाने केली आहे.\n‘डिस्ने इंडिया’ ने प्रकाशित केलेल्या निवेदनानुसार या चित्रपटाने देशभरात ४०.१३ कोटी रुपयांची कमाई केली असून यावर्षीचा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ ने पहिल्या दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे तो यावर्षीचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. मात्र त्याचा फुगा फुस्स करत ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. हॉलिवूड नायकांच्या ‘स्टाईल’ मधील टायगरचा रुपेरी पडद्यावरची अॅक्शन प्रेक्षकांना भावली खरी, परंतु त्याला ‘अॅव्हेंजर्स’ ची सर काही आली नाही. सदर चित्रपटाने देशभरात केवळ २००० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होऊनही विक्रमी कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे.\nभारतीय चित्रपटगृहांसाठी ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा सर्वांत मोठा दिलासादायक चित्रपट ठरला आहे. कारण नव्या वर्षात बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट कमाईत मागे पडले आहेत. मात्र ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ ने वादळ निर्माण केले असून, सुट्टीचा हंगाम हे वादळ ओसरु देईल असे निदान सध्या तरी वाटत नाही. आजतागायत हॉलीवूडपटांच्या भारतातील कमाईचा आकडा हा वाढताच राहिला आहे. गेल्यावर्षी हॉलीवूडपटांनी देशात एकूण ८०१ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतीय चित्रपट व्यवसायाच्या एकूण उत्पन्नापैकी हे प्रमाण १३ टक्के एवढे आहे. यावर्षी मात्र हॉलीवूडपटांच्या देशातील कमाईचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची प्रचिती ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ ला मिळालेल्या प्रतिसादातून येते आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यंदाही वर्चस्व राहील ते हॉलिवूडकरांचं असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरता कामा नये.\nगेल्या दोन वर्षांचा आढावा घेता, हिंदी चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूडच्या चि��्रपटांनी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. ‘खान-कपूर’ यांची मक्तेदारी मागे पडावी अशी तुफान कमाई हॉलिवूडपट करत आहेत. सुमारे १८९ कोटींची कमाई करणारा ‘द जंगल बूक’ काय किंवा ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ काय... हॉलिवूडपटांची गुणवत्ता, तंत्रज्ञान, विषयांची हाताळणी व विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांची भव्यता, या सगळ्याच गोष्टी त्यांच्या यशाला पूरक ठरत आल्या आहेत. विशेष म्हणजे हॉलिवूडपट हे हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांत डब केले जातात. अत्यंत वेधक असलेले हे चित्रपट फारशी जाहिरातबाजीही न करता लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरतात हे विशेष. हॉलीवूडपटांना भारतात उल्लेखनीय प्रतिसाद मिळतो हे वारंवार सिद्ध होत आहे. त्यातही सुपरहिरोपटांबाबत भारतीयांची ‘क्रेझ’ शब्दात सांगायला नको. ‘स्पायडरमॅन’ पासून ते ‘हल्क’ पर्यंत सगळेच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. अगदी बच्चे कंपनीही त्यास अपवाद नाहीत. त्यामुळे ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ चे यश अबाधित ठरले. मुळात हॉलिवूडपट हे केवळ व्यावसायिक धोरणावर तयार होतात, ‘इमोशन्स’ पेक्षा ‘अॅक्शन’ वर त्यांचा भर असतो. वादग्रस्ततेपासून अलिप्त केवळ ‘मनोरंजना’ चे धोरण स्वीकारलेले हे चित्रपट जागतिक प्रेक्षक मिळवण्यात यश प्राप्त करतात ते केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर.\nआपल्या देशात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आताच कुठे व्हायला लागला आहे. त्यांनी मात्र या भागात उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे तिथवर पोहोचायला बॉलिवूडपटांना बराच पल्ला गाठावा लागणार असून, आताच त्या दृष्टीने बॉलिवूडकरांनी हालचाली करावयास हव्यात. अन्यथा सर्वाधिक चित्रपट निर्माता देश अशी ओळख असलेला भारत, तंत्रज्ञान व विषय विविधतेबाबत समृद्ध देश होण्यास बराच कालावधी जावा लागेल, व तोपर्यंत हॉलिवूडचा ‘बडेजाव’ पाहण्यातच प्रेक्षकांना धन्यता मानावी लागेल.\n(लेखिका नामवंत सिने भाष्यकार आहेत.)\nसुगंध लोकसंस्कृतीचा Read more\nवाचू आनंदे Read more\nरुपेरी पडदा Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकी��ी दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/college-club/will-be-financier/articleshow/65605696.cms", "date_download": "2018-11-16T10:46:18Z", "digest": "sha1:RB3EEKN6OKW2UCZMYDCYQIYKSMUVFKRO", "length": 11642, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "college club News: will be 'financier' - होणार 'अर्थमंथन' | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nअर्थजगतात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी, शेतकऱ्यांपुढील समस्या, शेतीचं अर्थकारण, राजकीय घडामोडी, संगणकीकरण अशा विविध क्षेत्रांचा वेध घेणारा एक महत्त्वपूर्ण फेस्टिव्हल चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये शनिवार, १ सप्टेंबर रोजी होतोय.\nअर्थजगतात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी, शेतकऱ्यांपुढील समस्या, शेतीचं अर्थकारण, राजकीय घडामोडी, संगणकीकरण अशा विविध क्षेत्रांचा वेध घेणारा एक महत्त्वपूर्ण फेस्टिव्हल चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये शनिवार, १ सप्टेंबर रोजी होतोय. 'अर्थमंथन २०१८' असं या फेस्टिव्हलचं नाव असून, केवळ धमाल-मस्तीपेक्षा विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक, सामाजिक जाणीवा समृद्ध करण्याचा प्रयत्न या फेस्टमधून केला जाणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन जनकल्याण सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर वझे करणार आहेत. मुंबई व इतर विभागातल्या ५० हून अधिक कॉलेजांचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.\nनेहमीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना इतर गोष्टींचंही भान यावं या दृष्टीनं कॉलेजनं या फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. कॉलेजच्या प्रिन्सिपल विद्यागौरी लेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव रंगणार आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून ते पर्यावरण, चालू आर्थिक घडामोडीपर्यंत अनेक विषयांवर आधारित हा फेस्टिव्हल असेल. या महत्वाच्या विषयांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, भिंतीपत्रकं स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा यावेळी होणार आहेत. त्याचबरोबर 'अर्थमंथन'च्या या व्यासपीठावर महाचर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉलेजच्या वाणिज्य, अर्थशास्त्र व लेखाशास्त्र विभागानं या महोत्सवाचं आयोजन केलं असून, यंदा त्याचं १७ वं वर्ष आहे.\nमिळवा कॉलेज क्लब बातम्या(college club News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलव��� मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncollege club News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nकॉलेज क्लब याा सुपरहिट\nपदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/burn-Attempts-to-108-ambulance-in-kanakavali/", "date_download": "2018-11-16T10:07:01Z", "digest": "sha1:HS7ZIYHJEB5KN2YNSFD6RGNFJIEIG5W6", "length": 5905, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १०८ रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › १०८ रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न\n१०८ रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न\nकणकवली उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात कर्मचारी वसाहतीजवळ उभ्या असलेल्या 108 रूग्णवाहिकेला जाळण्याचा प्रयत्न अज्ञाताकडून करण्यात आला. रूग्णवाहिकेच्या टायरजवळ पेटता बॅनर ठेवण्यात आला होता. चालकाच्या हे लक्षात आल्याने आग विझविण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला. ही आग रूग्णालय परिसरातीलच व्यक्तीकडून लावण्यात आल्याचा संशय आहे. याविषयी रूग्णवाहिकेचे डॉक्टर व चालकाकडून कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nकणकवली व परिसरातील रूग्णांना सेवा देण्यासाठी असलेली 108 रूग्णवाहिका उपजिल्हा रूग्णालय आवारातील कर्मचारी वसाहत इमारतीजवळ असलेल्या पार्किंग शेडजवळ थांबवून ठेवली जाते. शनिवारी सायंकाळी रूग्णवाहिका नेहमीप्रमाणे शेडमध्ये उभी करण्यात आली होती. सायंकाळी 7.30 वा. रूग्णवाहिकेवरील चालकाची ड्युटी बदलली. त्यानंतर ड्युटीवर आल���ल्या चालक सूर्यकांत गावडे याला रूग्णवाहिकेजवळ काहीतरी पेटत असल्याचे दिसून आले. त्याने पाहणी केली असता रूग्णवाहिकेच्या पुढील चालकाच्या बाजूने असलेल्या टायरखाली बॅनर पेटत असल्याचे दिसून आले. गावडे यांनी प्रसंगावधान राखत पेटता बॅनर बाजूला करत टायरला लागलेली आग विझवली. या रूग्णवाहिकेजवळ उपजिल्हा रूग्णालयाची रूग्णवाहिका व इतर वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. टायरने पेट घेतला असता तर या सर्वच वाहनांना धोका निर्माण झाला असता.\nउपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात झालेल्या या प्रकारानंतर रूग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बुचडे व चालक सूर्यकांत गावडे यांनी याची माहिती उपजिल्हाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार यांना दिली. रुग्णालयाच्या आवारात बाहेरील व्यक्तींचा फारसा वावर नसतो. त्यामुळे आवारातीलच व्यक्‍तीकडून ही आग लावण्यात आली असावी असा संशय आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Senior-doctor-ragging-at-the-hostel-of-Vasantrao-Naik-Government-Medical-College-in-Nagpur/", "date_download": "2018-11-16T09:31:04Z", "digest": "sha1:UPP4XWJQ56VLF5QJKZQJ76MYHIL62MM5", "length": 7307, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागपूर : वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › नागपूर : वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग\nनागपूर : वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग\nयवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात सिनियर डॉक्टरांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात जाऊन रूमचे दार ठोठावले. त्यामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्री��िरीवार यांनी डॉ. दामोधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली आहे.\nकै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्याच वर्षी एका विद्यार्थ्याचे सिनियर विद्यार्थ्यांनी केलेले रॅगिंगचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र यावेळी निवासी डॉक्टरांचे त्यांच्या पेक्षा सिनियरनी रॅगिंग केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अँटी रॅगिंग कमिटीचे प्रमुख डॉ. प्रभाकर हिवरकर व महाविद्यालयातील इतर काही प्राध्यापक, वसतिगृहाचे वार्डन यांची बैठक घेतल्यावर या रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. दामोधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.\nपदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले डॉक्टर वसतिगृहात सिनीअर म्हणूनच वागत असतात. सिनीयर म्हणविणार्‍यांनी आपली दहशत निर्माण केली आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग घेतल्याने वसतिगृहात एकाच गोंधळ उडाला. त्यामुळे वसतिगृहाचे वार्डन त्वरित वसतिगृहात आले व त्यांनी या सिनिअरला त्यांच्या वागणुकीबद्दल विचारले असता या सिनियरनी त्यांना दटावून जाण्यास सांगितले.\nडॉक्टरांच्या रॅगिंगनंतर वसतिगृहाचे वार्डन यांनी सिनियर यांना हटकले, मात्र हे सिनियर येथेच थांबले नाही तर त्यांनी समोरच असलेल्या मुलींच्या वसतिगृहात जाऊन मध्यरात्री त्यांच्या रूमची दारे जोरजोराने ठोठावले. या सिनियरमध्ये राज्यस्तरावर असलेल्या संघटनेचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याने त्यांची दहशत वाढतच आहे अशीही चर्चा आहे. निवासी डॉक्टरांचे रॅगिंग झाले असल्याचे समजल्यावर नियमाप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात जणांची समिती नेमली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.­­\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-aadhar-institute-for-people-suffering-down-syndrome/", "date_download": "2018-11-16T09:21:46Z", "digest": "sha1:O3WIPRI2IO42WPCVXDRRXIQJXXZS56W3", "length": 27141, "nlines": 292, "source_domain": "www.saamana.com", "title": "गतिमंदांचा ‘आधार’स्तंभ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मु���ीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n‘आधार’ ही प्रौढ गतिमंद व्यक्तींच्या आजीवन संगोपन करणारी सर्वात मोठी संस्था. पालकांनी एकत्र येत सरकारी योजना आणि मदत याची वाट न बघता पालकांनी पालकांसाठी चालवलेली ही संस्था. संस्थापक कै. माधव गोरे यांनी हे समाजसेवेचे स्वप्न बघितले आणि 1994 पासून ही संस्था कार्यान्वित झाली. 1988 मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने (एका गतिमंद मुलाच्या आईने आपल्यानंतर आपल्या मुलाचे काय होईल या चिंतेने त्याचा जीव घेतला) विषण्ण झालेल्या एका संवेदनशील व्यक्तीने आपल्या वयाच्या 65व्या वर्षानंतर लावलेले हे रोपटे म्हणजे ‘आधार’ गतिमंद मुलांच्या पालकांची अवस्था आणि मनःस्थिती अचूक समजून घेऊन त्यांच्या पाल्यांच्या आजीवन संगोपनासाठी काळाच्या पुढे जाऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘आधार’. पालकांना एकत्र आणून व केवळ सरकारी योजना आणि मदत याची वाट न बघता पालकांनी पालकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे ‘आधार’.\nसंस्थापक कै. माधव गोरे यांनी हे समाजसेवेचे स्वप्न बघितले आणि 1994 पासून कार्यान्वित झालेली ही संस्था आज 320 प्रौढ गतिमंद मुलांची (237 पुरुष आणि 82 महिला) आजीवन काळजी आणि संगोपन करते आहे. सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरांच्या गतिमंदांना या संस्थेत प्रवेश उपलब्ध आहे आणि गेली 25 वर्षे एकही दिवस न थांबता ही संस्था अविरतपणे सेवाभाव करत आहे. 10 मुलांपासून 320 मुलांपर्यंत आणि एका ठिकाणच्या 2 वसतिगृहापासून 2 वेगळय़ा ठिकाणी (बदलापूर 220 आणि नाशिक 100) वसलेल्या 20 विशिष्ट इमारतींपर्यंत झालेली ‘आधार’ची वाढ आणि प्रगती ही थक्क करणारी आहे. 7 वेगळय़ा धर्माची, 16 वेगळय़ा मातृभाषा असणाऱया 18 विविध राज्यांमधून आलेली ही प्रौढ गतिमंद मुले आज ‘आधार’च्या छायेत त्यांच्या स्वतःच्या एका वेगळय़ा विश्वात रमली आहेत. फक्त ‘काळजी’ न करता ‘आधार’ने त्यांना एक अर्थपूर्ण आणि सन्मानित आयुष्य जगायची दिशा दिली आहे.\nकै. माधवरावांच्या पश्चात इतर विश्वस्तांच्या आग्रहाखातर कोणत्याही ‘वारसा’ हक्काने न प्रभावित होता आणि आपल्या वडिलांची संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी ओळखून विश्वास गोरे हे सध्या या संस्थेचा कार्यभार अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या आणि अनेक वर्षे व्यावसायिक अनुभव असलेल्या विश्वास यांच्या कारकीर्दीत संस्थेची भरभराट आणि विस्तार हा कुशल संयोजित प्रकारे होताना दिसतो. ‘आधार’ला गेल्या दहा वर्षांत तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे आणि इतर अनेक संस्थांमार्फत गौरव झाला आहे. हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट पालक संघटना आणि दिव्यांगांसाठी समग्र आणि व्यापक सेवा पुरवणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान हा ‘आधार’च्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.\n‘आधार’ने आजपर्यंत सुमारे 500 कुटुंबीयांना सर्वतोपरी दिलासा आणि निश्चिंत भविष्य दिले आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील तीनशेहून अधिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. कुठलीही सरकारी मदत अथवा अनुदान न मिळवता संपूर्णपणे पालकांच्या योगदानावर आणि समाजाने केलेल्या देणग्यांवर चालणारी ही संस्था बहुधा हिंदुस्थानातील अशा प्रकाराची सर्वात मोठी व एकमेव संस्था आहे, जी गरजू पालकांना आर्थिक अनुदानसुद्धा उपलब्ध करते.\nआजवरच्या 25 वर्षांच्या अनुभवातून आणि त्याबरोबर आलेल्या कौशल्यातून ‘आधार’ संस्था आपल्या पुढील वाटचालीत इतर अनेक पालक संघटना आणि संस्थांना मदत करू इच्छिते आणि त्याचबरोबर या विशेष अपंगत्वाबद्दल अधिकाधिक सामाजिक जागृती व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. आज संस्थेतील 320 मुलांपैकी जवळपास 80 मुलांचे पालक अस्तित्वात नाहीत आणि तरीही त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींच्या सहकार्याने ही संस्था त्यांची अखंड काळजी घेत आहे. यातून हे स्पष्ट होते की, ‘माझ्या नंतर काय’ या ‘आधार’च्या स्थापनेमागच्या उद्दिष्टाचे सर्वार्थाने प्रतीक असणारी अशी ही संस्था आहे.\nगतिमंदत्व या एकमेवाद्वितीय दिव्यांगाबद्दल लिहिलेली ही लेखांची मालिका वाचकांना आवडली असेल आणि त्यामधून मिळालेली माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा करतो. यासोबतच काही संस्थांचा परिचयही या माध्यमातून देत आहे. महाराष्ट्रात प्रौढ गतिमंद व्यक्तींसाठी अनेक निवासी संकुल योजना सामाजिक संस्थांद्वारे चालविल्या जातात. अशाच काही संस्थांची माहिती घेऊ.\nगतिमंद ���ुलांच्या पालकांनी एकत्र येऊन 1990 मध्ये निर्धार प्रतिष्ठानची स्थापना केली. सुरेश नाईक हे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहेत.\nडॉ. नीलिमा देसाई यांच्या पुढाकाराने 2003 मध्ये ‘नवक्षितिज’ची स्थापना झाली\n1977 मध्ये ज्येष्ठ समाजसेविका रजनी लिमये यांनी या संस्थेची स्थापना केली. गतिमंद मुलांसाठी विशेष शाळा व संकुल इथे उभे करण्यात आले आहे.\nबेरू गतिमंद प्रतिष्ठान, बदलापूर\nबेरू यांनी 1989 मध्ये ‘बेरू गतिमंद प्रतिष्ठान’ची स्थापना केली व 1995 मध्ये राहटोली, बदलापूर येथे निवासी संकुल चालू केले.\n2003 मध्ये सुगवेकर दांपत्याने चालू केलेली ही संस्था आज 40 प्रौढ गतिमंद व्यक्तींसाठी निवासी संकुल चालविते.\nवसंत आणि प्रभा ठकार या दांपत्याने या कार्यासाठी प्रेरित होऊन ‘सावली’ संस्थेची स्थापना 1992 मध्ये केली.\nअमेय पालक संघटना (घरकुल उपक्रम), खोणी, डोंबिवली –\n1991 मध्ये गतिमंद व्यक्तींच्या काही पालकांनी एकत्र येऊन ‘अमेय पालक संघटना’ स्थापन केली. [email protected]\nघरकुल परिवार संस्था, नाशिक\nविद्याताई फडके यांनी 2006 मध्ये सुरू केलेली फक्त गतिमंद महिला व मुलींच्या संगोपनासाठी ‘घरकुल’ची स्थापना केली. हे महिलांसाठी असलेले निवासी संकुल आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआठवड्याचे राशिभविष्य- रविवार २६ ऑगस्ट ते शनिवार १ सप्टेंबर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस���थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/articlelist/2429056.cms?curpg=2", "date_download": "2018-11-16T10:55:41Z", "digest": "sha1:HMK5FXZXTBG3QC37UEFUFVCJER3OKYUJ", "length": 8423, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्य करू नयेत: जावेद मियादाँद\nपाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने काश्मीरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियादाँद यांनी त्याला समज दिली आहे. खेळाडूंनी राजकीय विधान तसंच टीका टाळायला हवी असं मत त्य...\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टाकलं\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतातUpdated: Nov 15, 2018, 01.50PM IST\nयानगॉन ः भारताचा आघाडीचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने गुरुवारी सलग तिसऱ्यांदा आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले...\nजागतिक बॉक्सिंगमध्ये सरिता, मनीषाची कसोटीUpdated: Nov 16, 2018, 02.57AM IST\nसुशील, स्वप्नाला ‘टॉप्स’मधून वगळलेUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविराट कोहलीचे हे विक्रम पाहायलाच हवेत\nरोहित शर्माचा 'असा'ही विक्रम\nनवज्योतसिंग सिद्धू याचा आज वाढदिवस\nकसोटी रँकिंगमध्ये कोहली टॉप; पंत, पृथ्वीचीही ...\nमाजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याचा ४४ वा...\nटीम इंडिया कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुं...\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतात\nab de villiers: 'रनमशीन' डीविलियर्सच्या ३१ चेंडूत ९३ धावा\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nअशी झाली होती सचिनच्या कारकिर्दीची सुरुवात\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\nटी-२०त मिताली 'राज'; विराट-रोहितला मागं टाकलं\nWT20: भारताची उपांत्य फेरीत धडक\nVirat on Shastri: 'रवी शास्त्री मॅन मॅनेजमेंटमध्ये माहीर'\nविराटची टीम 'बेस्ट' वाटत नाहीः स्टीव्ह वॉ\nSachin Tendulkar: 'क्रिकेट अजूनही हृदय���त कायम'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-610.html", "date_download": "2018-11-16T09:13:31Z", "digest": "sha1:PD5RNGTVFJSPAMKLGGJRXOHOFTXZPL6E", "length": 6422, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सामाजिक कार्याबद्दल शिवरुद्र संस्थेला जयरत्न पुरस्कार प्रदान - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Social News सामाजिक कार्याबद्दल शिवरुद्र संस्थेला जयरत्न पुरस्कार प्रदान\nसामाजिक कार्याबद्दल शिवरुद्र संस्थेला जयरत्न पुरस्कार प्रदान\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील पोखर्डी येथील शिवरुद्र बहुद्देशीय संस्थेस उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल जयरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. रयत प्रतिष्ठान व जय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवान चौरे, दत्तात्रय जाधव, गणेश शिंदे, राजेंद्र धाडगे, भाऊ शिंदे यांना प्रदान करण्यात आला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयावेळी अ‍ॅड.प्रशांत साळुंके, गुलाबराव खरात, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, अशोक थोरे, अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड.अनिता दिघे, पोपट बनकर आदि उपस्थित होते.\nडॉ.भगवान चौरे यांनी संस्थेला मिळालेला पुरस्कार एका व्यक्तीचा नसून, संस्थेच्या सर्व सदस्यांचा आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान आदि विविध सामाजिक उपक्रम नगर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आले. या संस्थेत वरील सदस्यांसह संपत चौरे, दत्तात्रय भगत, भारत मगर विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पे��ला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसामाजिक कार्याबद्दल शिवरुद्र संस्थेला जयरत्न पुरस्कार प्रदान Reviewed by Ahmednagar Live24 on Wednesday, December 06, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/three-options-katraj-swargate-metro-133742", "date_download": "2018-11-16T10:11:42Z", "digest": "sha1:WO76BK6HS4YQVUI33P6TGRMAX44BLMMW", "length": 12808, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three options of Katraj-Swargate Metro कात्रज-स्वारगेट मेट्रोचे तीन पर्याय | eSakal", "raw_content": "\nकात्रज-स्वारगेट मेट्रोचे तीन पर्याय\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nपुणे - स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या मार्गावर भूमिगत, एलिव्हेटेड आणि भूमिगत-एलिव्हेटेड या तिन्ही पर्यायांद्वारे मेट्रो मार्ग उभारता येईल, असे महामेट्रोने म्हटले आहे.\nपुणे - स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या मार्गावर भूमिगत, एलिव्हेटेड आणि भूमिगत-एलिव्हेटेड या तिन्ही पर्यायांद्वारे मेट्रो मार्ग उभारता येईल, असे महामेट्रोने म्हटले आहे.\nपिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत स्वारगेट चौकात मेट्रोचे भव्य स्थानक उभारणार आहे. जमिनीखाली पाच मजली, तर जमिनीवर २० मजली इमारत उभारण्याचा मेट्रोचा प्रस्ताव आहे. त्याबाबतचे प्राथमिक कामही सुरू झाले आहे. मेट्रोच्या स्वारगेट स्थानकाला सिंहगड रस्त्यावरील मेट्रोही जोडावी, अशी मागणी तेथील रहिवाशांकडून होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही खडकवासला-स्वारगेट मेट्रोचा आग्रह धरला आहे. परंतु, त्यासाठी महापालिकेकडून पत्र आले नसल्यामुळे महामेट्रोने अद्याप त्या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार केला नाही.\nया पार्श्‍वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांनी महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रम्हण्यम यांची गुरुवारी भेट घेतली. त्या वेळी स्वारगेट-कात्रज मार्गाच्या पर्यायांची माहिती त्यांना देण्यात आली.\nयाबाबत मिसाळ म्हणाल्या, ‘‘स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्ग व्हायला पाहिजे. परंतु, मार्ग निश्‍चित करत���ना परिसरातील दाट लोकसंख्येचा विचार करून त्यांनाही मार्गात सामावून घेणे गरजेचे आहे. याबाबत परिसरातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार मेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी शुक्रवारी चर्चा करू. त्यात महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही सामावून घेऊ.’’\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63637?page=2", "date_download": "2018-11-16T09:40:30Z", "digest": "sha1:JUMRAKE3MHYBSNDL2NFYKIC3KSNDL6CT", "length": 11370, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खेळ शब्दां���ा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nखेळ शब्दांचा - ३ - वस्त्रालंकार - कपडे / दागिने\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\n३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.\n४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.\nवस्त्रालंकार - कपडे / दागिने\n(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)\nह्यत नऊ बारा पाच असा किरकोळ\nह्यत नऊ बारा पाच असा किरकोळ आकडा नाहि वस्त्र आणि आक्डा दोन्हि लय भारि\nचला आता आणखि एक >>> ह्याने\nचला आता आणखि एक >>> ह्याने एका गीताला अजरामर केले आहे\nनाहि .... लग्नात वधुच्या\nनाहि .... लग्नात वधुच्या अंगावर लागतेच हे वस्त्र\nअगदी जवळ आहात स्मिता\nअगदी जवळ आहात स्मिता\nशालु मध्ये अंक कुठे\nशालु मध्ये अंक कुठे\nकाय हे >> किति जवळ पण किती\nकाय हे >> किति जवळ पण किती दूर\nअंक वालं झालं ना...कोट...\nअंक वालं झालं ना...कोट...\nत्यानी पुढचा विचारला होता प्रश्ण...असं मला वाटतय\nसगळे क्लू एकत्र करा ना...\nसगळे क्लू एकत्र करा ना... राण्या काय घेत अंगावर\n अंक वाल्याचं उत्तर काय उत्तर दिल्यावर कृपया बरोबर असं लिहा मगच पुढचा प्र्श्न लिहा\nसिम्बा बरोबर >>> शे शेकडा\nसिम्बा बरोबर >>> शे शेकडा म्हण़्जे शंभर , अरसिक किती हा शेला आणि राजवस्त्रच हे\nया वस्त्राला एक चावट खेळा चा\nया वस्त्राला एक चावट खेळा चा संदर्भ आहे\nसिम्बा द्या क्लु पुढचा\nसिम्बा द्या क्लु पुढचा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-11-16T09:40:01Z", "digest": "sha1:TWPYZ4R3NNL74V5Y5JU3G2M2NFLQZA2D", "length": 7632, "nlines": 117, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "उपविभाग आणि विभाग | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nसातारा – प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत\n१९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग),जावळी,कराड,खानपूर,खटाव,कोरेगाव,पंढरपूर,सातारा, तासगाव, वाळवा आणि वाई – होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.\n>१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.\nभारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.\nसातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता.\nदक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.\n१९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके, २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.\nदिनांक २६/०७/२०१३ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेले उपविभाग\nउपविभागीय अधिकारी [दिनांक २६/०७/२०१३ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार]\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आण�� माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-16T10:13:35Z", "digest": "sha1:FDV32XW4DDKXV4XCEMDVDU3BMVTY7X2A", "length": 10778, "nlines": 168, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nशिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग\n शिरसोली रस्त्यावर असलेल्या नेहरुनगर मुस्लिम कब्रस्तानमधील खोलीत ठेवलेल्या कापसाच्या गाठीला शॉटसक्रिटमूळे आग लागल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पाच अग्निशामन बंबांनी आग विझविण्यात आली असून तोपर्यंत खोलीत ठेवलेला संपूर्ण कापूस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\nयाबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शिरसोली रोडवरील नेहरुनगरात मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान आहे. या कब्रस्थानची देखभाल ही अमजद अहमद पिंजारी हे करीत असून ते सुरक्षा देखील करतात. तसेच अमजद पिंजारी हे याठिकाणी कापूस व प्लास्टीक यांपासून दोरी बनविण्याचे काम करीत असल्याने त्यांनी दोरी बनविण्यासाठी लागणारा कापूस व प्लास्टीक हे कब्रस्थानमधील एका खोलीत ठेवले होते. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास खोलीवरुन गेलेल्या वीजवाहीन्यांमध्ये स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या खोलीत ठेवलेल्या कापसावर पडल्या. दरम्यान कापूस व प्लास्टीकने अचानक पेट घेतला. ही घटना कब्रस्थानसमसोरील टपरीचालकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशामन बंबास पाचारण केले. अवघ्या काही तासातच खोलीत ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले.\nपाच अग्निशामन बंबाचा वापर\nआगिची माहिती मिळाताच अवघ्या काही मिनीटातच महापालिकेचा अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी त्यांच्याकडून आगीवर पाण्याचा मार केला. सुमारे पाच बंब पाणी मारल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़\nसंपूर्ण परिसरात धुरच धूर\nकापूस व प्लास्टीकने पेट घेतल्याने कब्रस्थानच्या परिसरात संपूर्ण धूर पसरलेला होता. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविताच पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली.\nPrevious articleकारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार\nNext articleआगामी निवडणुका जिंकणार : रामदास आठवले\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 16 नोव्हेंबर 2018)\nतोतया पोलीस आल्याचे सांगून तीन लाखाचा पान मसाल्याचा माल परस्पर गायब\nघराच्या खरेदी-विक्रीसाठी वापरलेले सर्व कागदपत्रे बनावटच\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2017/11/blog-post.html", "date_download": "2018-11-16T10:38:04Z", "digest": "sha1:3DGHMTI6YSGFUQJID577AQ6RNAIGWRE6", "length": 16066, "nlines": 210, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: भारतीय संविधान-मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nभारतीय संविधान-मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी\nभारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि २६ जानेवारी १९५० राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. सुरुवातीला राज्यघटनेची कोणतीही छापील प्रत उपलब्ध नव्हती. दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी संविधानाचे इंग्रजी आणि वसंत वैद्य यांनी हिंदी हस्तलिखीत तयार करण्याची जबाबदारी स्विकारली.\nप्रेमबिहारी रायजादांनी अत्यंत सुंदर अक्षरात, वळणदार शैलीत राज्यघटनेचे २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्���े यांचे कॅलिग्राफी काम केले. पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंतचे हस्तलेखन अप्रतिम आहे. त्यासाठी त्यांना २५४ पेन आणि ३०३ निब लागल्या. त्यांनी लिहलेल्या प्रास्ताविकाला बिओहर राममनोहर सिन्हा यांनी अत्यंत उत्कृष्ट नक्षीकाम केले. तसेच प्रत्येक पानावर महान चित्रकार नंदलाल यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी चौकटीचे नक्षीकाम केले.\nरायजादांचे ते महत्वपुर्ण कार्य पाहुन सरदार पटेल व जवाहरलाल नेहरु त्यांना भेटले आणि त्यांच्या कामाचे मुल्य, खर्च याबद्दल विचारले. तेव्हा रायजादांनी सांगितले की, “मला काहीही पैसे नकोत, फक्त मी हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाच्या डाव्या कोपऱ्यात माझं छोटंसं हस्ताक्षर PREM लिहतो आणि शेवटच्या पानावर आपलं पुर्ण नाव तसेच चित्रकार नंदलाल बोस यांचे नाव लिहतो.” पटेल आणि नेहरुंनी ते मान्य केले आणि डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल सुचित केले.\nमहान चित्रकार नंदलाल बोस यांनी मुळ हस्तलिखीत प्रतीच्या प्रत्येक भागाची सुरुवात करताना भारतीय उपखंडाची संस्कृती आणि इतिहास यांना समोर एकुण २२ ठेवुन दृश्ये रेखाटली आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील बाबींचे प्रातिनिधिक चित्रण त्यात केले आहे. जवळजवळ चार हजार वर्षांच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेचा धावता आढावा त्यांनी घेतला आहे. त्यांनी २२१ पृष्ठांना आपल्या कुंचल्यातुन सजवल्याबद्दल त्यांना २१००० रुपये श्रममोबदला देण्यात आला.\nनंदलाल बोस यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये मोहेंजोदडो, सिंधु संस्कृतीतील वृषभ, वैदिक काळातील गुरुकुल पद्धती, रामायणातील श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमान, महाभारतातील श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतम बुद्ध-महावीरांचा तत्वज्ञान प्रचार, सम्राट विक्रमादित्य-अशोकाची न्यायव्यवस्था, मोगल कालखंडातील औरंगजेब, अकबर बादशहा, मराठा कालखंडातील छत्रपती शिवाजी महाराज यांची निवडप्रक्रिया, चोल कांस्य परंपरेतील नटराज मुर्ती याशिवाय गुरु गोविंदसिंह, राणी लक्ष्मीबाई, टिपु सुलतान, गांधीजींची दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस, नालंदा विद्यापीठ, भारताचे प्राकृतिक हिमालय, वाळवंट, महासागर घटक अशा बाबींची चित्रे वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुरुवातीला रेखाटण्यात आली आहेत.\nराज्यघटनेच्या विविध प्रकरणात असणाऱ्या मुल्यांशी संब���धित ऐतिहासिक संदर्भ घेऊनच ती चित्रे काढण्यात आली आहेत. उदा.रामराज्यात प्रजा आदर्शवत जीवन जगत होती, त्यांच्यावर कुणाची बंधने नव्हती; म्हणुन मुलभुत हक्कांच्या प्रकरणावर रामाचे चित्र आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला आदर्श क्षत्रियाचे कर्तव्य समजावुन सांगितले, म्हणुन राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणावर श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे चित्र आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकांना त्यांचे गुण, कर्तृत्व बघुन पदे देण्यात आली. छत्रपती शिवरायांनी त्या पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड केली. त्यामुळे राज्यघटनेतील १५ वे प्रकरण निवडणुका यावर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची बाब आहे.\nराज्यघटनेच्या ११ पानांवर घटना समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत. पहिली सही डॉ.राजेंद्रप्रसाद यांची तर शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.\nभारतीय संविधानाच्या मुळ हस्तलिखीतात श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, बुद्ध, महावीर यांची चित्रे असली तरी त्याला कुठल्या धर्माच्या नजरेतुन पाहिलं गेलं नाही. ही चित्रे सांगतात की भारताचा नवा कायदा हा भारताच्या ऐतिहासिक परंपरा आणि आदर्शांवर टिकुन आहे.\nभारतीय संविधानाची मुळ इंग्रजी व हिंदी प्रत सध्या भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम केसमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्तलेखनातुन साकार झालेल्या आणि चित्रकार नंदलाल बोस, बिओहर राममनोहर सिन्हा व शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांच्या आकर्षक चित्र, नक्षीकामातुन साकार झालेल्या या मुळ प्रतीच्या फोटोलिथोग्राफी (शिलाप्रकाशलेखन) पद्धतीचा वापर करुन “The Survey Of India” च्या डेहराडुन कार्यालयात १००० प्रती तयार करण्यात आल्या. त्यातल्याच एका प्रतीच्या पानांच्या फोटोवरुन तयार केलेली PDF फाईल तुम्ही पुढील लिंक वरुन डाऊनलोड करु शकता.\nभारतीय संविधानाची मुळ प्रत डाऊनलोड करा. (234 MB)\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nभारतीय संविधान-मुळ प्रत व काही अपरिचित गोष्टी\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/north-korea-blasted-its-second-missile-over-the-country-in-less-than-a-month-269902.html", "date_download": "2018-11-16T09:30:05Z", "digest": "sha1:K43QYBIRHYKRG6N4KMTJ5JCW4TK2VFKH", "length": 12326, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर कोरियाची पुन्हा आगळीक,जपानवरून डागलं क्षेपणास्त्र", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nउत्तर कोरियाची पुन्हा आगळीक,जपानवरून डागलं क्षेपणास्त्र\nहे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून जात प्रशांत महासागरात पडलंय. जवळपास ३७०० किलोमीटरचा प्रवास या क्षेपणास्त्रानं केला.\n15 सप्टेंबर : उत्तर कोरियानं पुन्हा एकदा आगळीक केलीय. उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलंय. हे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून जात प्रशांत महासागरात पडलंय. जवळपास ३७०० किलोमीटरचा प्रवास या क्षेपणास्त्रानं केला.\nउत्तर कोरियानं असं धाडस दुसऱ्यांदा केलंय. गेल्या महिन्यातही उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलं होतं. उत्तर कोरियानं सहावी अणुचाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्याच्यावर नवे निर्बंध घातले होते. त्यानंतर उत्तर कोरियानं केलेली ही नवी आगळीक आहे. चीन आणि रशियानं उत्तर कोरियाच्या मुसक्या आवळाव्यात, असं आवाहन अमेरिकेनं केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: japanmissileNorth Koreaउत्तर कोरियाक्षेपणास्त्रजपान\nPHOTOS : 'व्हाईट हाऊस'मध्ये साजरी झाली दिवाळी, ट्रम्प का झाले ट्रोल\nजगातली पॉवरफुल लेडी म्हणतेय, 'दोन मुली होण्याआधी माझा झाला होता गर्भपात'\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nया महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानातल्या हजारो महिलांच्या हाती आली टॅक्सी\nPHOTOS : लग्नानंतर अवघ्या दोन तासात नवदाम्पत्याचा मृत्यू\nPHOTOS: कमोडमधून निघाला अजगर, व्यक्तीच्या गुप्तांगाचा घेतला चावा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-16T10:02:01Z", "digest": "sha1:XNUJQVCEHWB475SIGUUOZ3KO5HMUIB5X", "length": 8533, "nlines": 166, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विलास शिंदे शिवसेना गटनेते | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nविलास शिंदे शिवसेना गटनेते\nनाशिक : महापालिका निवडणुकीत प्रभाग 10 मधील नवनिर्वाचित नगरसेवक विलास शिंदे यांची महापालिका शिवसेना गटनेते पदी निवड करण्यात आल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.\nनुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना 35 जागा जिंकत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणुन समोर आली आहे. यात शिवसेनेने नाशिकरोड व नवीन नाशिक विभागात मोठी कामगिरी केली आहे.\nतर संपुर्ण शहरात एकमेव अशा सातपूर विभागात प्रभाग 10 मधील 4 जागा जिंकण्याची मोठी कामगिरी केली शिवसेनेने केली आहे. याठिकाणी विलास शिंदे यांच्या नेतत्वाखाली चारही जागा जिंकण्यात यश आले आहे.\nशिंदे हे सलग दुसर्‍यांना सेनेकडुन विजयी झाले आहे. शिंदे यांनी गंगापूर रोड चौपदरीकरण व रस्त्यातील धोकादायक झाडे काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर अनेक प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी महासभेत आवाज उठविला आहे. या कामांची दखल म्हणुन शिंदे यांनी महापालिका गटनेते पदावर निवड करण्यात आली आहे.\nPrevious articleटायर्स दुकान फोडणारी टोळी गजाआड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभुसावळचे चार नगरसेवक अपात्र\nचारठणा शिवारात सुलेमानी पत्थरची विक्री\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T10:07:49Z", "digest": "sha1:WHW3VVLFDHGQPZQHBV5PAUBCZKPPGTJC", "length": 13966, "nlines": 180, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सीबीआयकडून जळगाव जिल्हा बँकेत नऊ तास चौकशी | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसीबीआयकडून जळगाव जिल्हा बँकेत नऊ तास चौकशी\nजळगाव | प्रतिनिधी : चोपडा येथील नोटबदली प्रकरणात आज सीबीआयच्या पथकाकडून जिल्हा बँकेत तब्बल ९ तास आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.\nचोपडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत नोटबंदीच्या काळात शंभराच्या ७३ लाख रुपयांच्या नोटा बदली करण्यात आल्या.\nया प्रकरणात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या सांगण्यावरुन बदलल्या असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक आणि रोखपालांनी सीबीआयच्या पथकाला दिली.\nशाखा व्यवस्थापक आणि रोखपालाच्या माहितीनुसार आज सीबीआयचे पथक थेट जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या घरी सकाळी दाखल झाले. याठिकाणी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर जिल्हा बँकेत हे पथक दाखल झाले.\nजिल्हा बँकेत नऊ तास कसून चौकशी\nजळगावात दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकात मुंबई सीबीआयचे निकम आणि राणा नामक दोन अधिकार्‍यांचा समावेश होता. तसेच तीन स्थानिक अधिकारी आणि दोन पंच अशा सात जणांचे हे पथक होते. या पथकाने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या दालनात बसून बँकेतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशी तब्बल नऊ तास ही तपासणी करण्यात आली.\nसीबीआयकडून सुरु असलेल्या या तपासणी कालावधीत आज जिल्हा बँकेत बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच तीन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. तसेच बँकेतील इतर कर्मचार्‍यांनाही बँकेच्या बाहेर देखील जावू दिले जात नव्हते. या सर्व घडामोडीमुळे जिल्हा बँक���त दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nशहरासह सोशल मीडियावरही चर्चा\nसीबीआयच्या पथकाकडून जिल्हा बँकेत सुरु असलेल्या तपासणीबाबत आज शहरासह जिल्हाभरात आणि सोशल मीडियावर देखील माहितींची देवाण-घेवाण सुरु होती. बँकेत मोठे घबाड सापडल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती.\nसंचालकांची जिल्हा बँकेत भेट\nजिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी या तपासणी काळात जिल्हा बँकेत भेट दिली. यावेळी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी देखील चर्चा केली.\nनोटबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेकडे तब्बल २२० कोटी रुपयांच्या रकमेच्या जुन्या नोटा प्राप्त झाल्या होत्या. या रकमेसंदर्भात बँकेकडून शासनाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता.\nपरंतु रिझर्व्ह बँकेने नोटबदलीवर निर्बंध लावल्याने ही रक्कम तशीच पडून राहील. आज सीबीआयच्या पथकाने केलेल्या तपासणीमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.\nसीबीआयचे पथक मागच्या दरवाज्याने रवाना\nदिवसभर जिल्हा बँकेत चौकशीसाठी ठाण मांडून होते. या पथकाकडून काही माहिती मिळेल, या उद्देशाने माध्यमांचे प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर उपस्थित होते.\nपरंतु सायंकाळी तपासणीनंतर माध्यमांना चकवा देत हे पथक मागच्या दरवाज्याने कारमधून रवाना झाले. त्यांच्यासमवेत बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख हे देखील एमएच-१९ एपी ३८८८ या कारने रवाना झाले.\nPrevious articleनोटबंदीनंतर जळगाव जिल्हा बँकेतून ७३ लाख ३२ हजारांच्या नोटांची अदलाबदली -कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा\nNext articleजि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजीटल शिक्षण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nब्लॉग : पबजीने केला तरुणाईच्या डोक्याचा चोथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2016/04/blog-post_65.html", "date_download": "2018-11-16T09:54:46Z", "digest": "sha1:D4YIEYTK7U3STRRGHC7OSNXOW3FDG3AB", "length": 5893, "nlines": 87, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : काल तुजी चिमनी निजलीच न्हाई", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nकाल तुजी चिमनी निजलीच न्हाई\nतू गेलीस न् पणतीत वात तशीच -हायली...\nतुळशीतल्या मातीला ओल तशीच -हायली\nचुलीतल्या लाकडाची धग बुजलीच नाही\nसारवलं होतंस काल आंगन रेखीव\nकाढली होतीस रांगोळी आखीव\nआज सडा सारवन झालीच न्हाई\nघराला जाग काई आलीच न्हाई\nघेतलं होतंस काल लेकरु थानाला\nभाकर दिलीस भागल्या जीवांला\nचिमनी चोच आज भिजलीच न्हाई\nलागली भूक पन इझलीच न्हाई\nचोचीने मांडलाय आकांत घरभर\nसावरायला तिला तरी ये तू पळभर\nहाकही जाईना दूर गेलीस अशी\nकळंना ही झाली पडझड कशी\nहातावरली मेंदी तुज्या रंगलीच न्हाई\nकाल तुजी चिमनी ,\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते ��ेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/BJP-rajya-sabha-offer-will-be-accepted-by-narayan-rane/", "date_download": "2018-11-16T10:11:49Z", "digest": "sha1:LSRMM35ZBAPJGHCY2HEDHX3KQSTO7222", "length": 8827, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपची राज्यसभा ऑफर नारायण राणे स्वीकारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भाजपची राज्यसभा ऑफर नारायण राणे स्वीकारणार\nभाजपची राज्यसभा ऑफर नारायण राणे स्वीकारणार\nमुंबई : उदय तानपाठक\nशिवसेनेचा विरोध तसेच पक्षांतर्गत अडथळे यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपदाची शपथ देऊ न शकलेल्या भाजपने आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवली असून ही ऑफर राणे यांनी स्वीकारण्याचे ठरविले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याचे समजते. आता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तीनपैकी एक जागा राणे यांना दिली जाईल. महाराष्ट्र स्वाभिमान या आपल्या पक्षाकडून राणे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्याचे विधानसभेतील संख्याबळ पाहता राणेंसह भाजपच्या तीनही जागा बिनविरोध येतील. याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीची शनिवारी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.\nराणे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत होते. राज्यात मंत्रिपद देण्यासंदर्भात राणे यांनी यावेळी विचारणा केली असता, त्यात काही अडचणी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या अडचणी लवकरच पूर्ण होतील. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असून तसे झाल्यास सेना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सध्याची राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता सर्व विरोधक\nभाजपविरोधात एकत्र येतील आणि सरकारच धोक्यात येऊ शकते, याची कल्पना मुख्यमंत्र्यांनी अमित शहा आणि राणे यांच्यासमोरच दिल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर येण्याचा सल्ला शहा यांनी राणे यांना दिल्याचे समजते. राणे यांनी त्यास मान्यता दिली असून येत्य�� काही दिवसांतच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवूनच ही ऑफर स्वीकारण्याचे राणे यांनी मान्य केल्याचे समजते.\nस्वतः राणे यांनी भाजपच्या ऑफरची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. माझे काम चांगले सुरू आहे, त्यामुळे कुणी चिंता करू नये, असे राणे म्हणाले. मी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भेटलो आणि चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.\nआपला पक्ष भाजपसोबतच असला, तरी आमच्या काही अटी आणि ध्येयधोरणे आहेत. अमित शहा यांच्याशी आपले याबद्दल बोलणे झाले. त्यांनी खासदारकीची ऑफर दिली आहे. त्यावर मी विचार करून निर्णय घेईन, तसे मी भाजपाध्यक्षांनाही सांगितले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याबाबत अजून विचार केलेला नाही. मात्र, निवडणुकांच्या सहा महिने आधी याबद्दल विचार करून निर्णय घेऊ, सध्या तरी त्यांची खासदारकीची ऑफर आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी माहिती राणे यांनी दिली.\nमहाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावे नक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवडणूक होणार असलेल्या एकूण 58 पैकी 6 जागा महाराष्ट्रात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या संख्याबळानुसार त्यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/india-vs-england-hanuma-vihari-gets-injured-after-ball-hits-him-eye-482.html", "date_download": "2018-11-16T09:28:57Z", "digest": "sha1:ESQOT3YO77TCGL6PKE3NQOTZ2JFMW6KZ", "length": 19471, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अरे बापरे..! हेल्मेट तोडून चेंडू खेळाडूच्या डोळ्यावर आदळला (व्हिडिओ) | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, न���व्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\n हेल्मेट तोडून चेंडू खेळाडूच्या डोळ्यावर आदळला (व्हिडिओ)\nक्रिकेट हा तसा फारसा दुखापत न करणारा सुरक्षित खेळ. पण, तरीही क्रिकेटच्या मैदानार अनेक अपघाती प्रसंग पहायला मिळाले आहेत. इतके की, या अपघातांमध्ये काही खेळाडूंचे मैदानावर निधन झाले आहे. तर, काही प्रसंग खेळाडूंच्या जीवावर बेतले आहेत. ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात असाच एक प्रसंग खेळाडूच्या जीवाव�� बेतला. फलंदाजाने टोलावलेला एक वेगवान चेंडू थेट क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूच्या डोळ्यावर आपटला.\nपहिल्या टेस्ट सामन्यादरम्यान हनुमा विहारी शॉर्ट लेकवर क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान, इंग्लंडचा अष्ठपैलू खेळाडू आणि डावखूरा फलंदाज बेन स्टोक्स स्ट्राईकवर होता. गोलंदाजीची जबाबदारी रविंद्र जडेजावर होती. त्याने चेंडू टाकला. उसळत्या चेंडूवर स्टोक्सने जोरदार फटका लगावला. चेंडू थेट हनुमा विहारीच्या हेल्मेटवर आदळला. पण, चेंडूचा वेग इतका की, तो थेट हनुमा विहारीच्या चेहऱ्यावर डोळा आणि डोळ्याच्या आजुबाजूला लागला. चेंडूचा मार लागताच हनुमा विहारी जागेवरच खाली कोसळला.\nविहारीला चेंडूचा मार लागल्याचे ध्यानात येताच आजुबाजूचे खेळाडू आणि पॅव्हेलीनमधील डॉक्टर तातडीने विहारी जवळ आले. डॉक्टरांनी विहारीवर मैदानातच उपचार सुरु केले. त्याला बरे वाटू लागल्यावर सामना काही वेळातच पुन्हा सुरु झाला.\nTags: अष्ठपैलू खेळाडू इग्लंड क्रिकेट क्रिकेट सामना क्षेत्ररक्षण खेळाडू जखमी गोलंदाज चेंडू फलंदाज बॉल लागला भारत भारत-इंग्लंड क्रिकेट सामना भारतीय क्रिकेट खेळाडू भारतीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेटपटू मैदानावरचे अपघात हनुमा विहारी हेल्मेटवर चेंडू आदळला\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Ireland_location_map.svg", "date_download": "2018-11-16T10:03:51Z", "digest": "sha1:USTQRQKAW2DNG7WDU5JVAZTNJ4SIB3OV", "length": 10906, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Ireland location map.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ४८१ × ५९९ पिक्सेल. इतर resolutions: १९२ × २४० पिक्सेल | ३८५ × ४८० पिक्सेल | ४८१ × ६०० पिक्सेल | ६१६ × ७६८ पिक्सेल | ८२२ × १,०२४ पिक्सेल | १,४५० × १,८०७ पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे १,४५० × १,८०७ pixels, संचिकेचा आकार: ५९७ कि.बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nमी, या कामाचा/कामाची परवानाधारक, खालील परवान्यांअंतर्गत हे काम येथे प्रकाशित करत आहे :\nफ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित जीएनयू मुक्त दस्ताऐवजीकरण परवाना, आवृत्ती १.२ किंवा त्यानंतरची,या अंतर्गत; या दस्तावेजास, नकलविण्याची, वितरणाची व/किंवा फेरबदलाची परवानगी दिल्या जाते या अटींसह कि त्यात कोणतेही निश्चलित(Invariant) विभाग नकोत,पृष्टपान मजकूर नको व मलपान मजकूर नको. GNU Free Documentation License हा मथळा असलेल्या विभागात,या परवान्याची प्रत अंतर्भूत केलेली आहे.http://www.gnu.org/copyleft/fdl.htmlGFDLGNU Free Documentation Licensetruetrue\nही संचिका खालील परवान्याअंतर्गत आहे - क्रीएटिव्ह कॉमन्स Attribution-Share Alike 3.0 Unported.\nसामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास\nपुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास\nखालील अटींच्या अधिन राहून:\nरोपण – आपण लेखकाने किंवा परवानाधारकाने दिलेल्या पद्धतीनुसारच त्याच्या कामाचे श्रेय द्यावे (परंतु, अशा स्वरुपात की, त्या कामाशी तुमचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही).\nजसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.\nतुमच्या पसंतीचा परवाना तुम्ही निवडू शकता.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य १७:३८, १२ सप्टेंबर २०१४ १,४५० × १,८०७ (५९७ कि.बा.) Ravenpuff Retry that\n२३:३४, १ सप्टेंबर २००९ १,४५० × १,८०७ (५९८ कि.बा.) NordNordWest\n२३:४३, १९ जुलै २००८ ४८३ × ६०२ (५८१ कि.बा.) NordNordWest\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवता��ा वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/cast-certificate/", "date_download": "2018-11-16T09:45:09Z", "digest": "sha1:KRDXCY6ADQPEO357PG2VZZN5MM7MFB5W", "length": 13270, "nlines": 172, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांची माहिती राज्य सरकारने मागवली | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nजात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांची माहिती राज्य सरकारने मागवली\nअहमदनगर (प्रतिनिधी) – जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर न करणार्‍या महानगरपालिकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात वेळेत जात प्रमाणपत्र सादर न करणार्‍या नगरपालिका, महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे 5 हजारांहून अधिक सदस्य आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी राज्य सरकार पातळीवरून याबाबत तातडीने माहिती मागविण्यात आली आहे. यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत राज्य सरकार पातळीवरून निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूलच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.\nजिल्ह्यात ऑगस्ट 2015 मध्ये साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात जिल्ह्यातील 2 हजार 191 सदस्यांनी आरक्षित जागेवर निवडणूक लढवली. या सदस्यांना पुढील सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते.\nत्यातील 830 जणांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित 1361 पैकी 533 जणांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने रद्द झाले. बाकी 828 जणांकडे प्रमाणपत्र होते. परंतु त्यांनी ते सादर करण्यास उशीर केल्याने त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सुनावणी प्रक्रिया सुरू झाली.\nसदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.\nउच्च न्यायालयानेही या उमेदवारांचे अपील फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे हे 533 सदस्य व ज्यांचा निर्णय प्रलंबित होता असे 828 अशा एक���ण 1361 जणांना मोठा दिलासा मिळाला व सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत झाले होते.\nदरम्यान, जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. वास्तवात कोल्हापूरच्या प्रकरणात तक्रारदार वैयक्तीक होता. तसेच हा निर्णय महापालिकेसाठी आहे. तो ग्रामपंचायत सदस्यांना लागू होतो की नाही, याबाबत संभ्रम अवस्था आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार पातळीवरून प्रत्येक जिल्हा जात पडताळी कार्यालयाकडून आणि निवडणूक विभागाकडून जात प्रमाणपत्र सादर न केलेल्याची माहिती मागवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी जात पडताळणी विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे सरकार पातळीवरून जात पडताळणी सादर न करणार्‍यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nनगर जिल्ह्यात महानगरपालिकेची पाच वर्षांपूर्वीच निवडणूक झालेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविलेल्या सदस्य आणि नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जिल्ह्यात विषय केवळ ग्रामपंचायत सदस्यांचा राहणार असल्याचे जात पडताळणी विभागाकडून सांगण्यात आले.\nPrevious articleमाहेश्वरी सखी मंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात\nNext articleनवीन कायद्यातील तरतुदी व्यापारी वर्गाला घातक\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम\nजात पडताळणीची 14,730 प्रकरणे निकाली\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nपथसंचलनातील लाठी ���्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=1", "date_download": "2018-11-16T10:43:52Z", "digest": "sha1:FX7VC2TX7EUECLPAEOPERN4NBQ75GUTD", "length": 7882, "nlines": 136, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nआदित्य बिर्ला रुग्णालय 30717653\nपै. फकीरभाई मेडिकल फौंडेशन 9822291070\nपत्ता :- निगडी प्राधिकरण पुणे ४११ ०४४ दूरध्वनी क्रमांक :-९८२२२९१०७० मोबाईल क्रमांक :- ९८२२२९१०७०\nराजेश बहल प्रतिष्ठाण 9822880722\nपत्ता :- संत तुकाराम नगर पिंपरी पुणे ४११ ०१८ दूरध्वनी क्रमांक :- ९८२२८८०७२२ आपत्कालीन क्रमांक :- मोबाईल क्रमांक :- ९८२२८८०७२२\nपत्ता :- चिंचवड पुणे ४११ ०१९ दूरध्वनी क्रमांक :- ९८२२९९८८९१ मोबाईल क्रमांक :- ९८२२९९८८९१\nराजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण 9850176868\nपत्ता :- लांडेवाडी भोसरी पुणे ४११ ०३९ दूरध्वनी क्रमांक :-९८५०१७६८६८ मोबाईल क्रमांक :- ९८५०१७६८६८\nरोटरी क्लब पुणे 9822073760\nपत्ता :- चिंचवड पुणे ४११ ०१९ दूरध्वनी क्रमांक :-९८२२०७३७६० मोबाईल क्रमांक :- ९८२२०७३७६०\nपत्ता :- आकुर्डी पुणे ४११ ०३५ दूरध्वनी क्रमांक :-९८२२४०७६८० मोबाईल क्रमांक :- ९८२२४०७६८०\nसाईं राज प्रतिष्ठाण 9822073760\nपत्ता :- काळेवाडी पिंपरी पुणे ४११ ०१८ दूरध्वनी क्रमांक :-९८२२०७३७६० मोबाईल क्रमांक :- ९८२२०७३७६०\nपत्ता :- मोहननगर चिंचवड पुणे ४११ ०१९ दूरध्वनी क्रमांक :-९८२२५४४१९९ मोबाईल क्रमांक :- ९८२२५४४१९९\nसिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मित्रमंडळ 9822813050\nपत्ता :- नेहरूनगर पिंपरी पुणे ४११ ०१८ दूरध्वनी क्रमांक :-२७४२४३४४ , ९८२२८१३०५० मोबाईल क्रमांक :- २७४२४३४४ , ९८२२८१३०५०\nपत्ता :- वाय.सी.एम. संत तुकाराम नगर पुणे ४११ ०१८ दूरध्वनी क्रमांक :-२७४२१०६४ , २७१००१०१ आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- ९८२२८१३०५०\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-authors/$-$-20557/", "date_download": "2018-11-16T09:22:53Z", "digest": "sha1:4UYL4LEZPNKLHQU6XQNS5ZR2MDJYS3F4", "length": 7354, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Authors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी-$ बहिणाबाई चौधरी $", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\n$ बहिणाबाई चौधरी $\n$ बहिणाबाई चौधरी $\n$ बहिणाबाई चौधरी $\nमराठीतील या अशिक्षित पण प्रतिभावंत कवयत्रीचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी\nई.स.१८८० मध्ये झाला .आई -वडील अशिक्षित पण सुसंस्कृत होते .बहिणाबाई यांना शाळेत\nजाण्याची संधीच मिळाली नसल्याने त्या निरक्षरच राहिल्या .परंतु त्यांच्याकडे काव्याराचानेची\nजन्मताच अत्युच्च प्रतिभा होती .\nत्या घरकाम करत असतांना विविध विषयांवर ओव्या रचून गात असत .\nमराठीतील ख्यातनाम कवी सोपानदेव चौधरी हे त्यांचे पुत्र .बहिणाबाईंचे एक नातेवाईक\nअनेकदा बहिनाबाईंच्या सोबत असत .बहिणाबाई उत्स्पुर्तपने ओव्या गात असतांना ते\nआप्त त्या ओव्या कागदावर उतरून घेत असत .अशा अनेक ओव्या त्यांनी वहीमध्ये\nलिहून ठेवल्या.बहिनाबाईंच्या निधनानंतर त्यांचे हे काव्य आचार्य अत्रे यांच्या निदर्शनास\nआले .या काव्यातील साधेवाना व वास्तवता पाहून आचार्य भारावून गेले आणि त्यांनी\nबहिणाबाईचे काव्य प्रकाशित करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला .आचार्य अत्रे यांनी\nबहिनाबाईंच्या गीतांना विस्तृत प्रस्तावना लिहिली आणि १९५२ मध्ये \"बहिणाबाईंची गाणी \" पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली .या गीतांची दुसरी आवृत्ती\n१९६९ मध्ये प्रसिद्ध झाली .\nदुसऱ्या आवृत्तीच्या प्रसिद्धीनंतर खऱ्या अर्थाने या \"धरत्रीच्या आराश्यामाधी सगर \" पाहणाऱ्या कवयत्रीची महाराष्ट्राला ओळख झाली .\"बहिणाबाईंची गाणी \" मध्ये बहिनाबाईंची ३५ काव्ये आहेत .बाकीची काव्ये वेळीच लिहून न घेतल्याने पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली नाहीत .बहिणाबाईंनी कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता ,केवळ सहजधर्म म्हणून सुचलेली व मुखावाटे प्रकटलेली गीते गायिली .मराठीच्या दुर्दैवाने त्यांच्या सर्वच कविता अक्षरबद्ध झाल्या नाहीत .\nतसे झाले असते तर माय मराठीला एक फार मोठे वैभव प्राप्त झाले असते .\nबहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशी या त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत .माहेर-सासर-शेती-शेतीची साधने -पेरणी-कापणी-मळणी या दैनंदिन जीवनावर आधारित आणि अक्षय तृतीया-दिवाळी-पोल-पाडवा या अशा सणांवर त्यांच्या कविता आधारलेल्या आहेत .हेच त्यांच्या काव्याचे विशेष आहेत .\n\" नही वाऱ्यांन हाललं त्याले पान म्हणू नही \" सारखी सुभाषिते .\n कधी व्हशील माणूस \" सारखी तात्विकता\nयांसारखे काव्ये बहिणाबाईंनी लिहून एक विलोभनीय रूप प्राप्त करून दिले .अशा या महान अशिक्षित पण प्रतिभावंत कवयित्रीचे जळगाव येथे दिनांक ३ डिसेंबर १९५१ मध्ये निधन झाले .\nसंपादक :- विजय वाठोरे सरसमकर\n$ बहिणाबाई चौधरी $\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\n$ बहिणाबाई चौधरी $\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/changes-commodities-prices-reassure-general-public-sudhir-mungantiwar/", "date_download": "2018-11-16T09:45:15Z", "digest": "sha1:ZJAEUVZB4OGL6J5MNGZ5TMH25H74U5A4", "length": 12770, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवस्तूंच्‍या दरात केलेले फेरबदल सर्वसामान्‍य जनतेला दिलासा देणारे – सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : वस्तू व सेवाकराच्‍या (जीएसटी) दरात मोठे फेरबदल करत केंद्र सरकारने सर्वसामान्‍य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍यांपर्यंत कमी करण्‍यात आला आहे. 13 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यावरुन 12 टक्‍के करण्‍यात आले आहे, 6 वस्तूंचे दर 18 टक्‍क्‍यावरुन 5 टक्‍के करण्‍यात आले आहे, 8 वस्तूंचे दर 12 टक्‍क्‍यावरुन 5 टक्‍के करण्‍यात आले आहे, तर 6 वस्तू 5 टक्‍क्‍यावरुन कर मुक्‍त करण्‍यात आल्‍या आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अभिनंदनीय असून या माध्‍यमातून सरकारने लोकहित जपले असल्‍याची प्रतिक्रिया अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.\nहा सुधारित जीएसटी 15 नोव्‍हेंबरपासून लागू होणार असून सुमारे 200 वस्तूंवरील कर कमी होणार आहे. 28 टक्‍यावरुन 18 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू चॉकलेट, टुथपेस्‍ट, च्‍युइंग गम, शॅम्पू, पॉलिश, ग्रॅनाइट, मार्बल, सौंदर्य प्रसाधने, न्‍युट्रिशनल ड्रिंक, शेव्हिंग क्रीम आणि लोशन, पेंटस, सिमेंट, वॉशिंग मशिन, एसी, अग्निरोधक, घडयाळ, ब्‍लेड, स्‍टोव्‍ह, मॅट्रेस, वायर, केबलस्, इन्‍स्‍युलेडेट कन्‍डक्‍टर्स, इलेक्ट्रिकल इन्‍स्‍युलेटर्स, इलेक्‍ट्रील्‍स प्‍लग, स्विचेस, सॉकेटस, फ्युजेस, रिलेज, इलेक्‍ट्रीकल कनेक्‍टर्स, इलेक्‍ट्रीकल बोर्ड, पॅनल्‍स, कॅबिनेटस, फायबर बोर्डस् आणि प्‍लायवुड, लाकडी वस्तू, लाकडी फ्रेम, पेव्‍हींग ब्‍लॉक, फर्निचर, ट्रंक, सुटकेस, प्रवासी बॅग्‍ज, डिट��जेंटस्, शॅम्‍पु, हेअर ड्रायर, परफ्युम, फॅन, पम्‍पस्, कॉम्‍प्रेसर, लाईट आणि इलेक्‍ट्रीक फिटींग साहीत्‍य, बॅटरीज, सॅनिटरी, प्‍लास्‍टीकचे साहीत्‍य, सेरॅमिक टाईल्‍स, वॅक्‍युम फ्लकस्, लार्इटर्स, प्रिंटींग कॉरट्रीज, अॅल्‍युमिनियमची खिडकी, वॉलपेपर, काचेच्‍या वस्तू, अग्निशमन, बुलडोजर, रोड रोलर्स, इलेक्‍ट्रीक जीना, कुलिंग टॉवर, रेडिओ टेलिव्हिजन, म्‍युझिकल इनस्ट्रुमेंट, रबरी साहीत्‍य, चष्‍मे, दुर्बिन, कॅमेरा व\nअन्‍य. 28 टक्‍यावरुन 12 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू मिक्‍सर ग्राइंडरचे साहीत्‍य, टँक आणि बख्‍तरबंद गाडीचे साहीत्‍य 18 टक्‍यावरुन 12 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू दुग्‍धजन्‍य पदार्थ, साखर, पास्‍ता, सुगर फ्रि, प्रिटींग इंक, ज्‍युट आणि कॉटनच्‍या हॅन्‍ड बॅग आणि शॉपिंग बॅग, कृषि विषयक साहीत्‍य, शेव्हिंग मशिनचे साहीत्‍य, बांबु आणि केन यापासुन तयार केलेले फर्निचर व अन्‍य. 18 टक्‍यावरुन 5 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू शेंगदाना चिक्‍की, रेवडी, आलु चिप्‍स, चटणी पावडर, फ्लाय अॅश व\nअन्‍य 12 टक्‍यावरुन 5 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू नारळ, इडली, डोसा, बटर, फिनिश लेदर, फिशिंग नेट आणि हुक, गरम कपडे, सिमेंटच्‍या विटा व अन्‍य 5 टक्‍यावरुन 0 टक्‍के दर करण्‍यात आलेल्‍या वस्तू पॉप कॉर्न, ड्राईड व्हेजीटेबल, खोब्रा, खांडसरी साखर, बांगडया, लाखेच्‍या बांगडया व अन्‍य. रेस्टॉरेंटमधील जेवण स्वस्त एसी आणि साध्या रेस्टॉरंटमधील जीएसटीमधील तफावत दूर करत परिषदेने एकच दर निश्चित केला आहे. यामुळे ग्राहकांना आता हॉटेलमधील बिलांवर 5 टक्के कर द्यावा लागेल. यापूर्वी साध्या हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारला जात होता.\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखब�� कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-vice-president-rahul-gandhi-attacks-on-pm-narendra-modi-at-rally-in-mehsana-2/", "date_download": "2018-11-16T09:52:28Z", "digest": "sha1:KA474EEW4WSMM4BNQH5OAOEZO4EHUL5Z", "length": 8563, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींनी ९९ टक्के सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले-राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींनी ९९ टक्के सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले-राहुल गांधी\nनोटाबंदीवरुनही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. एक टक्का काळा पैसाधारकांऐवजी मोदींनी ९९ टक्के सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले. पुढील ६ ते ७ महिने गरीबांचा बँकेत अडवून धनाढ्य कर्जदारांचे कर्ज माफ करण्याचा त्यांचा कट आहे. नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसाविरोधात नव्हे तर सर्वसामान्य जनतेविरोधात सर्जिकल स्ट्राईक होता असे गांधींनी सांगितले. सगळा पैसा हा काळा धन नसतो आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात नसतो असेही त्यांनी स्पष्ट केले. एखादा गरीब किंवा शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्यांना तुरुंगात पाठवले जाते. पण एखाद्या धनाढ्याने कर्ज बुडवल्यास तो ‘चोर’ नसतो तर कर्ज बुडवणारा असतो याकडेही गांधी यांनी लक्ष वेधले. गरीबांकडून पैसे आणा आणि श्रीमंताना पैसे पुरवा हेच नोटाबंदीचे लक्ष्य असल्याची टीका त्यांनी केली.\nमोदींनी भ्रष्टाचार संपवण्यासाठी कोणताही निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला पाठिंबाच असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमधील भाजपने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या. एखादा व्यक्ती आपल्या हक्कासाठी त्यांच्याविरोधात उभा राहिला तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात असा आरोप त्यांनी केला. देशातील कामगारवर्ग देश घडवतो, पण मोदींनी त्यांच्यापासून मनरेगा ही योजना हिरावून घेतली अशी टीका त्यांनी केली.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-have-you-ever-seen-women-shorts-rss-shakha-rahul-gandh/", "date_download": "2018-11-16T09:45:54Z", "digest": "sha1:NFBVOQBCUFEJZ26IQ2ORAIYRKSURGYVE", "length": 7917, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "RSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का? - राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nRSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का\nकधी बघितलंय का कुणी महिलांना RSS शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी,असा सवाल करीत राहुल गांधी यांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे.\nराहुल सध्या गुजरात दौऱ्यावर असून. भाजप व संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अकोटा, गुजरात येथे झालेल्या एका कार्यक्रमात गांधी बोलत होते.\nभाजपा व संघामध्ये पुरूषी मनोवृत्तीचं राज्य चालतं व महिलांना तिथं स्थान नाही असा हल्ला राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला आहे. जोपर्यंत महिला गप्प बसतात, तोंड उघडत नाहीत, तोपर्यंत ठिक असतं, परंतु महिलांनी तोंड उघडलं की त्यांना गप्प करायचं अशी भाजपाची व संघाची नीती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. गुजरातमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/celebrate-festival-ashadhi-satana-munanjwar-dindi-132868", "date_download": "2018-11-16T09:49:54Z", "digest": "sha1:QV66WVOU2EXLWMMNZYMSLVKKP7K6BDNI", "length": 17737, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "To celebrate the festival of Ashadhi, from the Satana to Munanjwar Dindi आषाढीनिमित्त सटाणा ते मुंजवाड दिंडी अपूर्व उत्साहात | eSakal", "raw_content": "\nआषाढीनिमित्त सटाणा ते मुंजवाड दिंडी अपूर्व उत्साहात\nसोमवार, 23 जुलै 2018\n'विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात श्री क्षेत्र मुंजवाड (ता.बागलाण) येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान व येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे यंदाही आज सोमवार (ता.23) रोजी आषाढी एकादशीनिमित्त सटाणा ते मुंजवाड पायी पालखी दिंडी सोहळा हजारो भक्तांच्या मांदियाळीत अपूर्व उत्साहात साजरा झाला. पंढरपुर वारीच्या आसप्रमाणेच तालुक्यातील जनतेला दरवर्षी टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि हरिनामाच्या गजरात या पायी दिंडीत सहभागी होण्याची प्रतिक्षा असते.\nसटाणा : 'विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल' च्या जयघोषात श्री क्षेत्र मुंजवाड (ता.बागलाण) येथील श्री विठ्ठल मंदिर देवस्थान व येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे यंदाही आज सोमवार (ता.23) रोजी आषाढी एकादशीनिमित्त सटाणा ते मुंजवाड पायी पालखी दिंडी सोहळा हजारो भक्तांच्या मांदियाळीत अपूर्व उत्साहात साजरा झाला. पंढरपुर वारीच्या आसप्रमाणेच तालुक्यातील जनतेला दरवर्षी टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि हरिनामाच्या गजरात या पायी दिंडीत सहभागी होण्याची प्रतिक्षा असते.\nआज सकाळी आठ वाजता येथील श्री. यशवंतराव महाराज मंदिरासमोर सटा��ा बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी भगवा झेंडा दाखवीत पायी दिंडीचा प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य दिलीप धोंडगे, नारायण सूर्यवंशी, मुंजवाडच्या सरपंच प्रमिला पवार, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.\nपहाटे पाच वाजता श्री क्षेत्र मुंजवाड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या व वारकरी रतन अहिरे यांच्या सपत्नीक हस्ते अभिषेक व महापूजा झाली. सकाळी मुंजवाडचे ग्रामस्थ व वारकरी संप्रदायातर्फे येथील श्री यशवंतराव महाराज मंदिरापासून टाळ-मृदंगाचा गजर व विठ्ठलनामाचा जयघोषात दिंडी काढली. दिंडीत खमताणे (ता.बागलाण) येथील गुरुकुल इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल नंदी, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व चांगदेव दर्शन यांचा सादर केलेला सजीव देखावा हे दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. दिंडीच्या अग्रभागी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर पारंपारिक साडी परिधान करून स्वार झालेली चिमुकली, भालदार चोपदार तर मागे भगवे झेंडे घेवून विठूनामाचा गजर करणारे वारकरी व ग्रामस्थ असे दिंडीचे स्वरूप होते.\nदिंडीत 800 हुन अधिक विद्यार्थी वारकऱयांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेली दिंडी विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गाद्वारे मुंजवाड कडे मार्गस्थ झाली. पायी दिंडीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती. मुंजवाड येथे दिंडीचे आगमन होताच विठ्ठल मंदिरात महाआरती झाली. यानंतर दुपारी निरपूर येथील पायी दिंडीचे आगमन झाले. यावेळी पंढरपूरच्या वारीप्रमाणे माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या रिंगणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अश्वानी एक रिंगण पूर्ण केले. त्यानंतर त्याच ठिकाणी व माऊलींचेही उभे रिंगण पार पडले. माऊलींचे गोल रिंगण झाल्यानंतर शेवटी तुकोबांचे उभे रिंगण झाले. हे रिंगण सोहळे पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते.\nया सोहळ्यात गुरुकुलचे संस्थापक व प्राचार्य जितेंद्र आहेर, हरिकांत सूर्यवंशी, चंद्रकांत सोनवणे, लता जाधव, लोटन सूर्यवंशी, एन.डी.जाधव, खुशाल जाधव, तुकाराम जाधव, विश्वनाथ जाधव, विजय सूर्यवंशी, रमेश सोनवणे, तुकाराम जाधव, बाबुराव सोनवणे, मधुकर नंदाळे, राजेंद्र बच्छाव, कारभारी पवार, धर्मा जाधव, राकेश जाधव, गुलाब जाधव, महेश खैरनार आदींसह शेकडो ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T10:38:26Z", "digest": "sha1:FAQVS6KEWZ5TJBUAFR2Y2H3PXVKTD6YN", "length": 9791, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nमुंबई: पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या ‘ऑडिओ क्लिप’युद्धानंतर आता दोन्ही बाजूनं वाक्‌बाण सोडण्यात येत आहेत. ‘ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी सादर केलं नाही. अन्यथा तोंडावर पडले असते,’ असे प्रत्युत्तर देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असं ठाकरे म्हणाले.\nपालघर पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने एका ऑडिओ क्लिपद्वारे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले होते. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस हे निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याच्या ‘सूचना’ देत असल्याचे ऐकवणारी ही क्लिप आहे. ‘एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्याठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे’, असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर क्लिप माझीच आहे. पण ती मोडूनतोडून शिवसेनेने सादर केली असं सांगत साम-दाम-दंड-भेदचा अर्थ कूटनिती असा होतो, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.\nतसेच क्लिप मोडूनतोडून सादर करणाऱ्या शिवसेनेवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर आज मुंबईत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. कारवाई करायची असेल तर बिनधास्त करा. पण क्लिपमधील आवाज त्यांचाच होता, हे त्यांनी कळत-नकळत मान्यही केले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेद आणि कूटनितीचा अर्थ सांगा��ा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असं सांगून त्यांनी क्लिपमध्ये कशा प्रकारे छेडछाड केली ते जाहीर करावे, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइंधन दरवाढीवरील पोस्टमुळे प्रशांत दामले ट्रोल\nNext articleयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\nमराठा आरक्षणासाठी सरकारचा वेळकाढूपणा नको – अशोक चव्हाण\nअल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख\nराज्य मागासवर्ग आयोगचा अहवाल आज सरकारकडे\nआधी समृद्धी महामार्ग बनवा, नंतर नामकरणासाठी भांडा\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘दंडुका मोर्चा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-karjat-guri-ganpati/", "date_download": "2018-11-16T09:12:28Z", "digest": "sha1:6WVWQCGYWJ7PK3G4YK2ISVS5WESDZNW6", "length": 8102, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनपावलांनी घरोघरी गौरींचे आगमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसोनपावलांनी घरोघरी गौरींचे आगमन\nकर्जत – गणरायापाठोपाठ शनिवारी सोनपावलांनी गौरींचे मंगलमय वातावरणात, उत्साहाने स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या सणाचा महिलांत मोठा उत्साह होता. गौरींच्या आगमनाची महिलांची जोरदार तयारी सुरू होती. गौरींसाठी सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न होत्या. नव्या साडया,अंगभर दागिने,नथ, पंचपक्वान्नांचे ताट, विविध प्रकारची मिठाई, श्रीफळ आणि विवाहित स्त्रीने भरलेली ओटी अशा थाटात गौरींचे पूजन करून घरोघरी आगमन झाले.\nगौरी-गणपती, महालक्ष्मी अशा नावाने हा सण ओळखला जातो. तीन दिवस हा सण घरोघरी साजरा होणार आहे. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्‍ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होणार आहे. काहींच्या घरी फोटोतल्या, मातीच्या मुखवट्याच्या, पितळी मुखवट्याच्या, उभ्या, पाटावर अशा पद्धतीने महालक्ष्मी बसविण्यात आल्या. प्रथेप्रमाणे पूजा करून गौरींची स्थापना करण्यात आली.\nगौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य उपलब्ध असल्याने त्याची खरेदी करण्यात आली. या साहित्याचा सजावटीसाठी वापर करण्यात आला. दागिने, साड्या, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले आदींची खरेदी करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. गौरींच्या पूजनासाठी सोळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. या तीन दिवसात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवीस टक्के अनुदान मंजूर झाल्याने शिक्षकांना दिलासा\nNext articleप्रवरा नदीवरील नवा पूल 15 दिवसांनंतरही नादुरुस्तच\nसुमित वर्मांचा निवडणुकीच्या अनामत रकमेसाठी अनोखा उपक्रम\nइच्छाशक्‍तीअभावी रखडले महापालिकेचे नाट्यगृह\nपाणी जायकवाडीला सोडल्यास जलसमाधी\nगेट वेल सून – छगन भुजबळ\nराज्याची तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली – मुख्यमंत्री\nआंदोलन नव्हे,जल्लोषाची तयारी करा : देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/b-s-yeddyurappa-submitted-resignation-letter-to-governor/", "date_download": "2018-11-16T10:18:45Z", "digest": "sha1:572SLI2UAG6RBSZBWKWI6SQ2BVUHRM2F", "length": 10601, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Breaking: आकड्यांच्या खेळात भाजप तोंडघशी; येडीयुरप्पांचा राजीनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nBreaking: आकड्यांच्या खेळात भाजप तोंडघशी; येडीयुरप्पांचा राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले. राजीनामा देत असतान येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत कर्नाटकच्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला\nबहुमतासाठीचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि येडीयुरप्पा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार बहुमत सिद्ध करता न आल्याने भाजपने नामुष्की ओढवून घेतली आहे.\nविश्वासदर्शक ठराववापूर्वी भाजपकडून मोठ्या प्रमाणत घोडेबाजार करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. तर शपथविधीवेळी कॉंग्रेसचे दोन आमदार बेपत्ता झाले होते, अखेर पोलसांनी एका हॉटेलवर छापा टाकून प्रताप गौडा आणि आनंद सिंह या आमदाराना सोडवले होते.\nयावेळी भावनिक होत येडीयुरप्पा यांनी भाषण केलंं, ते म्हणाले की, निवडणुकीत कर्नाटकच्या जनतेने आम्हाला कौल दिला, आजवर आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. सिद्धरामय्या सरकारला आलेल्या अपयशामुळे जमतेने आम्हाला बहुमत दिल, सिद्धराम्या सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. आम्ही 40 च्या संख्याबळावरून 104 च्यावर जागा जिंकल्या. जनतेकडून मिळालेले प्रेम पाठिंबा कधीही विसरू शकत नाही. यावेळी काँग्रेस आणि जेडीएस चुकीचे राजकारण करत असल्याचा आरोप येडीयुरप्पा यांनी केला. तसेच अखेरच्या स्वासापर्यंत आपण जनतेची सेवा करत राहणार असल्याच त्यांनी सांगितले.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ed-says-chhagan-bhujbal-is-the-mastermind-maharashtra-sadan-scam-114444/", "date_download": "2018-11-16T09:55:01Z", "digest": "sha1:FOTUNLUQNOSCX2WR7CHTJARXQYAXPEJN", "length": 8690, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळ हेच महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार - सक्तवसुली संचालनालय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभुजबळ हेच महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार – सक्तवसुली संचालनालय\nमुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे तब्बल २ वर्ष तुरुंगात होते. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र भुजबळांसमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. या संपूर्ण घोटाळ्याचे भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.\nसक्तवसुली संचालनालयाने नव्याने न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या आरोप पत्रात म्हंटलं आहे की, महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात राज्य शासनाचे ८४० कोटींचे नुकसान झाले. त्यास भुजबळ हेच जबाबदार आहेत. २९१ कोटींच्या मालमत्तेचा आतापर्यंत संचालनालयाला शोध घेता आला आहे.\n२००७ ते २०१० या काळात १२३ कोटी रुपये सुरेश जाजोदिया, चंद्रशेखर सारडा, प्रवीण जैन आणि संजीव जैन यांच्यामार्फत विविध कंपन्यांत गुंतवून त्या मोबदल्यात समभाग घेतल्याचेही दाखविण्यात आले असले तरी हे बनावट व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nपरवेझ कन्स्ट्रक्शन या कंपनीला ७० कोटी रुपये १९ कंपन्यांकडून मिळाले आहेत तर आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीला १८ कंपन्यांकडून ५१ कोटी मिळाले आहेत. या नोंदीही बनावट असल्याचा आरोप आहे. उपलब्ध कागदपत्रावरून काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेत छगन व समीर भुजबळ यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचं सक्तवसुली संचालनालयाने म्हंटलं आहे.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/eknath-khadas-god-bless-you-sudhir-mungantiwar/", "date_download": "2018-11-16T09:43:42Z", "digest": "sha1:6UO64WFDVZDWVBCVIBR7JC3W43GYD5SS", "length": 9347, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकनाथ खडसेंना साईबाबा सद्बुद्धी देवो- सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकनाथ खडसेंना साईबाबा सद्बुद्धी देवो- सुधीर मुनगंटीवार\nसुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता खडसेंना लगावला टोला\nशिर्डी: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप सभागृहात केला होता. या संदर्भात बोलतांना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक टॅबलेट ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे असा अर्थ काढणे चुकीचे आहे. अर्थ काढायचाच असेल तर अर्थ काढावा. यासाठी साईबाबा सद्बुद्धी देवो.’ असा टोला त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. मुनगंटीवार यांनी आज रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान ‘ शिर्डीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.\nसुधीर मुनगंटीवार म्हणाले, फाईल्सची काळजी घेण्यासाठी औषध ठेवले गेले पण याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेलाच असा अर्थ काढू नये. आधीच जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला आहे आणि असे वक्तव्य करून विश्वास अजून कमी करू नका. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणांमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र आम्ही तो डोंगर कमी करण्यात यशस्वी झालो आहे. महसुली तुटीत सुद्धा आम्ही ऋनभार कमी केला आहे.\nकाय म्हणाले होते एकनाथ खडसे\nमाजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. खडसे म्हणाले, मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आला होता. ६ महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र ७ दिवसांतच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला ४५ हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. तसेच त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवानाही नव्हता.\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरका��ी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/turtle-puddle-for-the-maratha-reservation-in-kurduvadi/", "date_download": "2018-11-16T10:12:37Z", "digest": "sha1:4KHOBQDYU2URUYLTTVTXWAF4XSOCZATJ", "length": 12780, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ\nकुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चा माढा तालुक्या च्या वतीने कुर्डूवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन बोकडाची संभळ वाद्य वाजवत शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणुक काढली. बोकडाला मुख्यमंत्री असे नाव देण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणविस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र घोषणाबाजी सुरु होती.\nसकाळी दहा वाजता शहरातुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मराठ्यांचा हाजारोंचा ताफा गांधी चौक – मिठाई गल्ली – लक्ष्मी टाँकिज – नगरपरिषद समोरुन – पटेल चौक – मसोबा पार – पोस्ट आँफिस रोडवरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोकडाची प्रतिकात्मक संभळ वाद्य वाजवत यात्रा काढुन सरकार विरोधी घोषणा मराठा समाजाने दिल्या. यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येंने ऊपस्थित होता. अनेकांच्या हातात भगवे झेंडे , संभळवाद्य , तुनतुने घेऊन प्रचंड मोठी प्रभात यात्रा काढण्यात आली. तुमचं आमचं नातं काय ..जय जिजाऊ जय शि��राय , मराठ्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे , कोण म्हणतं देत नाही …घेतल्याशिवाय राहत नाही , या फढणविस सरकारचं कारायचं काय खाली मुडकं वर पाय , अशा घोषणांनी परिसर दणानुन गेला होता.\nया यात्रेचे नियोजन सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळाचे नियोजन करण्यात आल्याचे सागिंतले.\nमराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करुन इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता नौकरी व शिक्षणात 16 टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी वाघ्या मुरऴीने देखील गोंधळ घावीत सरकारचे लक्ष वेदण्याचा प्रयत्न केला.\nया लक्षवेधी आंदोलनासाठी संजय टोणपे, हर्षल बागल, मच्छिंद्र कदम, तुषार हाके, सौरभ भोसले, चंदु गवळी , संदिप भराटे, प्रशांत बागल, गणेश शिंदे, राजन गव्हाणे, सौरभ परबत, कृष्णा गवळी, ऊल्हास पाटिल , महेश वाळुकर , यांच्यासह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.\nयावेळी संजय पाटिल घाटणेकर, दादासाहेब साठे, बंडुनाना ढवळे, अरुण काकडे, सुरेष बागल, संजय गोरे , अप्पासाहेब ऊबाळे, हरीभाऊ बागल, सजंय लोंढे, वैभव मोरे, आबा गवळी, लक्ष्मण बागल, प्रमोद बागल, प्रनेश बागल, अंकुश बागल, आकाश लोंढे, समाधान दास, अतुल फरताडे, जितु गायकवाड, क्षितीज टोणपे , नवा कडबाने, ज्ञानेश्वर गरड, रमेश आबा बागल, सागर कौल्हे, अक्षय बागल, नामदेव ढेकळे, भराटे महाराज, बप्पा चव्हाण, सुहास सरडे, चेतन गोडसे, बालाजी पाटिल कल्याण बागल यांच्यासह या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.\nमुस्लिम समाजाचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर पाठिंबा\nमराठा आंदोलनाला यावेळी कुर्डूवाडी येथील मुस्लिम समाजाने जाहिर पाठिंबा देत आगामी काळात आॆदोलनात मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाज सक्रिय ऊभा राहिल . असे लेखी निवेदन दिले. यावेळी मक्का मशीद चे सदर वहिद शेख, जामे मशीद सदर नासर दालवाले, वाजीद कुरेशी, जमीर पठाण, शब्बीर चांद, आर्षद मुलाणी, दस्तगीर तांबोली, हमीद शिकलकर, शफी शेख, इक्बाल शिकलकर आदी ऊपस्थित होते.\n-बोकडाला मुख्यमंत्री बनवुन अंतयात्रा\n-घोषणानांनी परिसर दणाणुन गेला\nयुपीत विजेचे खांब,बस गाड्यानंतर हज हाऊसही भगवं केलं\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती द्या- मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशी��� प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-criticism-of-prakash-ambedkar-on-congress/", "date_download": "2018-11-16T09:45:18Z", "digest": "sha1:DX7WH55YABU24GUYYSGEAE6POPAFUVOH", "length": 7136, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा - आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसने घमेंडीपणा सोडावा – आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा-गुजरात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने घमेंडीपणा सोडावा असा टोला भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून कॉंग्रेसविषयी अनेक मत- मतांतरे समोर येत आहेत.\nगु��रातमध्ये आपल्याशिवाय पर्याय नसल्याची काँग्रेसची भावना घातक असल्याचंही ते म्हणाले.\nतर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसकडून भाजपविरोधी पक्षांशी संवाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसचा टीकाव लागणार नाही, असे ते म्हणालेत.\nदरम्यान हार्दीक पटेल आणि अल्पेश ठाकोर हे परस्परविरोधी नेते काँग्रेससोबत कसे टीकतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/2018/10/17/", "date_download": "2018-11-16T09:16:43Z", "digest": "sha1:B7HTAA5J3CVPNXWUSMQFAOEYG5WSMBVK", "length": 7448, "nlines": 102, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "October 17, 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सु���ी\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 18 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 18/10/2018दिवस= 144 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-18] राज्यघटना अभ्यास घटक= राष्ट्रपती – राज्यपाल. पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 03) महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३, सती ( प्रतिबंध) अधिनियम १९८७, कारखानाविषयक कायदा१९४८. ——————————————————————- ❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन 3⃣ STI …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php", "date_download": "2018-11-16T10:45:13Z", "digest": "sha1:B5BNQ2LLSCS4F274BNA7RECIJNDZRXZD", "length": 73773, "nlines": 545, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | नोकरी जाहिरात", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\n1 श���काऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर “पासा” शिकाऊ उमेदवारांची नेमणूक कर� 31-10-2018\n2 एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची पदे भरण्याबाबत 29-10-2018\n3 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची नेमणूकबाबत. 29-10-2018\n4 मानधनावर संगीत शिक्षक नेमणुकीबाबत 08-10-2018\n5 वैद्यकीय विभाग विशेष भरती मोहीम 17-10-2018\n6 Walk in Interview द्वारे आशा स्वयंसेविका भरती 17-10-2018\n7 हंगामी स्वरूपातील भरती पदे 12-10-2018\n8 समुह संघटक या पदांवर हंगामी मानधनावर नेमणूकीबाबत 05-10-2018\n9 अतिरिक्त कायदा सल्लागार व कायदा अधिकारी सेवा करार पद्धतीने घेणे बाबत 04-10-2018\n10 22/09/2018 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेनुसार उमेदवारांची गुणानुक्रम यादी 03-10-2018\n12 तात्पुरत्या स्वरुपात (हुंगामी) पशुवैद्यक व बायोलॉजिस्ट तथा शैक्षणिक अधिकारी यांची निवड यादी 29-09-2018\n13 सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती बाबत 28-09-2018\n14 नियोजित पदव्युतर संस्थेकरिता अधिष्ठता पदावर नियुक्ती बाबत 28-09-2018\n15 मांधारावर सहायक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक निवड यादी 24-09-2018\n16 गट अ मधिल अधिष्ठाता या पदावर हंगामी स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करणेबाबत 21-09-2018\n17 गट अ मधिल प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक व गट ब मधील सहाय्यक प्राध्यापक या पदावर हंगामी स्वरूप� 21-09-2018\n18 दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात CMO & Shift Duty वैद्यकिय अधिकारी पदे भरणेबाबत 19-09-2018\n19 शहर परिवर्तन कार्यालय अंतर्गत नागरिकांशी संलग्नता व त्या बाबत सोशल मीडियाचा प्रभावी वापर बाब 17-09-2018\n20 पशुवैद्यकीय विभागासाठी हंगामी स्वरूपातील भरती 11-09-2018\n21 व्यूरेटर पदासाठीची निवड यादी 11-09-2018\n22 पि.चिं.मनपाच्या विविध दवाखाने/रुग्णालयांमध्ये करार/कत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात म� 10-09-2018\n23 मानधन तत्वावर ६ महिने मुदतीसाठी करार पध्दतीने फायरमन नेमणूक करणेबाबत 05-09-2018\n24 शिकाऊ उमेदवार जाहिरात प्रकटन सप्टेबर २०१८ 03-09-2018\n25 यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय करिता एकत्रित मानधारावर तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने काल� 13-08-2018\n26 बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालया साठी व्युरेटर नेमणे 01-08-2018\n27 दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची वरिष्ठ व कनिष्ठ निवासी पदे भरणे बाबत 20-07-2018\n28 ६ महिने मुदतीसाठी करारपध्दतीने मराठी माध्यमाच्या शिक्षकांची भरती 21-07-2018\n29 ६ महिने मुदतीसाठी एकत्रित मानधनावर उर्दू माध्यम शिक्षकांच्या नेमणूका करणे बाबत 17-07-2018\n30 यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अस्थायी आस्थापनेवर अधिष्ठाता पदावर दर महा एकत्रित मानध� 13-07-2018\n31 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्टाफनर्स पदावर हंगामी नियुक्ती आदेश देणे बाबत 03-07-2018\n32 शिक्षु प्रशिक्षणार्थी अधिनियम १९६१ अंतर्गत शिक्षणार्थी शिक्षु उमेदवारांची महापालिका आस्थ� 21-06-2018\n33 वाय.सी.एम पदव्युतर संस्थेत ३ वर्ष कालावधीची हंगामी स्वरूपातील भरती 14-06-2018\n34 हंगामी स्वरूपातील भरती बाबत नियुक्ती आदेश देणे बाबत 07-06-2018\n35 ऍनिमल किपर बाबत हंगामी स्वरूपातील भरती यादी 30-05-2018\n36 वैद्यकीय विभाग हंगामी स्वरूपातील विविध technician पद भरती 24-05-2018\n37 यशवंतराव चव्हाण स्म्रिटी रुग्णालय एकत्रित मानधारावर तात्पुरत्या स्वरूपात सहा महिनेकरीता स् 19-05-2018\n38 एनिमल किपर हंगामी पदाच्या मुलाखती बाबत 16-05-2018\n40 वैद्यकीय पदांची हंगामी स्वरूपातील भरती 27-04-2018\n41 रुग्णवाहिके साठी हंगामी स्वरूपातील वाहनचालक भरती 26-04-2018\n42 हंगामी स्वरूपात सी.एस.आर तज्ञ नेमणे बाबत 26-04-2018\n43 त्वचा व गुप्तरोग तज्ञ 25-04-2018\n44 हंगामी स्वरूपातील वैद्यकीय विभागातील भरती बाबत 25-04-2018\n45 NUHM अंतर्गत नियुक्ती आदेश स्विकारण्या बाबत 23-04-2018\n46 कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड अंतर्गत हंगामी भरती यादी 09-04-2018\n47 वैद्यकिय विभागामार्फत दि. १५ ते १७ या कालावधीमध्ये झालेल्या परीक्षेची गुणानमुक्रम यादी 04-04-2018\n48 दि. १७ मार्च २०१८ रोजीच्या परीक्षेची गुणानुक्रम यादी 03-04-2018\n49 शिक्षु प्रशिक्षणार्थी अधिनियम १९६१ अंतर्गत शिक्षणार्थी शिक्षु उमेदवारांची महापालिका आस्थ� 16-03-2018\n50 विविध रुणालयातील हंगामी पदांवर भरती 14-03-2018\n51 शिक्षु प्रशिक्षणार्थी अधिनियम १९६१ अंतर्गत शिक्षणार्थी शिक्षु उमेदवारांची महापालिका आस्थ� 01-03-2018\n52 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत. 07-03-2018\n54 ६ महिने मुदतीसाठी अग्निशामक विभागाकरिता तांत्रिक कर्मचारी नियुक्त करावयाचे आहे 07-02-2018\n55 वरिष्ठ निवासी /कनिष्ठ निवासी पदावर तात्पुरत्या स्वरूपातील नेमणुकी बाबत 02-02-2018\n56 शिकाऊ उमेदवार जाहिरात प्रकटन जानेवारी २०१८ 01-02-2018\n57 निवेदन - जाहिरात क्रमांक 802/2017 मधील विविध पदांची अपात्र उमेदवारांची यादी 01-02-2018\n58 जाहिरात क्र.802/2017 मधील विविध पदांची निवड व प्रतिक्षा यादी 01-02-2018\n59 जाहिरात प्रकटन जाने��ारी २०१८ 01-02-2018\n60 मानधन तत्वावर ६ मिहने मुदतीसाठी करार पद्धतीने फायरमन नेमणूक करणेबाबत 31-01-2018\n61 दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपााची (हंगामी) वरिष्ठ व कनिष्ठ निवासी पदे भरणेबाबत 18-01-2018\n62 आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर 06 महिने कालावधीसाठी भ� 09-01-2018\n63 निवेदन- दि.०३/१२/२०१७ रोजी झालेल्या लेखी परीक्षेच्या भरतीबाबत- कामगार कल्याण अधिकारी पदाकरीता 20-12-2017\n64 निवेदन- दि.०३/१२/२०१७ रोजी झालेल्या लेखी परीक्षेच्या भरतीबाबत- कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित र� 11-12-2017\n65 निवेदन दि.०३/१२/२०१७ रोजी झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल 11-12-2017\n66 वाय.सी.एम. विविध पदावरील नियुक्ती आदेश 04-12-2017\n67 दि.०३/१२/२०१७ लेखी परिक्षा Answer Key 03-12-2017\n68 COPA Trade च्या तासिका निदेशक जाहिरात बाबत 23-11-2017\n69 निवेदन - गट अ व गट ब मधील सरळसेवा भरतीबाबत - लेखी परीक्षा (प्रवेश पत्र) 20-11-2017\n70 वाय.सी.एम.एच. विविध पदांची अंतिम निवड यादी 18-11-2017\n71 यशवतराव चव्हाण हॉस्पिटल पदांची अंतिम निवड यादी 17-11-2017\n72 जाहिरात प्रकटन- नोव्हेंबर २०१७ 16-11-2017\n73 यशवंतराव चव्हाण रुग्णालय भरतीची निवड व प्रतीक्षा यादी 13-11-2017\n74 जाहिरात क्रमांक ८०२/२०१७ भरतीबाबत जाहिर निवेदन 09-11-2017\n75 पासा शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 03-11-2017\n76 आय टी आय,मोरवाडी येथे कोपा ट्रेड करिता तासिका तत्वावर निदेशक नेमणे 02-11-2017\n77 विविध वैद्यकीय पदे हंगामी स्वरूपात भरणे बाबत 23-10-2017\n78 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे भरतीबाबत निवेदन 17-10-2017\n79 जाहिरात क्रमांक-८०२/२०१७ 28-09-2017\n80 समाज सेवक व समुह संघटक पदे सहा महिने कालावधीकरीता नेमाणे बाबत 26-09-2017\n81 वैद्यकीय विविध पदांसाठी थेट मुलाखत 20-09-2017\n82 तासिका तत्वावर निदेशक नेमणूक करणे बाबत 04-09-2017\n83 जाहिर प्रकटन- सप्टेबर २०१७- शिकाऊ उमेदवार अधिनियम- १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुका क� 01-09-2017\n84 वाय.सी.एम.एच. अंतर्गत सुरू होणाऱ्या वैद्यकीय विद्यालयास प्रोफेसर नेमणे 24-08-2017\n85 संगणक प्रशिक्षक हंगामी स्वरूपात नेमणे 22-08-2017\n86 अधिष्ठाता पद भरणे बाबत 21-08-2017\n87 दि. ३०-०३-२०१७ रोजी आयोजित करणेत आलेल्या मुलाखतींमधून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड स� 09-08-2017\n88 अॅनिमल किपर पदासाठीच्या उमेदवारांची निवड यादी 21-07-2017\n89 ’अॅनिमल किपर’ या पदासाठी आयोजित वॉक–इन--इंटरव्ह्यू शुद्धीपत्रक 18-07-2017\n90 पशुवैद्यकिय विभागातील मानधनावरील विविध ��दांची निवड यादी 18-07-2017\n91 पशुवैद्यकिय दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या (हंगामी) स्वरुपात पद भरणेबाबत 12-07-2017\n92 शिक्षु प्रशिक्षणार्थि नेमणूक अधिनियम १९६१ अंतर्गत उमेदवारांची नेमणूक करणेबाबत. 27-06-2017\n93 जाहीरात प्रकटन- शिक्षु प्रशिक्षणार्थि उमेदरावांच्या नेमणुका बाबत. 09-06-2017\n94 अग्निशामक विभागास वाहनचालक नेमणे बाबत 26-05-2017\n95 एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात संगित शिक्षक नेमणेबाबत 23-05-2017\n96 तात्पुरत्या स्वरुपाची एकत्रित मानधनावर ६ महिने कालावधीसाठी वाहन चालक गुण यादी 22-05-2017\n97 वाहन चालक पदांसाठी वाहन चालक निवड यादी 22-05-2017\n98 वाय.सी.एम्. रुग्णालयासाठी विविध पदांची अंतिम निवड यादि 11-05-2017\n99 मनपा आयटीआय मोरवाडी येथे हॉस्पिटल हाऊस किपिंग ट्रेडकरिता तासिका तत्वावर निदेशक नेमणे 05-05-2017\n100 वाहनचालक पदे एकत्रित मानधनावर भरणेबाबत प्राप्त झालेल्या पाञ/अपात्र उमेदवारांची यादी. 05-05-2017\n101 विविध वैधकिय पदे हंगामी स्वरुपात भरणे 25-04-2017\n102 आशा स्वयंसेविका निवड यादीबाबत निवेदन 24-04-2017\n103 वायसीएमएच-रूग्णवाहिका विभागासाठी वाहनचालक ही पदे एकत्रीत मानधनावर भरणेबाबत 18-04-2017\n104 आशा स्वयंसेविका निवड यादी 03-04-2017\n105 १५ ते १८ मार्च दरम्यान घेतलेल्या मुलाखती मधील प्राप्त गुणांची यादि 23-03-2017\n106 १५ ते १८ मार्च दरम्यान घेतलेल्या मुलाखती व् लेखी परीक्षेची निवड यादि 20-03-2017\n107 दरमहा शासकीय वेतनश्रेणीनुसार हंगामी स्वरुपात (३६४ दिवस) कालावधीकरीता विविध पदे भरणेबाबत 18-03-2017\n108 मनपाच्या विविध रुग्णालयांमधे हंगामी पद्धतीने भरती बाबत 06-03-2017\n109 आशा स्वयंसेविका मुलाखत माहिती 27-02-2017\n110 निवड समितिने निवड केलेली यादि 28-02-2017\n111 तसिका तत्त्वावर निदेशक नेमने 30-11--0001\n112 दंतरोग पदासाठीच्या लेखी परीक्षेचा निकाल 04-01-2017\n113 हंगामी स्वरुपात दंतरोग तज्ज्ञ अधिकारी मुलाखती बाबत 31-12-2016\n114 क्युरेटर व पशुवैद्यकीय अधिकारी हंगामी भरती बाबत 29-12-2016\n115 तसिका तत्त्वावर नेमणुक करणे 27-12-2016\n116 म.न.पा.आय टी आय, मोरवाडी येथे वायरमन ट्रेडकरिता तासिका तत्वावर निदेशक नेमणेबाबत 21-11-2016\n117 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 15-10-2016\n118 तसिका तत्त्वावर निदेशक नेमणे 15-10-2016\n119 दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) हाऊसमन व रजिस्ट्रार ही पदे भरणेबाबत 10-10-2016\n120 निवेदन - आरोग्य निरीक्षक पदाची निवड व प्रतिक्षा यादी 07-10-2016\n121 वाहनचालक व फायरमन ६ महीने मानधनावार घेणे बाबत 06-10-2016\n122 प्रजनन व बाल आरोग्य टप्पा २ मानधनावर एकत्रित स्वरुपातील भरती 22-09-2016\n123 NUHM अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे बाबतची माहिती 12-09-2016\n124 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 18-08-2016\n125 मानधन तत्त्वावर उपशिक्षक/पदवीधर शिक्षक नेमणे बाबत 18-08-2016\n126 वायसीएम रुग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर हंगामी विविध पदे भरणेबाबत 18-08-2016\n127 सर्पमित्र मानधनावर भरणे बाबत 04-08-2016\n128 एन.यु.एच.एम् अंतर्गत निवड यादि व प्रतीक्षा यादि 01-08-2016\n129 निवेदन - जाहिरात क्र.239/2015 मधील आरोग्य निरीक्षक पदाकरीता अपात्र उमेदवारांची यादी 01-08-2016\n130 निवेदन - जाहिरात क्र.239/2015 मधील विविध पदांची अपात्र यादी 01-08-2016\n131 जाहिरात क्र.239/2015 मधील विविध पदांची निवड व प्रतिक्षा यादी 01-08-2016\n132 दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे (नविन) भरणेबाबत 22-07-2016\n133 निवेदन- कनिष्ठ अभियंता (विद्यूत) भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 05-07-2016\n134 NUHM अंतर्गत विविध वैदकीय पदंवरील भरती 27-06-2016\n135 घड्याळी तासिका बेसिसवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका करणेबाबत 22-06-2016\n136 हंगामी स्वरुपात निदेशक घेणे बाबत 27-05-2016\n137 निवेदन- अस्थिरोग तज्ञ पदासाठी कागदपत्रे तपासणीकामी उमेदवारांची दुसरी यादी 13-05-2016\n138 अस्थिरोग तज्ञ, भूलतज्ञ व फिजीशियन पदासाठी अपात्र ठरलेल्या उमेदवरांची यादी 30-04-2016\n139 अस्थिरोग तज्ञ व सर्जन पदाची निवड यादी 30-04-2016\n140 ANM पदावरील हंगामी स्वरूपातील भरती 02-05-2016\n141 YCMH ब्लड बँक करीता हंगामी स्वरूपातील भरती 02-05-2016\n142 आशा स्वयंसेविका भरती निवेदन 28-04-2016\n143 निवेदन- भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 26-04-2016\n144 स्टाफनर्स पदावरील हंगामी स्वरूपातील भरती यादि 05-04-2016\n145 आशा स्वयंसेविका यादी 30-03-2016\n146 २७ व २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या मुलखतींची निवड यादी 30-03-2016\n147 निवेदन- भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 15-03-2016\n148 निवेदन - दि. २०/१२/२०१५ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेचा निकाल 05-03-2016\n149 वैदकीय विभागाकरीता दी. २८ फेब्रु.२०१६ रोजी घेतलेल्या मुलाखतींचा निकाल 29-02-2016\n150 वैदकीय विभागाकरीता दी २७ फेब्रु.२०१६ रोजी घेतलेल्या मुलाखतींचा निकाल 29-02-2016\n151 आर सी एच अंतर्गत लिपिक भरती गुणानुक��रम यादी 24-02-2016\n152 उमेदवारांचे गुणानुक्रम स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व कक्ष मदतनीस 20-02-2016\n153 दंतरोग पदाच्या परीक्षेची उत्तरपत्रिका 09-02-2016\n154 मानधनावर विविध पदे/रजिस्ट्रार/हाउसमन उत्तरपत्रिका 09-02-2016\n155 मानधनावर ६ महिने कालावधीसाठी विविध पदे/रजिस्ट्रार/हाउसमन निवड यादी 08-02-2016\n156 स्टाफनर्स (जी.इन.एम.) दरमहा एकत्रित मानधनावर 08-02-2016\n157 यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयामधील तात्पुरत्या स्वरुपाच्या पदांची लेखी परिक्षे बाबत 01-02-2016\n158 विविध वैद्यकीय पदे हंगामी स्वरुपात भरणे बाबत 27-01-2016\n159 वाहनचालक पदे मानधनावर भरणे करीता परीक्षेतील प्राप्त गुण 14-01-2016\n160 दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे भरणेबाबत 04-01-2016\n161 हाऊसमन व रजिस्टार ऑप.नेमणुक बाबत 04-01-2016\n162 आशा स्वयंसेविका नोंदणी 29-12-2015\n163 क्रीडा विभागाकरीता एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका 18-12-2015\n164 निवेदन - दि. २०/१२/२०१५ रोजीच्या विविध पदांच्या लेखी परिक्षांची ANSWER KEY 20-12-2015\n166 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 15-10-2015\n167 माध्यमिक विद्यालयासाठी घड्य़ाळी तासिका वर मानधनावर शिक्षक नेमणूक करणे 21-10-2015\n168 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका आस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 15-10-2015\n169 कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदावरील कर्मचा-यांची निवड व प्रतिक्षा - दुसरी यादी 30-09-2015\n170 कनिष्ठ अभियंता स्थापत्य अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे व कारणे-दुसरी यादी 30-09-2015\n171 निवेदन - स्थापत्य अभियांत्रिकी पदाबाबत 30-09-2015\n172 वाहनचालक पदावरील अपात्र उमेदवारांची यादी 23-09-2015\n173 वाहनचालक पदावरील पात्र उमेदवारांची यादी 23-09-2015\n174 जाहीरात क्रमांक – २८६/२०१५ (शिकाऊ उमेदवार नेमणुकीबाबत) 05-09-2015\n175 हंगामी स्वरुपातील वाहनचालक भरती 31-08-2015\n176 जाहिरात क्रमांक २३९-२०१५ 28-07-2015\n177 कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभि. सहाय्यक अशा अपात्र उमेदवारांची नावे व कारणे 14-07-2015\n178 वैद्यकीय विभगातील हंगामी पदे भारतीची अंतिम यादी 21-07-2015\n179 वैद्यकीय विभागातील हंगामी स्वरूपाची भरती 21-07-2015\n180 CIHM अंतर्गत हंगामी भरतीची निवड यादि 17-07-2015\n181 स्टाफनर्स पदाच्या मुलाखतीबाबत 16-07-2015\n182 स्टाफनर्स भरतीबाबत सूचना 13-07-2015\n184 वैदकीय विभागाची निवड व प्रतीक्षा यादी 07-07-2015\n185 RCH अंतर्गत पदे भरती बाबत 04-07-2015\n186 NUHM अंतर्गत भरतीची निवड व प्रतीक���षा यादि 04-07-2015\n187 कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभि. सहाय्यक भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची दुसरी यादी 03-07-2015\n188 YCMH मधील विविध पदांसाठी मुलाखतबाबत 02-07-2015\n189 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी 29-06-2015\n190 कनिष्ठ अभियंता,स्थापत्य पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी 29-06-2015\n191 सर्व्हेअर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी 29-06-2015\n193 विविध वैदकीय पदे हंगामी स्वरुपात भरणे बाबत 19-06-2015\n194 स्टाफनर्स मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे भरणेबाबत 10-06-2015\n195 दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे भरणेबाबत 10-06-2015\n196 स्टाफ नर्स पदासाठी हंगामी स्वरुपातील भरती 06-06-2015\n197 हंगामी स्वरुपातील मेडिकल व डेटा एंट्री पद मुलाखत जाहिरात 04-06-2015\n198 दरमहा एकत्रीत मानधनावर कान नाक घसा तज्ञ भरणेबाबत 29-05-2015\n199 दरमहा एकत्रीत मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाची (हंगामी) विविध पदे भरणेबाबत 29-05-2015\n200 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 13-05-2015\n201 सर्व्हेअर भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 13-05-2015\n202 कनिष्ठ अभियंता स्थापत्य भरतीबाबत कागदपत्रे तपासणीसाठी उमेदवारांची यादी 13-05-2015\n203 कनिष्ठ अभियंता(स्था.), स्थापत्य अभि. सहाय्यक व सर्व्हेअर पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल. 20-04-2015\n204 निवेदन - कनिष्ठ अभियंता(स्था.), स्था. अभि. सहाय्यक व सर्व्हेअर पदाच्या Answer Key बाबत निर्णय. 20-04-2015\n205 दि.१२/४/२०१५ रोजी घेण्यात आलेल्या लेखापाल पदाच्या लेखी परीक्षेच्या गुणांची यादी 13-04-2015\n206 कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभि. सहाय्यक, सर्व्हेअर पदाची लेखी परिक्षा दि. 29-03-15 ची ANSWER KEY 29-03-2015\n207 कनिष्ठ अभियंता,स्था. अभि.सहाय्यक,सर्व्हेअर पदासाठी लेखी परीक्षेची बैठक व्यवस्था दि.29/03/15 28-03-2015\n208 निवेदन - नोकरभरतीबाबत 26-03-2015\n209 निवेदन - नोकरभरतीबाबत 18-03-2015\n210 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 16-03-2015\n211 कनिष्ठ अभियंता पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 16-03-2015\n212 सर्व्हेअर पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 16-03-2015\n213 रखवालदार पदाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 09-03-2015\n214 मानधनावरील वाहन चालक निवड व प्रतीक्षा यादि 02-03-2015\n215 लेखापाल पदाची हंगामी स्वरुपातील भरती 02-03-2015\n216 सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खालील पद तात्पुरत्या व करार पध्दतीने भ� 07-02-2015\n217 निवेदन - नोकरभरतीबाबत 07-02-2015\n218 RCH अंतर्गत लिपिक पदावरील अंतिम यादि 03-02-2015\n219 नोकरभरती जाहिरात क्र. ४७३/२०१५ 02-02-2015\n220 जाहीर निवेदन - रखवालदार पद भरतीबाबत 28-01-2015\n221 भरती प्रक्रीया रद्द केलेबाबतचे निवेदन ( जाहिरात क्र. ३०१, दि. ०४/०२/२०१३ रोजी बाबत) 13-01-2015\n223 शिकाऊ उमेदवार नेमणूकी बाबत ( प्रशासन विभाग ) 14-10-2014\n224 आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार नेमणूक 10-10-2014\n225 हंगामी स्वरुपात वैद्यकीय पदावरील भरती 11-09-2014\n226 जाहीर निवेदन - सी.पी.एस.परीक्षेबाबत 11-09-2014\n227 शिकाऊ उमेदवारीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना - जाहिरात 10-09-2014\n228 वैद्यकीय भरती मधील निवड यादि 09-09-2014\n229 समूह संघटक बाबत जाहिर प्रकटन 06-09-2014\n230 ड्राइवर पदासाठी पात्र उमेदवार 25-08-2014\n231 डिप्लोमा बाबत अर्ज 23-08-2014\n234 सी.एम.ओ. व दंत चिकिस्तक निवड यादि 20-08-2014\n235 लॅब टेक्नीशियन व वार्ड बॉय निवड यादि 20-08-2014\n236 पात्र वाहन चालकांची यादि 12-08-2014\n237 वैद्यकीय हंगामी भरतीसाठी चे पदे 05-08-2014\n238 सुरक्षा निरिक्षक पदावर हंगामी भरती बाबत 05-08-2014\n239 फार्मासिस्ट हंगामी पद्धतीने भरणेबाबत 02-08-2014\n240 वार्ड बॉय पदाची निवड यादि 02-08-2014\n241 लॅब टेक्निशियन पदाची निवड यादि 02-08-2014\n242 दंत वैद्य पदाची निवड यादि 02-08-2014\n243 सी.एम.ओ. पदाची निवड यादि 02-08-2014\n244 नमूना उत्तर पत्रिका दी.२९/०७/२०१४ 01-08-2014\n245 वैद्यकीय मानधनावरील उमेदवारांची निवड यादि 01-08-2014\n246 वैद्यकीय पदासाठी मानधन जाहीरात 31-07-2014\n247 सी.एम.ओ. पदासाठी हंगामी भरती 19-07-2014\n248 दंतवैद्य पदावर हंगामी भरती 19-07-2014\n249 विविध टेक्निशियन व पॅरामेडीकल संवर्गातील पदे दरमहा एकत्रित मानधनावर 21-07-2014\n250 वैद्यकीय अधिकारी (MBBS) निवड व प्रतीक्षा यादि 15-07-2014\n251 तज्ञ वैद्यकीय अधिकारी निवड व प्रतीक्षा यादि 15-07-2014\n252 ए.एन.एम पदाची निवड यादि 11-07-2014\n253 फार्मासिस्ट निवड व प्रतीक्षा यादि 09-07-2014\n254 हाऊसमन व रजिस्ट्रार पदांचे लेखी परीक्षेबाबत 30-06-2014\n255 वैद्यकीय पदे हंगामी भरती 26-06-2014\n256 रखवालदार पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी 25-06-2014\n257 रखवालदार पदाची लेखी परिक्षा दिनांक 08-06-2014 ची ANSWER KEY 25-06-2014\n258 फार्मासिस्ट ही पदे मानधनावर भरणेकामी 11-06-2014\n259 जाहीर निवेदन - वैद्यकीय आस्थापनेवरील पदांबाबत 16-06-2014\n260 जाहीर निवेदन - सी.एस.एस.डी टेक्निशियन संवर्गातील पदे भरतीबाबत 10-06-2014\n261 जाहीर निवेदन - बायोमेडीकल असिस्टंट इंजिनिअर संवर्गातील पद भरतीबाबत 10-06-2014\n262 जाहीर निवेदन-रखवालदार पदाच्या लेखी परीक��षेच्या निकालाबाबत 09-06-2014\n263 फार्मासिस्ट ही पदे मानधनावर भरणेकामी शुध्दीपत्रक 02-06-2014\n264 वैद्यकीय भरती बाबत शुद्धिपत्र 26-05-2014\n265 वैद्यकीय विभागांतर्गत पदे एकत्रित मानधन पध्दतीने हंगामी स्वरुपात भरणेबाबत 22-05-2014\n266 जाहिर निवेदन - रखवालदार पदाच्या लेखी परीक्षा बाबत 22-05-2014\n267 रखवालदार पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 22-05-2014\n268 विविध वैद्यकीय पदावरील भरतीबाबत 20-05-2014\n269 जाहीर निवेदन - रखवालदार पदे भरतीबाबत शारिरिक क्षमता चाचणी सुधारीत निकाल 07-04-2014\n270 रखवालदार पदासाठी गुणवत्ता यादीतील अंतिम पात्र उमेदवाराचे गुण ( कट ऑफ गुण) 01-03-2014\n271 रखवालदार पदासाठी शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेस अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्ष 01-03-2014\n272 रखवालदार पदासंदर्भात शारीरिक क्षमता चाचणी निकाल 28-02-2014\n274 सायन्स मधे ११ महीने करार पद्धतीने विविध पदांची भरती 12-02-2014\n275 ए.एन.एम पदासाठी मुलाखत 11-02-2014\n276 सी.पी.एस. बाबत अर्ज 08-02-2014\n277 वैद्यकीय विभाग-मानधन पध्दतीने हंगामी स्वरुपात भरती 05-02-2014\n278 मेडीकल रेकॉर्ड असिस्टंट लायब्ररीयन संवर्गातील भरती प्रक्रीया रद्द केलेबाबत निवेदन 04-02-2014\n279 मेडीकल रेकॉर्ड असिस्टंट टेक्निशियन संवर्गातील भरती प्रक्रीया रद्द केले बाबत निवेदन 04-02-2014\n280 माजी सैनिक उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचणी बाबत निकष (दुरुस्तीप्रत)-रखवालदार पदे भरती 03-02-2014\n281 तात्पुरत्या व करार पद्धतीने लेखापाल पदाची भरती 01-02-2014\n282 माजी सैनिक उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचणी बाबत निकष-रखवालदार पदे भरती 01-02-2014\n283 जाहीर निवेदन-रखवालदार पदे भरतीबाबत 01-02-2014\n284 सुरक्षा निरिक्षक संवर्गातील पदे- निकाल 30-01-2014\n285 सर्जन पदासाठी भरती २०१४ - जाहीर सूचना 28-01-2014\n286 वैद्यकीय अधिकारी भरती २०१४ निवड यादी व प्रतिक्षा यादी 28-01-2014\n287 रखवालदार भरती शारीरीक क्षमता चाचणी परीक्षा तक्ता (पुरुष व महिला उमेदवार) 20-01-2014\n288 निवेदन-वैद्यकीय अधिकारी भरतीबाबत 27-01-2014\n289 वैद्यकीय अधिकारी पदे भरतीबाबत जाहीर निवेदन 26-01-2014\n290 वैद्यकीय अधिकारी पदाची लेखी परिक्षा दिनांक २५-१-२०१४ ची ANSWER KEY 25-01-2014\n291 वैद्यकीय अधिकारी पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 25-01-2014\n292 रखवालदार पदे भरती करणेकामी मेडीकल फीटनेस सर्टीफीकेट चा नमुना 24-01-2014\n293 रखवालदार पदे भरतीबाबत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 20-01-2014\n294 जाहीर प्रकटन - रखवालदार पदे भरतीबाबत 18-01-2014\n295 हंगामी पध्दतीने पेडियाट्रीक सर्जन भरती बाबत 21-01-2014\n296 गट अ व ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी व इतर अपात्र उमेदवारांची यादी 21-01-2014\n297 सर्जन पदावरील मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी 21-01-2014\n298 वैद्यकीय अधिकारी लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी 21-01-2014\n299 रखवालदार पदे भरतीबाबत शारिरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक 20-01-2014\n300 तालेरा रुग्णालयात सी.एम.ओ. हे पद दरमहा एकत्रित मानधनावर हंगामी पध्दतीने भरणे 20-01-2014\n301 निकाल मुलाखती दी १३/१२/२०१३ 17-01-2014\n303 एक्स-रे टेक्निशियन, ई.सी.जी.टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 13-01-2014\n304 हेल्पलाइन ऑपरेटर निवड अंतिम निकाल 13-01-2014\n305 फिजिओथेरपिस्ट पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 12-01-2014\n306 ई.सी.जी. टेक्निशियन पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 12-01-2014\n307 एक्स-रे टेक्निशियन पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 12-01-2014\n308 फिजिओथेरपिस्ट पदाची लेखी परिक्षा दिनांक १२-१-२०१४-ANSWER KEY 12-01-2014\n309 ई.सी.जी. टेक्निशियन पदाची लेखी परिक्षा दिनांक १२-१-२०१४-ANSWER KEY 12-01-2014\n310 एक्स-रे टेक्निशियन पदाची लेखी परिक्षा दिनांक १२-१-२०१४-ANSWER KEY 12-01-2014\n311 वैद्यकीय विभागासाठी होणाऱ्या मुलाखतींच्या वेळेत व ठिकाणातील बदल 11-01-2014\n312 गट 'अ' व गट 'ब' संवर्गातील वैद्यकीय अधिकारी व इतर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात 06-01-2014\n313 क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदाचे निवेदन 06-01-2014\n314 अंतिम निकाल मानधनावरील तात्पुरत्या स्वरूपाची पदे ६ जाने. २०१४ 06-01-2014\n315 पि.एम.पि.एम.एल. साठी विविध पदे ठेकेदारी नुसार भरणे. 01-01-2014\n316 अंतिम निकाल मानधनावरील तात्पुरत्या स्वरूपाची पदे 03-01-2014\n317 एकत्रित मानधनवार तात्पुरत्या स्वरूपाची पदे भरण्याबाबत 03-01-2014\n320 प्रयोगशाळा सहाय्यक भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 31-12-2013\n321 ए.एन.एम. भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 31-12-2013\n325 निवेदन-ए.एन.एम. व प्रयोगशाळा सहायय्यक पदे भरती निकालाबाबत 30-12-2013\n326 प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 29-12-2013\n327 ए.एन.एम. पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 29-12-2013\n328 प्रयोगशाळा सहाय्यक पदाची लेखी परिक्षा दिनांक २९-१२-२०१३-ANSWER KEY 29-12-2013\n329 ए.एन.एम. पदाची लेखी ���रिक्षा दिनांक २९-१२-२०१३-ANSWER KEY 29-12-2013\n330 हेल्पलाइन करीता कॉलसेंटर ऑपरेटर भरणे बाबत 23-12-2013\n331 हंगामी स्वरूपाची पदे भरण्याबाबत (वैद्यकीय विभाग) 23-12-2013\n332 डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) अंतिम निकाल 23-12-2013\n333 ए.एन.एम पदे भरतीबाबत जाहिर निवेदन 19-12-2013\n334 ए.एन.एम पदाचे लेखी परिक्षेसाठी पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 13-12-2013\n335 प्रयोगशाळा साहाय्यक पदाचे लेखी परिक्षेसाठी पात्र / अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 13-12-2013\n336 स्टाफनर्स पदे भरण्याकामी लेखी व मौखिक मुलाखतीस उमेदवारांना मिळालेल्या एकुण गुणांचा यादी 11-12-2013\n337 स्टाफनर्स भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 10-12-2013\n338 निवेदन-स्टाफनर्स भरती निकालाबाबत 09-12-2013\n339 स्टाफनर्स पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 07-12-2013\n340 स्टाफनर्स पदाची लेखी परिक्षा दिनांक ०७-१२-२०१३-ANSWER KEY 07-12-2013\n341 ग्राऊंडमन व क्रिडा शिक्षक पात्र उमेदवार मौखिक मुलाखत 02-12-2013\n342 ६ (सहा)महिने कालावधीकरिता सुरक्षा निरिक्षक पद भरणेकामी 22-11-2013\n343 स्टाफनर्स - पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 21-11-2013\n344 वायरमन व हॉस्पीटल हाऊसकिपींग निदेशक निवड यादी 16-11-2013\n345 लिपिक पदेभरती रद्द केलेबाबत 07-11-2013\n346 निवड व प्रतीक्षा यादि (क्लर्क पदाबाबत) 01-11-2013\n347 डाटा एन्ट्री ऑपरेटर अस्थायी, तात्पुरत्या व करार पध्दतीने भरणे 31-10-2013\n348 दिनांक ०५-१०-१३ रोजी प्रशासन अधिकारी पदे भरण्याकामी लेखी व मौखिक मुलाखतीस उमेदवारांना मिळाले� 23-10-2013\n349 जनरेटर ऑपरेटर पदे भरण्याकामी लेखी व मौखिक मुलाखतीस उमेदवारांना मिळालेल्या एकुण गुणांचा यादी 23-10-2013\n350 फार्मासिस्ट पदे भरण्याकामी लेखी व मौखिक मुलाखतीस उमेदवारांना मिळालेल्या एकुण गुणांचा यादी 23-10-2013\n351 कनिष्ठ अभियंता विद्युत पदे भरण्याकामी लेखी व मौखिक मुलाखतीस उमेदवारांना मिळालेल्या एकुण गुण� 23-10-2013\n352 फार्मासिस्ट भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 22-10-2013\n353 कनिष्ठ अभियंता,विद्युत भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 22-10-2013\n354 निवेदन-कनिष्ठ अभियंता,विद्युत व फार्मासिस्ट पदाबाबत 21-10-2013\n355 सु.रा.क्ष.नि.का. पदांचा अंतिम निकाल 21-10-2013\n356 पात्र उमेदवार यादी - वायरमन निदेशक व हॉस्पिटल हाऊस कीपिंग निदेशक 21-10-2013\n357 फार्मासिस्ट पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 19-10-2013\n358 फार्मासिस्ट पदाची लेखी परिक्षा दिनांक १९-१०-२०१३-ANSWER KEY 19-10-2013\n359 कनिष्ठ अभियंता,विद्युत पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 19-10-2013\n360 कनिष्ठ अभियंता,विद्युत पदाची लेखी परिक्षा दिनांक १९-१०-२०१३-ANSWER KEY 19-10-2013\n361 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका अस्थापनेवर शिकाऊ उमेदवाराची नेमणूक करणेबाबत 15-10-2013\n362 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका अस्थापनेवर शिकाऊ उमेदवाराची नेमणूक करणेबाब 08-10-2013\n363 जनरेटर ऑपरेटर भरती २०१३ निवड यादी व प्रतिक्षा यादी 14-10-2013\n364 जनरेटर ऑपरेटर पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 12-10-2013\n365 जनरेटर ऑपरेटर पदाची लेखी परिक्षा दिनांक १२-१०-२०१३-ANSWER KEY 12-10-2013\n366 जनरेटर ऑपरेटर पदे भरतीबाबत-जाहीर निवेदन 11-10-2013\n367 वैद्यकीय मुख्य कार्यालय मौखिक मुलाखतीमधून उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी 10-10-2013\n368 वायरमन निदेशक व हॉस्पिटल हाऊस कीपिंग निदेशक 07-10-2013\n369 प्रशासन अधिकारी भरती २०१३-निवड यादी व प्रतिक्षा यादी 05-10-2013\n370 प्रशासन अधिकारी पदाची लेखी परिक्षा दिनांक ०५-१०-२०१३-ANSWER KEY 05-10-2013\n371 प्रशासन अधिकारी पदाच्या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 05-10-2013\n372 शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महापालिका अस्थापनेवर शिकाऊ उमेदवारांची नेमणूक करणेबाबत 04-10-2013\n374 कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाचे पात्र अपात्र उमेदवारांची यादी 04-10-2013\n375 वैद्यकीय विभागांतर्गत दरमहा एकत्रित मानधनावर विविध अभिनामाची पदे 01-10-2013\n376 जनरेटर ऑपरेटर पदाचे लेखी परिक्षेसाठी पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 27-09-2013\n377 नगरसचिव पदे भरती २०१३-निवड यादी व प्रतिक्षा यादी 26-09-2013\n378 हेल्प लाईन ऑपरेटर परीक्षेचा-2 अंतिम निकाल 24-09-2013\n379 हॉस्पिटल हाऊस किपींग निदेशक 20-09-2013\n380 नगरसचिव या पदास अपात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक १९/०९/२०१३ रोजीची सुधारीत यादी 19-09-2013\n381 नगरसचिव या पदास पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक १९/०९/२०१३ रोजीची सुधारीत यादी 19-09-2013\n382 प्रशासन अधिकारी या पदास अपात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक १९/०९/२०१३ रोजीची सुधारीत यादी 19-09-2013\n383 प्रशासन अधिकारी या पदास पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक १९/०९/२०१३ रोजीची सुधारीत यादी 19-09-2013\n384 प्रशासन अधिकारी पदासाठीचे (परिक्षा दिनांका बाबत) जाहीरनिवेदन 17-09-2013\n385 आया पदे भरती २०१३-निवड यादी व प्रतिक्षा यादी 17-09-2013\n386 आया पदाच��या मौखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 15-09-2013\n387 आया पदाची लेखी परिक्षा दिनांक १५-०९-२०१३-ANSWER KEY 15-09-2013\n388 सुरक्षा निरिक्षक 13-09-2013\n389 शिकाऊ उमेदवारीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना - जाहिरात 11-09-2013\n390 वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक भरती बाबत 10-09-2013\n391 विविध रुग्णालयांमध्ये हंगामी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाची पदे भरणेबाबत 07-09-2013\n392 हेल्पलाइन करीता कॉलसेंटर ऑपरेटर भरणे बाबत 07-09-2013\n393 आया पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 07-09-2013\n394 जाहिरात क्र.९३/२०१३ बाबत निवेदन (प्रशासन अधिकारी) 05-09-2013\n395 जाहिरात क्र.९३/२०१३ बाबत निवेदन (नगरसचिव) 05-09-2013\n396 निवेदन-आया पदासाठी भरतीबाबत 05-09-2013\n397 हॉस्पिटल हाऊस कीपिंग निदेशक 05-09-2013\n398 अस्थायी,तात्पुरत्या व करार पद्धतीने लिपिक भरती 03-09-2013\n399 आया या पदासाठी पात्र-अपात्र उमेदवार 03-09-2013\n400 सु. रा. क्ष. नि. का. पदांचा अंतिम निकाल 30-08-2013\n401 आरोग्य संशोधन संस्था 29-08-2013\n402 कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाकरीता मौखिक मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांना मिळालेल्या सर 19-08-2013\n403 निवेदन-नगरसचिव व प्रशासन अधिकारी या पदांच्या लेखी परिक्षेचा अभ्यासक्रम व गुणविभागणी 23-08-2013\n404 कनिष्ठ अभियंता,स्थापत्य पदे भरती २०१३ - निवड यादी व प्रतिक्षा यादी 19-08-2013\n405 “क्रिडा शिक्षक ” व “ग्राऊंडमन” पात्र - अपात्र उमेदवार यादी 17-08-2013\n406 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) लेखी परिक्षा दिनांक 17-08-2013 ANSWER KEY 17-08-2013\n407 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मैखिक मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 17-08-2013\n408 निकाल- “क्रिडा शिक्षक ” व “ग्राऊंडमन” या पदासाठी 16-08-2013\n409 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीबाबत जाहिर निवेदन 07-08-2013\n410 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील नगरसचिव, प्रशासन अधिकारी पदे सरळसेवेने भरणेबाबत नि� 03-08-2013\n411 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्य आस्थापनेवरील नगरसचिव व प्रशासन अधिकारी पदे सरळसेवा प्रवेशाने 29-07-2013\n412 “क्रिडा शिक्षक ” व “ग्राऊंडमन” या पदासाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूका करण� 30-07-2013\n413 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 29-07-2013\n414 एन.ज़ि.ओ /पी.पी योजना (३ री जाहिरात) 23-07-2013\n415 हेल्प लाईन ऑपरेटर परीक्षेचा निकाल 19-07-2013\n416 समाजसेवक पदाकरीता मौखिक मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांना मिळालेल्या सरासरी गुणांची या 15-07-2013\n417 समाजसेवक पदे भरती २०१३ - निवड यादी व प्रतिक्षा यादी 15-07-2013\n418 समाजसेवक पदाचे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परिक्षा क्रमांक 14-07-2013\n419 समाजसेवक पदे भरणेबाबत लेखी स्पर्धा परिक्षा-Answer Key 14-07-2013\n420 समाजसेवक पदाकरीता लेखी परिक्षेची नमुना उत्तरपत्रिका 12-07-2013\n421 समाजसेवक पदाकरीता लेखी परिक्षेस उपस्थित राहाणा-या उमेदवारांसाठी सुचना 12-07-2013\n422 हेल्पलाइन करीता कॉलसेंटर ऑपरेटर भरणे बाबत 01-07-2013\n423 समाजसेवक पदासाठी पात्र - अपात्र उमेदवार 28-06-2013\n424 एन.ज़ि.ओ /पी.पी योजना 18-06-2013\n425 एन जी ओ / पी पी योजने बाबत 07-05-2013\n426 नगरसचिव पदाची भरती प्रक्रिया रद्द झाले बाबत 10-05-2013\n427 लेखी परिक्षा निकाल-सहाय्यक सुरक्षा अधिकारी 09-05-2013\n428 आपत्कालीन व्यवस्थापना करीत मुख्यसमन्वयक नियुक्ती बाबत 09-05-2013\n429 नगरसचिव पदासाठी पात्र - अपात्र उमेदवार 26-04-2013\n430 सहा. सुरक्षा अधिकारी पात्र - अपात्र उमेदवार 26-04-2013\n431 पशुवैदकिय अधिकारी व पर्यवेक्षक 28-03-2013\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/townplanning.php", "date_download": "2018-11-16T10:43:06Z", "digest": "sha1:4LDXPCZIPTWUOIFRCFYPBMBP2NTERKRG", "length": 9917, "nlines": 170, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | नगररचना जाहीर नोटीस", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\n1 नगररचना जाहिर नोटीस क्र 335 दि. 28/10/2018\n2 नगररचना जाहिर नोटीस क्र 313 दि. 25/10/2018\n3 नगररचना जाहिर नोटीस क्र 258 दि. 30/09/2018\n4 नगररचना जाहिर नोटीस क्र 177 दि. 06/09/2018\n5 नगररचना जाहिर नोटीस क्र 164 दि. 06/09/2018\n6 नगररचना जाहिर नोटीस क्र 110 दि. 09/08/2018\n7 नगररचना जाहिर नोटीस क्र 96 दि. 02/08/2018\n8 नगररचना जाहिर नोटीस क्र 78 दि. 22/04/2018\n9 नगररचना जाहिर नोटीस क्र 66 दि. 21/07/2018\n10 नगररचना जाहिर नोटीस क्र ५५ दि. १२/०७/२०१८\n11 नगररचना जाहिर प्रकटण 43 दि. 10-07-2018\n12 नगररचना जाहिर नोटीस क्र 21 दि. 27/06/2018\n13 नगररचना जाहिर नोटीस क्र 1334 दि. 21/06/2018\n14 वाकड स.नं. 53 ते 156 (हायवे) मधील DP मधील १८ मी व सन ५० ते ६५ मधुन 30\n15 मौजे रावेत येथील ३० मी बीआरटीएस रस्त्यापासुन च्या स.नं. 226 पासुन 15\n16 भोसरी स.नं. २२७ पै २३० पै २३१ पै या मिळकतीतील ९मी रस्ता बाधीत क्षेत्र\n17 नगररचना जाहिर नोटीस क्र 1266 दि. 06/05/2018\n18 नगररचना जाहिर नोटीस क्र 1251 दि. 29/04/2018\n19 नगररचना जाहिर नोटीस क्र 1244 दि. 26/04/2018\n20 नगररचना जाहिर नोटीस क्र 1230 दि. 22/04/2018\n21 कलम २०५ नोटीस (चिखली गट नं. १२४४ व १२४७ साने चौक ते चिखली गाव )\n22 नगररचना जाहिर नोटीस क्र 1211 दि. 29/03/2018\n23 नगररचना जाहिर नोटीस क्र 1180 दि. 08/03/2018\n24 नगररचना जाहिर नोटीस क्र 1152 दि. 22/2/2018\n25 नगररचना जाहिर नोटीस क्र 1136 दि. 15/2/2018\n26 नगररचना जाहिर नोटीस क्र 1119 दि. 8/2/2018\n27 नगररचना जाहिर नोटीस क्र 1103 दि. 21/1/2018\n28 नगररचना जाहिर नोटीस क्र 1073 दि. 11/1/2018\n29 नगररचना जाहिर नोटीस क्र 1061 दि. 7/1/2018\n30 नगररचना जाहिर नोटीस क्र 1060 दि. 7/1/2018\n31 नगररचना जाहिर नोटीस क्र 1027 दि. 17/12/2017\n32 नगररचना जाहिर नोटीस क्र 1019 दि. 17/12/2017\n33 नगररचना जाहिर नोटीस क्र 980 दि. 30/11/2017\n34 नगररचना नोटीस क्र 965 दि. 22/11/2017\n35 नगररचना नोटीस क्र 968 दि. 22/11/2017\n36 नगररचना नोटीस क्र 957 दि. 22/11/2017\n37 नगररचना जाहिर नोटीस क्र 939 दि. 16/11/2017\n38 कलम २०५ नोटीस (चिंचवड वाल्हेकरवाडी रावेत शिवनाला रस्ता)\n39 नगररचना जाहिर नोटीस क्र 887 दि. 26/10/2017\n40 नगररचना जाहिर नोटीस क्र 868 दि. 26/10/2017\n41 नगररचना जाहिर नोटीस क्र 847 दि. 12/10/2017\n1 कलम ३७ फेरबदल नोटीस पिंपळे निलख स.नं. 64 व 65\n2 कलम ३७ फेरबदल नोटीस वाकड स.नं. 111\n3 नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 च-होली स.नं. 193 ते 170\n4 मौजे पिंपरी येथील स.नं. 139 मधिल आ.क्र 87 प्राथमिक शाळा\n5 चिंचवड मधील आ.क्र. 219,209 व 230 क चा फेरबदल\n6 हॉस्टीटल N-२.२.३ नुसार अनुज्ञेय होणारा 0.50 वाढीव चटई निर्देशांक\n7 कलम ३७ अन्वये पुनावळे-रावेत-किवळे रस्ता ४५ मी करणे फेरबदल नोटीस\n8 नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये PMPML 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक\n9 नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 अन्वये रावेत (रोड फेरबदल) नोटीस\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://venusahitya.blogspot.com/2017/10/friendship.html", "date_download": "2018-11-16T09:55:16Z", "digest": "sha1:SEXJ6JN2YA2MNFHSFJAWBTE6UGYBCPAX", "length": 12564, "nlines": 76, "source_domain": "venusahitya.blogspot.com", "title": "वेणूसाहित्य.... : तारणारी मैत्री", "raw_content": "\nशब्दांमध्ये अर्थाला प्रवाही करण्याची अद्भुत ताकद असते. याच ताकदीवर मी हे छोटंसं जग निर्माण केलंय. वाचकांकरता कथा, लघुकथा, दीर्घकथा, ललित, स्फुट व कवितांच्या सफारीची, एक हक्काची जागा. \"कान्हा\" आणि \"कुछ पन्ने\" हे या सफारीतले अ‍ॅडेड अट्रॅक्शन्स.. माझ्या कल्पनाविश्वातली ही सफर तुम्हाला कशी वाटली, ते मात्र नक्की कळवा..\nआम्ही साध्या गावातून, टियर टू शहरांत, तिथून मेट्रो शहरात रहायला गेलो. कर्मभूमी म्हणून मुंबईत आलो. रूजलो. स्थिरावलो.\nया दरम्यान, विविध सामाजिक अवस्था पाहता आल्या. समाजव्यवस्थेच्या गाव, शहर यानुरूप गरजाही पाहिल्या. या सगळ्यांत अतिप्रंचड सामाईक किंवा आपण 'मुलभूत गरज' म्हणू. ती दिसली. \"गप्पा मारण्याची गरज.\"\nगावोगावी स्त्रियांना घराबाहेरचे ओटे, ओस-या तर पुरुषांना चौकातले पार वा कट्टा आठवडी बाजारातले छोटे- मोठे कोपरे, किंवा भुसारी माल विकत घ्यायला जाऊन झालेल्या गप्पा. गावाकडे तर मुद्दाम भेटायला जाणे आणि पुढ्यात ठेवलेला चिवडा लाडू फस्त करत चिक्कार गप्पा मारणे. निघता- निघता, निरोपाच्या निमित्ताने दारात, अंगणातल्या गेटपाशी उभे राहून \"तर, मी काय म्हणत होतो....\" करून पुढील तासभर शिळोप्याचा गप्पा सुरूच. ते \"अरे दारात काय उभेsss आठवडी बाजारातले छोटे- मोठे कोपरे, किंवा भुसारी माल विकत घ्यायला जाऊन झालेल्या गप्पा. गावाकडे तर मुद्दाम भेटायला जाणे आणि पुढ्यात ठेवलेला चिवडा लाडू फस्त करत चिक्कार गप्पा मारणे. निघता- निघता, निरोपाच्या निमित्ताने दारात, अंगणातल्या गेटपाशी उभे राहून \"तर, मी काय म्हणत होतो....\" करून पुढील तासभर शिळोप्याचा गप्पा सुरूच. ते \"अरे दारात काय उभेsss बसून बोला बाबांनो\" अशी घरातल्या म्हातारीची हाकाटी येईस्तोवर......\nमोठ्या शहरात वेगवेगळे क्लब्स, किंवा मॉर्निंग वॉक, जॉग अथवा टेनिस, बॅड्मिंटनसाठी जमलेले स्त्री पुरूष. पार्क मधे बाकावर जमलेले आजी - आजोबा. तलावाच्या भोवती कठड्यावर प्रेमी युगुल. मित्र मैत्रिणी. कॉफी शॉप्स, मॅक्डोन्ल्ड्स. शॉपिंग मॉल्स. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे. गप्पा. बडबड. मनातले सांगणे, ऐकून घेणे. जमेल ते तोडगे काढणे. नाहीतर किमान \"घाबरू नको. मी आहे ना तुझ्यासोबत\" असे आश्वासक स्पर्श, शब्द देणे. घेणे.\nआज कितीही फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा अजून काहीही आलेले असले. तरी वरील चित्र अगदीच मिटून गेलेले नाहीये. ते दिसते. ते आहे.\nकारण त्यामागे एक अशी पिढी होती जिने, रक्ताच्या नात्यापलिकडे ऋणानूबंध जोडले. मैत्री जाणली. शेजारधर्म जाणला. किंबहूना स्वतःची मोकळे होण्याची गरज जाणली. माणसाला माणसे हवी असतात. जगायला. जगवायला. ही सुक्ष्म उमज न जाणो कित्येक वर्ष रूजून आहे. आणि म्हणूनच इंटरनेटच्या आभासी विश्वात रमणारे शेवटी जेवण्यासाठी डायनिंग टेबलवर खर्‍या खुर्‍या कुटूंबाबरोबर गप्पा मारत जेवतात. जेवायला हवेत.\nकालपासून फेसबूकवर आत्मघातकी प्रवृत्ती रोखण्यासाठी \"मी अवेलेबल आहे, माझ्या घरी गप्पा मारायला या. माझ्या घरात दूध कॉफी आहे. मोकळे व्हा. पण आयुष्य नका संपवू\" अशा आशयाचे मेसेजेस पोस्ट होत आहेत. खरंच असतं का असं एकलकोंडा झालेला, एकटा पडलेला, नकारात्मक विचाराने संपूर्ण ताबा मिळवलेला जीव, तुमची फेसबूक पोस्ट आठवेलच कसा आणि कॉफी प्यायला येईल कसा घर शोधत. कबूल. त्या क्षणी त्याला एक हात हवा आहे. जो त्याला पुन्हा जीवनात ओढून आणेल. परंतू, तो हात तुमचा माझा असू शकत नाही. तो हात फक्त त्या क्षणी फक्त तोच स्वतःला देऊ शकतो. इतकी त्याची स्वतःशी गट्टी असायला हवी. कारण, त्या एकट्या क्षणी, त्या फोल क्षणी त्याच्याबरोबर फक्त तोच असणार आहे. त्याच्यातला मित्र तेव्हा दुबळा ना पडता \"छोड यार, जियेंगे तो और भी लडेंगे\" हे ठासून सांगणारा हवा.\nमागील पिढीने खूप काही दिले. या पिढीला स्वतःशी मैत्री शिकावी लागणार आहे. स्वतःला तारणारी मैत्री. घट्ट मुट्ट मैत्री. बाल, तरूण प्रत्येकालाच. निर्वाणाच्या अशा क्षणात किमान \"तेवढा एक क्षण\" टोलावून त्याला बाहेर आणण्याची जबाबदारी पार पाडणारी मैत्री. नंतर आपण असतोच. आधीही आपण होतोच. पण आपण तो प्रकाश नसतो जो आपल्या मित्रे- नातेवाईकाच्या मनाच्या सांधी कोप-यात जाऊ शकू आणि पाहू शकू, कुठे काही वाईट, आत्मघातकी लपून तर बसलेले नाहीये ना\nहा प्रकाश फक्त स्वतःचा असू शकतो. जो- तो आपल्या मनाचे सांधी कोपरे उत्तम जाणत असतो. त्या नकारात्मक अंधाराला स्वतःच्या मैत्रीचाच उजेड हुसकावून लावू शकतो. आपला हात, आपल्या हाती घट्ट असू द्या. तिथे दगा नसतो. आश्वासन असते. जगण्याचे. प्रेमाचे. तरण्याचे. या जगात उरण्याचे\nलग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते, साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...\nउन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघता...\nमधुबाला- एक शापित सौंदर्य\n तारखेसह अनेकांच्या डोळ्यासमोरून 'व्हेलेंटाईन'स डे' यथाकथित \"प्रेमदिन\" सरकून गेला असावा.... भारतातह...\n\"शंकुतलाबाई sssss\" अशी खणखणीत हाक आली आणि आतूनच आजीने \"अनंताss आले रे बाबा, बस जरा...\" असं सांगितलं लुगड्याच्या पदरान...\n........तसे मला मित्र- मैत्रिणी नाहीत. म्हणजे, माझ्या वयाचे सोबती वगैरे. शाळा, कॉलेज मधे होते तेच काय ते. पुढे काही काळ सोबत करणारे होते, प...\nमला भेटलेली गाणी: अप्सरा आली\n.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...\nकभी कभी मेरे दिल में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1142/Water-Testing-Lab", "date_download": "2018-11-16T09:59:46Z", "digest": "sha1:J32FAS7IU43O7TRL5SK576XC44FGG24C", "length": 78654, "nlines": 429, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा (ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे जिल्हा आरोग्‍य प���रयोगशाळा व कोकण भवन, सी.बी.डी. बेलापूर येथे सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहे) व तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत. अशा प्रकारे राज्यामध्ये १७२ प्रयोगशाळांचे भक्कम जाळे विस्तारलेले आहे.\nसार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या चार स्‍तरावर आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. राज्‍य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे ही राज्याची मुख्य व संदर्भीय प्रयोगशाळा म्हणून राज्यस्तरावर कार्यरत आहे. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर ही प्रादेशिक स्‍तरावर, जिल्हा स्तरावर ३१ जिल्हा मुख्यालयी जिल्हा सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्‍य विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्द्यमाने दिनांक दि. १ मे २०१३ पासून आजपर्यंत ग्रामीण / उपजिल्हा रूग्णालयात १३७ उपविभागीय प्रयोगशाळा उपविभागीय स्तरावर कार्यरत आहेत. फिल्ड टेस्ट या सोप्या चाचणीव्दारे पाण्याची अणुजीवीय तपासणीसाठी ३३७ लघुप्रयोगशाळा ग्रामीण स्तरावर कार्यरत आहेत, त्यातील १३८ लघु प्रयोगशाळांचे श्रेणीवर्धन करून उपविभागीय प्रयोगशाळा म्हणून कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत.\nआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी अन्‍न भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ व अधिनियम १९५५ अंतर्गत न्यायप्रविष्ट अन्न नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस शासन निर्णय क्र. पी.१३०११/३४-७६ पीएचएएनपी (आय), दि. ०८/०२/१९७८ नुसार भारतातील ४ केंद्रीय प्रयोगशाळांपैकी एक, केंद्रीय अन्न प्रयोगशाळा, पुणे म्हणून अधिघोषित. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, अधिनियम २०११ अन्वये सदर प्रयोगशाळेस संदर्भीय अन्न प्रयोगशाळा, पुणे ही प्रयोगशाळा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेशी संलग्न प्रयोगशाळा म्हणून कार्यरत.\nसदर १७२ प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे करून रासायनिक व अणुजीवीय दृष्ट्या पाणी नमुने तपासणीचे काम होते. त्यापैकी १५ अधिघोषित अन्न प्रयोगशाळांमध्ये अन्न नमुने तपासणीचे काम होते.\nआरोग्य प्रयोगशाळाबाबत ठळक घटना -\nराज्या सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळा ही सन १९१२ मध्येि स्व च्छवता मंडळ प्रयोगशाळा म्हगणून अस्तित्वात आली.\nसन १९६० मध्येि जागतिक आरोग्यश संघटनेकडून सदर प्रयोगशाळेस 'जिल्हाण संदर्भ प्रयोगशाळा' म्हनणून मान्योता.\nसन १९७० पासून राज्यग सार्वजनिक आरोग्ये प्रयोगशाळेमध्ये् अन्नस नमुने तपासणी सुरु करण्याोत आली.\nसन १९७१ मध्ये् जागती क आरोग्यन संघटनेकडून प्रयोगशाळेला 'प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा' म्हगणून घोषित.\nसन १९७३ मध्ये् महाराष्ट्रा राज्यर शासनाकडून 'राज्यय सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळा' म्ह णून मान्यदता मिळाली.\nसन १९७५ मध्येध नगर विकास खाते व सार्वजनिक आरोग्यर विभाग यांचे शिफारशीनुसार पाणी प्रदुषण मंडळ, महाराष्ट्र राज्यध प्रदुषण नियंत्रण व तपास केंद्र तसेच सार्वजनिक आरोग्यआ अभियांत्रिकी प्रयोगशाळा या सर्व प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्यय विभागाच्यार प्रयोगशाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आले.\nसन १९७७ पर्यंत पुढील प्रमाणे राज्याात पुणे प्रयोगशाळेसह एकूण ११ सार्वजनिक आरोग्यि प्रयोगशाळांची स्थासपना करण्यात आली.\nकोकण भवन. (नवी मुंबई)\nसन १९७७ मध्येक 'राज्य० सार्वजनिक आरोग्यी प्रयोगशाळा', पुणे, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, औरंगाबाद व नागपूर यांना महाराष्ट्र राज्य० शासनाकडून पाणी व सांडपाणी विश्लेळषण प्रयोगशाळा म्हसणून प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार मान्याता मिळाली.\nसन १९७७ मध्येहच सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधील सार्वजनिक विश्ले्षकांना 'शासकीय विश्लेरषका' चा दर्जा प्राप्त९ झाला.\nसन १९७८ मध्येह राज्य सार्वजनिक आरोग्यग प्रयोगशाळा, पुणे या प्रयोगशाळेस ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' संलग्न करण्याबाबत राज्य सरकारचे मान्यतेनंतर केंद्र शासनामार्फत अन्न नमुने तपासणीसाठी अधिसूचीत केले.\nसन १९८० ते १९९० हे 'पाणी व स्वेच्छकता दशक' म्ह णून घोषित करण्या त आले, या कालावधीत सन १९८४ ते १९८९ या पाच वर्षाच्याय काळामध्ये राज्यातील आणखी १९ जिल्हफयांमध्येण जिल्हात सार्वजनिक आरोग्यव प्रयोगशाळा स्थावपित करण्यायत आल्याा. या प्रयोगशाळांचा मुख्यल उद्देश पाणी 'गुणवत्ताज व संनियंत्रण' हा होता. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य् प्रयोगशाळांमध्येा पिण्यारच्याु पाण्यादची अणुजैविक तसेच रासायनिक परिक्षण करणे सुरू झाले.\nराज्यात सर्वत्र शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी सन २००१ ते सन २००४ या कालावधीत राज्य शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयानुसा��� पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या सोप्या चाचणीद्वारे अणुजैविक तपासणीसाठी सुविधा ग्रामीण रूग्णालय स्तरावर टप्प्या टप्प्याने सुरू करून एकूण ३५१ लघुप्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली.\nसन २००६ मध्येन जिल्हार सार्वजनिक आरोग्यप प्रयोगशाळा, अहमदनगर, सातारा व जालना येथे अन्नक भेसळ प्रतीबंधक कायदा १९५४ नियम १९५५ अंतर्गत अन्नव नमुन्यां ची तपासणीसाठी मान्यता, पैकी अहमदनगर व सातारा येथे अन्ना नमुन्यांयची तपासणी सुरू.\nसन २०१२ ह्या वर्षी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे शताब्दी् वर्ष म्हाणून साजरे केले.\nराज्याेत दिनांक १ मे २०१३ रोजी एकूण १३८ उपविभागीय प्रयोगशाळांची स्थाशपना करण्यामत आली. या सर्व प्रगतीपर टप्या१२ मुळे राज्याात सध्यास्थितीत आरोग्यग प्रयोगशाळांचे एक सर्वंकष परिपुर्ण जाळे निर्माण झाले आहे.\nकेंद्रिय अन्न प्रयोगशाळा -\nसन १९७६ मध्ये भारत सरकारने देशभरात एकूण चार केंद्रीय अन्न प्रयोगशाळा स्थाथपण्यायचा निर्णय घेतला, त्यानुसार केंद्रिय अन्न प्रयोगशाळा, कलकत्ता खेरीज आणखी तीन प्रयोगशाळांची स्थानपना करण्या त आली त्यामध्ये गाझियाबाद, म्हैपसूर व पुणे अशा एकूण चार ''केंद्रीय अन्न प्रयोगशाळा'' अस्तित्वाणत आल्या . दिनांक १ एप्रिल १९७८ पासून राज्यै आरोग्यप सार्वजनिक प्रयोगशाळेमध्ये केंद्रिय अन्न प्रयोगशाळा संलग्नत म्हणुन राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला व केंद्र शासनाने सदर प्रयोगशाळा अधिघोषीत केली.\nकेंद्रिय अन्न प्रयोगशाळेमार्फत पुढीलप्रमाणे कार्य करण्यागत येतात.\nपुर्वी विश्ले षण झालेल्या् परंतु, न्याायालयाकडून प्राप्त न्यायप्रविष्ट अन्न नमुन्यांचे पुर्नविश्ले्षण करणे.\nअन्नव भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अधिनियम १९५५ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ अंतर्गत विविध अन्न नमुन्यांतच्यार तपासणीसाठी नवीन व सुयोग्य चाचण्याु संशोधित करुन प्रमाणित करण्या्स मदत करणे.\nजागतिक आरोग्यध संघटना, अन्नय व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संशोधन संस्थाु, दिल्ली इत्या दि संस्थांतनी वेळोवेळी हाती घेतलेल्या सर्वेक्षण प्रकल्पांतमध्येी सक्रिय सहभाग घेणे.\nसार्वजनिक आरोग्यथ प्रयोगशाळांच्याट स्थाणपनेचा उद्देश\nराज्यानतील पिण्यायच्यान पाण्या ची स्त्रो तांची व विविध अन्नब नमुन्यांसची अणुजैविक तसेच रासायनिक दृष्टपया तपासणी करणे. तपासलेल्यार नमुन्यांयचे विहित पध्द तीने अहवाल संबंधीत संस्थांनना वेळेत पुढील योग्यक त्याा कार्यवाहीसाठी सादर करणे.\nअन्न, पाणी व पाणी शुद्धीकरणासाठीची रासायनिक तपासणी खालील कायदे व मानांकानुसार केली जाते.\nअन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११\nभारतीय मानके संस्थाष प्रमाणित विविध मानके उदा. आय.एस. १०५००:२०१२\nपाणी प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४.\nपाणी व अन्नप नमुन्यांचचे विश्ले‍षण करुन राज्या२तील गाव, वस्ती व पाडयामधील शेवटच्याे माणसापर्यंत शुध्द व सुरक्षित पाणी व अन्नामचा पुरवठा होण्यालस मदत करणे.\nविविध विभाग व त्यांषच्यान कार्यपध्दवती.\nप्रयोगशाळेत मुख्यनतः तीन विभाग कार्यरत आहेत.\nप्रत्येाक उपविभागाची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे\nभारतीय मानके संस्थे च्यान आय. एस. १०५०० : २०१२ मानांकनानुसार पिण्यााच्याु पाण्यावची अणुजैविक तपासणी करणे.\n'जलजन्यक साथरोग नियंत्रण व प्रतिबंध' अंतर्गत रुग्णाुच्याी शौच नमुन्यां ची रोगकारक जिवांणूसाठी तपासणी करणे.\nरोगकारक जिवाणूंचे निश्चितीकरण केल्याेनंतर त्या जिवाणूंची प्रतीजैविक औषधांची संवेदनशिलता तपासणी करणे.\nशासकीय, खाजगी तसेच अनौपचारिक अन्ने नमुन्यां ची अणुजैविक तपासणी करणे.\nअन्नी विषबाधा व इतर विषबाधा घटनेतील नमुन्यां ची अणुजैविक तपासणी करणे.\nमहत्वाकच्याा व अतीमहत्वानच्याे व्य क्तींुसाठी तयार करण्याात आलेल्याध अन्नब व पाणी नमुन्यांची अणुजैविक तपासणी करणे.\nपाण्याकच्याा परिणामकारक गुणवत्ताषपुर्ण विश्ले षणासाठी नमुन्यांलचे पुढीलप्रमाणे संकलन करणे आवश्यबक आहे.\nपाणी नमुना संकलनाचे नियोजन करुन घ्यानवे.\nपाणी नमुने प्रातिनिधिक स्व्रुपाचे असणे आवश्य क आहे.\nसंकलन करण्यानत आलेल्या् पाणी नमुन्यांयची संख्या. लोकसंख्येयला पूरक प्रमाणात असावी.\nपाणी नमुना साधारणपणे २०० मिली लीटर क्षमता असलेल्याच निर्जंतुक केलेल्या् घट्ट बुचाच्यार बाटलीत गोळा करण्याणत यावा.\nपाणी नमुना गोळा केल्या नंतर लगेचच जवळच्याक जिल्हा आरोग्यु / उपविभागीय प्रयोगशाळेस पाठविण्याणत यावा.\nपाणी नमुना कमीत कमी २४ तासाच्याच आत प्रयोगशाळेत पोहचणे आवश्येक आहे.\nते शक्यु नसल्यामस नमुना शितसाखळीत ठेवला जाईल याची दक्षता घ्यायवी.\nसबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वडनी क्रमांकासह यादी परिशिष्टे १ मध्येी जोडण्या त आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदरील तपासणी करण्यात येते, त्याची यादी परिशिष्ट. २ मध्येन जोडण्यागत आली आहे.\nशौच नमुन्यां चे रोगकारक जिवाणूंसाठी परिक्षण करताना मिळणारे निष्केर्ष हे सर्वस्वील शौच नमुना संकलनाच्या पध्दनतीवर अवलंबून आहेत.\nशौच नमुना संकलित करताना रुग्णा ला कोणतीही प्रतिजैविक औषधांची उपाययोजना करण्या‍च्याळ आधी नमुना संकलन करणे आवश्यकक आहे.\nनिर्जंतुक केलेल्यार कापसाच्या बोळयावर रुग्णाकच्याी गु्दव्दारातून शौच नमुना गोळा करावा.\nगोळा केलेला शौच नमुना तातडीने जवळच्याण जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्याकत यावा.\nबॅसीलरी डिसेंट्रीच्या (हगवण) संशयित रुग्णा्च्याप शौच नमुना निर्जंतुक बाटलीत गोळा करुन ताबडतोब जवळच्याी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविण्या्त यावा.\nआरोग्यी प्रयोगशाळेत नमुना पोहचण्यायस दोन तासापेक्षा अधिक विलंब लागणार असल्यागस, नमुना कॅरी ब्लेकअर ट्रान्सगपोर्ट मीडिया (सी. बी. मीडिया) मध्येा गोळा करुन ठेवावा.\nट्रान्स पोर्ट ‍मिडियाचा पुरवठा करणा़-या संबंधित सर्व सार्वजनिक आरोग्यम प्रयोगशाळांची दूरध्वानी क्रमांकासह यादी परिशिष्टा १ मध्येा जोडण्यासत आली आहे.\nमिडिया साठवणूक - ट्रान्स्पोर्ट मिडिया संकलित केलेल्याज शौच नमुन्यापवर लेबल लावण्याीत यावे, व पुढीलप्रमाणे माहिती सोबतच्याे पत्रात पुढे दिल्या्प्रमाणे जोडण्याडत यावी.\nरुग्णाच्या आई वडिलाचे नांव\nरुग्णाकचे वय व लिंग\nरुग्णावत प्रथम लक्षणे दिसून आल्या∙चा दिनांक.\nप्राथमिक निदान व लक्षणे.\nरुग्णावर केलेल्या औषधोपचाराची संक्षिप्त माहिती.\nसंकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्ययक आहे. शक्यक नसल्यायस नमुना शितसाखळीव्दातरे (२० ते ८० सेंटीग्रेड ) या तापमानात जवळच्या् जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेस पाठविण्याखत यावा.\nरक्त) नमुन्या चे संकलन हे तापाच्या जिवाणू परिक्षणासाठी करण्यानत येते.\nविषमज्वचर ज्यालमुळे होतो अशा सालमोनेल्लार टायफी व पॅराटायफी या जिवांणूंचे परिक्षण.\nशक्यज तो आजाराच्याी पहिल्याा आठवडयातच नमुना गोळा करावा.\nसंकलीत करताना रुग्णारला कोणतीही प्रतीजैविक औषधोपचार करण्यावच्याय आधी नमुना संकलन करणे आवश्यंक आहे.\n५ मिली लिटर इतका रक्त नमुना ५० मिली लिटर बाईल ब्रॉथ या मिडियामध्येण घेण्यात यावा.\nबाईल ब्रॉथ उपलब्ध् नसल्या स ५ मिली लिटर रक्त नमुना साध्याय निर्जंतुक बाटलीत घेऊन नंतर सिरम वेगळे करुन रक्तापची शिल्लयक गुठळी लवकरात लवकर नजीकच्या जिल्हा सार्वजनिक आरोग्यय प्रयोगशाळेत पाठविण्यातत यावी.\nसंकलित नमुन्यां्ची साठवयणूक व वाहतूक शौच नमुना वाहतूकीमाणेच करण्यारत यावी.\nरक्ति नमुना संकलनासाठी बाईल ब्रॉथ ट्रान्सापोर्ट मिडियाचा पुरवठा करणा़-या जिल्हा सार्वजनिक आरोग्या प्रयोगशाळांची दूरध्वुनी क्रमांकासह यादी परिशिष्ट‍ १ मध्येप जोडण्या त आली आहे.\n४) अन्नर विषबाधा घटनेसंदर्भातील नमुने.\nअन्ने विषबाधा ही दुषित अन्ना‍तील जिवाणूमुळे व जिवाणूच्या चयापचय क्रियेतून काही विषारी पदार्थ निर्माण करतात, यामुळे सुध्दात होते. अन्नण विषबाधेच्या् या घटना मोठया समारंभातून जत्रा, धार्मिक कार्यक्रम अशावेळी झालेल्या, निष्का्ळजीपणामुळे घडल्याचे आढळून येते. घटना घडल्यायनंतर पुढीलप्रमाणे नमुना घेण्यात यावा.\nअन्नळ नमुना घटनास्थतळी उपलब्धब असलेल्याि स्व च्छक, कोरडया रुंद तोंडाच्याह व न गळणार्यास बाटलीत अथवा बरणीमध्येे गोळा करावा.\nघनस्वेरुपातील नमुना कमीत कमी २५० ग्रॅम तर द्रव स्वषरुपातील नमुना २५० मिली लिटर एवढया प्रमाणात घ्याघवा.\nनमुना गोळा करण्यातसाठी बाटली अथवा बरणी उपलब्धि नसल्यावस नव्यात न वापरलेल्या प्लॅलस्टींकच्याण पिशवीत गोळा करावा.\nअन्नव अथवा रुग्णाची उलटी, शौच नमुन्यासला ताबडतोब लेबल लावण्याात यावे.\nअन्नव विषबाधा घटनेच्याट काळात अन्नल नमुन्यांसोबतच अन्नड बनविण्या साठी वापरण्याेत आलेले घटक पदार्थ व पाण्या चा नमुना घेणे आवश्याक आहे.\nगोळा केलेले नमुने लेबलसह तातडीने विहित नमुन्या त माहिती भरुन नजीकच्याड अन्न् नमुने तपासणा़-या प्रयोगशाळेत पाठविण्यालत यावा. (विहित नमुना परिशिष्टड 'क' मध्येा जोडण्यायत आला आहे.)\nसंकलित नमुना तातडीने प्रयोगशाळेत पोहचणे आवश्यपक आहे. शक्य‍ नसल्याेस नमुना शितसाखळीव्दागरे (२० ते ८० सेंटीग्रेड) या तापमानात जवळच्याम अन्नन नमुने तपासणा-या सार्वजनिक आरोग्‍य प्रयोगशाळेस पाठविण्यातत यावे.\n५) शस्त्रक्रियागृह स्वॅ)ब (ऑपरेशन थिएटर स्वॅकब)\nऑपरेशन थिएटरमध्येय रुग्णाेचे ऑपरेशन करण्याएपूर्वी निर्जंतुकीकरण झाले आहे किंवा नाही हे परिक्षण करणे अत्यानवश्ययक आहे. त्याणची नमुना संकलनाची पध्दुत पुढीलप्रमाणे आहे.\nनमुना घेण्यारसाठी प्रयोगशाळेतून उपलब्धक रॉबर्टसन्सस कूकड मीट मिडियाचा वापर करावा.\nपुढीलप्रमाणे निरनिराळया ठिकाणचे नमुने गोळा करावे.\nथिएटरच्यास चार भिंतीपैकी एक भिंत\nरॉबर्टसन्सल कूकड मीट मिडिया हा सध्याह फक्तय राज्यट सार्वजनिक आरोग्यि प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणी होत असल्यासमुळे तेथेच उपलब्धय होईल.\nसाठवणूक व वाहतूक -\nनमुना संकलनानंतर मिडियाची बाटली शीत साखळीचा वापर न करता सामान्यु तापमानालाच ठेवावी व लवकरात लवकर नमुना प्रयोगशाळेमध्येब पाठविण्यावत यावा.\nब) रासायनिक विभाग (पाणी) -\nभारतीय मानके आय. एस. १०५०० : २०१२ नुसार पिण्यायच्याच पाण्यााची रासायनिक तपासणी करणे.\nपिण्या चे पाणी, सांडपाणी, प्रक्रिया केलेले सांडपाणी यांचे प्रदुषण व नियंत्रण कायदा १९७४ नुसार रासायनिक परिक्षण.\nअन्नय विषबाधा घटनेसंदर्भात रासायनिक विषबाधा झाल्यािचा संशय असलेल्याप नमुन्यां्चे किटक नाशकासारख्याी व इतर विषबाधाकारक रसायनांसाठी तपासणी.\nभारतीय मानके आय. एस. (११६७३ : १९९२) विरंजक चुर्णाचे (‍‍ब्लिचींग पावडर) परिक्षण.\nपाणी शुध्दीेकरणासाठी वापरण्या त येणार्याय अन्य) रसायनाचे रासायनिक परिक्षण.\nतुरटीचे (घन व द्रव) भारतीय मानके आय. एस. (२९९ : १९८२) नुसार परिक्षण.\nबांधकामासाठी वापरण्यादत येणा-या पाणी नमुन्यां चे परिक्षण.\nपाणी शुध्दीाकरणासाठी विरंजक चुर्णाची मात्रा निश्चित करणे.\nपाण्यामची रासायनिक तपासणी करण्याुसाठी बाजारात उपलब्धे असलेल्याप विविध किट्सची त्यांणच्याा गुणवत्ताा व तांत्रिक अभिप्रायासाठी तपासणी करणे.\nपाणी नमुना रासायनिक तपासणी -\nपाणी नमुना संकलनाची पध्दयत\nरासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना स्वणच्छा धुतलेल्याव प्लॅिस्टिकच्यान 5 लिटरच्या कॅनमध्येो गोळा करावा.\nशक्यय तो नवीन कॅनचा वापर करावा.\nतो उपलब्धअ न झाल्याास वापरलेला कॅन वापरण्याहस हरकत नाही. परंतु तो रॉकेल, डेटॉल, साबण या व अशा अन्यप रसायनांसाठी वापरलेला नसावा.\nनमुना प्रातिनिधीक स्वीरुपाचा असावा.\nस्त्रोनताच्या् पृष्ठाभागावर तरंगणा़-या वस्तूी टाळून नमुना गोळा करावा.\nज���यार स्त्रो तांचे पाणी घ्याववयाचे आहे त्या- पाण्या ने कॅन दोन वेळेला धुवावा.\nकमीत कमी अडीच लिटर एवढा पाणी नमुना तपासणीसाठी आवश्ययक आहे.\nसबंधित सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची दूरध्वडनी क्रमांकासह यादी परिशिष्टस १ मध्येत जोडण्याशत आली आहे. तसेच नव्याने स्थापन केलेल्या उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही सदर तपासणी करण्यात येते त्याची यादी परिशिष्ट. २ मध्येे जोडण्या त आली आहे.\nविरंजक चूर्ण (‍‍ब्लिचींग पावडर)\nविरंजक चूर्ण नमुना जास्तद काळ हवेच्यान संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यापवी.\nनमुना प्रातिनिधीक स्वसरुपाचा आवश्यशक असल्याेने थेाडेसे उकरून घेऊन मध्यि भागाचा नमुना घ्यायवा.\nनमुना कोरडया व स्वसच्छव प्लॅ्स्टिकच्याअ पिशवीत घ्याेवा.\nसाधारणपणे २५ ग्रॅम एवढा नमुना तपासणीसाठी आवश्यपक आहे.\nनमुना घेतल्यावनंतर मुख्यम पिशवीचे तोंड तातडीने घट्ट बंद करावे.\nविरंजक चुर्णाचा नमुना गोळा करताना त्व चा अथवा अन्यत अवयवांशी संबंध येणार नाही याची दक्षता घ्याववी.\nदुहेरी पॅकींगपध्दमतीमध्येा दोन पिशव्यां्च्याव मध्ये पुढे सांगितल्या्प्रमाणे नमुन्यांडची माहिती एका चिठठीवर लिहून बंद करावी.\nनमुना गोळा केल्याेची तारीख\nउत्पादनाची तारीख व वर्ष\nनमुना संकलनानंतर नमुना प्रयोगशाळेत पाठवावा, विलंब लागणार असेल तर तो कोरडया स्वलच्छय व अंधा़-या जागेत सुरक्षितपणे सामान्यम तापमानालाच ठेवावा.\nराज्या तील १५ अन्न विश्ले.षण करणा-या सार्वजनिक आरोग्यड प्रयोगशाळांची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.\nअन्न् सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ नुसार विविध अन्न. नमुन्यांणची तपासणी करणे.\nविविध विशिष्ठ घटना जसे की, अन्न२ विषबाधा या अंतर्गत अन्न० नमुन्यांवची तपासणी करणे.\nमहत्वावच्या् व अतीमहत्वायच्या० व्याक्तीच्याअ भेटीच्याय वेळी अन्ना व पाणी नमुन्यां चे संकलन व परिक्षण करणे.\nशासकीय, खाजगी व अनौपचारिक अन्नय नमुन्यांयचे परिक्षण करणे.\nअन्नी भेसळ बाबतची माहिती प्रात्यरक्षिकासह विविध अभ्याकगतांना देणे.\nविविध प्रदर्शनामध्येम अन्नय भेसळी बाबत सामान्यय जनतेला माहिती देणे.\nतांत्रिक कर्मचा़-यांना अन्न् नमुने तपासणीबाबत नवीन पध्द तीबाबत प्रशिक्षित करणे.\nअन्नi विषयक कायद्यांची अंमलबजावणी\nअन्न. विषयक कायद्यांची अंमलबजावणी.\nअन्न् भ���सळ हा विषय इतिहास काळापासून मानवी जीवनाला भेडसावणारा विषय आहे. याबाबींवर मात करण्याासाठी केंद्र शासनाने अन्नह भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ व नियम १९५५ अस्तित्वात आणला. सुरूवातीस हा कायदा शहरी भागासाठी मुख्य्त: महानगरपालिका व नगरपालिका यांच्यान पुरता मर्यादित होता. नंतर ग्रा‍मीण भागालासुध्दा अन्नू भेसळीपासून सुरक्षा मिळावी यासाठी सन १९७० मध्येर कायद्याची व्यााप्तीद वाढविण्याात आली. यासाठी १९७० पासून कायद्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्रद शासन यांचेकडे देण्याित आली. यासाठी राज्यठ शासनाकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील 'आयुक्तक' दर्जाचे अधिकारी नेमण्या्त आले. नुकतेच सन २००६ मध्येी या कायद्यामध्येर सुधारणा करुन अन्न' सुरक्षा व मानके कायदा २००६ व अधिनियम २०११ हा कायदा अस्तित्वात आला.\nअन्न सुरक्षा कायद्याचे उद्देश\nअन्न् सुरक्षा कायद्याचे उद्देश\nसर्वांना सुरक्षित अन्नप उपलब्ध व्हातवे.\nग्राहकाचे हक्कष अबाधित रहावे.\nसकस व परिपुर्ण पोषक आहाराचा पुरवठा राज्याधतील सर्व लाभार्थींना मिळावा.\nकेंद्र व राज्यर शासनाचे अन्नर सुरक्षा प्राधिकारी.\nविविध महानगरपालिका, नगरपालीका लष्कपर विभाग रेल्वे यांनी नेमलेले अन्न सुरक्षा अधिकारी.\nअन्नध व औषध प्रशासनामार्फत नियुक्तल केलेले अन्नन सुरक्षा अधिकारी.\nग्राहक मंच व संघटना.\nअन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अधिनियम २०११ याची अंमलबजावणी करण्याासाठी जबाबदार विविध संस्थाप खालील प्रमाणे.\nराष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम विभाग\nराष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून, या कार्यक्रमांतर्गत राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळांकडे मीठ नमुने तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे व प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर येथे मीठ व लघवी नमुने, त्यामधील आयोडीनचे प्रमाण तपासणीसाठी प्राप्त होतात.\nप्रत्येक महिन्यांचे \"मासिक माहिती अहवाल\" अन्न व औषध प्रशासनाकडे आणि मीठ आयुक्त, भारत सरकार यांचेकडे सादर केले जातात. केंद्राच्या व राज्याच्या आरोग्य संचालनालयातील संबंधीत कक्षाकडे ही माहिती नियमितपणे सादर केली जाते.\n��योडीनयुक्त मीठ नमुने तपासणी\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी ५० मीठ नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत दरमहा तपासणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने दरमहा ५ मीठ नमुने (घर/दुकान/अंगणवाडी/प्राथमिक शाळा/हॉटेल /सार्वजनिक कार्यालय/खानावळ येथे) संकलित करून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवावेत. मीठ नमुन्यावर तापमान, आर्द्रता, पाणी, साठवणूकीचा जास्त कालावधी यांचा आयोडीन प्रमाणावर विपरीत परिणाम होत असल्याने मीठ नमुने घेताक्षणीच सिलबंद करणे आवश्यक आहे. मीठ नमुने व्यवस्थित संकलित करून सोबत जोडलेल्या सर्व माहितीसह संबंधित जिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात यावी. मीठ नमुने घेतल्यानंतर एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नयेत. मिठाचे नमुने कमीत कमी १०० ग्रॅम पॅालिथिनच्या पिशवीत घेवून ताबडतोब सिलबंद करावेत व नमुन्यासोबत खालील माहिती घेण्यात यावी.\nमीठ नमुना आयोडीनयुक्त मीठ / साधे खडे मीठ आहे :\nमीठ खरेदी केल्याचे दिनांक (साठवण / कालावधी)\nखरेदी ठिकाण (उत्पादक कंपनी : वितरक माहिती / ब्रॅंडचे नाव उत्पादक तारीख)\nनंतर दुसरी पॅालिथिनची पिशवी घेऊन मिठाच्या नमुन्याची पिशवी व वरील पूर्ण माहिती लिहिलेली चिठ्ठी त्यामध्ये टाकून पिशवी सीलबंद करावी व नमुना तपासणी करीता पाठवावा.\nपिशवीवर खालील माहिती लिहावी.\nप्रा.आ. केंद्र/ग्रामिण रुग्णालयाचे नाव तालुका जिल्हा\nजिल्हा आरोग्य / उपविभागीय प्रयोगशाळेत मीठ नमुने पाठवताना आवश्यक त्या तक्त्यात मीठ नमुने माहिती व्यवस्थित भरून व ती योग्य रित्या भरल्याची खात्री करून स्वाक्षरी करावी.\nनमुने पाठविणा-या संस्थेचे नाव\nनमुना कोठून घेतला ते ठिकाण, नाव व पत्ता\nमीठ उत्पादकाचे नाव व पत्ता\nब्रॅंडचे नाव / पॅकिंग / किंमत इत्यादी\nबॅच क्रमांक/ उत्पादन दिनांक\nआयोडीन मिठात आयोडीनचे प्रमाण खालीलप्रमाणे अपेक्षित आहे.\nउत्पादक पातळीवर कमीत कमी ३० मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.)\nदुकानदार पातळी १५ मिलीग्रॅम / किलोग्रॅम (पी. पी. एम.) च्यावर\nलघवी नमुन्यातील आयोडीनचे प्रमाण तपासणी\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक जिल्ह्यातून संशयित रुग्णांचे कमीत कमी २५ लघवी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.\n१ राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे. पुणे\n२ प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर नागपूर\nप्रत्येक ग्रामिण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय/जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून दरमहा ६ लघवी नमुने पाठविण्याची जबाबदारी प्रयोगशाळा तंत्रज्ञावर राहील.\nअ) गर्भवती माता २ लघवी नमुने\nब) स्तनदा माता २ लघवी नमुने\nक) विद्यार्थी २ लघवी नमुने.\nलघवी नमुने गोळा करून खालील संपूर्ण माहितीसह प्रयोगशाळेत देण्यात यावा.\nनमुना तपासणीस पाठविल्याचा दिनांक\n१) लघवी नमुने १०० मिलि लिटर क्षमतेच्या काचेच्या अथवा प्लॅस्टीकच्या बाटलीतून ५० ते ७० मिली लिटर नमुना पाठविण्यात यावा. सदरची बाटली स्वच्छ व रसायन मुक्त (आयोडीन फ्री) असणे गरजेचे आहे. या करिता प्रथम स्वच्छ पाण्याने व नंतर गरम डिस्टील्ड वाटरने बाटल्या स्वच्छ कराव्यात. बाटलीचे झाकण घट्ट बसत आहे व त्यातून नमुना सांडत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.\n२) लघवी नमुन्यामध्ये सल्फर विरहीत टोल्युन हा द्रव्य प्रिझर्वेटीव्ह पुरेशा प्रमाणात (चार ते पाच थेंब) टाकण्यात यावे.\nतांत्रिक कर्मचा़-यांना सेवांतर्गत प्रशिक्षण.\nइतर राज्यारतील तांत्रिक कर्मचा़-यांना आवश्यककतेनुसार प्रशिक्षण.\nआंतरराष्ट्री य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग.\nवैद्यकिय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यां ना प्रशिक्षण.\nग्राहक मंचाच्या सदस्यां ना आंतरराज्यीाय प्रशिक्षण.\nस्थासनिक स्व राज्यस संस्थाथ अधिकारी / कर्मचारी\nवैशिष्टयय पूर्ण इतर कामे.\nपाणी आणि अन्न् यांची गुणवत्ताछ व संनियंत्रण कार्यक्रमाच्याग प्रभावी अंमलबजावणीने सामान्यच जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणे.\nसामान्यप जनतेमध्ये स्वीच्छग व शुध्दा पाण्यारबाबत जागरूकता निर्माण करणे.\nया सर्व तीन विभागातील कामाव्य तिरीक्तव पुढील कार्यात सहभाग.\nविविध तपासण्यासव्यरतिरीक्तर, अन्न व शेती संघटना, भारतीय वैद्यकिय संघटना, जागतिक आरोग्यी संघटना यांच्यााकडून अर्थ सहायीत प्रकल्पांतमध्येत सक्रिय सहभाग.\nराज्या सार्वजनिक आरोग्यप प्रयोगशाळा, पुणे ही अणुजिवीय कल्च रसाठी राज्यभ संदर्भ प्रयोगशाळा म्हवणून ओळखली जाते.\nपाणी पुरवठा व स्वलच्छ.ता विभागाकडून राज्यत सार्वजनिक आरोग्यं प्रयोगशाळेस संदर्भ प्रयोगशाळा म्हशणून घोषित करण्याुत आले आहे.\nप्रयोगशाळेकडून आयोजित केल्या जाणा-या विविध प्रदर्शनाला जनतेकडून प्रतिसाद आवश्य.क आहे. जनता सापेक्ष स्वयजलधारा, जलस्वतराज या कार्यक्रमात जनतेकडून प्रतिसाद.\nसामान्य जनतेसाठी राबविल्याष जाणा-या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यातसाठी अशासकीय संस्थां नी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या सर्व योजनांच्या विविध टप्यापर वर प्रभावी संनियंत्रणाव्दा्रे कार्यक्रमाची जनता सापेक्ष अंमलबजावणी होऊ शकते.\nमहत्वाचा आरोग्य संदेश - स्वच्छ, शुद्ध, अन्न व पाणी, हीच आरोग्याची खरी जननी\nराज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या अन्न नमुन्यांची आकडेवारी.\nअधिक राज्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या अन्न नमुन्यांची आकडेवारी.\nराष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००८\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००८\nराष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००९\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२००९\nराष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१०\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यूपनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१०\nराष्ट्री य आयोडिन न्यूणनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०११\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यूणनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०११\nराष्ट्री य आयोडिन न्यूअनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१२\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यूअनता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल -२०१२\nराष्ट्री य आयोडिन न्यू नता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल - २०१३ (जुलै अखेर)\nअधिक राष्ट्री य आयोडिन न्यू नता विकार नियंत्रण कार्यक्रम. मिठ नमुने तपासणी अहवाल - २०१३ (जुलै अखेर)\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००८.\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००८.\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००९\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २००९\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१०\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१०\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०११\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०११\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१२\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - २०१२\nपाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - जानेवारी ते जून १3\nअधिक पाणी विभाग (रासायनिक तपासणी) राज्यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळांकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचा रासायनिक तपासणी अहवाल - जानेवारी ते जून १3\nअणुजीव विभागात सन २००८ मध्येी राज्याातील सार्वजनिक आरोग्यर प्रयोगशाळांकडून करण्यानत आलेल्याा कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २००८ मध्येी राज्याातील सार्वजनिक आरोग्यर प्रयोगशाळांकडून करण्यानत आलेल्याा कामाचा अहवाल\nअणुजीव विभागात सन २००९ मध्येब राज्याातील सार्वजनिक आरोग्यश प्रयोगशाळांकडून करण्या‍त आलेल्याक कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २००९ मध्येब राज्याातील सार्वजनिक आरोग्यश प्रयोगशाळांकडून करण्या‍त आलेल्याक कामाचा अहवाल\nअणुजीव विभागात सन २०१० मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २०१० मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्या��� कामाचा अहवाल\nअणुजीव विभागात सन २०११ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २०११ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअणुजीव विभागात सन २०१२ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २०१२ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअणुजीव विभागात सन २०१३ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nअधिक अणुजीव विभागात सन २०१३ मध्ये राज्याजतील सार्वजनिक आरोग्यो प्रयोगशाळांकडून करण्याणत आलेल्याल कामाचा अहवाल\nएकूण दर्शक: ५१९५५५४ आजचे दर्शक: १७१९\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22468?page=1", "date_download": "2018-11-16T10:00:33Z", "digest": "sha1:JE4HLKPWPHHJIYUAFSDLTT7KIJADHEV2", "length": 34395, "nlines": 176, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे... | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे...\nतुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे...\nस्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. हे संपूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,\"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे.\"\n'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबळ आणि प्रौढ जयशहा सीवाचा प्रणाम व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. हिंदूंचे हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.\nजर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल जर या लढाईसाठी स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे प्रत्ययास येते.\nतू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्�� करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर, \"सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते.\" व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.\nजर या देशाचे राज्य दारा शिकोह (१) यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर त्याने कृपा, अनुग्रह केला असता पण तू जसवंतसिंहास दगा दिलास व उच्चनीच याची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. परंतु तू आता सिंहाशी युद्ध करण्याची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे तू मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस तू मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस तू या निचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस तू या निचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस जुझारसिंहाच्या (२) कामाचा परिणाम तुला लक्ष्यात नाही जुझारसिंहाच्या (२) कामाचा परिणाम तुला लक्ष्यात नाही कुमार छत्रसाल (३) यावर तो (औरंगजेब) कशाप्रकारची आपत्ती आणू पाहत होता, हे तू जाणतोस. याखेरीज इतर हिंदू लोकांवर या दृश्ताच्या हाताने काय काय अनर्थ आली आहेत हेही तुला माहित आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा व भावाचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब संगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस याचे स्मरण कर.\nजर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मार्द्पानाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणार्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदू लोकांवर यावेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे. आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हा हिंदू लोकांच��� चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हाबरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो व चेहऱ्यावर कसे कसे रंग आणितो, आमच्या पायात आमचीच बेडी अडकीवितो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापितो ते लक्ष्यात घ्या. आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तलवारीस पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे.\nजर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील, तर फार मोठे काम होईल अशी अशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून टाका. म्हणजे काही काळापर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात आपले जाले पसरता येणार नाही. तेवढ्यात मी व माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोन्ही बादशहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारीचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिणदेशाच्या पटावरून इसलामाचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्यानंतर कार्यदक्ष वीर व भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा व कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशातील पहाडातून बाहेर पडून मैदानात येईन, आणि अत्यंत जलदीने तुम्हा लोकांच्या सेवेस हजर होईन व तुम्हास हिशेब विचारीन. चोहीकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोक आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्याच्या जर्जर झालेल्या घरात पोहचवू. म्हणजे त्याच्या नावाचे औरंगहि राहणार नाही न जेबहि राहणार नाही. तसेच त्याची तलवार राहणार नाही व कपटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृद्य व डोळे व हात यांची आवशक्यता आहे. दोन अंत:करणे (शिवराय व जयसिंह) एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठीकरया उडविता येतील. या विषयासंबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे संयुक्तिक नव्हे. तू म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शप��, देवाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही.\nअफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन. शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.\nजर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार) म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.\n(१) दारा शिकोह हा शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंजेबाचा वडीलबंधू होता. शहाजहान मागून गादीवर तो बसू नये म्हणून औरंगजेबाने जयसिंहमार्फत जसवंतसिंहाला पत्र पाठवून त्याचे मन कलुषित केले आणि दारा यास कुठलेली सहाय्य मिळू दिले नाही. पुढे औरंगजेबाने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार मारले.\n(२) जुझारसिंह बुंदेला हा शहाजहानचा एकनिष्ठ जहांगीर होता. पुढे मात्र औरंगजेबाने त्याचे संपूर्ण राज्य काढून घेतली, त्याला पदच्युत केले आणि जुझारसिंहाला अक्षरश: जंगलातून वणवण फिरावे लागले.\n(३) छत्रसाल बुंदेला यावर औरंगजेबाने मोठी आपत्ती आणली होती. छत्रसालचे वडील चंपतराय यांनी खरेतर औरंगजेबाला खूप सहाय्य दिलेले होते. पुढे आपले राज्य परत घेण्यासाठी चात्रासाल शिवरायांना राजगडी येऊन भेटले.\nमायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :\nहे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे\nब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो\nसर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...\nरोहन, धन्यवाद. माधवना अनुमोदन. आणखी पत्रं टाका.\nकपाटाचे जाळे म्हणजे काय\nमी या लेखाची प्रतिक्रियान्सहित एक पीडीएफ करुन मित्रान्मधे पाठवली आहे\nबाकिच्या वाचकान्नी देखिल जमल्यास तसे करावे\n{साला नेटवर इमेलमधुन नै नै ते गार्बेज सर्क्युलेट होत अस्ते, त्यापेक्षा असे लेख सर्क्युलेट क��ायला सुरुवात झाली तर बरे होईल}\nहा लेख वाचुन काय हांडगे पुरुष होतील \nधन्यवाद प. भ. (रोहन) , इतिहास\nधन्यवाद प. भ. (रोहन) , इतिहास नजरेसमोर जसाच्या तसा उभा केलास.\nमला आजही हा प्रश्न पडतो आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या , साधनसामग्री असलेल्या देशावर नेहमी मुठभर उपर्‍यांनीच का राज्य केलं असेल ज्याची उत्तर तुझ्या लेखात सापडतात.\nजय शिवाजी , जय भवानी.\nपक्का भटक्या आमच्या पर्यंत हे\nपक्का भटक्या आमच्या पर्यंत हे लिखाण आणल्या बद्दल धन्यवाद, आज वेळ काढून हा लेख वाचून काढला.\nधन्यवाद दोस्तांनो... काही कारणाने बरेच दिवस मायबोलीपासून दूर होतो... पण आता थोडे अधिक लिखाण करायचा मानस आहे..\nगजानन... दुरुस्ती केली आहे....\nह्या पत्राचा मूळ स्त्रोत मिळू\nह्या पत्राचा मूळ स्त्रोत मिळू शकेल\nछत्रपती शिवाजी महाराज -\nछत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तिदर्शन...\nप्रथम आवृत्ती - १९४२. माटुंगा इस्ट.\nहे पत्र वाचुन आनंद झाला.अशी\nहे पत्र वाचुन आनंद झाला.अशी शिवकालिन पत्रे किंवा महाराजे विषयी इतर लेखन वरील पद्ध्तीत वाचावयास मिळाले तर मा.बो.वर असणारे समस्त हिंदू मराठे आपले श्रुणी होतील. कारण इतरत्र अशा लेखनात अवघड भाषा जी सहज समजत नाही. कींवा शिवकालिन बखरीतील काही मुद्दे वेगळ्या भाषेमुळे लवकर समजत नाहीत.आपले काम खरच स्तुत्य आहे. राजांनी सांगितले आहेच \"मराठा तितुका मिळवावा\"\nमित्रा सेनापती, जे पत्र अनेक\nजे पत्र अनेक वर्षांपासून मला पुन्हा पुन्हा वाचायची इच्छा होती, ती आज आपल्यामुळे सफळ झाली म्हणून धन्यवाद.\nतरुणपणी हे पत्र मी वाचून त्यातला भाग लक्षात ठेवला होता. नंतरच्या हवाईदलातील सेवेच्या काळात या पत्रातील मसूदा मी अनेक सेनेतील मित्राना एक ऐतिहासिक पत्र, महान (Visionary) दृष्टा सेनाधिकाऱ्याच्या राजकारणी बुद्धिमत्तेचे सुंदर मिश्रण आहे. त्यातून दूरदृष्टीचा धुरंधर सेनानी कसे Geopolitical परिस्थितीचे विष्लेषणाने विचार करतात याचा हे पत्र उत्तम नमुना आहे. जगाच्या इतिहासात फार कमी अशी पत्रे लिहिली गेली आहेत. हे पत्र कावेबाज नसून एक तळमळीची हाक देणारे आहे. त्यात जयसिंहाची स्तुती ही आहे. पण त्याला जरबेत इशारा आहे. मुत्सुद्देगिरी व डावपेच करून जयसिंहाला आपलेसे करायला हवे, पण हे पत्र चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडले तर त्यामुळे जयसिंहाचे व्यक्तिशः नुकसान न व्हावे अशी सावधानीही त्���ातील वाक्य रचनेत आहे.\nया पत्रावर जयसिंहाने काय मत व्यक्त केले होते त्याला महाराजांचे विचार ग्रहण करायची कुवत होती का त्याला महाराजांचे विचार ग्रहण करायची कुवत होती का आदि प्रश्न उपस्थित होतात. जयपुरच्या कपाटद्वारा मधून यावर प्रकाश टाकला जावा म्हणून ही प्रयत्न केले गेले असतील तर मला तरी ज्ञात नाहीत. हे पत्र सुज्ञ नेत्यांच्या धोरणी विचारसरणीचा अत्यंत बोधप्रद नमुना आहे, या पत्राच्या विविध कंगोऱ्यांचे राजनीतिक व सैन्याधिकारी विचाराने विष्लेषण व्हावे अशी फार कळकळीची इच्छा होती पण कोणी तसे चर्चा करायची देखील तसदी घ्यायला तयार नाहीत असे पाहून मी यावर बोलणे हळू हळू बंद केले. आज अनेक वर्षांनी हे पत्र पुन्हा वाचनात आले अन मनातील अनेक शब्द आपल्याला सांगावेसे वाटले.\nपत्राची मराठी शिवकालीन वाटत\nपत्राची मराठी शिवकालीन वाटत नाही.. की मजकूर तोच ठेऊन आजच्या मराठीत हे पत्र लिहिले आहे\nसेनापती धन्यवाद, अक्खे पत्र\nसेनापती धन्यवाद, अक्खे पत्र आज वाचले … काय लिहिलेय जबरदस्त\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=4", "date_download": "2018-11-16T10:41:16Z", "digest": "sha1:UARGLTQZY4AHUYUEZQ4MLPBDATDLB2GK", "length": 6000, "nlines": 128, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nपत्ता : आकुर्डी दूरध्वनी क्रमांक : २७६६०२५४ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : चिंचवड दूरध्वनी क्रमांक :२७४५२०९५ मोबाईल क्रमांक :- २७४५२०९५\nपत्ता : काळेवाडी दूरध्वनी क्रमांक :२७२७६९९९\nपत्ता : कासारवाडी पिंपरी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७१२५२८७ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : पिंपरी दूरध्वनी क्रमांक : २७४१०३६८ मोबाईल क्रमांक :\nमहावितरण पिंपरी गाव 27411102\nपत्ता : पिंपरी गाव दूरध्वनी क्रमांक : २७४१११०२ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :प्राधिकरण पिंपरी पुणे दूरध्वनी क्रमांक : २७६५९२७६ मोबाईल क्रमांक :-\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T09:39:31Z", "digest": "sha1:4A2Y5J73XLG7ZEUTOT7CEJ33CSYISNSF", "length": 4673, "nlines": 105, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "सेवा | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nहा विभाग सार्वजनिक सेवा जसे बिले, तक्रार, आणि रोजगार, राहण्याचा दाखला, जन्म आणि मृत्यू हे दाखवतो. सेवा संबंधित वेबसाइट दुवा आणि संपर्क तपशील सूचीबद्ध आहेत.\nसर्व लोकसंख्या दाखले निवडणूक भूमी अभिलेख माहितीचा अधिकार शासन निर्णय सेवा हमी\nभूमी अभिलेख – आपला ७/१२ पहा\nराष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/sasun-hospital-pune/", "date_download": "2018-11-16T10:36:44Z", "digest": "sha1:FL2GYS2FFV4BXYMG3MYIXGJZJN5ZLOOH", "length": 6749, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निराधारांच्या उपचारांचा ससूनवर भार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निराधारांच्या उपचारांचा ससूनवर भार\nनिराधारांच्या उपचारांचा ससूनवर भार\nबेवारस, अनोळखी, नातेवाईक नसलेल्या निराधार रुग्णांचा ससून रुग्णालयाच्या वैद्यकिय सेवेवर ताण येत आहे. सध्या येथील विविध वॉर्डमध्ये 15 ते 20 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी अथवा निराधारांचा सांभाळ करणार्‍या संस्थांमध्ये रुग्णालयाच्या वैद्यकिय समाजसेवा विभागामार्फत पाठविण्यात येते.\nअनेक रुग्णांना विशेषकरून वृध्दांना जवळचे नातेवाईक नसतात. काहींना नातेवाईक किंवा मुलगा-मुलगी असूनही त्यांना वार्‍यावर सोडून दिलेले असतात. काही रुग्ण मानसिकदृष्टया स्थिर नसल्यामुळे ते कुटूंबापासून दुर जातात. तर काही वेळा भिकारीही असतात. त्यांना अपघात, हृदयविकार किंवा इतर दुर्धर आजारांसाठी जर वैद्यकिय मदतीची गरज लागली तर त्यांना ���पचारासाठी ससून या शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. बहुतांश रुग्णांना डायल 108 या मोफत सेवा देणार्‍याा रुग्णवाहिकेद्वारे आणले जाते.\nयेथे या रुग्णांवर सर्वसामान्य रुग्ण ज्या कक्षात उपचार घेतात त्याच कक्षात उपचार केले जातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड नाही आणि ते शक्यही नाही. कारण प्रत्येक आजाराच्या रुग्णांसाठी प्रत्येक वॉर्ड वेगळा करणे शक्य नसते. या रुग्णांकडे कोणतेही कागदपत्रे नसली तरी त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यांची स्वतंत्र फाईल बनवून त्यांच्यावर मोफत उपचार केले जातात. यामध्ये जर रुग्ण 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल तर त्याच्यावर नियमानुसार मोफत उपचार होतात. पण, 60 वयाच्या आतील असेल तर त्यांच्या येणार्‍या बिलांचे पैसे येथील वैद्यकिय समाजसेवक विविध स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या मदतीद्वारे भागवतात.\nइतकेच नव्हेत तर त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना जर त्यांचा राहता पत्ता आठवत असेल तर त्या पत्यावरही वैद्यकिय समाजसेवकांनी जमा केलेल्या निधीद्वारे सोडण्यात येते. जर पत्ता आठवत नसेल तर त्यांना शासनाच्या निराधार केंद्र, संस्थांमध्ये पाठवण्यात येते. तसेच 18 वर्षाच्या आतील बालक असेल तर त्याला बालकल्याण समितीच्या आदेशाने लहान बालकांच्या संस्थेत पाठवले जाते. आतापर्यंत वैद्यकिय समाजसेवा विभागाने शेकडो निराधार रुग्णांना त्यांच्या घरी तसेच संस्थेंमध्ये सोडलेले आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Three-sub-committee-chairmen-of-Sangli-Agricultural-Produce-Market-Committee-resigned/", "date_download": "2018-11-16T10:02:03Z", "digest": "sha1:YAT7GOHZKJBRIJJT24I4NELHQ4HWY2OO", "length": 8080, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समितीच्या ३ उपसमिती सभापतींचे राजीनामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बाजार समितीच्या ३ उपसमिती सभापतींचे राजीनामे\nबाजार समितीच्या ३ उपसमिती सभापतींचे राजीनामे\nसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमन उपसमितीचे नुतन सभापती अजित बनसोडे, प्रतवारी उपसमितीचे सभापती मुजीर जांभळीकर व सांगली जनावरे दुय्यम बाजार आवार उपसमितीचे सभापती शितल पाटील यांनी सभापतीपदाचे तसेच उपसमितींमधील सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. संचालक बाळासाहेब बंडगर ‘मिरज’ व ‘प्रचार’ उपसमितीतून बाहेर पडले आहेत.\nबाजार समितीच्या 12 उपसमित्यांवरील सभापती, सदस्य निवडी सोमवारी संचालक मंडळ बैठकीत जाहीर झाल्या. मात्र अपेक्षित उपसमिती न मिळाल्याने काही संचालकांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.\nदादासाहेब कोळेकर ‘दुबार’; अजित बनसोडेंचा ‘आपटबार’\nकवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार उपसमितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे अजित बनसोडे प्रबळ इच्छुक होते. भाजपचे खासदार संजय पाटील समर्थक दादासाहेब कोळेकर हे सलग दुसर्‍यांदा निवडीसाठी आग्रही होते. कोळेकर यांना दुबार संधी मिळताच, बनसोडे यांच्या ‘आपटबार’चा आवाज घुमला. बनसोडे यांची नियमन उपसमितीच्या सभापतीपदी निवड झाली होती. त्यांनी या उपसमितीचा राजीनामा दिला आहे.\nजांभळीकर, बंडगर होते नाराज\nप्रतवारी उपसमितीचे सभापती मुजीर जांभळीकर, सांगली जनावरे बाजार आवार उपसमितीचे सभापती शितल पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. ते व्यापारी प्रतिनिधी संचालक आहेत. बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीच्या घडामोडींवेळी या दोन संचालकांना तसेच हमाल प्रतिनिधी संचालक बाळासाहेब बंडगर यांना दूर ठेवले होते. हळद जीएसटी प्रश्‍नी झालेल्या चर्चांना जांभळीकर हजर नसत. बाजार समितीनेही त्यांना ‘विशेष निमंत्रण’ दिले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. संधी आल्यानंतर त्यांनी राजीनामे देऊन नाराजी दर्शविली. बाळासाहेब बंडगर हे फळे व भाजीपाला उपसमिती सभापतीपदासाठी इच्छुक होते. त्यांचा विचार झाला नाही. त्यांनी मिरज दुय्यम बाजार आवार व प्रचार उपसमितीमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.\nसंती नाराज; पण राजीनामा नाही\nमाजी उपसभापती रामगोंडा संती हे जत दुय्यम बाजार आवार उपसमिती सभापतीपदासाठी इच्छूक होते. पण दयगोंडा बिरादार यांनी बाजी मारली. त्यामुळे ते नाराज होते. पदाधिकारी दूरध्वनीही घेत नसल्याचे सांगत नाराज आहे, पण उपसमिती सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. संती हे जत, कवठेमहां���ाळ तसेच फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार उपसमितीचे सदस्य आहेत.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-virat-kohli-challenge-for-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2018-11-16T10:09:25Z", "digest": "sha1:4ZOUJ4INO42WUZCPHPQFW4C76YXIXNN7", "length": 8191, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विराट कोहलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविराट कोहलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज\nनवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता.\nभारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारलं आहे. हे चॅलेंज स्वीकारतानाच कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिलं आहे.त्यांचं हे चॅलेंज कोहलीने पूर्ण करुन आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने, ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असं ट्वीट त्याने केलं.\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nटीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/keinesfalls", "date_download": "2018-11-16T09:59:18Z", "digest": "sha1:MGKDNWK3ICFQX3YNCJZN725UJOLPVAXR", "length": 7411, "nlines": 144, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Keinesfalls का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nkeinesfalls का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे keinesfallsशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n keinesfalls कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nkeinesfalls के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'keinesfalls' से संबंधित सभी शब्द\nसे keinesfalls का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/kishori-shahane/", "date_download": "2018-11-16T09:39:33Z", "digest": "sha1:IMURI6XRM6G7YYUWHDX6DYPX3SRV2X4Z", "length": 8508, "nlines": 104, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "किशोरी शहाणे – profiles", "raw_content": "\n‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट “ऐका दाजिबा’ यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आध��रित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nबळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे\nबळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ...\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=5", "date_download": "2018-11-16T10:46:27Z", "digest": "sha1:F7KGIMZBALH6SF7MHCWHFDZW25OOAPIZ", "length": 5552, "nlines": 124, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६३०६०४१ मोबाईल क्रमांक :-\nजनकल्याण नेत्र पेढी हॉस्पिटल 24457256\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २४४५७२५६ , २४४५७२५६ मोबाईल क्रमांक :-\nमहात्मा गांधी हॉस्पिटल 24479443\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २४४७९४४३ मोबाईल क्रमांक :-\nपरांजपे Eye बँक 25441308\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २५४४१३०८ मोबाईल क्रमांक :-\nपत्ता : पुणे पुणे दूरध्वनी क्रमांक : २६१२८००० मोबाईल क्रमांक :\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/one-day-patriotism/", "date_download": "2018-11-16T09:33:12Z", "digest": "sha1:65VYTXHBVYSDXSM5KFYAHGVNFOEQ62GP", "length": 4299, "nlines": 88, "source_domain": "punerispeaks.com", "title": "एक दिवसाची देशभक्ती - Puneri Speaks", "raw_content": "\nआज येईल सगळ्यांना देशभक्तीचं भरतं\nएका दिवसासाठी आणि social media पुरतं\nझळकतील तिरंगे profile photo वरती\nजागेल देशभक्ती whatsapp message पुरती\nव्यक्त होतील निर्धार आपला देश बदलण्याचे\nवर्षानुवर्षं न सुटलेले प्रश्न एका दिवसात सोडवण्याचे\nएक दिवसाची देशभक्ती फार काही मागत नाही\nInternet वर देशभक्त व्हायला फार काही लागत नाही\nउद्यापासून आहे नेहमीचच बेफिकीर जगणं\nसिग्नल तोडून जाता जाता .. रस्त्यावर थुंकणं\nआज देशभक्ती, उद्या practical विचार असणार आहे\nमी एकटा बदलून का हा एवढा मोठा देश सुधारणार आहे \nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nटाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा \nHistory of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..\nPrevious articleपुणे तिथे काय उणे: देशात राहण्यासाठी पुणे शहर अव्वल स्थानी\nNext articleअटल बिहारी वाजपेयी माहिती, अटल बिहारी वाजपेयी विशेष , अटल बिहारी वाजपेयी मराठी, अटल बिहारी वाजपेयी कविता\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/495837", "date_download": "2018-11-16T10:07:39Z", "digest": "sha1:FI6O6ND5JKMBFXVSCCPYWGBOQ6PDSIRF", "length": 17258, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोकणात काळय़ा धंद्यांचे बस्तान! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » को���णात काळय़ा धंद्यांचे बस्तान\nकोकणात काळय़ा धंद्यांचे बस्तान\nपर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कोटय़वधी रूपयांचे पॅकेज मिळवून गोवा व केरळशी पर्यटनदृष्टय़ा स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेल्या कोकणात वाढत चाललेले काळे धंदे चिंतेत भर टाकत आहेत. गेल्या दीड-दोन वर्षात खवले मांजरांची खवले, रक्तचंदन, बिबटय़ाचे कातडे तस्करीचा तपास सुरू असतानाच केटामाईन या अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आल्याने काळय़ा धंद्यांचे केंद्र अशी नकारात्मक ओळख बनू लागली आहे. अलिकडच्या काळातील या सर्व घटनांशी परराज्यातील तस्करीचे असलेले कनेक्शन आणि त्याची पोलखोल करण्यास आलेले अपयश गुन्हेगारी कृत्य करणाऱयांच्या पथ्यावर पडलेले आहे. तस्करीच्या या साऱया घटना कोकणची साहित्यिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया चिपळूण नगरीत घडल्या हे विशेष.\nनिसर्गसंपन्नतेने नटलेल्या कोकणला काळय़ा धंद्यांचे ग्रहण लागले आहे. त्यावर नियंत्रण मिळण्याऐवजी त्यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणाची भरच पडत चालली आहे. कोकणला लाभलेली अथांग समुद्र किनारपट्टी ही सुरूवातीच्या काळात तस्करीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखली जात असे. मात्र कालांतराने ती तस्करी मोडीत काढली गेल्यानंतर मधल्या काळात तसे कोकण शांत होते. मात्र अलिकडच्या म्हणजेच वर्ष-दोन वर्षापासून गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसू लागले आहे. यामध्ये उघडकीस आलेल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये तपासी यंत्रणेच्या हाती फारसे काही न लागल्याने अथवा त्यांचा दराराही कमी झाल्याने गुन्हेगारांना बस्तान ठोकण्यास मोकळीक मिळाली आहे. यातील बहुतांशी घटना या वनविभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या मर्यादा पुरत्या उघडय़ा पडलेल्या आहेत. त्यामुळे अशा या विभागाकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दापाश करण्याची स्वप्ने पाहणे चुकीचे आहे.\nदीड वर्षापूर्वी चिपळूणसह उत्तर रत्नागिरीत खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी उघडकीस आली. दोन कारवायांमध्ये सापडलेल्या या खवल्यांच्या तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असल्याचे नंतर उघड झाले. बेळगाव ते चिपळूण असे कनेक्शन असल्याने त्यादृष्टीने तपास राष्ट्रीय स्तरावरून सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नसतानाच गेल्या सहा महिन्यांपूर्���ी शहरातील गोवळकोट रोड परिसरात चारठिकाणी धाडी टाकून एकूण 9.796 घनमीटर इतके तब्बल 412 रक्तचंदनाचे ओंडके जप्त करण्यात आले. साधारणपणे तब्बल 14 टन असलेल्या या चंदनाची किंमत परदेशातील चलनानुसार कित्येक कोटीत आहे. या प्रकरणातही आंतराराष्ट्रीय रॅकेट असल्याचे सांगत तपास सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असलेला इसा हळदे हा अजूनही वनविभागाच्या हाती लागलेला नसून आता न्यायालयाकडून तो फरार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर या महिन्यात 8 जून रोजी चिपळुणातील निवळी येथे साडेसात लाखाचा खैर जप्त करण्यात आला. भिवंडीतील वनविभागाच्या राखीव जंगलातून चोरून तो येथील कातभट्टीवर आणला गेला होता. या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच जून महिन्यात कुंभार्ली घाटात चेकनाक्यावर पाच लाखाचे बिबटय़ाचे कातडे व कार जप्त करण्यात आली. यामध्ये चिपळुणात कातडे विक्रीसाठी घेऊन येणाऱया पाटण येथील तरूणाला अटक करण्यात आली.\nया सर्व घटनांत केटामाईन या अंमली पदार्थ विक्री प्रकरण सर्वासाठी धक्कादायक आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीतून तेथे काम करणाऱया कामगाराने दररोज थोडी थोडी पावडर चोरत जमा केलेली तब्बल 10 किलो 880 ग्रॅम वजनाची सुमारे नऊ कोटीची पावडर बाहेर विक्री करताना पोलिसानी सदर कामगारासह एकूण तिघांना अटक केली आहे. मुळातच इतक्या मोठय़ाप्रमाणात सापडलेल्या केटामाईन ड्रग्जची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यादृष्टीने या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे होते. मात्र दोन कारवायात केटामाईन सापडल्यानंतर पोलिसी तपास पूर्णपणे थंडावलाच. एवढेच नव्हे तर दहा दिवसांतच ज्या कंपनीतून ही अंमली पावडर चोरली गेली त्या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापन यांचा यामध्ये काहीच संबंध नसल्याचे सांगत तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी चक्क क्लिनचिट देऊन टाकली.\nतसे पाहिले तर तीन वर्षापूर्वीही येथे सापडलेले केटामाईन याच कंपनीतून चोरले गेले होते. त्यानंतर सलग दुसरी घटना घडल्यानंतर त्यातील गांभीर्य ओळखून त्यादृष्टीने तपासाची दिशा आवश्यक होती. मुळातच ही अंमली पावडर रेव्ह पाटर्य़ामध्ये नशा येण्यासाठी वापरली जाते. चोरटय़ा मार्गाने विक्री केल्यास साधारणपणे 80 लाख किलोमागे मोजले जातात. त्यामुळे याचे उत्पादन करणाऱया कंपनीकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना आणि काळजी घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज फूड आणि ड्रग्ज विभागाने कंपनीचे उत्पादन थांबवले आहे. ही कारवाई वगळता बाकी सारे मोकाट आहेत. आज कोकणात ठिकठिकाणी अंमली पदार्थ विकले जात आहेत. यातून तरूण पिढी याला बळी पडत आहे. त्यामुळे अशा घटनांच्या मुळाशी जाणे महत्वाचे ठरते.\nमुळातच कोकणात आणि विशेषत: रत्नागिरी जिल्हय़ात वाढत असलेले गुन्हेगारी प्रस्थ आणि त्याचा सुरू असलेला तपास पहाता याला आळा बसेल असे म्हणणे धाडसाने ठरणारे आहे. आतापर्यंत घडलेल्या घटनेत मुळाशी तपास यंत्रणा न गेल्याने तपास अधांतरीच लटकत राहिला आहे. त्यामुळे कायद्याचा धाकच गुन्हेगारी कृत्य करणाऱयाना राहिलेला नाही. केटामाईन प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी आवाज उठवत कंपनी बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनीही त्यांचीच री ओढली आहे. मात्र तीन वर्षापूर्वी जाधव यांच्याच मंत्रीपदाच्या कारकीर्दीत केटामाईन सापडले होते. कंपनी बंद हा त्यावरील पर्याय नाही. यातून शेकडो कामगार देशोधडीला लागतात. त्यामुळे त्यासंदर्भात सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि गैरकृत्यावर नियंत्रण कसे येईल हे पहाणे महत्वाचे ठरते.\nतसे पाहिले चिपळूण नगरीची ओळख ही कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उंच शिखरावर असलेल्या या नगरीने आपला वारसा आतापर्यंत जपला आहे. असे असतानाच अलिकडच्या काळात तस्करी अथवा चोरटय़ा कारवाईचा केंद्रबिंदू ही नगरीच राहिली असल्याने या शहराची वेगळी ओळख नकाशावर येऊ लागली आहे. त्यामुळे चिपळूण काळय़ा धंद्यांचे माहेरघर तर ठरत नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.\nम्युच्यअल फंड संपत्ती 19 लाख कोटीवर\nआमदारपुत्राच्या कारनाम्यामुळे काँगेसची नाचक्की\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/twitter-war-between-ravi-shankar-prasad-and-shashi-tharoor-over-on-shivling-remarks-5326.html", "date_download": "2018-11-16T09:12:22Z", "digest": "sha1:65ULNG5AWRYOLWJTS5W2JYDBUACP4PYF", "length": 21155, "nlines": 166, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेस नेते शशी थरुर विरुद्ध केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सामना रंगला | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nदेश सांभाळता येत नाही, तर पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायर���\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nपंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेस नेते शशी थरुर विरुद्ध केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सामना रंगला\nराष्ट्रीय अण्णासाहेब चवरे Oct 29, 2018 08:56 AM IST\nकाँग्रेस नेते शशी थरुर आणि रविशंकर प्रसाद (file photo)\nकाँग्रेस नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाद्दल वादग्रस्त विधान केले. त्याला केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शशी थरुर आणि रविशंकर प्रसाद यांच्यात चांगलेच ट्विटरयुद्ध रंगले आहे. ज्याची सोशल मीडियात जोरादर चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे शिवलिंगावरील विंचवाप्रमाणे आहेत. त्याला हातही लावता येत नाही आणि चपलेने मारताही येत नाही, असे विधान थरुर यांनी केले होते. बंगरुळू येथील लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये बोलताना थरुर यांनी हे वक्तव्य केले .\nदरम्यान, थरुर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना शशी थरुर हे एका हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांनी भगवान शिवचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस अध्यक्ष हे स्वत:ला शिवभक्त मानतात त्यांनी थरुर यांच्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपी असा आरोप केल्याने थरुरही चिडले असून त्यांनीही प्रसाद यांना प्रत्युत्तर दिले आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे दोघांमध्ये ट्विटरवरुन दोघांमध्ये चांगले ट्विटयुद्ध रंगले आहे. (हेही वाचा, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना 'सल्ला देत हल्ला' म्हणाले, 'गांधी कुटुंबाने देशासाठी केलेल्या त्यागाचे भान ठेवा')\nप्रसाद यांच्या हत्येतील आरोपी या आरोपाला उत्तर देताना थरुर यांनी दिलेल्या उत्तर ते म्हणतात, 'हे कोणते हत्या प्रकरण आहे श्रीयूत कायदेमंत्री आपण अशा काही प्रकरणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात का श्रीयूत कायदेमंत्री आपण अशा काही प्रकरणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहात का' असा सवाल विच���रला आहे.\nदरम्यान, रविशंकर प्रसाद आणि शशी थरुर यांच्यात सुरु असलेल्या ट्विटयुद्धावर युजर्सनाही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. शशी थरुर सध्या आपल्या 'द पैराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहेत.\nTags: केंद्रीय रविशंकर प्रसाद नरेंद्र मोदी विंचू शशी थरुर शशी थरुर पुस्तके शिवलिंग\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1207.html", "date_download": "2018-11-16T09:21:45Z", "digest": "sha1:CJJ33F6XTBPM7ELH4WV7M53PBA46YPO5", "length": 3515, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रांजणगाव देशमुख शिवारात पुतण्याकडून काकाचा खून. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shirdi रांजणगाव देशमुख शिवारात पुतण्याकडून काकाचा खून.\nरांजणगाव देशमुख शिवारात पुतण्याकडून काकाचा खून.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी हद्दीतील रांजणगाव देशमुख शिवारातील कारभारी पुंजा जगताप यांच्या शेतात काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून सोपान काशिनाथ मुकणे (वय ५५ रा.अगसखिंड, ता.सिन्नर, जि. नाशिक) यांना दोघा पुतण्यांनी लाथाबुक्क्याने तसेच काठीने बेदम मारहाण केली. या दरम्यान मुकणे यांच्या छातीत जबर मार लागून मुकणे हे जागीच ठार झाले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसब���क पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=6", "date_download": "2018-11-16T10:41:50Z", "digest": "sha1:BZ2LF5H3TXHTDI2JJMG5BYVDJ5CMOT5V", "length": 6245, "nlines": 124, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nजन.अरुणकुमार वैद्य मुख्य आग्निशमन केंद्र 9922501475\nपत्ता :- संत तुकाराम नगर पिंपरी पुणे ४११०१८ दूरध्वनी क्रमांक :-२७४२३३३३ , २७४२५४०५ आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 9922501475\nराजमाता जिजाऊ उप अग्निशमन केंद्र भोसरी 9922501476\nउप अग्निशमन केंद्र प्राधिकरण 9922501477\nपत्ता :-उप अग्निशमन केंद्र प्राधिकरण निगडी पुणे ४११ ०४४ दूरध्वनी क्रमांक :-२७६५२०६६ आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 992250147\nउप अग्निशमन केंद्र रहाटणी 9922501478\nपत्ता :- ओंध रोड काळेवाडी फाटा रहाटणी पुणे ४११०४४ दूरध्वनी क्रमांक :-20270881 आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :- 9922501478\nउप अग्निशमन केंद्र तळवडे 9552523101\nपत्ता :- सॉफ्टवेअर पार्क चौक लक्ष्मीनगर तळवडे दूरध्वनी क्रमांक :-27690101 आपत्कालीन क्रमांक :- १०१ मोबाईल क्रमांक :-9552523101\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mahades.maharashtra.gov.in/surveyReports.do?repCatId=VA", "date_download": "2018-11-16T09:19:43Z", "digest": "sha1:SVIHQTIOB22S2WFEZGCIIOPENIOSLSRQ", "length": 3593, "nlines": 49, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\n1 स्थानिक विकासासाठी मूलभूत सांख्यिकी (ग्रामीण) अहवाल -११-०८-२०१५ स्थानिक विकासासाठी मूलभूत सांख्यिकी (ग्रामीण) अहवाल -११-०८-२०१५ मराठी 2015 898\n2 गाववार सुविधा गाववार सुविधा मराठी 2001 1758\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4281134\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.adiyuva.in/2013/02/blog-post.html", "date_download": "2018-11-16T10:14:32Z", "digest": "sha1:DI73PAZFU4CXB6S2T2MU5XDA23RW2RXL", "length": 8803, "nlines": 177, "source_domain": "www.adiyuva.in", "title": "AYUSH | Adivasi Yuva Shakti: आदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका", "raw_content": "\nआदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका\nआदिवासींच्या विकासातील प्रगत आदिवासींची भूमिका\nजंगलातील फळे, फुले, कंदमुळे आणि शिकार यावर आपली उपजीविका भागवणारा आदिवासी समाज काही प्रमाणात चाकोरीच्या बाहेर जाऊन आपले जीवन जगू लागला आहे.त्याचेच एक उदाहरण म्हणजे आज आदिवासी समाज आणि संस्कृतीचे दर्शन जगाला करून देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अनेक पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे, इत्यादींमधून अनेकवेळा वेगवेगळे लेख, कविता छापून येतात. त्यातच भर म्हणजे फेसबुकवर सुद्धा आदिवासी संस्कृतीशी निगडीत अनेक ग्रुप आहेत.\nदेशाच्या एकूण लोकसंखेच्या ८.२ % असलेला हा आदिवासी समाज एका संपन्न लोकपरंपरेचा एक भाग आहे. परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर आदिवासी जमातींच्या स्वायत्त, संपन्न आणि स्वच्छंद जगण्यावर अनेक बंधने आली. स्वातंत्र्यानंतर गोर्या साहेबांच्या जागी आलेल्या देशी साहेबांनीसुद्धा आदिवासिंचे जगणे असह्य केले. परिणामी आज १० कोटींहून अधिक असलेले आदिवासी आपले स्वत्व हरवून बसले आहेत.\nआधुनिकीकारानाच्या, प्रगतीच्या आणि जागतीकरनाच्या नावाखाली आजचा समाज आदिवासिंचा मूळ धर्म, संस्कृती, कला, नृत्य, वाद्य, औषधोपचार अशा सर्व मौलिक गोष्टींचा त्याग करत आहोत. मूळ आदिवासींना प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणजे पांढरपेशा वर्गासारखे जीवन जगणे असे वाटते, तर अन्य समाजाला या हरवत चाललेल्या आदिवासिपणाची पर्वा नाही असे चित्��� आज देशातील सर्वच आदिवासीबहुल भागात दिसतेय. देशभर विखुरलेल्या आदिवासी जमातींमध्ये होत असलेल्या या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे परिणाम भयंकर आहेत.\nआदिवासींचा विकास करताना त्यांचे आदिवासीपण जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व अमेरिकेतील आदिवासी जसे म्युझियममध्येच पाहायला मिळतात, तशी अवस्था आपल्याकडेही होईल कि काय अशी भीती वाटते.\nआज प्रगत आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी लोकांना प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शन दिले केले पाहिजे. या आपल्या समाज बांधवांना आपले प्रेम, सम्मान, सहानुभूती, शिक्षण, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. जर आपण त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले तर ते खूपच आनंदी होतील. जर अशी मानाशिकाता देशातील १० करोड आदिवासींची निर्माण झाली तर हजारो वर्षापूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा यायला उशीर होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5206668029989483666&title='Tata'%20Launches%20'Know%20Your%20Electricity%20Consumption'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T10:23:49Z", "digest": "sha1:NDOOPU7PFRNA6RFVVKP2QL7X7SLZPVIL", "length": 10940, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा", "raw_content": "\n‘टाटा’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ सेवा\nमुंबई : ग्राहकांना आपल्या वीज वापरावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता यावे, यासाठी ‘टाटा पॉवर’तर्फे ‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ या नव्या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना किती वीज वापर होत आहे हे ऑनलाइन पाहता येणार आहे.\nया अंतर्गत टाटा पॉवरचे ग्राहक कोणत्याही महिना, दिवस आणि तास यातील त्यांचा वीज वापर पाहू शकतात. एका बटणाच्या क्लिकवर ही सेवा उपलब्ध असून, याद्वारे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराचा आराखडा अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. यामुळे विजेच्या बिलातील दुरुस्त्या कमी करता येणार आहेत. ग्राहकांना ‘टाइम ऑफ द डे टेरिफ’ (ToD) यावर त्यांची मागणी आणि नवे वेळापत्रक व्यवस्थापित करता येईल. यात ऊर्जा घटकांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे, हा याचा अतिरिक्त फायदा आहे.\n‘नो युअर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन’ या नव्या सेवेत अधिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक स्तरातील टाटा पॉवरच्या ग्राहकांचा समावेश आहे; तसेच ज्या ग्राहकांकडे ऑटोमेटेड मीटर रिडिंग (एएमआर) यंत्रणा आहे त्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वापराचा डेटा वेबलिंक किंवा टाटा पॉवरकडून आलेल्या ई-मेलवरील ठराविक कालावधीच्या अपडेटमधून पाहता येईल. ही माहिती सर्वात जास्त एकीकृत आणि ग्राहकांना मूल्याधिष्ठित सेवा देणारी असेल याची खात्री व्हावी यासाठी कंपनीने विस्तृत तपासण्या आणि दिल्या जाणाऱ्या डेटाचे विश्लेषण केले आहे.\nटाटा पॉवरचे अध्यक्ष आणि टीअँडडी मनीष दवे म्हणाले, ‘आजच्या घडीला ऊर्जेची किंमत पर्यावरण आणि पारंपरिक आर्थिक सीमांच्या पलीकडे गेले आहे, असे आम्हाला वाटते. दैनंदिन स्तरावर आपल्या विजेचा वापर पाहाणे आणि त्याचे विश्लेषण करणे यामुळे अधिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक स्तरावरील ग्राहकांना वीज बचत करता येणार आहे, याशिवाय त्यांना आपल्या कार्बन उत्सर्जनावरही लक्ष ठेवता येणार आहे, यामुळे ग्राहकांना जबाबदारीचे भान प्राप्त होणार आहे. ‘एएमआर’वर आधारित सेवा आमचा सर्वांत मोठा डिजिटल उपक्रम आहे, आम्ही जे काही करतो त्यात ग्राहकांचे हित पाहाणे या आमच्या तत्त्वज्ञानाला धरूनच हा उपक्रम राबवला जात आहे.’\nया सेवेमुळे ग्राहकांना विजेच्या बिलात होणारी अनियमित वाढही टिपता येणार असून, ‘एएमआर’वर आधारित यंत्रणा स्वतः वीज चोरी थांबवू शकणार नाही; पण विजेच्या वापराचे स्पष्ट चित्रण पाहता येईल. यामुळे ग्राहकांना याविरोधात तातडीने कारवाई करता येईल. बिले भरणे, टिनासारखी या वर्षी गुगलद्वारे सादर करण्यात आलेली व्हॉइस-बेस्ड चॅटबॉट अशा अनेक सेवा टाटा पॉवर आपल्या डिजिटल उपक्रमातून पुरवणार आहे.\n‘टाटा पॉवर’ आणि ‘एचपीसीएल’मध्ये सामंजस्य करार ‘टाटा पॉवर’ने कार्यान्वित केले स्मार्ट उपस्थानक पुणे मेट्रो प्रकल्‍पासाठी ‘टाटा-सिमेन्‍स’ची संयुक्त कंपनी करारबद्ध ‘टाटा पॉवर’ आणि ‘आयडीएफसी’तर्फे मुंबईत डिजिटल सेवा ‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या न��मित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dog-attack-on-child-in-solapur-maharashtra-303132.html", "date_download": "2018-11-16T10:06:35Z", "digest": "sha1:CJCYXM6BVTJTNC55SPSUFEXVSNVUZ2HC", "length": 13544, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीड वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला, हातात कान घेऊन रुग्णालयात पोहचले कुटुंबीय", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nदीड वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला, हातात कान घेऊन रुग्णालयात पोहचले कुटुंबीय\nबार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्याचे कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nसोलापूर, 31 ऑगस्ट : बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्याचे कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणकेश्वर गाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळात वाढला आहे. ताहेर बादेला या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात ताहेर गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.\nताहेर बादेल हा चिमुकला आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या कानाचा जबर चावा घेतला. यात ताहेरचा एक कानच कुत्र्याने तोडून टाकला आहे. हा तुटलेला कान ताहेरच्या पालकांनी चक्क कॅरीबॅगमधून रुग्णालयात नेला आहे. हल्ल्यानंतर ताहेरने आक्रोश करताच त्याच्या घरच्यांनी त्याला पाहिलं आणि तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\nया प्रकारासंदर्भात महापालिकेला कळवण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असं मागणी आता संपूर्ण गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात ताहेर हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.\n10 वर्षांच्या डेटिंगनंतर वरुण धवन चढणार बोहल्यावर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sanjay-gharat-got-bail-in-kalyan-court-293574.html", "date_download": "2018-11-16T09:27:28Z", "digest": "sha1:5IH2M6DO6OYPDRDJMALV5BJGMHAFLFMR", "length": 17877, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलव��ं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nलाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर\nकल्याण अतिरिक्त आयुक्य लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर झालाय. 50 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय.\nमुंबई, 22 जून : कल्याण अतिरिक्त आयुक्य लाचखोर संजय घरतला कल्याण कोर्टात जामीन मंजूर झालाय. 50 हजाराच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय. लिपिक ललित आमरे आणि भूषण पाटील यांचा सुद्धा जामीन मंजूर झालाय.\n13 जूनला संजय घरतला 35 लाख रुपये घेताना अटक करण्यात आलीये. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना त्याला अटक केली आहे.अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी त्याने 45 लाखांची लाच मागितली होती. त्यातले 35 लाख रुपये घेताना त्याला अटक झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पैसे दिले नाहीत तर कारवाई होईल अशी धमकीही त्याच्याकडून देण्यात आली होती. 3 दिवसांपासून ठाणे एसीबीनं सापळा रचला होता आणि आज अखेर त्याला अटक करण्यात आली.\nVIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात\nपत्नीने केली आत्महत्या, 8 तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होता पती\nघरत कल्याण-डोंबिवली महापालिकेत सन १९९५ पासून कार्यरत असून सहायक उपायुक्तपदी असलेल्या घरत यांनी आतापर्यंत सामान्य प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, बीएसयूपी पुनर्वसन समितीचे प्रमुख, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अशा महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार पाहिला आहे.\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात गैरवर्तन करणे, त्याचबरोबर मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करणे, मतदान केंद्रे निश्‍चित करण्यास दिरंगाई असे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. केडीएमसीचा परिवहन उपक्रम ज्या वेळी अस्तित्वात आला, त्या वेळी तेथील व्यवस्थापन उपायुक्त घरत यांच्याकडे देण्यात आले होते. परंतु तिकीट, इंजिन, डिझेल-फिल्टर यांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले. जुलै २00५ च्या प्रलयंकारी महापुरात उपक्रमातील तिकिटे भिजल्याचे भासवून ती महापालिकेच्या गेस्ट हाऊसमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. यानंतर, या तिकिटांचा गैरवापर करण्यात आला. यात एका वाहकावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला.\nघरत यांच्या कालावधीतील हा तिकीट घोटाळा चांगलाच गाजला होता. परंतु, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे. इंजीन घोटाळ्याबाबतही एमएफसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल आहे. इंजीन अदलाबदलप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालीन कार्यशाळा व्यवस्थापक विश्‍वनाथ बोरचटे, प्रमुख कारागीर अनंत कदम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले.\nFIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती\nआता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही\nया दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यात तत्कालीन उपायुक्त घरत हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे तेदेखील दोषी असल्याचा ठपकाही संबंधित अहवालात ठेवण्यात आला आहे. परंतु, याप्रकरणीही आजवर प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही.\nत्यांच्य��कडे घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारीदेखील सोपवण्यात आली होती.\nपरंतु, तेथेही त्यांनी आपला ठसा न उमटवल्याने केडीएमसीच्या नाकर्तेपणावर उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्याकडे तत्कालीन आयुक्त मधुकर अर्दड यांनी विशेष अहवालाद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bailkalyan dombivaliKDMCsanjay Gharatscbकल्याण डोंबिवलीकेडीएमसीजामीनसंजय घरत\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pakistan/all/page-47/", "date_download": "2018-11-16T09:29:22Z", "digest": "sha1:4NQNPZFCT24AY2DNOUMJJCYUAUK47J2W", "length": 10458, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pakistan- News18 Lokmat Official Website Page-47", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nरोमहर्षक लढतीत पाकिस्तानची भारतावर मात\nपाकिस्तानसमोर 246 धावांचे आव्हान\nरोमहर्षक लढतीत पाकिस्तानची भारतावर मात\nभारत आणि पाकिस्तानदरम्यान रंगणार मुकाबला\nआज रंगणार एशिया कपमधली भारताची पहिली मॅच\nआशिया कपला आजपासून सुरुवात; बुधवारी रंगणार भारताचा पहिला सामना\nपाकचा धुव्वा, यंग ब्रिगेडची विजयी सलामी\nइंडो-पाक बँडची पत्रकार परिषद शिवसै��िकांनी उधळली\nब्लॉग स्पेस Jan 18, 2014\nभारताचं परराष्ट्र धोरण भक्कम असणे गरजेचं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-270327.html", "date_download": "2018-11-16T09:13:33Z", "digest": "sha1:UWVZNTPGMZI5ETDBCGPIO57BMLJWGHBK", "length": 8208, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बिअरबार बंदीचा निर्णय बदलतो, मग मंदिरांचा का नाही ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City बिअरबार बंदीचा निर्णय बदलतो, मग मंदिरांचा का नाही \nबिअरबार बंदीचा निर्णय बदलतो, मग मंदिरांचा का नाही \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- न्यायालयाने आजपर्यंत अनेक अध्यादेश काढले मात्र त्यांचा एवढा तंतोतंत अंमलबजावणी झाली नाही. पाचशे मीटर परिसरातील सर्व बिअरबार बंदकरण्याचा आदेशही सवार्ेच्च न्यायालयाचा होता. काय झाले या आदेशाचे. धाब्यावर बसून आज सर्व बिअरबार सर्रास चालू आहेत. मात्र शक्ती स्थळे असलेले आपली मंदिरे पडण्याच्या मोहिमेच्या वेळी कायद्यावर बोट हे अधिकारी ठेवत आहेत. मंदिरांबाबतचा निर्णय का बदलला जात नाही असा सवाल जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी उपस्थित केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मंदिर बचाव कृती समितीतर्फे शहरात ठिकठिकाणी सभा घेण्याच्या उपक्रमास सुरवात केली आहे. या अंतर्गत समितीची दुसरी सभा पुना रोडवरील कायनेटिक चैकातील रविश कॉलनी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरा जवळ झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सुहास मुळे होते. यावेळी मंदिर बचाओ कृती समितीचे निमंत्रक वसंत लोढा, सदाशिव शिंदे, श्रीशिव प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यावह बापू ठाणगे, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, शशिकांत देशमुख, राजकुमार जोशी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.\nमुळे म्हणाले, 'महापालिकेने हाती घेतलेली शहरातील मंदिरे पडण्याची मोहीम ही सवार्ेच्च कोर्टाच्या आदेशाचा अपमान करणारी आहे.' मनपाच्या अधिक���ऱ्यांनी आपली बुद्धी गहाण ठेऊन चुकीच्या पद्धतीने शहरातील धार्मिक स्थळांचा सव्र्हे केला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा नसणारेही मंदिरे पाडली आहेत. हिंदूंच्या मंदिरांवर आलेली ही आपत्ती इष्टापट्टी समजून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची ही वेळ आली आहे. सर्व शक्तीपणाला लाऊन आपली मंदिरे वाचव, असे ते म्हणाले.\nवसंत लोढा यांनी रविश व सरस कॉलनीमधील नागरिकांनी रुपया-रुपया गोळा करून लोकवर्गणीतून एवढे सुंदर व मोठे मंदिर उभारले आहे. कॉलानीच्या मोकळ्या जागेत असेलेल हे गणपती मंदिर वाहतुकीस कोणताही अडथळा ठरत नाही. मनपाच्या चुकीच्या सव्र्हेमुळे या मंदिराला नोटीस बजावण्यात आली. मात्र मंदिर बचाओ कृती समिती आता शहरातील एकही मंदिर पडू देणार नाही. हिंमत असेल, तर प्रशासनाने आम्हाला थांबून दाखवावे. सर्व भाविकांच्या पाठबळावर या करवाईला विरोध करत राहू, असे ते म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nबिअरबार बंदीचा निर्णय बदलतो, मग मंदिरांचा का नाही \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahades.maharashtra.gov.in/publications.do", "date_download": "2018-11-16T09:44:57Z", "digest": "sha1:VIGR3W22TKWD65GN6ZTPYKA6KKYO2QC7", "length": 88965, "nlines": 653, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन\nनिरनिराळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या ग्राहक किंमतींचे निर्देशांक व समालोचन\nमहाराष्ट्राची पायाभूत सुविधा सांख्यिकी\nमहाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक\nमहाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन\nनिरनिराळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या ग्राहक किंमतींचे निर्देशांक व समालोचन\nमहाराष्ट्��ाची पायाभूत सुविधा सांख्यिकी\nमहाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक\nमहाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा\n1 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2017-18 1787\n2 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Aug-2018 24\n3 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Mar-2018 265\n4 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2018 351\n5 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी May-2018 158\n6 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी March-2018 247\n7 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी April-2018 61\n8 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी April-2018 354\n9 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2018 212\n10 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी June-2018 293\n11 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी July-2018 128\n12 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2018 225\n13 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी July-2018 15\n14 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2018 13\n15 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी June-2018 77\n16 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2018 681\n17 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2017 1097\n18 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2017 4\n19 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी July-2017 590\n20 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी July-2017 172\n21 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jan-2017 375\n22 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2016-17 2900\n23 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2017 93\n24 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2017 426\n25 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2017 337\n26 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2017 114\n27 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलडाणा मराठी 2017 332\n28 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी August-2017 106\n29 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Sept-2017 131\n30 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2017 304\n31 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sept-2017 299\n32 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2017 394\n33 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदुरबार मराठी 2017 434\n34 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2017 239\n35 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2017 223\n36 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2017 199\n37 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2017 190\n38 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2017 146\n39 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक म��ाठी 2017 158\n40 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2017 126\n41 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2017 126\n42 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2017 107\n43 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2017 84\n44 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2017 565\n45 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी April-2017 217\n46 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी May-2017 97\n47 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी June-2017 104\n48 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Oct-2017 54\n49 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2017 121\n50 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2017 145\n51 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2017 163\n52 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2017 141\n53 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी June-2017 346\n54 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2017 245\n55 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Dec-2017 62\n56 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2017 147\n57 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2017 162\n58 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2017 205\n59 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Mar-2017 106\n60 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2017 518\n61 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी April-2017 270\n62 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2017 635\n63 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2017 83\n64 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2017 121\n65 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2017 87\n66 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2017 74\n67 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, मुंबई शहर मराठी 2017 38\n68 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2017 44\n69 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2017 35\n70 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2017 55\n71 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2017 95\n72 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2017 116\n73 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2017 49\n74 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2017 165\n75 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2017 130\n76 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी March-2017 841\n77 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2015-16 9238\n78 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, मुंबई शहर मराठी 2016 10\n79 जिल्हा ���ामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2016 303\n80 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2016 148\n81 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2016 120\n82 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2016 116\n83 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2016 225\n84 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2016 233\n85 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2016 125\n86 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2016 302\n87 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2016 87\n88 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2016 924\n89 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2016 2085\n90 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2016 703\n91 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Oct-2016 202\n92 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2016 459\n93 निरनिराळया जीवनावश्यक वस्तूंच्या ग्राहक किंमतींचे निर्देंशांक व समालोचन मराठी Oct-2016 464\n94 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2016 501\n95 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2016 170\n96 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2016 557\n97 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2016 1032\n98 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2016 381\n99 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलडाणा मराठी 2016 314\n100 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2016 158\n101 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2016 186\n102 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2016 204\n103 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2016 215\n104 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2016 196\n105 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2016 137\n106 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2016 134\n107 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2016 156\n108 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jan-2016 488\n109 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Mar-2016 396\n110 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2016 136\n111 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2016 281\n112 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदुरबार मराठी 2016 275\n113 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Aug-2016 142\n114 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2016 436\n115 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी July-2016 408\n116 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Sept-2016 100\n117 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2016 337\n118 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2016 180\n119 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2016 219\n120 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2016 146\n121 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2016 158\n122 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2016 231\n123 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2016 129\n124 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2016 51\n125 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी July-2016 133\n126 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2016 1246\n127 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे आणि भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2015-16 360\n128 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी April-2016 116\n129 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी May-2016 108\n130 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2016 397\n131 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Dec-2016 64\n132 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2016 265\n133 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2016 173\n134 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2016 1250\n135 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2016 422\n136 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2016 155\n137 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2016 136\n138 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी June-2016 553\n139 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jan-2015 424\n140 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2015 194\n141 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Mar-2015 668\n142 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Apr-2015 399\n143 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2015 931\n144 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2015 778\n145 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2015 595\n146 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2015 471\n147 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2015 884\n148 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2015 452\n149 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी July-2015 568\n150 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2015 576\n151 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2015 496\n152 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2015 486\n153 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Sep-2015 75\n154 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Oct-2015 120\n155 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2014-15 18102\n156 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jun-2015 110\n157 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jul-2015 317\n158 ग्राहक क��ंमती निर्देशांक मराठी Aug-2015 126\n159 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2015 101\n160 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Dec-2015 122\n161 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2015 715\n162 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2015 184\n163 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2015 178\n164 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2015 215\n165 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2015 505\n166 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2015 615\n167 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2015 399\n168 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नागपूर मराठी 2015 916\n169 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, चंद्रपूर मराठी 2015 603\n170 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2015 487\n171 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2015 700\n172 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, मुंबई शहर मराठी 2015 66\n173 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, मुंबई उपनगर मराठी 2015 43\n174 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2015 217\n175 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अहमदनगर मराठी 2015 240\n176 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, पुणे मराठी 2015 336\n177 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2015 2173\n178 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2015 162\n179 महाराष्ट्राची पायाभूत सुविधा सांख्यिकी मराठी 2013-14 & 2014-15 952\n180 महाराष्ट्रातील जिल्हांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2014-15 933\n181 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2015 105\n182 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2015 222\n183 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलडाणा मराठी 2015 146\n184 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2015 152\n185 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2015 156\n186 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2015 226\n187 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2015 298\n188 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2015 142\n189 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2015 146\n190 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पालघर मराठी 2015 78\n191 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2015 1344\n192 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदुरबार मराठी 2015 432\n193 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2015 324\n194 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2015 167\n195 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठ��� 2015 120\n196 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2015 137\n197 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2015 188\n198 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2015 159\n199 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2015 123\n200 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2015 148\n201 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2015 203\n202 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2015 1324\n203 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी March-2014 680\n204 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, मुंबई उपनगर मराठी 2014 112\n205 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी May-2014 252\n206 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jun-2014 196\n207 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jul-2014 250\n208 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Sep-2014 147\n209 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2014 1401\n210 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2014 596\n211 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2014 867\n212 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2014 584\n213 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2014 604\n214 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, ठाणे मराठी 2014 906\n215 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सिंधुदुर्ग मराठी 2014 319\n216 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सातारा मराठी 2014 978\n217 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सांगली मराठी 2014 861\n218 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, रत्नागिरी मराठी 2014 548\n219 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, परभणी मराठी 2014 523\n220 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नंदुरबार मराठी 2014 322\n221 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, हिंगोली मराठी 2014 442\n222 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, चंद्रपूर मराठी 2014 345\n223 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नागपूर मराठी 2014 454\n224 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नांदेड मराठी 2014 773\n225 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, गोंदिया मराठी 2014 387\n226 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jan-2014 410\n227 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jul-2014 512\n228 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Aug-2014 117\n229 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2014 637\n230 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Oct-2014 263\n231 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2014 210\n232 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2014 1034\n233 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2014 3013\n234 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, कोल्हापूर मराठी 2014 996\n235 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, वर्धा मराठी 2014 391\n236 जि��्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, गडचिरोली मराठी 2014 442\n237 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, भंडारा मराठी 2014 402\n238 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अहमदनगर मराठी 2014 1123\n239 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, पुणे मराठी 2014 1889\n240 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सोलापूर मराठी 2014 1020\n241 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, धुळे मराठी 2014 156\n242 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, बीड मराठी 2014 361\n243 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2013-14 16210\n244 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2014 368\n245 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2014 363\n246 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2014 395\n247 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2014 341\n248 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, उस्मानाबाद मराठी 2014 169\n249 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, जळगाव मराठी 2014 154\n250 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, जालना मराठी 2014 236\n251 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, मुंबई शहर मराठी 2014 79\n252 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, यवतमाळ मराठी 2014 230\n253 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, वाशिम मराठी 2014 175\n254 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, औरंगाबाद मराठी 2014 308\n255 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अकोला मराठी 2014 182\n256 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अमरावती मराठी 2014 221\n257 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, बुलढाणा मराठी 2014 195\n258 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नाशिक मराठी 2014 275\n259 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, रायगड मराठी 2014 295\n260 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, लातूर मराठी 2014 329\n261 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2013-14 1457\n262 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2014 1164\n263 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2012-13 19420\n264 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2012-13 760\n265 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jan-2013 234\n266 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Feb-2013 198\n267 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Mar-2013 678\n268 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2013 1075\n269 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Apr-2013 385\n270 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी May-2013 255\n271 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2013 1141\n272 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Jun-2013 431\n273 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2013 764\n274 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2013 1535\n275 ग्राहक किंमती निर���देशांक मराठी Jul-2013 492\n276 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2013 1304\n277 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, बुलढाणा मराठी 2013 846\n278 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, लातूर मराठी 2013 1035\n279 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2013 710\n280 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, रत्नागिरी मराठी 2013 494\n281 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, ठाणे मराठी 2013 736\n282 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, बीड मराठी 2013 875\n283 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, हिंगोली मराठी 2013 433\n284 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, जालना मराठी 2013 1053\n285 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नांदेड मराठी 2013 1302\n286 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सोलापूर मराठी 2013 716\n287 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, वर्धा मराठी 2013 326\n288 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, वाशिम मराठी 2013 532\n289 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अमरावती मराठी 2013 1701\n290 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन,गडचिरोली मराठी 2013 463\n291 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अहमदनगर मराठी 2013 1000\n292 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, भंडारा मराठी 2013 306\n293 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, चंद्रपूर मराठी 2013 663\n294 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, धुळे मराठी 2013 561\n295 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, गोंदिया मराठी 2013 321\n296 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नागपूर मराठी 2013 607\n297 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नंदुरबार मराठी 2013 406\n298 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, ओस्मानाबाद मराठी 2013 923\n299 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, पुणे मराठी 2013 1306\n300 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सातारा मराठी 2013 768\n301 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सिंधुदुर्ग मराठी 2013 393\n302 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2013 1326\n303 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2012-13 1064\n304 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2013 1725\n305 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jul-2013 1116\n306 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2013 1825\n307 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Aug-2013 843\n308 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2013 708\n309 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2013 694\n310 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2013 1405\n311 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2013 2261\n312 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Sep-2013 1394\n313 ग्राहक किंमती निर्देशांक मराठ�� Oct-2013 349\n314 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2013 199\n315 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Dec-2013 790\n316 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अकोला मराठी 2013 533\n317 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, औरंगाबाद मराठी 2013 906\n318 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, जळगाव मराठी 2013 736\n319 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, कोल्हापूर मराठी 2013 132\n320 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, नासिक मराठी 2013 1743\n321 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, परभणी मराठी 2013 634\n322 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, सांगली मराठी 2013 1157\n323 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, यवतमाळ मराठी 2013 871\n324 महाराष्ट्राची पायाभूत सुविधा सांख्यिकी मराठी 2011-12 & 2012-13 560\n325 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2013 1495\n326 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Mar-2012 668\n327 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2012 1195\n328 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2012 1048\n329 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2012 1207\n330 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2012 1585\n331 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2012 1383\n332 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2012 1469\n333 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jul-2012 1218\n334 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2012 1790\n335 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2012 2141\n336 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2012 939\n337 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2012 832\n338 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2012 1300\n339 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Oct-2012 200\n340 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Nov-2012 142\n341 ग्राहक किंमती निर्देशांक मराठी Dec-2012 244\n342 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2012 2899\n343 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2012 2579\n344 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2012 2320\n345 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2012 1374\n346 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2012 944\n347 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Jan-2012 535\n348 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2011-12 24100\n349 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Feb-1012 535\n350 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2012 2526\n351 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2012 1845\n352 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2012 1513\n353 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2012 2044\n354 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2012 1544\n355 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2012 1982\n356 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2012 2682\n357 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2012 2106\n358 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2012 1282\n359 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2012 2083\n360 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2012 1078\n361 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2012 1289\n362 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर् मराठी 2012 1165\n363 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2012 1595\n364 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2012 966\n365 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2012 1233\n366 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2012 1851\n367 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2012 2388\n368 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर् मराठी 2012 1763\n369 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर् मराठी 2012 1496\n370 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदूरबार मराठी 2012 1149\n371 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2012 2425\n372 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2012 1496\n373 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2012 1119\n374 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2012 5094\n375 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2012 4304\n376 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2012 1953\n377 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2012 1721\n378 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2012 1131\n379 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2012 1633\n380 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2011-12 899\n381 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2011-12 202\n382 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2011 1573\n383 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2011 1632\n384 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2011 3127\n385 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2011 1901\n386 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी May-2011 320\n387 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Nov-2011 501\n388 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Sep-2011 1059\n389 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2011 1192\n390 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2011 1082\n391 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2011 2654\n392 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2011 1569\n393 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदुरबार मराठी 2011 1061\n394 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2011 2561\n395 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2011 1747\n396 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2011 1867\n397 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2011 3209\n398 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2011 1086\n399 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2011 1754\n400 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2011 2062\n401 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2011 1083\n402 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2011 1213\n403 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2011 2037\n404 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2011 3889\n405 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2011 2094\n406 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2010-11 1307\n407 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2010-11 570\n408 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2010-11 20629\n409 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Apr-2011 361\n410 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jan-2011 877\n411 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Feb-2011 780\n412 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2011 1702\n413 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2011 1138\n414 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2011 2364\n415 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2011 1208\n416 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Mar-2011 690\n417 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Apr-2011 661\n418 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Jun-2011 346\n419 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी May-2011 866\n420 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Jul-2011 443\n421 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jun-2011 895\n422 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Aug-2011 500\n423 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Jul-2011 842\n424 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमती���चे निर्देशांक मराठी Sep-2011 502\n425 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Aug-2011 841\n426 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2011 1750\n427 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2011 1196\n428 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2011 1325\n429 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2011 1287\n430 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2011 1960\n431 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2011 2520\n432 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2011 3157\n433 महाराष्ट्राची पायाभूत सुविधा सांख्यिकी मराठी 2009-10 & 2010-11 2890\n434 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Jan-2011 322\n435 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Feb-2011 288\n436 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Mar-2011 382\n437 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Oct-2011 524\n438 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Dec-2011 594\n439 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Oct-2011 938\n440 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Nov-2011 1097\n441 निरनिराळे महत्वाचे किंमती निर्देशांक मराठी Dec-2011 1012\n442 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2011 1766\n443 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2011 2142\n444 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2011 1282\n445 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2009-10 1582\n446 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2010 2071\n447 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Oct-2010 375\n448 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2010 1358\n449 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2010 1128\n450 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2010 1278\n451 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2010 908\n452 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2010 955\n453 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2010 1511\n454 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2010 1377\n455 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2010 804\n456 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2010 1421\n457 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2010 894\n458 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2010 1378\n459 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2010 1290\n460 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2010 1096\n461 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Aug-2010 283\n462 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Sep-2010 454\n463 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदुरबार मराठी 2010 702\n464 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2010 997\n465 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2010 4712\n466 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2010 2661\n467 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2009-10 1005\n468 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2009-10 13492\n469 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी January-2010 543\n470 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी February-2010 558\n471 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी March-2010 1175\n472 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2010 2467\n473 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी May-2010 374\n474 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी June-2010 415\n475 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी July-2010 306\n476 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Nov-2010 589\n477 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2010 1493\n478 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2010 877\n479 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी Dec-2010 832\n480 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2010 1421\n481 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2010 999\n482 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2010 895\n483 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2010 3063\n484 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2010 903\n485 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2010 1650\n486 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2010 1440\n487 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2010 1025\n488 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2010 1243\n489 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2010 684\n490 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2010 1160\n491 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2010 689\n492 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2010 1473\n493 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2010 1209\n494 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी April-2010 515\n495 निरनिराळे महत्वाच�� ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी November-2009 4206\n496 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गोंदिया मराठी 2009 5302\n497 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी September-2009 5771\n498 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2009 4116\n499 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2009 4118\n500 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2008-09 2553\n501 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2009 5028\n502 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सोलापूर मराठी 2009 3332\n503 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2009 2072\n504 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2009 3693\n505 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2009 3100\n506 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2009 5224\n507 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2009 6299\n508 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2009 4818\n509 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2009 4764\n510 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2009 3488\n511 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2009 5230\n512 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2009 4685\n513 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2009 5004\n514 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2009 4937\n515 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2009 2269\n516 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2009 3861\n517 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वाशिम मराठी 2009 3025\n518 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2009 5955\n519 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2009 4758\n520 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, हिंगोली मराठी 2009 4090\n521 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2009 6214\n522 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2008-09 3902\n523 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी October-2009 9438\n524 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी December-2009 2079\n525 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2008-09 17305\n526 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - फेब्रु, २००९ मराठी February-2009 5126\n527 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - मार्च, २००९ मराठी March-2009 5467\n528 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - एप्रिल, २००९ मराठी April-2009 6531\n529 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्दे��ांक मराठी May-2009 5556\n530 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी July-2009 6666\n531 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2009 3103\n532 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2009 5345\n533 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2009 5760\n534 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2009 3470\n535 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2009 5918\n536 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदूरबार मराठी 2009 3555\n537 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2009 3584\n538 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2009 16991\n539 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2009 6893\n540 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2009 3447\n541 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2009 8184\n542 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक मराठी June-2009 5079\n543 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - मार्च, २००८ मराठी March-2008 8856\n544 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2007-08 18339\n545 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - फेब्रु, २००८ मराठी February-2008 4192\n546 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - मार्च, २००८ मराठी March-2008 7648\n547 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - जून, २००८ मराठी June-2008 7012\n548 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - मे, २००८ मराठी May-2008 5956\n549 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - जलै, २००८ मराठी July-2008 5796\n550 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - डिसेंबर, २००८ मराठी December-2008 7366\n551 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2008 7614\n552 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - ऑगस्ट, २००८ मराठी August-2008 5215\n553 महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा मराठी 2007-08 6131\n554 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक मराठी 2007-08 5632\n555 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2008 4993\n556 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - एप्रिल, २००८ मराठी April-2008 5908\n557 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - मे, २००८ मराठी May-2008 6234\n558 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - जाने, २००८ मराठी January-2008 5929\n559 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - फेब्रु, २००८ मराठी February-2008 3961\n560 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - जाने, २००८ मराठी January-2008 5658\n561 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती मराठी 2006-07 17340\n562 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, परभणी मराठी 2006-07 22335\n563 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, भंडारा मराठी 2006-07 10975\n564 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - नोव्हेंबर, २००७ मराठी November-2007 5634\n565 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, पुणे मराठी 2006-07 9592\n566 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2006-07 11823\n567 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदूरबार मराठी 2006-07 12788\n568 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नांदेड मराठी 2006-07 18026\n569 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नागपूर मराठी 2006-07 17744\n570 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, लातूर मराठी 2006-07 17287\n571 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जालना मराठी 2006-07 15972\n572 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2006-07 11118\n573 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, चंद्रपूर मराठी 2006-07 13053\n574 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2007 6098\n575 महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी मराठी 2007 7836\n576 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, उस्मानाबाद मराठी 2006-07 13211\n577 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रत्नागिरी मराठी 2006-07 15862\n578 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सातारा मराठी 2006-07 12936\n579 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सिंधुदुर्ग मराठी 2006-07 9487\n580 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, ठाणे मराठी 2006-07 9789\n581 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, वर्धा मराठी 2006-07 15385\n582 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, यवतमाळ मराठी 2006-07 11331\n583 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - सप्टेंबर, २००७ मराठी September-2007 7471\n584 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - ऑक्टोबर, २००७ मराठी October-2007 5844\n585 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बीड मराठी 2006-07 18366\n586 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, गडचिरोली मराठी 2006-07 17941\n587 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, कोल्हापूर मराठी 2006-07 17331\n588 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - सप्टेंबर, २००७ मराठी September-2007 4911\n589 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - ऑक्टोबर, २००७ मराठी October-2007 6798\n590 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूं��्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - नोव्हेंबर, २००७ मराठी November-2007 6109\n591 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - डिसेंबर, २००७ मराठी Decemeber-2007 4548\n592 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - डिसेंबर, २००७ मराठी December-2007 6708\n593 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, सांगली मराठी 2006-07 15011\n594 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, रायगड मराठी 2006-07 17399\n595 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2006-07 14218\n596 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद मराठी 2006-07 13516\n597 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2006-07 13372\n598 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अहमदनगर मराठी 2006-07 16464\n599 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मराठी 2006-07 18391\n600 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - ऑगस्ट, २००७ मराठी August-2007 7034\n601 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - ऑगस्ट, २००७ मराठी August-2007 5053\n602 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - जुलै, २००७ मराठी July-2007 3968\n603 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - जून, २००७ मराठी June-2007 4970\n604 निरनिराळे महत्वाचे ग्राहक किंमतींचे निर्देशांक - मे, २००७ मराठी May-2007 7325\n605 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - मे, २००७ मराठी May-2007 6449\n606 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - जुलै, २००७ मराठी July-2007 5127\n607 निरनिराळ्या जिवनावश्यक वस्तूंच्या ग्राहककिंमतीचे निर्देशांक व समालोचन - जून, २००७ मराठी June-2007 4635\n608 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नाशिक मराठी 2005-06 11208\n609 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, जळगाव मराठी 2005-06 11081\n610 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, नंदूरबार मराठी 2005-06 13948\n611 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, धुळे मराठी 2005-06 10909\n612 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2006 8833\n613 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अकोला मराठी 2005-06 13668\n614 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, बुलढाणा मराठी 2005-06 13451\n615 महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी मराठी 2005 9095\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4281188\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे ���र्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-16T09:12:22Z", "digest": "sha1:DBIAWIEC27WRLIILYNHZCY76NCFIRELG", "length": 5901, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासाला चालना: खुडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणजे मुलांच्या शारीरिक विकासाला चालना: खुडे\nरामनगर ः बक्षिस वितरणप्रसंगी शिवाजी खुडे व मान्यवर.\nरामनगर, दि. 6 (प्रतिनिधी) -पानमळेवाडी अंगणवाडी क्र.150 मध्ये (बिट-वर्यें )येथे पोषण आहार सप्ताह फार मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पालकांनी पोषण आहाराचे विविध प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते. यावेळी उपस्थित असलेले डॉ. अनिल शिंगे व डॉ. सौ. वैशाली जाधव यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले. अंगणवाडीमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी खुडे, पर्यवेक्षिका सौ. नाईक मॅडम, डॉ.शिंगे, डॉ. सौ. जाधव, सुमित शिंदे सर, वर्ये बिटमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रवादीला उभारी देणाऱ्या शेखर गोरेंचा नेतृत्वाला विसर\nNext articleवाहनधारकांचे टोल चुकविणे स्थानिकांच्या जीवावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/GIS/phdgis.aspx", "date_download": "2018-11-16T10:19:09Z", "digest": "sha1:BHG2UGPLUTOQCGQ4DLAZ4NSOFF2W7WKI", "length": 4772, "nlines": 51, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nसंस्थेचा प्रकार: सब सेंटर मोबाईल हेल्थ युनिट्स प्���ायमरी हेल्थ सेंटर्स रुरल हॉस्पिटल (३० बेड्स) सब डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल (५० बेड्स) सब डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल (१०० बेड्स) अदर जनरल हॉस्पिटल डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट वूमन हॉस्पिटल टीबी हॉस्पिटल हेल्थ एंड फॅमिली वेलफेयर इन्स्टिट्यूशन प्रायमरी हेल्थ युनिट्स आश्रम स्कूल हेल्थ युनिट्स मोबाईल मेडिकल युनिट्स डिस्पेन्सरी - आयुर्वेदिक डिस्पेन्सरी - अलोपॅथिक जिल्हा: निवडा अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी बुलडाणा बीड भंडारा मुंबई उपनगर मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली तालुका: सर्व सर्व Select ग्रेटर मुंबई (एम कॉर्प.) (802794)\nएकूण दर्शक: ५१९५६२३ आजचे दर्शक: १७८८\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/firasti-article-uttam-kamble-23840", "date_download": "2018-11-16T10:06:21Z", "digest": "sha1:K24UQ73UUYKYXIZZNMRAWDGK3N76ST6P", "length": 39103, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Firasti article by Uttam Kamble ‘फिरस्ती’तल्या उजेडवाटा | eSakal", "raw_content": "\nरविवार, 1 जानेवारी 2017\nप्रदीर्घ काळ सुरू असलेल्या ‘फिरस्ती’ या सदरानं मला खऱ्या अर्थानं ‘फिरस्ता’ बनवलं ‘फिरस्ती’च्या अगणित वाचकांनी अनेक उजेडवाटा तयार केल्या. केवळ एक वाचक म्हणून नव्हे, तर समाजघटक बनून वाचकांचा हा सगळा कारवाँ ‘फिरस्ती’ वाचत आला. तो समाजघटक बनल्यानंच ‘फिरस्ती’मधून उजेडवाटा तयार झाल्या. ‘फिरस्ती’च्या वेगवेगळ्या वाटांवर मला किती आणि काय काय भेटलं याची गणती मी स्वतः करूच शकत नाही. हे सदर काही प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्हतं, नाही, तर ते समाज आणि त्याचा घटक असलेल्या माणसाला ओळखण्यासाठी होतं; पण घडत गेलं उलटंच. सदराच्या लोकप्रियतेतून एक नैतिक दबाव तयार होत गेला.\nप्रदीर्घ काळ सुरू असलेल्या ‘फिरस्ती’ या सदरानं मला खऱ्या अर्थानं ‘फिरस्ता’ बनवलं ‘फिरस्ती’च्या अगणित वाचकांनी अनेक उजेडवाटा तयार केल्या. केवळ एक वाचक म्हणून नव्हे, तर समाजघटक बनून वाचकांचा हा सगळा कारवाँ ‘फिरस्ती’ वाचत आला. तो समाजघटक बनल्यानंच ‘फिरस्ती’मधून उजेडवाटा तयार झाल्या. ‘फिरस्ती’च्या व���गवेगळ्या वाटांवर मला किती आणि काय काय भेटलं याची गणती मी स्वतः करूच शकत नाही. हे सदर काही प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्हतं, नाही, तर ते समाज आणि त्याचा घटक असलेल्या माणसाला ओळखण्यासाठी होतं; पण घडत गेलं उलटंच. सदराच्या लोकप्रियतेतून एक नैतिक दबाव तयार होत गेला. काळोख दूर होण्यासाठी हात तयार होत राहिले. विचारी मनं तयार होत राहिली. या सगळ्यांनी उजेडवाटा तयार केल्या.\nजीवन कॅलेंडरच्या पानात किंवा पानांवर फिट केलेल्या २४ तासांच्या घरात कधी थांबत नाही... छोट्याशा चौकोनात असलेल्या ६४ घरांच्या बुद्धिबळातही ते उंट, प्यादी किंवा राजा मारत थांबत नाही...ऋतूंची संख्या मोजत कुण्या एका ऋतूतही ते थांबत नाही किंवा कुण्या एका मैलाच्या दगडावरही ते रेंगाळत नाही. आपापल्या गतीनं ते चालत असतं, धावत असतं आणि कधी कधी मॅरेथॉनमध्ये पोचतही असतं. कधी कधी सिग्नलवर हिरव्या रंगाची वाट पाहत उभं असतं; पण काही झालं तरी त्याला चालतंच राहायचं असतं, हे मात्र नक्की. जग टिकून कसं राहीलं, या गंभीर प्रश्‍नाचं साधं-सोपं उत्तर म्हणजे ते चालत राहिलंय... चालता-चालता त्यानं हजारो-लाखो, कोट्यवधी कॅलेंडरं उलटून लावली. अर्थात, या सगळ्या कॅलेंडरांचा जन्मही माणसाच्या चालण्यातूनच झालेला... जीवन समजावून घेणं म्हणजे हे कॅलेंडर आणि त्यातली ३६५ घरंच समजून घेणं असतं. कोणत्या घरात काय वाढून ठेवलेलं असेल आणि जंगल संपल्यानं कधी कोणत्या घरात बिबट्या शिरेल आणि हॉल किंवा किचनचा ताबा घेईल, हेही समजून घेणं असतं. कॅलेंडरची पानं गळून पडण्याचा आनंदही असतो आणि दुःखही असतं. गळून पडलेलं पान पुन्हा कधीही कॅलेंडरला चिकटणार नाही, याचं दुःख असतं.\nकारण, पानातल्या रंध्रारंध्रांत आपला इतिहास साठतो, आपल्या आठवणी साठलेल्या असतात. आनंद एवढ्यासाठी असतो, की नवं पान तरारण्यासाठी जुन्याला गळून पडावंच लागतं. हे जे काही गळून पडणं आणि नवं उगवणं याच्या मध्येच तर जीवन कुठं तरी घुटमळत असतं. कधी ते मौनात जातं; तर कधी कबूतरासारखं गुटर्र ऽ ऽ घूम असं घुमत राहतं... २४ डिसेंबरच्या रात्री पुणे विद्यापीठातल्या १० नंबरच्या गेस्ट रूमचं दार उघडलं तर दरवाजावर काहीतरी फडफडतंय, असं वाटायला लागलं. अंधार होता, नीट काही दिसत नव्हतं. मान वर केली तर विजेच्या फ्यूजसाठी केलेल्या छोट्याशा लाकडी बॉक्‍सवर एक कबूतर अंग चोरून बसलं होतं. क���ूतरानं माणसाचा शेजार कसा काय स्वीकारला, हे कोडं काही उलगडलं नाही. पहाटे पाचला फिरायला जाण्यासाठी भीकचंद आला, तेव्हा मी रूमचा दरवाजा उघडला आणि रात्रभर बॉक्‍सवर बसलेलं कबूतर फडफड करत निघून गेलं. खूप वाईट वाटलं आणि अलीकडं इमारतीवर, धर्मस्थळांवर बसताना कबूतरं का बिचकतात, हेही लक्षात यायला लागलं.\nनवं वर्ष आता केवळ पाच-सहा पावलांवर उभं ठाकलं होतं. जुनं वर्ष आपला अवतार संपणार म्हणून कबुतरासारखंच बिथरलं होतं; पण त्याला काय ठाऊक, की माणूस कधी तरी रूमचा दरवाजा उघडणार होता आणि त्याला असुरक्षितता वाटणार होती. ‘फिरस्ती’ सदर पाच-सहा वर्षं चाललंय. वाचकांनी आपला खांदा देऊन बरीच वर्षं पेललेलं हे सदर आहे. खांद्यावरून मग या सदराला त्यानं काळजात नेलं. थकला-भागला माणूस, अंधाराला कंटाळून उजेडासाठी शीळ घालणारा माणूस मग कधी या सदरात डोकावतो. कधी कधी काटेरी रूप घेऊन समाजात उगवलेलं दुःख वाटून घेतो. कधी कधी काट्याच्या आसपास उगवलेली छोटी-मोठी फुलं घेऊन आनंदी होतो. कधी कधी तो या सदराकडूनच उत्तराची अपेक्षा करतो. कधी कर्ण आणि हरिश्‍चंद्राची भूमिका घेऊन अंधार दूर करायला तो बाहेर पडतो. कधी कधी ‘अत्‌ दीप भव’ या बुद्धाच्या वचनाप्रमाणेच तो स्वतःच आपल्या चामडीवर रुजू पाहणारा अंधार खरडत जातो. उजेडावरचा गंज चिमटी चिमटीनं पकडून फेकून देतो... काय काय करत राहिला हा ‘फिरस्ती’चा वाचक याचा अंदाज पाच वर्षांनंतरही मला अजून आला नाहीय, याचं वाईटही वाटतं आणि आनंदही वाटतो. न कळण्यातून समजून घेण्याची एक उत्सुकता तयार होते आणि तिला किलकिलणारे का होईना आनंदाचे डोळे असतात. काही असो; पण ‘फिरस्ती’ वाचणाऱ्या अनेकांनी आपापली ऊर्जा, आपापली संवेदना वापरून अनेकांसाठी उजेडवाटा तयार केल्या आहेत.\nनव्या कॅलेंडरचं स्वागत करत असताना आणि जुन्या घरांवर टकटक करताना सगळाच काही काळोख दिसत नाही. बऱ्याच घरांत उजेड दिसतो आणि या उजेडावर अर्थातच ‘फिरस्ती’च्या वाचकांचं म्हणजे एका अर्थानं समाजाचं नाव कोरलं गेलं. जवळपास ३०० आठवड्यांत ३०० विषय या घराघरांत उतरले होते. उगीचच कुणावर टीका करायची म्हणून किंवा उगीचच कुणाच्या तरी मागं लागून त्याच्या गळ्यात हार घालायचा म्हणून हे विषय आले नव्हते. ‘फिरस्ती’चा एकमेव उद्देश आहे आणि होता व तो म्हणजे समाजाचा प्रवास समजून घेण्याचा. समाज समजून घेण्या���ा. समाजाचा एक सूक्ष्म धागा बनलेल्या आपल्या आयुष्याला समजून घेण्याचा. समाज आणि माणूस यांच्यात एक चिवट वीण असते. कधी कधी समाज समजावून घेताना आपण स्वतःला समजावून घेतो आणि कधी कधी स्वतःचं स्कॅनिंग करताना समाज कळून जातो. किती मस्त असतं हे सगळंच्या सगळंच ते लिहून सांगता येणार नाही. सोडून द्यायचं असतं तसंच आणि चालत राहायचं असतं. सहा वर्षांपूर्वी मी बऱ्याच वेळेला एकटाच चालायला बाहेर पडायचो आणि जेव्हा हे सदर सुरू झालं, तेव्हा मात्र मी लाखो- कोट्यवधी लोकांच्यासोबत चालतोय, एवढ्या सगळ्या दुःखाबरोबर, विविध अनुभवांबरोबर,\nविविध चेहऱ्यांबरोबर चालतोय असं वाटायला लागलं. समूहाबरोबर चालत राहणं, कारवाँ तयार करणं, त्याचा एक घटक बनणं किंवा या सगळ्यांनी आपल्याला स्वतःचा घटक बनवणं तर खूपच आनंदी असतं. आपण आयुष्य का तुडवतो याचं प्रयोजनही हळूहळू का होईना कळायला लागतं. जगण्याचं प्रयोजन कळलं, की जीवन अधिक आशयपूर्ण बनतं. सुंदर बनतं.\nपाच वर्षांच्या या दीर्घ प्रवासात मला लेखक आणि फिरस्ता बनवणाऱ्या वाचकांनी अनेक उजेडवाटा तयार केल्या. त्याचं एक कारण म्हणजे केवळ एक वाचक म्हणून नव्हे, तर समाजघटक बनून हा सगळा कारवाँ ‘फिरस्ती’ वाचत आला. तो समाजघटक बनल्यानंच या सगळ्या उजेडवाटा तयार झाल्या आहेत. किती आणि काय काय भेटलं या वाटांवर याची गणती मी स्वतः तर काही करू शकत नाही. हिशेब चुकत जातो. आनंद घेण्याऐवजी हिशेब चुकल्याचं दुःख तयार होतं. हे सदर काही प्रश्‍न सोडवण्यासाठी नव्हतं; तर समाज आणि त्याचा घटक असलेल्या माणसाला ओळखण्यासाठी होतं; पण घडत गेलं उलटंच. सदराच्या लोकप्रियतेतून एक नैतिक दबाव तयार होत गेला. काळोख दूर होण्यासाठी हात तयार होत राहिले. विचारी मनं तयार होत राहिली. या सगळ्यांनी या उजेडवाटा तयार केल्या. आपली लेखणी एक\nनिमित्त असते. महाकाय समुद्र डोळ्यांत साठवून दुसरा किनारा कुठं असंल, याचा वेध ती घेत असते. मी बराच वेळ जागच्या जागी थांबलो होतो; पण या सदरानं मला फिरतं, चालतं ठेवलं. ‘फिरस्ती’त भेटलेल्या सुख-दुःखांनी मला लोहचुंबकाप्रमाणं खेचून घेतलं. याच सदरानं विविध अनुभवांचे हार माझ्या गळ्यात टाकले. या हारातली फुलं कधी सुकली नाहीत. ती नेहमीच टवटवीत राहिली. मी या सगळ्या जीवनानुभवांचा, समाजानुभवांचा खूप आभारी आहे.\nया सदरात लढणारे अनेक वाचक आणि समूह आले. त्��ांच्यावर लढाई व्यवस्थेनंच लादली होती. त्यांना लढायचंच होतं; पण ‘तू लढ’, असा बुलंद आवाज याच सदरातून वाचकांनी निर्माण केला. लढाया धारदार झाल्या आणि त्यांचा शेवट सुंदर फुलांमध्ये झाला. दुःखाच्या शरीरावरच्या जखमांना याच फुलांनी सुगंधित केलं. फुटपाथवर काकड्या विकणारा एक जण न्यायाधीश झाला. बिगाऱ्याचं काम करण्याच्या शोधात नाशिकमध्ये आलेला एक तुरुंगाधिकारी झाला. पारध्यांची (म्हणजे समाजानं चोर ठरवलेल्या जातीची) दोन पोरं पोलिस खात्यात अधिकारी झाली. अंध असलेला जिवाजी एक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला. अंध असलेली संगीता पदवीधर होऊन नोकरीला लागली. येवल्याजवळ चार मुक्‍या पोरींना जन्म देणाऱ्या आईला बळ मिळालं आणि मुक्‍यांसाठी शाळा चालवणाऱ्या अर्जुनच्या शाळेला सचिन तेंडुलकरनं मदत केली. ३६५ दिवस शाळा चालवणाऱ्या सकट पती-पत्नीला राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले...याच सदराच्या निमित्तानं कल्पना दुधाळ या श्रेष्ठ कवयित्रीचा आणि झालंच तर बालिकाचाही शोध लागला. नाशिकच्या स्मशानात मृतदेहांची सेवा करणाऱ्या सुनीता पाटीलला महाराष्ट्रातले मोठमोठे पुरस्कार मिळाले. अशीच कथा भोरमधल्या शीतलची. तीही लहानपणापासून शवचिकित्सा करतेय. भोरला जाऊन आणि तिला बाहेर बोलावून समाजानं तिच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव केला.\nनगरजवळ खरडगावात ३२ वर्षांपासून अंथरुणाला चिकटलेल्या मुलींची सेवा करणाऱ्या पालकांना ४० लाखांहून अधिक मदत मिळाली. बिनपगाराची नोकरी करत आणि चप्पल शिवून पोट भरणाऱ्या विलासलाही अशीच मदत झाली. ही सगळी उदाहरणं प्रातिनिधिक आणि लढणाऱ्यांना बळ देणारी. याचा अर्थ असा नव्हे, की ‘फिरस्ती’ सदर नसतं तर हे सगळे अंधारातच राहिले असते. या सदरानं एकच काम केलं आणि ते म्हणजे या लढाया वाचकांपर्यंत, समाजापर्यंत पोचवल्या. गावंच्या गावं बदलण्याचं काम लोकांनी केलं. गळून पडणाऱ्या स्वप्नांना पुन्हा उभारी दिली. त्यांच्या हातात नवं हत्यार दिलं. कोट्यवधींचा निधी गरजूंकडं परस्पर गेला.\nखूप माणसं भेटली या सदरात. स्वतःचं बाळंतपण स्वतःच करणाऱ्या काही भगिनी भेटल्या. घूस खाणारा समूह भेटला. शिक्षणक्षेत्रात पोरं आणि मास्तर या दोघांची पकडापकडी करणाऱ्या घटना दिसल्या. वादळात टिकून राहिलेली आंदगोळ कादंबरी भेटली. अवयव आणि गर्भविक्री करणारे भेटले. काशीत ग��गेच्या काठावर लवकरात लवकर मृतदेह जाळण्यासाठीचं युद्ध दिसलं. गैरविश्‍वासानं भरलेल्या काश्‍मीरमधील दऱ्या दिसल्या. मृतदेहासाठीच्या अनुदानात होणारी फसवणूक दिसली. शिक्षणाचा हक्क असतानाही स्वतःच्या कोवळ्या मनगटातून रक्ताच्या चिळकांड्या उडवत भीक मागणारा पोरगा दिसला. ऑनलाइन जगातही शरीर फोडून घेत भीक मागणारा पोतराज दिसला. घुमणारी भुतं दिसली. अंधश्रद्धांचे डोंगर दिसले आणि ते फोडणारेही दिसले. बोकडातून तयार झालेलं अर्थशास्त्र दिसलं. स्मशानातून पुन्हा स्मशानाकडं प्रवास करणारा अंजैया हा स्मशानजोगी दिसला. खोकल्याला आणि प्लेगला देवाच्या रूपात बसवणारी गावं दिसली आणि कबीर आळवणारं गावही दिसलं. बॉडीक्‍लॉक उलटं झालंय म्हणणारी आयटीतली पोरं दिसली. उच्च शिक्षण घेऊन भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेलीही पोरं दिसली. अपंगत्वावर मात करून निवडणूक जिंकणारी युवती दिसली. ‘निवडणुकीत मत विकून चूल पेटविता येईल’, असं सांगणारी मावशी भेटली. कुंभमेळ्यात भीक मागून ८५ हजार रुपये जमवणारी निरक्षर, मुकी बाई भेटली. ‘हंबरुनी वासराला चाटते जेव्हा गाय...’ या कवितेचे अनामिक ठरलेले कवी पाचपोळ भेटले. प्रतिज्ञा लिहिणाऱ्या लेखकाचा शोध लागला. मिरजेच्या वेश्‍यावस्तीत एका वेश्‍येच्या पोटीच जन्माला येऊन ‘नैतिक’ आणि ‘वर्तन’ अशा नावांनी जगणारी पोरं भेटली. विदर्भात कुमारीमाता एकगठ्ठा भेटल्या. ‘बिसलरीतलं पाणी प्यायल्यानं प्रतिष्ठा वाढते’, असं सांगणारा झोपडीतला नागवा पोरगा भेटला. ‘या सदरातला ‘एक पोकळी असतेच’ हा लेख वाचून आम्ही सामुदायिक आत्महत्या रद्द केली,’ असं हातात लेखाचं कात्रण घेऊनच एक कुटुंब भेटलं. ‘मी मृत्यू पाहिला,’ असा दावा भावनाप्रधान होऊन करणारे प्रा. सूर्यनारायण रणसुभे भेटले. एवढंच काय, गेल्या पाच वर्षांत मला मोजता येणार नाहीत एवढ्या मुली, बहिणी, आया, भाऊ आणि बाप मिळाले. आता मी असा दावा करू शकतो, की गावागावांत मला नातेवाईक मिळालाय.\nजीवन किती वळणं घेत चालतं. ते अंधार पांघरून कधी कधी उजेड पितं; तर कधी कधी उजेड पांघरून अंधार पितं... या साऱ्या प्रवासात ‘फिरस्ती’मध्ये नैसर्गिकरीत्याच सुविचार वाटावीत, अशी अनेक वाक्‍यं जन्माला आली. साताऱ्यात एक भगिनी या सगळ्याचं संकलन करतेय. सदानंद भोसलेनं ‘फिरस्ती’ हिंदीत नेली. कितीतरी शॉर्टफिल्म तयार झाल्या किंवा होण���याच्या वाटेवर आहेत. १२ पुस्तकं जन्माला आली. ‘वाचक संपलेला नाही’, असा धीर मला या सदरामुळं सतत मिळत आलाय, हे सांगायला मी कसं विसरू या सदरानं मला इतकं फिरवलंय की पृथ्वीच्या दोन-तीन फेऱ्या त्यातून होतील. किती भन्नाट.. या सदरानं मला इतकं फिरवलंय की पृथ्वीच्या दोन-तीन फेऱ्या त्यातून होतील. किती भन्नाट.. डायबेटिससारखी अखंड व्याधी या सदरामुळंच नियंत्रित झाली, असा माझा स्वतःचा अनुभव.\n‘या पोराचं आयुष्य अल्प असेल,’ असा कुण्यातरी एका ज्योतिषानं माझ्या नातेवाइकांना सांगितलं होतं. ‘फिरस्ती’नं हे भविष्य खोटं ठरवत वयाची ६० वर्षं ओलांडायला मदत केली. शेवटी ‘हे सदर म्हणजे उत्तम कांबळे नव्हे’, हे सतत लक्षात ठेवायला हवं. सदर म्हणजे एक समाज आहे. तोच नायक, तोच उजेडदूत आणि तोच उजेडाच्या वाटा तयार करतोय. समाज सगळाच्या सगळा कधी भ्रष्ट होत नाही, हेही मला ‘फिरस्ती’नं शिकवलंय. मला घडवलंय. स्वतःकडं पाहायला शिकवलंय... पायाला माती आहे की नाही, हे रोज तपासायला शिकवलंय... मानवी प्रवासाशी जोडलेल्या सदराला तसा शेवट नसतो. लेखक भारवाहक असतो. खांद्यावरचा भार कमी-जास्त झाला तरी प्रवास सुरू असतो...अंधारातून उजेडाकडं, जुन्या वर्षातून नव्या वर्षाकडं... एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडं... शेवटी आयुष्य असतं तरी काय..\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nदिल्लीत दिसणार पुन्हा शेतकऱ्यांची ताकद\nप्रश्‍न - 'Dillichalo' \"दिल्ली चलो' असे आवाहन तुम्ही ठिकठिकाणी सभा घेऊन, सोशल मिडियावरुन करत आहे. दिल्लीमध्ये आंदोलनाचं स्वरुप नेमकं कसं असेल\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/textile-industry-policy-textile-industry-investment-issue-1617392/", "date_download": "2018-11-16T09:51:59Z", "digest": "sha1:QX46LH5FHLNPQ5AZAGDJXHRL72QOJ2IT", "length": 22193, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "textile industry policy textile industry investment issue | वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षाच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nवस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षाच\nवस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षाच\nहजारो कोटींची धोरण जाहीर करूनही प्रत्यक्ष काहीच होताना दिसत नाही.\nअन्य राज्यांकडून गुंतवणूकदारांना प्रलोभने, मात्र राज्याकडून उदासीनता; भाजपच्या काळातही उद्योजकांची निराशा\nकाँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ४० हजार कोटींचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले होते. सत्ताबदल झाल्यावर भाजप सरकारने ८० हजार कोटींचे नवे धोरण जाहीर केले. हजारो कोटींची धोरण जाहीर करूनही प्रत्यक्ष काहीच होताना दिसत नाही. अन्य राज्ये आकर्षक पॅकेज जाहीर करून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असताना महाराष्ट्राची वस्त्रोद्योगात पीछेहाट होत आहे.\nवस्त्रोद्योग हा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी १४ टक्के, सकल उत्पादनापैकी ४ ��क्के तर एकूण निर्यातीपैकी १७ टक्के इतका वाटा वस्त्रोद्योग क्षेत्राचा आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. राज्यातही सरासरी सुमारे ८० लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. राज्यात उत्पादित कापसावर मूल्यवर्धनाच्या प्रक्रिया केल्यास राज्यामध्ये जवळपास ११ लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे.\nदेशाची वस्त्रांची गरज भागवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून देशातीलच नव्हे तर विदेशातील बाजारपेठेत दबदबा निर्माण करण्याच्या दिशेने राज्य शासन गेल्या १५ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या सदस्यीय समितीने सादर केलेल्या २३ कलमी शिफारशी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जशाच्या तशा स्वीकारल्या. त्यानंतर राज्याचा वस्त्रोद्योग प्रगतीपथावर आला. ‘कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती’ अशी साखळी राज्यात निर्माण झाल्यास दर्जेदार कापडाबरोबरच मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. यासाठी पूरक ठरते ते राज्याचे वस्त्रोद्योग धोरण. पण याच मुद्दय़ावर राज्याच्या वस्त्रोद्योग विकासाचे घोडे अडले आहे .\nराज्याच्या २०१७ पर्यंतच्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत संपली आहे. नव्या धोरणाला आकार देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करून अस्तित्वातील उद्योग घटकांना सोयीसवलती देण्याबरोबरच राज्यात कापूस ते गारमेंट अशी उत्पादन साखळी निर्माण करण्यासाठी इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. वस्त्रोद्योगातील समस्यांची सोडवणूक होण्यासाठी या समितीने इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, नागपूर, सोलापूर आदी ठिकाणी असलेल्या यंत्रमाग व पूरक वस्त्रोद्योग विकेंद्रित घटकांना भेटी दिल्या. त्याचा अहवाल जानेवारी २०१५ मध्ये हाळवणकर यांनी राज्य सरकारला सादर केला. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यावर राज्यात पाच वर्षांत ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि ११ लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा समितीचे प्रमुख हाळवणकर यांनी व्यक्त केला होता. या आधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकाने आणलेले वस्त्रोद्योग धोरण निव्वळ धूळफेक करणारे होते. त्या धोरणामुळे हजारो प्रकल्प येतील व लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक येईल असे सांगण्यात आले पण त्यांना ते अजिबात साध्य करता आले नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती. हाळवणकर यांनी सादर केलेला अहवाल आणि आघाडी सरकारवर केलेला निष्क्रियतेचा आरोप पाहून वस्त्र उद्योजकांना राज्याचे नवे वस्त्रोद्योग धोरण कधी एकदा अमलात येते याचे कुतूहल निर्माण झाले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती अहवाल जाऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप गतिमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या शासनाकडून त्यांच्या अंमलबजावणीच्या केवळ तारखाच जाहीर होत आहेत. प्रकल्प उभा करूनही कोणत्याच योजनेचा ठोस लाभ मिळत नसल्याने नव्याने गुंतवणूक करणारा वस्त्र उद्योजक गोंधळून गेला आहे, तर काहींनी शेजारच्या कर्नाटकची वाट धरणे पसंत केले आहे.\n‘कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती’ अशी साखळी राज्यात निर्माण करायची असेल तर वस्त्रोद्योगाचा समग्र विचार होणे अनिवार्य आहे. त्यामध्ये राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्व कापसावर राज्यातच प्रक्रिया होईल यासाठी कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारणे, नवीन टेक्स्टाइल हब, प्रोसेसिंग पार्क, टेक्स्टाइल मेगासिटी, यंत्रमागांचे आधुनिकीकरणासाठी उपाय, अस्तित्वातील सहकारी यंत्रमाग संस्थांची बळकटीकरण करणे, यंत्रमाग कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक, कामगार कायद्यात सुधारणा, निर्यात वाढ यांना ताकद आणि बळकटी दिली पाहिजे.\n२०१७ ते २०२२ या काळासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे गतवर्षी मे महिन्यात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वी सन २०११ ते सन २०१७ या कालावधीसाठी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण ठरले होते त्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक आणि ११ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात १७ लाख ३०४ कोटींची गुंतवणूक झाली असून २ लाख ६२ हजार रोजगारनिर्मिती झाली. या धोरणाची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नव्या धोरणाची आखणी सुरू असल्याचे देशमुख सांगतात. तथापि, उद्योजक मात्र धोरण कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसला आहे.\nवस्त्रोद्योगाचा विस्तार आपल्या राज्यात व्हावा यासाठी अनेक ��ाज्यांनी वस्त्र उद्योजकांसाठी लाल गालिचा अंथरला आहे. आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग धोरण अधिक आकर्षक कसे राहील याची काळजी घेतली जात आहे. गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या राज्यांनी यामध्ये आघाडी घेतली आहे. जमीन उपलब्ध करून देण्यापासून त्याच्या उत्पादनापर्यंत पूर्णत: लक्ष घातले जाते. व्याज अनुदान, विजेची सवलत, अन्य लाभ देण्यात त्यांचा पुढाकार असल्याने उद्योजक तिकडे जाताना दिसत आहे. राज्य शासनाने या राज्याच्या स्पर्धेला सामोरे जात अधिक आकर्षक धोरण जाहीर करून त्याची यथाशिग्रह अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत पॉवरलूम डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट प्रमोशनल काऊन्सिलचे माजी अध्यक्ष, संचालक विश्वनाथ अग्रवाल यांनी ‘लोकसत्ता’कडे मांडले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/disciplinary-singapore-experience-of-singapore-1625416/", "date_download": "2018-11-16T09:56:30Z", "digest": "sha1:VUIJ35TIJPXJY5TG6DDUWZLBQFUEHMY6", "length": 25242, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Disciplinary Singapore experience of Singapore | ‘जग’ते रहो : शिस्तीचं सिंगापूर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\n‘जग’ते रहो : शिस्तीचं सिंगापूर\n‘जग’ते रहो : शिस्तीचं सिंगापूर\nसिंगापूरमध्ये पार्टी कल्चर मोठय़ा प्रमाणात रुजलेलं आहे.\nपल्लवी चेंबूरकर, पाया लेबार, सिंगापूर\nसिंगापूर ही अतिशय शिस्तबद्ध आणि सुयोग्य शहर आहे. ते सुपरसेफ आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा करडा धाक आहे. आपल्याकडे मुलींबाबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा विचार करताना मुलींचा पेहराव हा अनेकदा चर्चेतला एक मुद्दा असतो. इथं पेहराव करताना मुलींना फारसा विचार करायला लागत नाही. कारण कोणीही त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा तिथूनच सुरू होतो. दुसरं म्हणजे इथले लोक आपल्याला फसवत नाहीत. टॅक्सीवाले किंवा दुकानदार वगैरे मंडळी व्यवहारात कोणतीही फसवणूक करीत नाहीत. एखाद्या फूड कोर्टमध्ये आपण टेबलवर पर्स ठेवून ऑर्डर द्यायला गेलो तर परतल्यावर आपली पर्स किंवा अन्य वस्तू त्या टेबलावर तशीच असते. प्रसंगी आपण ती विसरलो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन विचारणा केली तर सुरक्षारक्षक ती परत करतात. ट्रेनमधून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशाला काहीही संशयास्पद वाटल्यास प्रत्येक डब्यात मदतीसाठी बटण दाबल्यावर तात्काळ मदत मिळते. काही वेळा सुरक्षाव्यवस्थेचा अतिबाऊ केला जात नाही. उदाहरणार्थ – मॉलमध्ये बॅग आत नेऊ देतात, कारण चोरी करताना कुणी पकडलं गेल्यास त्वरित त्याच्यावर कडक कारवाई होते.\nइथली मुलं २०-२२ व्या वर्षांनंतर स्वत:च्या पायावर उभी असतात. बहुतेक जण पालकांसोबत राहात नाहीत, म्हणून ती पालकांचा मान राखत नाहीत, असे विचार कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. हे खरंच घडतं, कारण ते स्वतंत्र आहेत. इथे एकूणच स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वास या तीन घटकांचं अस्तित्व प्रकर्षांने जाणवतं. एका ठरावीक वयानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे. चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती यामध्ये चटकन साम्��� वाटत असलं तरी चिनी संस्कृती खूप लवकर पुढारलेली दिसते.\nइथले ऐंशी ते नव्वद टक्के लोक बाहेरच खातात. घरी जेवण रांधण्यासाठी आपल्याकडच्या गृहिणी असोत किंवा नोकरदार स्त्रियांची बहुतांशी वेळा धावपळ चालते. पण ही संकल्पना इथे जवळपास नाहीच. कारण इथली फूडकोर्ट्स खूप लोकप्रिय आहेत. प्रत्येक उपनगरात ‘गव्हर्मेन्ट हाऊसिंग’ ही संकल्पना आहे. त्याच्या आजूबाजूला फूडकोर्ट आहेत. फूडकोर्टमधले पदार्थ खाणं खूप स्वस्त पडतं. या रेस्तराँ आणि फूडकोर्टमध्ये आरोग्यदृष्टय़ा आवश्यक असणारे स्वच्छतेचे सगळे नियम आणि अटी कटाक्षाने पाळल्या जातात. स्ट्रीट फूड फारसं मिळतच नाही. ‘ए’ ग्रेडिंग सगळ्यात वरची श्रेणी मानली जाते. सिंगापूर खूप कॉस्मोपॉलिटिन आहे. त्यामुळे इथे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. लोकल फूड हे चायनीज फूड असून ते आपल्या भारतीय चायनीजपेक्षा वेगळ्या चवीचं असतं. शिवाय जपानी आणि कोरियन फूडलाही पसंती दिली जाते. इथे तमिळ लोकांची संख्या अधिक असल्याने इडली, डोसा आदी पदार्थ पटकन उपलब्ध होतात. इथल्या अनेकांना भारतीय पदार्थ आवडतात. चिकन राइस, चिली क्रॅ ब्ज या इथल्या खूप आवडत्या डिश आहेत. फास्टफूड आवडत असलं तरी त्यात शाकाहारी पर्याय कमी असतात आणि मांसाहारच अधिक मिळतो. डम्पलिंग्ज खूप प्रसिद्ध असून आवडीने खाल्ले जातात. एकूणच इथलं चायनीज फूड हेल्दी असतं.\nसिंगापूरमध्ये पार्टी कल्चर मोठय़ा प्रमाणात रुजलेलं आहे. शुक्रवार-शनिवारी रात्री हमखास पार्टी केली जाते. क्लार्क के, बोट के , क्लब स्ट्रीट आदी ठिकाणी पार्टी केली जाते. इथे क्लब्ज, रेस्तराँ, बार खूप आहेत. हाऊस पार्टीजही खूप होतात. तरुणाई खूप पार्टी करीत असली तरी पार्टी कल्चरमुळे अनेकदा ओढवू शकणारे मारामारीचे प्रसंग इथे घडत नसल्याने सुरक्षित वातावरण असतं. तरुणांची सर्जनशीलता ग्राफिटी वॉल्स, नृत्यकला, संगीतातून दिसते. इथे एकूणच कलेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. शालेय जीवनापासूनच क्रीडा आणि कलाविषयांना मुख्य अभ्यासक्रमाइतकंच महत्त्व देत त्यांची जोपासना केली जाते. त्यामुळे मुलांमध्ये आपोआपच कलादृष्टी विकसित होते. बॅले, झुम्बा, साल्सा वगैरे नृत्यप्रकारांचे खूप क्लासेस चालतात. काही ठिकाणी फ्री डान्स क्लासेसही चालतात. ओपन कॉन्सर्ट्स चालतात. इथली ग्राफिटी केलेली भिंत कोणीही खराब करत नाही. प्रत्येक स्टेशनवर एक मॉल आहे आणि त्यापैकी जवळपास प्रत्येकात थिएटर असल्याने चित्रपटसंस्कृती चांगलीच रुजलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चित्रपटांचे खेळ सुरू असतात. भारतीय चित्रपट पाहायला भारतीय प्रेक्षकांची संख्या अधिक असते. शिवाय हॉलीवूड, चिनी, जपानी, कोरियन आदी चित्रपटही लागतात.\nइथले लोक खूप चांगले आहेत. त्यांचं वागणं सौहार्दपूर्ण आहे. थोडासा भाषेचा प्रश्न कधी कधी उभा राहतो. तरुणाईचं इंग्लिश व्यवस्थित असल्याने फारसा प्रश्न येत नाही. पण आपल्याला इंग्लिश नीट येत नसेल तर थोडंसं कठीण जातं, कारण आपली भाषा त्यांना माहिती असेल असं नाही. सिंगापूरमध्ये तमिळ लोकांची संख्या खूप आहे. त्यामुळे आपल्याला तमिळ भाषा येत असेल तर निभाव लागू शकतो. शाळेत तमिळ हा भाषेसाठी तिसरा पर्याय आहे. मराठी लोक आणि भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी हिंदी किंवा मराठी तितकं बोललं जात नाही. एकूणच सिंगापोरियन लोक फार चांगले आहेत. खूप सौजन्यशील, संवादी, मदतीस तत्पर असणारे आहेत. आपण तिथे नवखे असलो तरी परकेपणा जाणवू दिला जात नाही. एकजुटीने राहण्याची संकल्पना प्रत्यक्षात जगली जाते.\nसरकारतर्फे शालेय जीवनापासूनच स्वयंसेवेला खूप प्रोत्साहन दिलं जातं. सिंगापूरच्या नागरिक आणि कायमस्वरूपी नागरिकांच्या मुलांना वयाची अठरा र्वष पूर्ण झाल्यानंतर नॅशनल सव्‍‌र्हिस हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागतो. त्यानंतर चाळिशीपर्यंत त्यांना दोन आठवडे नॅशनल सव्‍‌र्हिससाठी द्यावे लागतात. मला एक घटना आठवतेय, सिंगापूरचे परिवर्तन प्रत्यक्षात साकारणारे ली कुआन यू यांचं निधन झालं तेव्हाची.. त्यांच्या निधनाच्या वेळी सिंगापूरकरांना त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम, आदर आणि आत्मीयता प्रकर्षांने जाणवली. त्यांची एकजूट, शिस्तबद्धपणा दिसत होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठाल्या रांगा लागल्या होत्या. केवळ सिंगापूरकरच नव्हे तर जगभरातल्या लोकांनी त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त केला होता.\nसिंगापूरमधली वयोवृद्ध माणसं आपल्याकडच्या वयस्कारांपेक्षा खूपच फिट आणि अ‍ॅक्टिव्ह आहेत. सगळ्या गोष्टी स्वत:च्या स्वत:च करतात. फारसे कोणावर अवलंबून राहात नाहीत. होता होईल तोवर लोक कष्ट आणि काम करतात. इथे फिटनेसला खूप प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक संस्था असोत किंवा कार्यालयं असो��� आरोग्याला खूप महत्त्व दिलं जातं. सगळे जिम, जॉगिंग, तायची वगैरे व्यायाम प्रकार करतातच. क्रीडा प्रकारांना शालेय वयापासूनच प्रोत्साहन दिलं जातं. ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला पदकं मिळतात. गेल्या ऑलिम्पिकमध्ये सिंगापूरला स्विमिंगचं सुवर्णपदक मिळाल्याने स्विमिंग सध्या अधिक लोकप्रिय आहे. शिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॅण्डबॉल हे खेळ आवडीने खेळले जातात. क्रिकेटचं वेड इथे अजिबात नाही. फक्त भारतीयांच्या काही ग्रुपमध्ये मर्यादित प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. तरुणाई प्रवास खूप करते. वीकएण्डला सिंगापूरमधल्याच रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये एक-दोन दिवस राहणं खूप कॉमन आहे. सिंगापूरजवळ इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स, हाँगकाँग, श्रीलंका वगैरे देश एक ते तीन तासांच्या हवाई अंतरावर असल्याने सिंगापूरचा मध्यवर्ती ठिकाण म्हणून विचार केला जातो आणि ते उत्तम पर्यटनस्थळ आहे. सिंगापूर हे नियोजनबद्ध पद्धतीने वसलेलं असून त्याचा विस्तार फार झपाटय़ाने होतो आहे. केवळ परिसराचा चेहरामोहरा बदलतो आहे, असं नव्हे तर त्यासाठी भविष्याचा विचार करून त्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अवलंबही केला जातो आहे. प्रत्येक गोष्टीत आणि एकूणच सोयीसुविधा पुरवताना वृद्ध-बालक-अपंगांसह सगळ्यांचाच विचार केला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गावि���ोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/quicklinks.php?Link=8", "date_download": "2018-11-16T10:42:37Z", "digest": "sha1:NNBQEIU437GDJ3KDD5F6XBFXT4E7R32I", "length": 10855, "nlines": 154, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | अत्यावश्यक सेवा", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nपत्ता :- A .C .P ऑफिस नेहरु नगर पिंपरी पुणे ४११०१८ दूरध्वनी क्रमांक :-27123121 मोबाईल क्रमांक :-\nआकुर्डी पोलिस चौकी 27653307\nपत्ता :-income Tax शेजारी आकुर्डी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७६५३३०७ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nआकुर्डी पोलिस चौकी 276550036\nभोसरी पोलिस चौकी 27124728\nभोसरी दूरध्वनी ई -मेल\nभोसरी पोलिस स्टेशन 26634258\nपत्ता :-पुणे नाशिक रोड CIRT जवळ भोसरी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७१२४७२८ , २६६३४२५८ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nभोसरी पोलिस स्टेशन 27120508\nपत्ता :-भोसरी चौक शिवाजी पुतळ्या समोर भोसरी पुणे दुरद्यानी क्रमांक :२७१२०५०८ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nचिंचवड गाव पोलिस चौकी 27452645\nपत्ता :-चाफेकर चौक चिंचवड गाव चिंचवड पुणे दूरध्वनी क्रमांक :२७४५२६४५ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nपत्ता :-मुंबई पुणे रोड प्रिमिअर प्लाझा पिंपरी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७४८७७७७ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nदापोडी पोलिस चौकी 27149538\nपत्ता :-मुंबई पुणे रोड दापोडी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७१४९५३८ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nहिंजवडी पोलिस स्टेशन 22934622\nपत्ता :-हिंजवडी वाकड पुणे दूरध्वनी क्रमांक : २२९३४६२२ / २२९३२११९ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nकाळेवाडी पोलिस चौकी 25532041\nपत्ता :-काळेवाडी पिंपरी पुणे दूरध्वनी क्रमांक : २५५३२०४१ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nकासारवाडी पोलिस स्टेशन 27124375\nपत्ता :-मुंबई पुणे रोड कासारवाडी रेल्वे स्टेशन पुणे दूरध्वनी क्रमांक : २७१२४३७५ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nकिवळे पोलिस चौकी 27672450\nपत्ता :-किवाळे पुणे दूरध्वनी क्रमांक : २७६७२४५० आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nमोहन नगर पोलिस चौकी 2747010\nपत्ता :-मोहन नगर चिंचवड पुणे दूरध्वनी क्रमांक : २७४७०१० आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nनिगडी पोलिस स्टेशन 27420600\nपत्ता :-श्री कृष्ण मंदिरा शेजारी मुंबई पुणे रोड निगडी पुणे दूरध्वनी क्रमांक :२७४२०६०० /२५२ , २७६५५०८८ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nपिंपरी पोलिस चौकी 27452202\nपत्ता :-पिंपरी रेल्वे स्टेशन शेजारी पिंपरी कॅम्प पुणे दूरध्वनी क्रमांक :२७४५२३१८ , २७४५२२०२ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nप्राधिकरण पोलिस चौकी 27653308\nपत्ता :-मुंबई पुणे रोड निगडी प्राधिकरण पुणे दूरध्वनी क्रमांक :२७६५३३०८ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nसांगवी पोलिस चौकी 27286162\nपत्ता :-साई चौक नवी सांगवी पुणे दूरध्वनी क्रमांक : २७२८६१६२ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nसंत तुकाराम नगर पोलिस स्टेशन 27420600\nपत्ता :-संत तुकाराम नगर पिंपरी पुणे दूरध्वनी क्रमांक : २७४२०६०० आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nयमुना नगर पोलिस चौकी 27470134\nपत्ता :-यमुना नगर निगडी पुणे दूरध्वनी क्रमांक : २७४७०१३४ आपत्कालीन क्रमांक :- १०० मोबाईल क्रमांक :-\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/unique-uses-of-condoms-by-cuban-people-118090600018_1.html", "date_download": "2018-11-16T09:24:43Z", "digest": "sha1:7MHNAKQTLKB5FE67GHRCL6C52BJJSKIY", "length": 12132, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्यूबात असाही होतो कंडोमचा वापर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nक्यूबात असाही होतो कंडोमचा वापर\nसध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्यूबात असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत मॉडेलच्या केंद्रीयकृत आर्थिक व्यवस्थेच्या कारणांमुळे दुकांनामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूचा अभाव आहे. मूलभूत वस्तूच्या कमतरतेमुळे त्यांनी कंडोम पासून रोजच्या वापराच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. केसांचे रबर, फुगे, पाण्यावर तरंगणारे फ्लोट या वस्तूंसाठी कंडोमचा वापर केला जातो.\nनाईलाजाने केसाच्या रबर बॅन्डसाठी कंडोमचा वापर करावा लागतो. तसेच लहान मुलं वाढदिवसाच्या सजावटीसाठी कंडोमचे फुगे बनवून ते उडवतात. समुद्र किनारी वापरले जाणारे फ्लोट यांना बाधण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी देखील आता कंडोमचा वापर केला जातो.\n सेक्सदरम्यान होऊ शकता जखमी\nदेशात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचे प्रमाण वाढले\nत्या बोल्ड जाहिराती फक्त दिसणार रात्री\nजागरूकतेसाठी बिपाशाने केला कंडोमचा एड.... बघा फोटो\nसणाचा आनंद की प्रणयाची उधळण येथे वाढला कंडोमचा खप\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, ���ाबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4899152956617050310&title=Coin%20Exchange%20Mela%20by%20ICICI%20Bank&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T10:11:22Z", "digest": "sha1:FRGQWPW4SIPWFURW7ASNZ2UTXNSE6FCU", "length": 9018, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नाणी, नोटा बदलण्यासाठी ‘आयसीआयसीआय’चे मेळावे", "raw_content": "\nनाणी, नोटा बदलण्यासाठी ‘आयसीआयसीआय’चे मेळावे\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेने महाराष्ट्रातील निवडक शाखांमध्ये नुकतेच ४०० हून अधिक कॉइन एक्स्चेंज मेळाव्यांचे आयोजन केले होते. हे मेळावे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पाठबळाने घेण्यात आले. खराब झालेल्या व मळलेल्या नोटांच्या बदल्यात लोकांना नवी नाणी व नोटा यात बदलून देण्यात आल्या.\nबँकेने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर व बारामती यांसह ८०हून अधिक शहरांतील आपल्या शाखांमध्ये हे मेळावे घेतले. ‘पॉवर ऑफ वन’ या देशव्यापी उपक्रमाचा हा भाग असून, त्याअंतर्गत बँकेच्या देशभरातील विविध शाखांनी एकाच दिवशी कॉइन एक्स्चेंज मेळावे आयोजित केले होते.\n‘आरबीआय’चे इश्यू विभागाचे जनरल मॅनेजर सतीश चंदर व ‘आरबीआय’चे असिस्टंट जनरल मॅनेजर ए. बी. पी. पांडे यांच्या हस्ते मुंबईतील बँकेच्या फोर्ट शाखेत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये सुमारे पाच हजार ग्राहकांचा सहभाग होता व त्यांनी १० रुपये, पाच रुपये, दोन रुपये व एक रुपया या मूल्याच��� नाणी व १० रुपये, २० रुपये, ५० रुपये मूल्याच्या नोटा मिळून तीन कोटी रुपयांची नाणी व नव्या नोटा बदलून घेतल्या. छोट्या रकमांचे व्यवहार सुलभपणे करता यावेत, यासाठी कमी मूल्याची नाणी व नोटा घेण्यासाठी या मेळाव्यांमध्ये व्यापारी, रिटेलर व निवृत्त व्यक्ती अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सहभाग घेतला.\nआयसीआयसीआय बँकेने एकाच दिवशी देशभर दोन हजार ५३६ कॉइन एक्स्चेंज मेळावे घेतले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यात सुमारे ३६ हजार ग्राहक सहभागी झाले होते. त्यांनी ४० कोटी रुपयांची नाणी व नव्या नोटा बदलून घेतल्या. स्वीकारार्ह मळक्या व खराब नोटा घेऊन लोकांना नवी नाणी व नोटा देण्यासाठी बँक विशिष्ट कालावधीने कॉइन एक्स्चेंज मेळावे घेते. नाणी व नोटा बदलण्याच्या या सेवेचा लाभ कोणालाही मोफत घेता येऊ शकतो.\nTags: आयसीआयसीआय बँकमुंबईभारतीय रिझर्व्ह बँकICICI BankRBIReserve Bank of IndiaCoin ExchangeMumbaiप्रेस रिलीज\n‘ओएमएल’ला रिझर्व्ह बँकेकडून नोंदणी प्रमाणपत्र ‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता ‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका रिझर्व्ह बँकेतर्फे एटीएमच्या सुरक्षिततेचे नियोजन ‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-16T10:24:03Z", "digest": "sha1:GQZ534GCYMHLMIKTC75UDB3OG4Q3N3IP", "length": 8129, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारताला मोठा धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारताला मोठा धोका\nराफेल लढाऊ विमाने त्वरीत मिळण्याची गरज – हवाईदलप्रमुख\nनवी दिल्ली – जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताला बाह्य आक्र���णाचा मोठा धोका असून या अवस्थेत भारताला राफेल ही लढाऊ विमाने त्वरीत मिळण्याची गरज आहे असे प्रतिपादन हवाईदलाचे प्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ यांनी केले आहे.\nएका परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की कोणतीही परिस्थिती एका रात्रीत बदलू शकते अशा स्थितीत भारताने सज्ज राहणे आवश्‍यक आहे. ते म्हणाले की भारताचे शेजारी निवांत बसलेले नाहीत. चीन सारखा देश हवाईदलाचे वेगाने आधुनिकीकरण करीत आहे. भारतालाही आपले हवाईदल सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. भारत सरकारने राफेल विमाने आणि एस-400 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारताचे संरक्षण मजबुत व्हायला मदतच होणार आहे असे ते म्हणाले.\nभारत सरकारने फ्रांसकडून 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षाच्या सुरूवातीला ही विमाने भारताला मिळण्याची शक्‍यता आहे. तथापी सध्या राफेलच्या खरेदी किंमतीवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. या विमानाच्या खरेदीची किंमत मोदी सरकारने जाहीर केलेली नाही.\nतसेच युपीएच्या काळात 126 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय झाला होता तो मोदी सरकारने रद्द करून केवळ 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मोदी सरकारनेच देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे असा आरोप सध्या केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआर्थिक गुलामगिरी (अग्रलेख)\nNext articleतेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करा\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/449976", "date_download": "2018-11-16T10:05:49Z", "digest": "sha1:E7BG2XHMFNHPF3CCTABDKB3WPQBBFH6B", "length": 12979, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय\nप्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय\nपाटण ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेचे उद्घाटन करताना संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, सोबत स्मिता चव्हाण व संचालक.\nपाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार\nसर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने बचतीचा संस्कार, पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकीच्या अनेक वैशिष्टय़पूर्ण परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक प्रगती केली. सहकार चळवळ आज संक्रमण अवस्थेतून जात आहे. सहकार क्षेत्राला अनेक खडतर आव्हांनाना सामोरे जावे लागत असून ही चळवळ कोलमडली तर समाज सावकारीच्या विळख्यात जाईल. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी प्रत्येक कुटुंब पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले.\nचिपळून नागरी सहकारी पतसंस्थेच्या येथील 30व्या शाखेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सहकार चळवळीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र समृद्ध झाला. कोकणसारख्या प्रतिकूल परिस्थितीत सहकारातून आर्थिक सुबत्ता गोरगरिबांच्या जीवनात निर्माण करण्याचे खडतर आव्हानांना सामोरे जाताना गोरगरीब, दुर्बल, वंचित लोकापर्यंत जाऊन संस्था प्रगतीकडे झेपावत आहे. सहकार क्षेत्रातील वातावरण गढूळ बनत आहे. प्रामाणिकपणे पारदर्शक कारभार करणाऱया संस्थांना खडतर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. केवळ ठेवी गोळा करण्यापेक्षा कष्ट करणाऱयाला विनात्रास सहज, सुलभ व जलद कर्ज पुरवठा करून संसार उभे करण्यास प्राधान्य देताना ग्राहकांना बचतीचा संस्कार देणाऱया पतसंस्थेने सामाजिक जाणिवेतून भविष्यातील स्वप्ने साकार करणाऱया योजना यशस्वी केल्या आहेत.\nयापुढील काळात पतसंस्थेच्या माध्यमातून 25 हजार बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारातून स्वावलंबी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने निर्देश देण्यापूर्वीच पतसंस्थेने 2007मध्ये खेडय़ापाडय़ात अधिकृत समन्वयक नेमणारी चिपळूण नागरी एकमेव पतसंस्था आहे. पाटण शाखेच्या माध्यमातून 25-30 हजार कुटुंबे संस्थेशी जोडली ज���तील. पतसंस्था समाजाच्या तळागाळातील माणसासाठी आहे. संस्थेचे 85 हजार सभासद हेच आमचे प्रचारक आहेत. आर्थिकदृष्टय़ा संपन्न, स्वावलंबी व सक्षम असणारी एकमेव पतसंस्था असल्याचे सांगितले.\nपुणे जिल्हा उपनिबंधक प्रदीप बर्गे म्हणाले, सहकार क्षेत्रातील दिग्गज माणसांच्या विचारामुळे पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजली. राज्यात 15 हजार पतसंस्था असून कोकणामध्ये संस्था कमी आहेत, पण आहेत त्या गुणवत्तापूर्ण आहेत. पतसंस्थासाठी सध्या कठीण काळ असून गुणवत्ता सिद्ध करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.\nयावेळी अविनाश आमरे, जयवंतराव शेलार, जाधव सर, प्रदीप घाडगे, ऍड. विजय पाटील, आप्पासाहेब पडवळ, विक्रमसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या शुभसंदेशाचे वाचन व सूत्रसंचलन अशोकराव साबळे, स्वागत सुभाषराव चव्हाण, तर आभार प्रदर्शन अशोक कदम यांनी केले.\nयाप्रसंगी कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपान चव्हाण, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, जिल्हा उपनिबंधक प्रदीप बर्गे, विजय पवार, जयवंत शेलार, अरविंद आमरे, सौ. स्मिता चव्हाण, बी. वाय. यादव, के. आर. शिंदे, डॉ. पी. एच. चव्हाण, सतिश रणदिवे, राजेंद्र राऊत, दत्ता गोसावी, राघवेंद्र पाटील, अरविंद फुटाणे, किशोर तुळसणकर, फत्तेसिंह पाटणकर, सुभाष शिर्के, करण जाधव, तुकाराम जाधव, सौ. आयेशा सय्यद, मुबारक सरकवास, गणी चाफेकर, लक्ष्मण पवार, प्रशांत यादव, सरव्यवस्थापिका सौ. स्वप्ना यादव, व्यवस्थापक अरविंद गुढेकर, नितीन खताते आदी उपस्थित होते.\nलवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापूर शाखा\nचिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच नेत्रदीपक प्रगती केली. 85 हजार सभासद संख्या असून 3 लाख 89 हजार कुटुंबापैकी 2 लाख 37 हजार कुटुंबे पतसंस्थेशी जोडली गेली आहेत. शंभर टक्के वसुली आणि शून्य टक्के एन. पी. ए. असणाऱया पतसंस्थेच्या मल्हारपेठ, मुंढे (कराड), कोल्हापूर येथील शाखा लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी यावेळी केली.\nखेडमध्ये डायमंड अपार्टमेंटमध्ये आगडोंब\nहर्णैतील मच्छिमारांचा सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराव\nअशोक वालम यांना अटक, जामीन, पुन्हा अटक\nअस्वस्थ अशोक वालमना पोलिस गाडीत कोंबले\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर���मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-gold-purchasing-81582", "date_download": "2018-11-16T10:03:13Z", "digest": "sha1:XVAJU2WCS3D3DCXFXHKFE3S3PGFT7R5Y", "length": 14879, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news gold purchasing सोने खरेदीसाठी आज सुवर्णयोग! | eSakal", "raw_content": "\nसोने खरेदीसाठी आज सुवर्णयोग\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nजळगाव - भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने खरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि या खरेदीसाठी खास मुहूर्तही आहेत. यातीलच एक खास मुहूर्त म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी लोक सर्व शुभकामे करत असतात. त्यातच या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यास जीवन सुखमय होते, असे मानले जाते. त्यामुळे या मुहूर्ताला ग्राहकांची सुवर्ण खरेदीसाठी मोठी गर्दी असते.\nजळगाव - भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने खरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि या खरेदीसाठी खास मुहूर्तही आहेत. यातीलच एक खास मुहूर्त म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी लोक सर्व शुभकामे करत असतात. त्यातच या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यास जीवन सुखमय होते, असे मानले जाते. त्यामुळे या मुहूर्ताला ग्राहकांची सुवर्ण खरेदीसाठी मोठी गर्दी असते.\nगुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरू पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वांत शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. असा हा शुभ योग यंदा उद्या (९ नोव्हेंबर) आला आहे. हा योग खूप महत्त्��ाचा मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरवात म्हणजेच प्रारंभ करतो. यात गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू, विद्यारंभ म्हणजेच शिक्षण सुरू करण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. गुरुपुष्यामृतदिनी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने दुकाने ही उशिरापर्यंत सुरू असतात.\nगुरुपुष्यामृत दिनी अनेक लोक हे सोनं, चांदी खरेदी अथवा इतर शुभ कामे करीत असतात. या दिनी देखील काही वेळ ही खरेदीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यात उद्या (९ नोव्हेंबर) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी शुभ मुहूर्तास सुरवात होणार असून हा मुहूर्त शुक्रवारी (१० नोव्हेंबर) पहाटे सूर्योदयापर्यंत असणार आहे. या कालावधीत खरेदी करणे फलदायी ठरेल.\nगुरुपुष्यामृत हा योग अत्यंत लाभदायक असल्याने ग्राहक काहीनाकाही वस्तूची खरेदी ही करतच असतात. त्यातच दिवाळीत महिलांनी सोन्याच्या मोठ्या वस्तूंची खरेदी केली असल्याने आता त्यांची लहान वस्तूंना पसंती आहे. यात खासकरून चांदीच्या शिक्‍क्‍यांना ग्राहकांची अधिक पसंती असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली.\nगुरुपुष्यामृत योगावर अनेक नागरिक सोने खरेदी करणे पसंत करतात. हा अतिशय शुभयोग आहे. हा योग उद्या (९ नोव्हेंबर) दुपारी सुरू होत आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू राहील. खास विविध प्रकारचे दागिने, लक्ष्मीमातेचे सोन्या- चांदीचे शिक्के तयार आहेत.\n- नितीन बिरारी, सराफ व्यावसायिक, जळगाव\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण वि��ागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nनागपूर - रेती माफियांची मक्तेदारी मोडून कढण्यासाठी तसेच ग्राहकांची होणारी लूट रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे वाळूचे दर निश्‍चित...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/birbal-aani-badshaha/", "date_download": "2018-11-16T10:07:29Z", "digest": "sha1:UAEBUGPMTG77DODPM76BNPXCLSSQZ3NL", "length": 1458, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "Birbal Aani Badshaha", "raw_content": "\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी - वि. स. सुखटणकर\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nPublisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: बिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/kg-class-students-locked-up-for-not-paying-fees-in-delhi-118071100013_1.html", "date_download": "2018-11-16T09:24:16Z", "digest": "sha1:DRPZQ2G6XPM3LTFO43I5RB5JHVL7ZQIW", "length": 12257, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत\nएक धक्कादायक घटनेत एका शाळेने फी न भरल्यामुळे केजीत शिकणार्‍या 59 मुलींना तळघरात पाच तास कैदेत ठेवले. प्रकरण समोर आल्यावर हंगामा झाला.\nकाही पालकांनी पोलिसांना ही माहिती दिली की मध्य दिल्लीच्या हौज काजी क्षेत्रात शिक्षकांनी 59 मुलींना सकाळी सात वाजेपासून दुपारी 12 पर्यंत कैद ठेवले. पालक शाळेत मुलांना घेण्यासाठी पोहचले तेव्हा हे प्रकरण समोर आले. ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते त्याला बाहेरहून कडी लावण्यात आली होती. खोलती पंखाही नव्हता. उष्ण वातावरण आणि भूक, तहान लागल्यामुळे मुलींचे हाल झाले.\nपालकांनी दार उघडून मुलींना बाहेर काढले. आपल्या पालकांना बघून मुली रडू लागल्या. यावर पालकांनी शाळेत खूप हंगाम केला. दिल्ली पोलिसांनी शाळेहून जुळलेले अधिकार्‍यांविरुद्ध प्रकरण नोंदले असून जवाबदार व्यक्तीचा शोध करत आहे.\nशाळेचा मनमानी कारभार, विद्यार्थी,पालकांसाठी जाचक अटी\nनातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही\nकिड्‌स अ‍ॅपवर आता पालकांना मिळेल नियंत्रण\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1133/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-11-16T10:32:24Z", "digest": "sha1:JZOCG7SJ23ZSJV3A6DVATRX7BV34S4RZ", "length": 53246, "nlines": 502, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "संपर्क-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - ग�� अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nमा. मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण २२०२२१०० (का) min.familywelafre@gmail.com\nश्री. विजय सि. देशमुख\nमा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य २२८८६०२५ (का)\nडॉ. अनुप कुमार यादव\nप्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था २४११३०९७ / ५६१९ / ५७९१ (का) pd@nahasacs.org\nमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी २४९९९२०३/२०४/२०५ (का)\nसार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, जी.टी.हॉस्पीटल कंपाऊंड, 10 वा मजला दूरध्वनी क्रमांक :- 22617510, 22617647, 22617514, 22617394.\n1 डॉ. प्रदीपकुमार व्यास प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग 22617388/ 22617999 216, 217 psec.pubhealth@maharashtra.gov.in\n2 श्री. तातोबा मारोती कोळेकर सह सचिव आस्थापना, रोखशाखा, सेवा-2, सेवा-4, सेवा-4अ, सेवा-4ब, आरोग्य-6 22617510/ 22617647/ 22617514 209 स्वी.स.227 9892283067 tatoba.kolekar@nic.in\n3 श्री.मनोहर साधू ठोंबरे सह सचिव आरोग्य-3, आरोग्य-3अ, आरोग्य-4, समन्वय-1, समन्वय-2, ई-गव्हर्नन्स, सेवा-5 22617510/ 22617647/ 22617515 208 स्वी.स.226 9967307162 manohar.thombre@nic.in\n5 श्री.रविंद्र रघुनाथ गढरी उप सचिव अर्थसंकल्प, लेखा, नोंदणीशाखा, विधी, सेवा-1, राकावि-2, 22617510/ 22617647/ 22617518 210 9967526586 ravindra.gadhari@nic.in\n23 श्री.अविनाश सरदार जाधव कक्ष अधिकारी\n24 श्री.रमेश बाबुराव अर्जुन कक्ष अधिकारी सेवा-4ब 22617510/ 22617647/ 22617522 238\nआरोग्य सेवा संचालनालय आरोग्य भवन मुंबई\nकार्यालयीन दुरध्‍वनी क्रमांक एसटीडी कोड सहीत व विस्‍तारीत क्रमांक\nडॉ. अनुप कुमार यादव\nआयुक्त(आरोग्य सेवा) व अभियान संचालक(रा. आ. अ) मुंबई ०२२-२२७१७५१८ mdnrhm09@gmail.com\n२ डॉ. संजीव कांबळे संचालक आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६२०२९२/२२६२१००६ 22620234\n३ डॉ. सतीश पवार अति.अभियान संचालक\n,राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई\n४ डॉ.अर्चना पाटील अति.संचालक(कु.क ) पुणे 9869394115 ०२२-२२६११४७१ 22621036 mentalhealth07@gmail.com\n५ डॉ.साधना तायडे सहसंचालक( अंधत्व) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9833781535\n६ डॉ.नितिन अंबाडेकर सहसंचालक(रुग्‍णालय-राज्‍यस्‍तर) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६५३४६० 22653460 jtdirectormed@gmail.com\n७ डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक(प्रा.आ.कें./उपकेंद्रे/दवाखाने)(अति.कार्यभार) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६२०२४९ &22621036 pde.dhs@gmail.com\n८ डॉ.नितीन अंबाडेकर सहसंचालक(खरेदी कक्ष)(अति.कार्यभार) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६५१०२६/२२६३१८३१ 22655799 procurementcell@gmail.com\n९ डॉ.साधना तायडे सहसंचालक(असंसर्गजन्यरोग, अनिका व इतर) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9833781535 ०२२-२२६२१०४७ 22621047 npcb.mumbai@gmail.com\n१० श्री.इंद्रजीत गोरे सहसंचालक(अवप्र) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६२०९२५ 22642955 jointdiretoresttbud@gmail.com\n११ उपसंचालक(रुग्‍णालय) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9969019554 ०२२-२२६११४७१/२२६२०२२० 22653460 jdhs03@gmail.com\n१२ उपसंचालक(प्रा.आ.कें./उपकेंद्रे/दवाखाने) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई\n१३ डॉ.आर टी चव्हाण उपसंचालक(शुश्रुषा) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६२६७४०/२२६१२६७४० - dd_nursing@rediffmail.com\n१४ सिमा प्रभाकर जोशी उपसंचालक(नियोजन) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६९८३७६ - dyplanning@gmail.com\n१५ डॉ.लोचना आर. घोडके उपसंचालक(गलगंड) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई ०२२-२२६२०२४९ - -\n१६ डॉ.आर एम कुंभार उपसंचालक(खरेदी कक्ष) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई - - -\n१७ डॉ.वाय.पी.मुळे उपसंचालक(मौखिक आरोग्य) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई\n१८ डॉ.कारभारी खरात सहा.संचालक(मुख्‍यालय) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9867218957 ०२२-२२६२०२२० - dhs_2005@rediffmail.com\n१९ सहा.संचालक(माअप्र) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9421858877 ०२२-२२७०३८६१ -\n२० डॉ.उमेश य. शिरोडकर सहा.संचालक (खरेदी) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9892726618 ०२२-२२६२०२२० -\n२१ डॉ.यु.डी.मारुलकर सहा.संचालक(मानसिक आरोग्य) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9892973589 - -\n२२ डॉ.हेमंत जोशी सहा.संचालक (कुष्‍ठ) ईएसआयएस, मुलुंड मुलुंड - ०२२-२५९१६२५२/२३५२३४१६ - adhsl_mumbai@rediffmail.com\n२३ डॉ. नितिन ना. भांडवलकर सहा.संचालक (अं.निका.) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई\nआरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई - -\n२५ डॉ.यु.डी.मारुलकर सहा.संचालक(रुग्णालय) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9892973589\n२६ श्री. एस सुरवाडे मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई\n२७ श्री.शैलेश पाटणकर मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9867554890\n२८ डॉ. संजय जाधव सहा.संचालक(राज्यरक्तसंक्रमण परिषद) आरोग्‍य सेवा संचालनालय, मुंबई 9821006316 - -\n२९ डॉ. विजय कंदेवाड\nराज्यातील आरोग्य सेवा उपसंचालकांची यादी\nआरोग्य सेवा उपसंचालक पुणे 020-26052300 26135136\n२ उपसंचालक नासिक डॉ बी. डी. पवार आरोग्य सेवा उपसंचालक नासिक 0253-2581471 2312110 9422240656\n३ उपसंचालक ठाणे डॉ संजीव कांबळे आरोग्य सेवा उपसंचालक ठाणे 022-25821474 25815030 9869972056\n४ उपसंचालक कोल्हापूर डॉ. आर.बी. मुगडे आरोग्य सेवा उपसंचालक कोल्हापूर 0231-2667565\n५ उपसंचालक औरानागाबाद डॉ आर.टी. चव्हाण आरोग्य सेवा उपसंचालक औरंगाबाद 0240-2334049/ 2334254 2341141 9822209188\n७ उपसंचालक अकोला डॉ ए. एस. लव्हाळे आरोग्य सेवा उपसंचालक अकोला , Akola 0724-2435248 2437001 9422140511\n८ उपसंचालक नागपूर डॉ एस. के. जयस्वाल आरोग्य सेवा उपसंचालक नागपूर 0712-2461933/ 2422665 2465242/ 2448799 9422150677\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, मुंबई\n1 रा.आ.अ डॉ. संजीव कुमार आयुक्त (आरोग्य सेवा .) व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान २२-२२७१७५१८ - mdnrhm.mumbai@gmail.com\n२ रा.आ.अ डॉ. सतीश पवार अतिरिक्त आयुक्त (राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ) ०२२-२२७१७५२४\n३ रा.आ.अ रविंद्र शेळके संचालक (वित्त) २२-२२७१७५६० ravindra.shelke@gov.in\n४ रा.आ.अ डॉ. विजय कंदेवाड सहसंचालक (तांत्रिक) २२-२२७१७५१४ bdpawarbd@gmail.com\n५ रा.आ.अ डॉ.दीप्ती पाटील सहसंचालक (अतांत्रिक) २२-२२७१७५७०\n६ रा.आ.अ डॉ.जितेंद्र काकुस्ते सहाय्यक संचालक २२-२२७१७६०४ raghunath.rathod@gov.in\n१ ठाणे डॉ बी.एस.सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकरी ठाणे 022-25369682\n२ रायगड डॉ एच.ए.पाटोळे जिल्हा आरोग्य अधिकरी रायगड 02141-222077/228377\n३ रत्नागिरी डॉ आर.एन.खंडागळे जिल्हा आरोग्य अधिकरी रत्नागिरी 02352-221403/226713\n५ सिंधुदुर्ग डॉ अनिरुद्ध आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकरी सिंधुदुर्ग 02362-228842/228842\n६ नासिक डॉ एस.एस.वाकचौरे जिल्हा आरोग्य अधिकरी नासिक 0253-2508512/2500024\n७ धुळे डॉ एस.एस.मोरे जिल्हा आरोग्य अधिकरी धुळे\n८ नंदुरबार डॉ पी. एम. पाडवी जिल्हा आरोग्य अधिकरी नंदुरबार\n८ जळगाव डॉ एस पी. पवार जिल्हा आरोग्य अधिकरी जळगाव 0257-2229593/2223074\n९ अहमदनगर डॉ पी.डी.गांडाळ जिल्हा आरोग्य अधिकरी अहमदनगर 0241-2327425/2323752\n१० पुणे डॉ एन.डी.देशमुख जिल्हा आरोग्य अधिकरी पुणे 020-26129965/26051418\n११ सोलापूर डॉ एस.एम.भडकुंबे जिल्हा आरोग्य अधिकरी सोलापूर 0217-2726578/2622652\n१२ कोल्हापूर डॉ आर.एस.आडकेकर जिल्हा आरोग्य अधिकरी कोल्हापूर 0231-2652327/260312\n१३ सांगली डॉ रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकरी सांगली 0233-2373032/2374462\n१४ सातारा डॉ डी.के.माने जिल्हा आरोग्य अधिकरी सातारा 02162-233025/233025\n१५ औरंगाबाद डॉ बी.टी.जमादार. जिल्हा आरोग्य अधिकरी औरंगाबाद 0240-2331572/2350744\n१६ जालना डॉ व्ही.एस.भटकर जिल्हा आरोग्य अधिकरी जालना 02482-225308/225703\n१७ परभणी डॉ व्‍ही. आर.मेकाने जिल्हा आरोग्य अधिकरी परभणी 02452-222981/220526\n१८ हिंगोली डॉ ए.बी.बनसोडे जिल्हा आरोग्य अधिकरी हिंगोली 02456-223062/223062\n१९ लातूर डॉ एस.एस.शेळके जिल्हा आरोग्य अधिकरी लातूर 02382-242806/243806\n२०. उस्मानाबाद डॉ आर.ए.एस..हाश्‍मी जिल्हा आरोग्य अधिकरी उस्मानाबाद 02472-227258/227258\n२१ बीड डॉ जी. एस. डोईफोडे जिल्हा आरोग्य अधिकरी बीड 02442-222374/222374\n२२ नांदेड डॉ बी.एम.शिंदे जिल्हा आरोग्य अधिकरी नांदेड 02462-234614/234614\n२३ अकोला डॉ एन.एन.अंबाडेकर जिल्हा आरोग्य अधिकरी अकोला 0724-2435075/2435075\n२४ अमरावती डॉ आर.जे.पराडकर जिल्हा आरोग्य अधिकरी अमरावती 0721-2662591/2662591\n२५ बुलढाणा डॉ. आर. बी. कसबे जिल्हा आरोग्य अधिकरी बुलढाणा 07262-242574/242574\n२६ वाशीम डॉ पी.आर.बायस जिल्हा आरोग्य अधिकरी वाशीम 07252-233132/233132\n२७ यवतमाळ डॉ के. झेड. राठोड जिल्हा आरोग्य अधिकरी यवतमाळ 07232-242298/242298\n२८ नागपूर डॉ वाय.एस.सवई जिल्हा आरोग्य अधिकरी नागपूर 0712-2560653/2564843\n२९ वर्धा डॉ डी.जी.चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकरी वर्धा 07152-243428/241959\n३० भंडारा डॉ विजय डोईफोडे जिल्हा आरोग्य अधिकरी भंडारा 07184-252317/253594\n३१ गोंदिया डॉ एच एस कळंबकर जिल्हा आरोग्य अधिकरी गोंदिया 07182-231136\n३२ चंद्रपूर डॉ एस.जी. गोगुलवार जिल्हा आरोग्य अधिकरी चंद्रपूर 07172-253275\n३३ गडचिरोली डॉ. के.आर.भंडारी जिल्हा आरोग्य अधिकरी गडचिरोली\n4 डॉ. ई.डी.माले शल्य चिकित्सक, नाशिक नाशिक\n11 डॉ. आर.सी.चौगुले शल्य चिकित्सक, कोल्हापूर कोल्हापूर 9850559525 0231-2644352 2644352 cs_kop@yahoo.com\nमहाराष्ट्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची यादी\n१ अहमदनगर श्री. शैलेश नावळ मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर ०२४१-२३५५२१९\n२ अकोला श्री ए.बी उन्‍हळे मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला ०७२४-२४३५२१३\n३ अमरावती श्री अनील भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती ०७२१-२६६२९२६\n५ औरंगाबाद श्री दीपक चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद ०२४०-२३३१२९१\n६ भंडारा श्री राहुल द्विवेदी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा ०७१८४-२५२३३१\n७ बीड श्री आर.डी.जवलेकर मुख्य कार्यकारी अधिकारी बीड ०२४४२-२२२३२३\n८ बुलढाणा श्री ओमप्रकाश देश्‍मुख मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा ०७२६२-२४२३०९\n८ चंद्रपूर श्रीमती आशुतोष सलिल मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर ०७१७२-२५६४०१\n९ धुळे श्री अनिल लांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे ०२५६२-२३७७०१\n१० गडचिरोली श्री संपदा मेहता मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली ०७१३२-२२२३०४\n११ गोंद��या श्री. डी.डी. शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया ०७१८२-२३६४२५\n१२ हिंगोली श्री पी.व्‍ही. बनसोडे मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली ०२४५६-२२१८२६\n१३ जळगाव श्रीमती शितल ऊगले मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव ०२५७-२२२३११४\n१४ जालना श्री प्रेरणा देशभ्रतार मुख्य कार्यकारी अधिकारी जालना ०२४८२-२२५७९२\n१५ कोल्हापूर श्री.व्‍ही.एन. सुर्यवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर ०२३१-२६५५५९८\n१६ लातूर श्री एन.एस.ननावरे मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर ०२३८२-२४२९७०\n१७ नागपूर श्री प्रदीप पी. मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर ०७१२-२५६१४६१\n१८ नांदेड श्री ए. आर. काळे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड ०२४६२-२३४२०७\n१९ नंदुरबार श्री आर. वी. गमे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार ०२५६४-२१०२२१\n२०. नासिक श्री सुखदेव बनकर मुख्य कार्यकारी अधिकारी नासिक ०२५३-२५९७२७९\n२१ उस्मानाबाद श्री सुमन रावत मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद ०२४७२-२२२८४०\n२२ परभणी श्री एस. एस. डुंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी ०२४५२-२४२९००\n२३ पुणे श्री के. बी. उमाप मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे ०२०-२६१३४३१३\n२४ रायगड श्री ए. बी. मीसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड ०२१४१-२२२०२४\n२५ रत्नागिरी श्री बाळासाहेब जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी ०२३५२-२२२३८६\n२६ सांगली श्री एस. एम. लोखंडे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली ०२३३-२३७३००८\n२७ सातारा श्री अभिजीत बांगर मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा ०२१६२-२३०६८८\n२८ सिंधुदुर्ग श्री डी.डी.पांढरपटटे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग ०२३६२-२२८८०७\n२९ सोलापूर श्री श्वेता सिंघाल मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर ०२१७-२६२५५००\n३० ठाणे श्री शेखर गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे ०२२-२५३३२७९६\n३१ वर्धा श्री उदय चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा ०७१५२-२४०२३१\n३२ वाशीम श्री रुचेश जयवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी वाशीम ०७२५२-२३२८६१\n३३ यवतमाळ श्री मल्लिनाथ काळशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ ०७२३२-२४४२५१\nमहाराष्ट्रातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांची यादी\n१ अहमदनगर श्री पवन वाडकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अहमदनगर ०२४१-२३२९५४२\n२ अकोला श्री प्रशांत ठाकरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अकोला ०७२४-२४३७३७०/२४३५०७५\n३ अमरावती श्री रोहिणी लहाने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमरावती ०७२१-२५५०४४५\n५ औरंगाबाद श्रीमती विनायक मुंढे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक औरंगाबाद ०२४०-२३४७१६६\n६ भंडारा डॉ अश्विन राग्मवर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक भंडारा ०२४४२-२५०७५१\n७ बीड श्री शरद सवाई जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बीड ०७१८४-२२५९१०\n८ बुलढाणा वैभव खुजे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बुलढाणा ०७२६२-२४२६४९\n८ चंद्रपूर श्री श्रीनिवास मुळावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक चंद्रपूर ०७१७२-२७१७७६/२०३००१३\n९ धुळे श्रीमती. ए के आठवले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक धुळे ०२५६२-२३२०३३\n१० गडचिरोली श्रीमती अनुपम गवळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली ०७१३२-२२२३१७\n११ गोंदिया अर्चना वानखेडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गोंदिया ०७१८२-२३३३४४\n१२ हिंगोली रावसाहेब शेळके जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हिंगोली ०२४५६-२२३१७५\n१३ जळगाव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जळगाव ०२५७-२२२९५९३\n१४ जालना श्री शंकर तावडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जालना ०२४८२-२२५७५३\n१५ कोल्हापूर स्मिता कंदरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कोल्हापूर ०२३१-२६५६६१७\n१६ लातूर श्री हेमंत साळुंखे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक लातूर ०२३८२-२४३८०६\n१७ नागपूर दीपिका गोरडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नागपूर ०७१२-२५६२४४८\n१८ नांदेड श्री जुनेद सलीम जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नांदेड ०२४६२-२३०११४\n१९ नंदुरबार श्री करुणा हरळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नंदुरबार ०२५६४-२२१००७/२२३७३७\n२०. नासिक श्री व्ही एन काटोलकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नासिक\n२१ उस्मानाबाद श्री डी के गाडेकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उस्मानाबाद ०२४७२-२२१६१३\n२२ परभणी श्री राजेश बुरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक परभणी ०२४५२-२२११३३\n२३ पुणे श्री प्रियल पैठणकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पुणे ०२०-२६१२९९६५\n२४ रायगड डॉ नीलेश कोकरे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रायगड ०२१४१-२२३५७०\n२५ रत्नागिरी श्री ए ए चौगुले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रत्नागिरी ०२३५२-२२७६९८\n२६ सांगली श्रीमती आशा कुडचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सांगली ०२३३-२३७३०३२\n२७ सातारा श्रीमती पूनम शिंदे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सातारा ०२१६२-२३५९४८\n२८ सिंधुदुर्ग श्री एस जी सावंत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सिंधुदुर्ग ०२३६२-२२८५६८\n२९ सोलापूर आमरसिंग जाधव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सोलापूर ०२१७-२७२६५७८/२५५४१९१\n३० ठाणे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ठाणे ०२२-२५३८७२४२\n३१ वर्धा डॉ अनुजा बारापात्रे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वर्धा ०७१५२-२४२०३४\n३२ वाशीम डॉ डी आर ससे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वाशीम ०७२५२-२३३१३२\n३३ यवतमाळ डॉ राहुल राजेश मणियार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यवतमाळ ०७२३२-२५२१३३\nमहाराष्ट्रातील मंडलकार्यक्रम व्यवस्थापकांची यादी\n१ अकोला पंकज जगताप मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक अकोला ०७२४-२४२०९९५/२४२०८९५ cpmakola.nrhm@gmail.com\n२ औरंगाबाद अक्रुर सोळुंके मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक औरंगाबाद ०२४०-२३४५३५७ cpmabad@gmail.com\n३ कोल्हापूर उपासना नाईक मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक कोल्हापूर ०२३१-२६५९९०१ naikupasana@gmail.com\n५ लातूर जीवराज आंधळे मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक लातूर ०२३८२-२५३६००/२५३७०० cpm_ddhslatur@yahoo.com\n६ नागपूर मनीष नंदनवार मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक नागपूर ०७१२-२४६००६६ cpmnagpur111@gmail.com\n७ नाशिक पंकज चव्हाण मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक नाशिक ०२५३-२३१७९५६/२५८१४७२ cpmddnashik@gmail.com\n८ पुणे गणेश जगताप मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक पुणे ०२०-२६१२६८७० cpmnrhmpune11@gmail.com\n१ ठाणे नेहा अबिटकर मंडळ कार्यक्रम व्यवस्थापक ठाणे ०२२-२५८२३४४८ nrhmthanecircle@rediffmail.com\nअधिक रुग्णालय समितीची यादी\nअधिक सहाय्य आणि हेल्पलाईन\nएकूण दर्शक: ५१९५६७० आजचे दर्शक: १८३५\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-16T09:51:24Z", "digest": "sha1:BDJVPBFW7Y5RXNL5VFB6VBHMDFIHEQJN", "length": 4833, "nlines": 109, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "तहसील | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nपद आणि तालुक्याचे नाव\nतहसीलदार, सातारा २१६२ सातारा २३०६८१\nतहसीलदार वाई २१६७ वाई २२००१०\nतहसीलदार, खंडाळा २१६९ खंडाळा २५२१२८\nतहसीलदार, कोरेगाव २१६३ कोरेगाव २२०२४०\nतहसीलदार, फलटण २१६६ फलटण २२२२१०\nतहसीलदार, दहीवडी २१६५ माण २२०२३२\nतहसीलदार, खटाव २१६१ वडूज २३१२३८\nतहसीलदार, कराड २१६४ कराड २२२२१२\nतहसीलदार, पाटण २३७२ पाटण २८३०२२\nतहसीलदार, जावळी २३७८ मेढा २८५२२३\nतहसीलदार, महाबळेश्वर २१६८ महाबळेश्वर २६०२२९\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/india-defeats-pakistan-3-1-in-saff/", "date_download": "2018-11-16T10:28:46Z", "digest": "sha1:QX6YOWL5Z7L3YBSQRCF4SA2L7QV6YW3O", "length": 17492, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "SAFF : पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत हिंदुस्थान फायनलमध्ये दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nन्याय मिळेपर्यंत जेएनपीटीला सहकार्य नाही: प्रकल्पग्रस्तांचा निर्धार\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nSAFF : पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत हिंदुस्थान फायनलमध्ये दाखल\nदक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिप (SAFF)च्या उपांत्यफेरीचा सामना हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या फुटबॉल सामन्यात 3-1 असा दणदणीत विजय मिळवत हिंदुस्थानने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हिंदुस्थानकडून महावीर सिंगने 2, तर सुमीत पासीने एक गोल केला.\nदोन चिर प्रतिद्वंद्वी संघातील सामना पाहण्यासाठी मैदानावर चांगली गर्दी झाली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून हिंदुस्थानने पाकिस्तानवर दबाव टाकला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये 48 व्या मिनिटाला हिंदुस्थानकडून महावीर सिंगने पहिला गोल केला. त्यानंतर आणखी एक गोल तर ही आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर सुमीत पासीने तिसरा गोल करत हिंदुस्थानसाठी विजयाचे द्वार उघडले. सामना संपण्यास काही अवधी बाकी असताना पाकिस्तानकडून हसन बशिरने एकमात्र गोल केला. अखेर हिंदुस्थानने सामना 3-1 असा जिंकत फायनल गाठली.\nदक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपमध्ये आजपर्यंत हिंदुस्थानला पराभव स्वीकारावा लागलेला नाही. आपला हाच विक्रम हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्धही कायम राखला. हिंदुस्थानने आतापर्यंत सात वेळा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपवर नाव कोरले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरेशनकार्ड नसल्यास नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, हायकोर्टाचे आदेश\nपुढील‘वाईफ इज ऑलवेज राईट’ विद्या भवनात\nसंबंधित बातम्या या पब्ल���शरकडून आणखी\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rss-is-not-a-social-institution-271379.html", "date_download": "2018-11-16T09:33:56Z", "digest": "sha1:QX7QQ5D35QY5B7PBLX2AHRHQ3H6HG3CP", "length": 14470, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आरएसएस ही सामाजिक संस्था नाहीच!,धर्मदाय आयुक्तांचा नोंदणीस नकार", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nआरएसएस ही सामाजिक संस्था नाहीच,धर्मदाय आयुक्तांचा नोंदणीस नकार\n‘राष्ट्रीय’ या शब्दामुळे धर्मदाय आयुक्तालयाला राज्यात संस्था नोंदणी करणे आपल्या अखत्यारित येत नसल्याच सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे.\n04 आॅक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेव��� संघ नावाने संस्था नोंदणी करण्यास नागपुरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी नकार दिलाय. ‘राष्ट्रीय’ या शब्दामुळे धर्मदाय आयुक्तालयाला राज्यात संस्था नोंदणी करणे आपल्या अखत्यारित येत नसल्याच सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे.\n१९२५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही नोंदणी शिवाय सामाजिक संस्थे सारखं काम करत असल्यामुळे यावर आक्षेप याच नावाने संस्था स्थापन करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते धर्मदाय आयुक्तालयात गेले होते. आरएसएस ही संघटना नोंदणीकृत आहे का आणि त्यासाठी निधी कुठुन येतो आणि त्याचा हिशेब कसा ठेवला जातो याची माहिती माजी नगरसेवक जर्नादन मुन यांनी आरटीआय मध्ये मागितली होती. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कुठलीही संघटना राज्यात अस्तित्वात नसल्याच चॅरिटी कमिश्नर कार्यालयाने दिली होती.\nत्यावर ह्या नावाने संस्था नोंदणी करण्यासाठी मून यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रस्ताव सादर केला होता. यावर अनेकदा सुनावणी होऊन शेवटी आज राष्ट्रीय हा शब्द असल्याने नोंदणी करण्यास धर्मदाय आयुक्तांनी नकार दिला. दरम्यान संघाने वेळोवेळी संघ नोंदणीकृत नसल्याचं सांगत नोंदणीची आवश्यकताही नसल्याच सांगितलं होतं. पण चंद्रपुरचे अँड राजेंद्र गुंडलवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाने केंद्र सरकारच्या अखरित्यात येणाऱ्या रिलिजिअस मेंबर्स आँर्गनायझेशनद्वारे आधीच नोंदणीकृत असल्यामुळे धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात आक्षेप नोंदवला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: RSSनागपूरराष्ट्रीय स्वयंसेवक संघसंघसहायक धर्मादाय आयुक्त\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मल��यका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shravani-sanjay-bolage-karmayogini/", "date_download": "2018-11-16T09:26:50Z", "digest": "sha1:TBT7BZ5A5BMRASBKSO5UX3VH5IN2C6UL", "length": 16606, "nlines": 174, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अहमदनगर(कर्मयोगिनी) | श्रावणी संजय बोलगे : कवितेच्या श्रावणसरी! | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nअहमदनगर(कर्मयोगिनी) | श्रावणी संजय बोलगे : कवितेच्या श्रावणसरी\nकार्य – विविध काव्य संमेलनांत सहभाग. ‘बाई मातीच्या कविता’ ही कविता पोहोचविण्यासाठीची अभिनव चळवळ, गट : साहित्य\nशाळा-कॉलेजात जाणार्‍या प्रत्येकालाच वाचता येतं. परंतु मोजक्याच लोकांना लिहण्याची कला अवगत असते. तसे लिहितात खूपजण. मात्र, त्यांचं लोकांना समजेलच असं नाही. ज्यांना हदयाची भाषा समजते, त्यांच्याच लिखाणाला अर्थ असतो. बाकी सारा शब्दांचा पसारा. लोक साहित्याला सरस्वतीचं लेणं म्हणोत किंवा अन्य काही. ही लेखन कला ज्यांना लाभली, त्यांची यादी लंबीचौडी. या लोकांच्या पंगतीतील आश्‍वासक नाव म्हणजे श्रावणी संजय बोलगे. ही अहमदनगरची कवयित्री. पुण्यात लॉ करते. साहित्याशी निगडित शाखेतून तिचं पूर्वशिक्षण झालेलं नसतानाही ती काव्यक्षेत्राकडे वळली आणि पाहतापाहता ठसठशीत ओळखही.\nदिसामाजी काही तरी लिहित जावे… असे समर्थ रामदास स्वामींनी केव्हाच लिहून आणि सांगून ठेवलंय. परंतु त्याचे कोणीच पालन करीत नाही. ज्यांना स्वतःशी संवाद साधायची कला जमते तेच लोक काही ठोस करू शकतात. समाजातील बहुतांशी लोक या यशाच्या राजमार्गाकडे कानाडोळा करतात. मग यशही त्यांचा नाद सोडून देेते. साहित्य समाजाकडे पाहण्याची दृष्टी तर देतेच परंतु ते आंतरात्म्यातही डोकावण्यासाठी नजर देते.\nश्रावणी बोलगे ही कवयित्री आहे, अवघ्या चौदा वर्षांची. आपल्या शिक्षणाशी निगडीत प्रांत नसतानाही ती कविता करते. यामागे आहे तिचं बालपण. घरात आईबाबांसह आजीआजोबांनी तिच्यात वाचनाचे संस्कार पेरले. म्हणतात ना पेराल तेच उगवतं. श्रावणीबाबतही तसंच झालं. आजोबांनी तिच्यात जाणीवपूर्वक वाचनाचे संस्कार रुजवले. ब��ल श्रावणी ऐकत गेली, ऐकत गेली आणि एक दिवस लिहिती झाली.\nतिचं पहिलं लिखाण म्हणजे काय होतं तर कविता. शाळा… शाळेवर तिने काव्यलेखन केलं होतं. तिची ही पहिली कलाकृती सर्वांनाच भावली. आजोबांसह सर्वांनीच तिला शाबासकी दिली. मग काय कौतुकाचं टॉनिक मिळाल्यावर श्रावणीला आणखी हुरूप आला. यातूनच एकेक कविता हाती लागत गेल्या. शाळेच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये ती जणू काही सेलिब्रिटी झाली.\nअभ्यास, शाळा आणि कविता असं तिच्या जगण्याचं सूत्र झालं. तिसरीत आल्यापासून तिला कळालं होतं की कविता काय असते. बालसुलभ वयातील कविताही तशाच. पण या कवितेला खरा अर्थ आला तो कॉलेज जीवनात. या बहराच्या काळात कविताही बहरली. या बहराच्या काळात प्रतिभेला धुमारे फुटतात. तसेच श्रावणीचेही झाले.\nएकंदरीत काय तर तिने कवितेला सिरियसली घेतलं. माणसाला आजू-बाजूला घडणार्‍या घटना जेव्हा सिरिअर करतात तेव्हाच माणूस गंभीर होतो. हे गांभीर्य दुःखाचा कोपरा शोधायला मदत करतं. परंतु कवीचं एक असतं. त्याला स्वतःच्या दुःखाऐवजी समाजाची वेदना महत्त्वाच्या वाटतात आणि असह्य झालेल्या वेदना म्हणजेच कविता. किंवा विरोधाभासी भाषेत सांगायचं झालं तर कवितेच्या कुपीत बुडवून काढलेले शब्द म्हणजेच सुखाचं अत्तर. हा अत्तराचा फाया वाचणार्‍या प्रतिभावंताला नेहमीच मोहीत करून टाकतो.\nकविता लिखाणाबद्दल श्रावणीची स्वतःची काही मतं आहेत. त्या मतांवर ती ठाम असते. हा ठामपणा आला तो विचारांतूनच. काही तरी मनात भरावं लागतं. हदय फाटावं लागतं, अश्रू आटावे लागतात, संध्याकाळचे वारे अस्वस्थ करून जायला हवे. स्पंदनाची वादळे नसानसातून जावी लागतात. तेव्हा कुठे सुरु होतो कवितेचा किंवा लिखाणाचा प्रवास, साहित्याबद्दल श्रावणीचं असं मत आहे.\nविशेष म्हणजे तिचा अद्यापि एकही कविता संग्रह प्रकाशित झालेला नाही. तरीही तिचं नाव साहित्यवर्तुळात रुंजी घालायला लागलंय. ख्यातनाम कवी संजय बोरुडे यांनी ‘बाईमातीच्या कविता’ नावाने एक चळवळ सुरू केली आहे. त्यात श्रावणीही आहे. रचना, स्वाती पाटील यांच्यासारख्या दिग्गज कवयित्रींसोबत ती धीटपणे कविता सादर करते. बाई आणि माती हा तिच्या कवितेचा विषय आहे, मात्र, त्याचं सूत्र आहे ते प्रेम.\nकवितेच्या क्षेत्रात आणखी मोठा पल्ला गाठायचाय. कायद्याची पुस्तकं चाळता चाळता फायद्याचा विचार करायला लावणारा सल्��ा देणारी माणसंही भेटतात. पण घरातील साहित्याचे संस्कार धीर धरायला मदत करतात. वडील डॉ. संजय यांचाही मोठा पाठिंबा आहे. समाजात आजही बाईला दुय्यम स्थान आहे. त्या माती होणार्‍या बाईच्या जीवनाला मोल देण्याचं काम कवितेच्या माध्यमातून श्रावणी करीत आहे. तिच्या या शब्दांच्या श्रावणसरी अशाच बहरत राहाव्यात आणि त्याला तृप्तीचा मृदगंध यावा..\nPrevious articleपदक तालिकेत भारत तिसर्‍या क्रमांकावर\nNext articleअहमदनगर(कर्मयोगिनी) | रुबल अग्रवाल : गतिमान प्रशासनात साईभक्त केंद्रस्थानी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nअहमदनगर(कर्मयोगिनी) | पूजा चौधरी-बिन्नर : योगाचा आंतरराष्ट्रीय ठसा\nअहमदनगर(कर्मयोगिनी) | डॉ.अर्चना आशुतोष माळी : आरोग्य प्रबोधनाचा जागर\nअहमदनगर(कर्मयोगिनी) | रुबल अग्रवाल : गतिमान प्रशासनात साईभक्त केंद्रस्थानी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/wrestler-turned-politician-127227", "date_download": "2018-11-16T10:50:38Z", "digest": "sha1:4S7M4KQYI3BNXYUMNYDNBD3AUIELYHEM", "length": 16845, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wrestler turned into Politician लाल मातीच्या आखाड्यातील पहिलवानाचा आवाज पोहोचला विधानपरिषदेत | eSakal", "raw_content": "\nलाल मातीच्या आखाड्यातील पहिलवानाचा आवाज पोहोचला विधानपरिषदेत\nशनिवार, 30 जून 2018\nयेवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या या कुटुंबाने पुन्हा एकदा आपल्या एकीचे आणि जिद्दीचे उदाहरण संबध राज्यापुढे ठेवले आहे. एकाच घरात दोन आमदार अन तेही एका महिन्यातच...सहजपणे सोपे नसणारे हे गणित मात्र या परिवाराने जुळवले आहे...\nयेवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या या कुटुंबाने पुन्हा एकदा आपल्या एकीचे आणि जिद्दीचे उदाहरण संबध राज्यापुढे ठेवले आहे. एकाच घरात दोन आमदार अन तेही एका महिन्यातच...सहजपणे सोपे नसणारे हे गणित मात्र या परिवाराने जुळवले आहे...\nमे महिन्यात नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर नरेंद्र दराडे यांचा विजय तर जून मध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात कुस्तीचा आखाडा गाजवणारे पहिलवान किशोर दराडे यांचा विजय नक्कीच येवल्याच्या इतिहासात लिहिला गेला आहे. एकाच घरात दोन तर एकाच तालुक्यात तीन आमदार असण्याची कदाचित हि राज्यातील पहिलीच घटना असू शकते. कर्तुत्व,जिद्द आणि महत्वकांक्षा असल्यास उद्दिष्ट साध्य करणे सहजपणे शक्य आहे, हे किशोर दराडे यांनी दाखवून दिले आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील या सर्वसामान्य माणसाने आयुष्याचे जणू सोनेच केले आहे. कुस्ती खेळणारा पहिलवान, छोटा व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक ते शिक्षक आमदार असा त्यांचा प्रवास नक्कीच हेवा वाटावा असाच आहे. विशेष म्हणजे स्वतः राजकारणात नसतांना यापूर्वी २५ वर्ष राजकारणातील मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या किशोर यांनी घरात अनेक पदे आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.\nकिशोर दराडे यांच्या वाटचालीचा आढावा\n१९८२ - कोल्हापूर येथे कृषी प्रशिक्षणासाठी रवाना\n१९८५ - कुस्तीचा सराव करत पहिलवान म्हणून ख्याती\n१९८७ - घरची परिस्थिती नाजूक असल्याने व्यवसायात लक्ष\n१९९९ - कै.रामकृष्ण मोरे यांच्या प्रेरणेने जगदंबा शिक्षण संस्थेची स्थापना\n२००० - बाभूळगाव, रहाडी येथे माध्यमिक विद्यालयाची सुरुवात\n२००२ - येवल्यात कृषी पद्विका विद्यालयाची सुरुवात\n२००४ - बाभूळगाव येथे तंत्रनिकेतनची सुरुवात\n२००६ - बाभूळगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची केली सुरुवात\n२००८ - मातोश्री शिक्षण संस्थेची स्थापना करून एकलहरे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु\n२०१२ - गोरगरिबांच्या मोफत शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक योजनेची सुरुवात\n२०१४ - प्रथमच राजकारणात एन्ट्री करत जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड\n२०१४ - जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे यांच्या निवडीत सिंहाचा वाटा\n२०१५ - रोजगार मेळावा आयोजन करून अनेक युवकांना दिला रोजगार\n२००४,२००९ व २०१४ - विधानसभा निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या विजयासाठी प्रयत्नशील\nमे २०१८ - नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बंधू नरेंद्र दराडे यांच्या विजयात सिंहाचा वाटा\nजून २०१८ - नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एकतर्फी विजय\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ��भियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-21-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:17:05Z", "digest": "sha1:SSU4AVJ4GVHMVPH2GPYFVN53E2VAQRGH", "length": 9254, "nlines": 144, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 21 आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 21 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 21/10/2018दिवस= 147 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= राज्यघटना [दिवस-21] राज्यघटना अभ्यास घटक=\nराज्यसभा – विधानपरिषद,सर्वोच्च न्यायालय – उच्च न्यायालय, कलम ३७०.\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 06)\nबालविवाह प्रतिबंध कायदा २००६, महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व नर्मूलन कायदा २००५, मातृत्व लाभासंबंधीचा कायदा १९६१,\n❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन\n3⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\nविषय- भारतीय राज्यघटना (05)\nघटना दुरूस्ती, राष्ट्रपती – राज्यपाल.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nPrevious आजचा अभ्यास 20 आॅक्टोबर 2018\nNext CDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प��लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/fc-road-mastichi-pathshala-october-2018/", "date_download": "2018-11-16T10:06:08Z", "digest": "sha1:V6723PT2AJLZYFD7ZYOPU63SLCQV74HC", "length": 4230, "nlines": 54, "source_domain": "bookhungama.com", "title": "FC Road Mastichi Pathshala - October 2018", "raw_content": "\nFC Road : मस्तीची पाठशाला ऑक्टोबर १८\nFC Road : मस्तीची पाठशाला ऑक्टोबर १८ - विविध लेखक\nFC रोडच्या या महिन्याच्या अंकात वाचा हृषीकेश पाटील लिखित पदभ्रमंती बद्दलचा लेख “राजगड ते रायगड” आणि या महिन्याची बुकहंगामा शिफारस 'रंगकमळ'. त्या शिवाय नुक्कडच्या कट्ट्यावरून, मिशीतल्या मिशीत ही खास सदरे, कविता लेख आणि बरचं काही...\nसस्नेह नमस्कार आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.\nगेल्या महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील विशेष लेख आहे तो ट्रेकिंगवरच. पण यावेळी आहे तो आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या किल्ल्यांच्या भ्रमंतीचा. हृषीकेश पाटील लिखित “राजगड ते रायगड” पदभ्रमंती बद्दलचा हा लेख आपणाला नक्कीच आवडेल.\n“बुक हंगामा शिफारस” या सदरातून आम्ही आपणाला दर महिन्याला एका नवीन इ-बुकची ओळख करून देत असतो. आपणास माहित असेलच की बुक हंगामातर्फे आता ऑडीओ बुक्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि हि ऑडीओ बुक्स तुम्ही बुक हंगामाच्या App मधेच ऐकू शकता. म्हणजे इ-बुक आणि ऑडीओ बुक्स साठी वेगवेगळ्या App ची गरज नाही.\nतर यावेळी “बुक हंगामा शिफारस” या सदरातून आम्ही एका ऑडीओ बुकची ओळख करून देत आहोत. हे पुस्तक आहे कमळ देसाई लिखित ‘रंगकमळ’.\nयाशिवाय कथा, लेख आहेतच. आणि आपली नेहमीची लोकप्रिय सदरे. “नुक्कडच्या कट्ट्यावरून”, “कवितेचे पान”, “मिशीतल्या मिशी���”.....\nतर आनंदात वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत रहा.\nआपले साहित्यही पाठवा. त्याबद्दलच्या सुचना याच अंकात दिल्या आहेत.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: FC Road : मस्तीची पाठशाला ऑक्टोबर १८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/vyavasayache-soneri-niyam/", "date_download": "2018-11-16T10:08:24Z", "digest": "sha1:U3SXGDFG77A3F525CP3WQVEJA7ASLKQV", "length": 6535, "nlines": 47, "source_domain": "bookhungama.com", "title": "व्यवसायाचे सोनेरी नियम", "raw_content": "\nव्यवसायाचे सोनेरी नियम\t- ह. अ. भावे\nकोणत्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक यांच्याशी संपर्क येत असतो. सर्वांशी सहकार्याने काम कसे करावे व संघर्ष कसा टाळावा व संघर्ष कसा टाळावा कोणते शिष्टाचार पाळावेत तसेच व्यक्तिमत्व विकास साधून व्यवसायात यशस्वी कसे व्हावे यासाठी आवश्यक गुरुमंत्र या पुस्तकात दिलेले आहेत.\nप्रस्तावना कुठलाही व्यवसाय असो तेथे अनेकांचे सहकार्य लागते. उदा. किराणा दुकान असेल तर ग्राहक लागतात, सेवक लागतात. अनेक दुकानदार आपल्या कर्मचाऱ्यांना फार कठोर वागवतात, सतत धारेवर धरतात. कठोर वर्तन घातक ठरते. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचे घटकच समजले पाहिजे. कर्मचाऱ्यांना शाबासकी दिल्यास फार उपयोग होतो. कुठल्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक असणारच. सर्वांशी सहकार्याने काम करावे व संघर्ष टाळावा हा महत्त्वाचा नियम अंमलात आणावा. मालक हा कामगारांचा विश्वस्त असतो. कर्मचाऱ्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे. गोड शब्द व दयाबुद्धी यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रेम मिळते. 'द्रव्य ' म्हणजे श्रममूल्य असते. योग्य ते ‘श्रममूल्य ' दिलेच पाहिजे. नीतीमूल्ये उद्योजकानेही पाळणे आवश्यक आहे. उद्योजक मालाचे उत्पादन करतो. तेव्हा उद्योजकाला विक्री व्यवस्थाही चांगली ठेवता आली पाहिजे. व्यवसायात चातुर्य हवेच. 'चातुर्य ' हा व्यवसायाचा पायाच आहे. ग्राहकाला आणि सेवकांना कटुसत्य सांगण्याची जरूर नम्रते. व्यवसायात ' भावनाप्रधानता ' उपयोगी पडत नाही. उद्योजकाला 'गेंड्याची कातडी ' हवी. कुचेष्टेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ज्याला वेगळी वाट चोखाळायची आहे त्याने लोक काय म्हणतील हे भय सोडले पाहिजे. ज्याला व्यवसाय यशस्वी करायचा आहे त्याने नीटनेटके रहायला हवे. उद्योजकाचे दर्शन आकर्षक असावे. उत्तम पोषाख व सौजन्य हे निम्मे भांडवलच असते, व्यसने आणि वाईट सवयी सर्वांनाच महागात पडतात. पण उद्य���जकाला हे अवगुण अपयशही मिळवून देतात. उद्योजकाने नम्र व सहनशीलच बनले पाहिजे. जे स्वभावदोष असतात, ते तरुणपणीच दूर केले पाहिजेत. 'शिष्टाचार ' हे व्यवसायाचे भांडवलच असते. वाईट सवयी तरुणपणीच सोडल्या पाहिजेत. व्यवसायात स्पर्धक राहणारच. अतिस्वार्थामुळे स्पर्धा गळेकापू होते. स्पर्धकाच्या यशाचेही स्वागत करावे. व्यवसायाची चिंता असेल तर ती व्यवसायाची शत्रूच असते. नेहमी शुभ बोला आणि कुविचारांना मनाचे दरवाजे बंद करा. कारण तुमच्या मनाचे मालक तुम्हीच आहात. व्यवसाय करणाऱ्याला मान - अपमान विसरावेच लागतात. भूतकाळातील संकटे व दुदैवी घटना विसरल्याच पाहिजेत.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: व्यवसायाचे सोनेरी नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Karwar-MLA-Sail-for-a-two-hour-long-investigation/", "date_download": "2018-11-16T10:20:04Z", "digest": "sha1:ISTVL3RBGRN2HGUKXSWO247CMA65AU6V", "length": 6470, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारवारचे आमदार सैल यांची दोन तास कसून चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कारवारचे आमदार सैल यांची दोन तास कसून चौकशी\nकारवारचे आमदार सैल यांची दोन तास कसून चौकशी\nराज्यातील खाण घोटाळा प्रकरणी कारवारचे अपक्ष आमदार सतीश सैल यांची शुक्रवारी विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांनी (एसआयटी) तब्बल दोन तास चौकशी केली. त्याआधी सकाळी येथील सत्र न्यायालयाने सैल यांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. एसआयटीने याआधी अटक केलेल्या काही ट्रेडर्समुळे आमदार सैल यांचा खाण घोटाळ्यातील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या ट्रेडर्सकडून त्यांनी चोरीचा खनिज माल विकत घेतल्याचा संशय आहे. आपल्याला अटक होईल, या भीतीने सैल यांनी दाखल\nकेलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी सुनावणी घेण्यात आली. सैल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्याने सैल यांना दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने शुक्रवारी सकाळी सुनावणीवेळी एसआयटीसमोर उपस्थित राहण्यास व आवश्यक तेव्हा चौकशीला हजर राहण्यास सैल यांना बजावले. त्यानुसार आ. सैल संध्याकाळी 4 वाजता रायबंदर येथील एसआयटी अधिकार्‍यांसमोर दाखल झाले. निरी���्षक दत्तगुरु सावंत यांनी पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तब्बल दोन तास चौकशी केली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना जाऊ देण्यात आले.\nगोव्यात 2007 ते 2012 या काळात झालेला बहुतांश खनिजोद्योग हा बेकायदेशीर होता. लिजांचे नूतनीकरण न करताच खाणींतून खनिजाचे बेकायदा उत्खनन खाण उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर चालू ठेवले. कोट्यवधी रुपयांचे खनिज सरकारला रॉयल्टीही न देता निर्यात करण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एम. बी. शहा आयोगाने नंतर तब्बल 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. या आमदाराचा खाण घोटाळ्याशी प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: खनिज निर्यात प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-special-attention-to-the-quality-of-smart-city-work-Chandrakant-Dalvi/", "date_download": "2018-11-16T09:36:08Z", "digest": "sha1:77QX5WD2XRIXPVKMLV5QFDAPPE4GTRSB", "length": 7748, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्मार्ट सिटी’ कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या : चंद्रकांत दळवी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘स्मार्ट सिटी’ कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या : चंद्रकांत दळवी\n‘स्मार्ट सिटी’ कामांच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या : चंद्रकांत दळवी\n‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरात होणार्‍या कामांचा दर्जा कसा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गुरुवारी सोलापुरात केली.स्मार्ट सिटी कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, स्वतंत्र संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, उपायुक्त त्रिबंक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या रंगभवन ते डॉ. आंबेडकर चौक या दीड कि.मी.च्या मॉडेल रस्त्यासह सोलर दिवे, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा आदी योजनांचे सादरीकरण प्रोजेक्टरच्या माध्यमातून करण्यात आले. आगामी योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. कंपनीचे चार्टर्ड अकौंटंट अनंत जावडे यांनी कंपनीचा 2016-17 या आर्थिक वर्षाचा नफा-तोटा तसेच ताळेबंद पत्रक सादर केले. त्यास मंजुरी देण्यात आली.\n‘तो’ मार्ग खुला ठेवण्याची महापौरांची मागणी\nया सभेत महापौर बनशेट्टी यांनी रंगभवन-डफरीनपर्यंतचा रस्ता सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त खुला करण्याची मागणी केली. या मार्गावरील सध्या होत असलेले काम यात्रेपूर्वी बंद करण्यात यावे. रस्त्याची स्वच्छता करून भाविकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने सोय करण्यात यावी. यात्रा संपल्यावर पुन्हा काम सुरू करण्यात यावे, असे विविध मुद्दे यावेळी महापौरांनी मांडले. यावर आयुक्त तसेच नगरअभियंत्यांनी या रस्त्यावरील काम यात्रेआधी पूर्ण होईल असे सांगत यात्रा काळात हा रस्ता खुला करण्यासाठी कसलीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.\nनंदीध्वज मार्गाची 22 डिसेंबर रोजी पाहणी\nसिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त नुकतीच जिल्हाधिकार्‍यांनी बैठक घेतली. तद्नंतर आता महापौरांकडून सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त नंदीध्वज मार्गाची पाहणी 22 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nमोहोळ पोलिस ठाण्यातच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nसाखरपुड्यानंतर लग्नास नकार; तीन पोलिसांसह पाच जणांवर गुन्हा\nकर्ज देतो म्हणून पोलिसालाच साडेपाच लाखांना गंडविले\nमाळशिरसमधील ४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदसाठी १७ तर सदस्यासाठी १०५ उमेदवार\nसरकारचे ध्येयधोरण सहकाराला मारक\nकारनामेखोर रोखपालाचा ११ लाखांवर डल्ला\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आर��्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/fire-at-bharat-petroleum-plant-in-mumbais-mahul/", "date_download": "2018-11-16T10:15:09Z", "digest": "sha1:HL2ZZE54FNPOCYGZWEYZXLXGDT4ZQOPK", "length": 17581, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "माहुलच्या भारत पेट्रोलियमच्या प्लाण्टमध्ये भीषण स्फोट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना ��ूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमाहुलच्या भारत पेट्रोलियमच्या प्लाण्टमध्ये भीषण स्फोट\nचेंबूरच्या माहुलगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) हायड्रो-क्रॅकर प्लाण्टमध्ये बुधवारी दुपारी भयंकर स्फोट होऊन भीषण आग लागली. स्फोटाच्या आवाजाने चेंबूर, घाटकोपर ते थेट शीवपर्यंतचा परिसर हादरून गेला. नक्की काय झालंय हे सुरुवातीला न कळल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. आजूबाजूच्या गावठाणातील, इमारतींमधील लोक अक्षरशः रस्त्यावर आले होते\nस्फोट इतका भयंकर होता की परिसरातील घरांच्या, इमारतींच्या भिंतींना अक्षरशः तडे गेले. परिसरात धुराचे काळेकुट्ट लोट पसरले. आगीत कंपनीतील ४३ कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून कामगारांची सुटका केल्याने जीवितहानी टळली.\nबीपीसीएलच्या बाजूलाच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी, टाटाचा प्लांट, इतर रिफायनरी प्लाण्ट, नाफ्थाच्या ऑइलच्या टाक्या, गव्हाणपाडा झोपडपट्टी, विष्णूनगर झोपडपट्टी, मोनोरेल आणि फ्री वे तसेच प्रकल्पबाधितांची घरे आहेत. इथपर्यंत आग पसरल्यास स्फोट होईल या भीतीने रहिवासी अक्षरशः पळत होते. या कंपनीची आग बाजूच्या ‘एचपीसीएल’ कंपनीपर्यंत पोहचल्यास आगीचा प्रचंड भडका उडण्याचा धोका होता, मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग रात्री उशिरा आटोक्यात आली. क्रॅकरमधील फ्युएल संपेपर्यंत ही आग सुरू होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतुमचे काम सिनेमा दाखवणं, खाद्यपदार्थ विकणे नाही\nपुढीलप्रश्न सोडवा, बडगे दाखवू नका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nनाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/high-court-slams-dabholkar-and-pansare-family/", "date_download": "2018-11-16T10:23:16Z", "digest": "sha1:NPRMGZY7NDNS4YMNOECEVMHIRV24FDES", "length": 17128, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांना उच्च न्यायालयानं झापलं, वाचा काय आहे कारण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तीं��ा मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nदाभोलकर-पानसरे कुटुंबीयांना उच्च न्यायालयानं झापलं, वाचा काय आहे कारण\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांसह दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांना झापलं आहे. या प्रकरणासंदर्भात वारंवार मीडियासमोर जाऊन बोलणं योग्य नसल्याचं उच्च न्यायलयानं म्हटलं आहे.\nनरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अहवाल आज उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यावेळी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका असं उच्च न्यायालयाने एसआयटीला खडसावलं आहे. तसेच सीबीआयच्या अतीउत्साहीपणामुळे गुप्त माहिती प्रसिद्धी माध्यमासमोर येते. अशाप्रकारे माहिती बाहेर आल्याने इतर आरोपी सतर्क होतात, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.\nपकडलेले आरोपी सुटले तर त्यांच्या आयुष्याचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं काय असा प्रश्न उपस्थित करत या यंत्रणांच्या कार्यपद्ध���ीवर टीका केली आहे. तपास यंत्रणांचं लक्ष विचलित करण्याची ही चाल देखील असू शकते, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलएल्गार परिषद प्रकरण: पाच जणांची नजरकैद वाढवली, पुणे पोलिसांच्या हाती निराशा\nपुढीलव्हिडीओ: शिक्षक दिनी जिल्हा परिषद शिक्षकाचा वर्गातच दारु पिऊन धिंगाणा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/can-maths-be-optional-for-class-10-asks-bombay-high-court-263182.html", "date_download": "2018-11-16T10:25:37Z", "digest": "sha1:TZORX5NKS5IDJTNHIBWFWWTY6FHXUURF", "length": 13901, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोडं सुटणार?, 'गणित ऐच्छिक विषय होईल का' हायकोर्टाचा सवाल", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूर���्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\n, 'गणित ऐच्छिक विषय होईल का' हायकोर्टाचा सवाल\nएका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडे उत्तर मागितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.\n20 जून : गणित विषयामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षेची गणितं बिघडतात. आता मात्र, राज्य सरकारला ही गणितावर विचार करावा लागणार आहे. गणित हा विषय ऐच्छिक करण्याबाबत आता हायकोर्टाने राज्य सरकारलाच विचारणा केली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडे उत्तर मागितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.\nयाचिकेवरील सुनावणीत, १९७५ सालापर्यंत दहावीला ८ विषयांपैकी एका विषयात विद्यार्थी अनुतीर्ण असल्यास त्याला उत्तीर्ण केले जात असे. त्या विषयात गणिताचाही समावेश असल्याची बाब हायकोर्टाने नमूद केली. त्याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेतील शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला गणिताचा काय फायदा असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला.\nगणित विषय ऐच्छिक करण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले.इतर विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात संथ असणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या लहान वयातच ओळखून त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. राज्यभरातील सर्व शाळा कॉलेज तसेच शिक्षण संस्थांनी एक विशेष मोहीम राबवून अशा विशेष विद्यार्थ्यांना शोधून काढावे आणि त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअभी तक \u0003खे��ने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/news/page-18/", "date_download": "2018-11-16T10:27:25Z", "digest": "sha1:R3JWH3B5B7T4H7SYXCQZSGRDTJE6QVWM", "length": 10719, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-18", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकां���ाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nवाराणसीत राहुल गांधींचाही 'हाऊसफुल्ल शो'\nमोदींच्या कार्यक्रमाला परवानगी पण जेटली आंदोलनावर ठाम\nमोदी पंतप्रधान झाल्यास महिलांच्या सुरक्षेची काळजी वाटते -शिंदे\nइतरांवर मी नियंत्रण ठेवू शकत नाही-पंतप्रधान\nकाँग्रेसला धक्का, पंतप्रधानांचे भाऊ दलजीत सिंग भाजपमध्ये\nनरेंद्र मोदी वाराणसी तर राजनाथ सिंह लखनौमधून रिंगणात\nतिढा सुटणार, तेलंगणा विधेयक उद्या संसदेत \nजेटलींच्या घराबाहेर 'आप'चा 'राडा'\nदेवयानी यांची संयुक्त राष्ट्र महासंघात बदली\nलोकपाल विधेयक आज संसदेत मांडणार\nअण्णांसोबत किरण बेदीही करणार उपोषण\nएनडीएची आगेकूच, यूपीएची पिछेहाट\nललित मोदींचा गेम ओव्हर, BCCIने घातली आजीवन बंदी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37112/by-subject/3/96", "date_download": "2018-11-16T09:48:23Z", "digest": "sha1:EJML5PGMWQLZYYRCMUAK7QGTBZAUC6TT", "length": 2967, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विविध कला /गुलमोहर - इतर कला विषयवार यादी /प्रांत/गाव /भारत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/8162", "date_download": "2018-11-16T09:39:58Z", "digest": "sha1:NS2DPI5FK45CFA7TRE7A2JFFDZMJES3E", "length": 18866, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "या झाडाचे नाव काय? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /झक्की यांचे रंगीबेरंगी पान /या झाडाचे नाव काय\nया झाडाचे नाव काय\nखालील झाडाचे कंद तीनेक वर्षांपूर्वी लावले होते. आत्तापर्यंत त्याला फक्त पाने येत. आता फुले पण आली आहेत. पण झाडाचे नाव विसरलो.\nकुणि निसर्गप्रेमी जाणकार लोकांना माहित असल्यास कळवावे. धन्यवाद.\nझक्की यांचे रंगीबेरंगी पान\nझक्की चित्र दिसत नाहीये.\nह्या लिंकवर एका नर्सरीतल्या फुलझाडांचा फोटोसगट कॅटलॉग आहे. त्यात बघता येईल.\nझक्कीकाका, चित्र गायब आहे. गुलाबी फुलं का हो\nआमच्याकडे होतं एक रोपटं.\nबर्‍याच वर्षांनी फुलं यायला लागली. आता धो धो येतात.\nमला तर व्यवस्थित दिसते आहे. एकाच फुलात बर्‍याचश्या, जांभळ्या नि फिक्कट पिवळ्या, चांग्ल्या ५, ६ सें. मी. लांब पाकळ्या.\nमृ, लिंकबद्दल धन्यवाद. शोधतो नंतर.\nझक्कीकाका, फोटो दिसत नाही आहे.\nह्या फुलाचे वैशिष्ट्य असे आहे की ते फक्त झक्कींनाच दिसते. त्याचा फोटो काढता येत नाही. अशी व्य्वच्छेदक लक्षणे असलेल्या माणसांना मनुष्य योनीतील माणसे असे समजले जात नाही. तसेच अशी माणसे/प्राणी दिसत असलेली माणसे देखील नॉर्मल नसतात.\nतर्काच्या आधारे इथे येणारे झक्की हे तेच झक्की आहेत का जे पुर्वी यायचे अशी शंका यायला वाव आहे. हा डु आयचा नविन अवतार असेल काय\nते चित्र फक्त मला नि मृण्मयी यांनाच दिसते. त्यात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या कश्या दूर करायच्या हे मला अजिबात माहित नाही. क्षमस्व. तुमची मदत करायची इच्छा पाहून बरे वाटले. धन्यवाद.\nहे तर बिअर्डेड आयरिस आहे. तुम्हाला नको असेल तर मला पाठवून द्या कंद याचे ( सप्टे/ऑक्टो मधे )\nहे मध्या ह्यांचे पोस्ट पाहुन मला वाटलेच होते की झक्की फटकारणार म्हणुन. मुळात इंग्रजीत पोस्ट आणि तेसुद्धा झक्कींच्या रंगीबेरंगीवर.. नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा\n<<नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा>> छ्या:, माझे नशीब असे दुसर्‍यांच्यावर अवलंबून नाही आता.\nशोनू, <<बिअर्डेड आयरिस >> अहो आयरिस मुलीचे नाव असते ना अहो आयरिस मुलीचे नाव असते ना\nगूगलवर तुम्हाला भरल्या मश्रुम च्या बर्‍याच पाककृती आढळतील. बेटी क्रॉकरच्या कृतीत मी लाल भोपळी मिरची ऐवजी, क्रॅब मीट वापरतो. त्याऐवजी शार्प छेडर चीज हि वापरतात. तसेच इटालियन सीझनींग ऐवजी वुस्टर्शायर सॉस पण वापरतात\nपण हा प्रकार एकूण प्रचंड कॅलरीज, कोलेस्टेरॉल वाला आहे, त्यामुळे मला वर्ज्य जाउ दे बरेचदा खाल्लय सगळे. आता पुरे.\n>>>>>>छ्या:, माझे नशीब असे दुसर्‍यांच्यावर अवलंबून नाही आता.\nझक्की, टण्या तुमच्या नशीबाबद्दल नाही तर मध्या यांच्या नशीबाबद्दल बोलतोय.\nहा सोनटक्का तर नाही\n (आश्चर्यविभोर बाहुली) मला अल्पमतिला माहित असलेला सोनटक्का पांढरा असतो.\n>>> मला अल्पमतिला माहित असलेला सोनटक्का पांढरा असतो\nअग झक्कीन्च्या बागराज्यातील सोनटक्का रन्गित असेल\nमला झक्कीन्च्या पोस्ट मधे फोटो दिसत नाही, मृण्मयी च्या पोस्ट मधे दिसला\nझाड कोणते ते माहीत नाही, पण फोटो बघुन एक लक्षात आले की क्यामेरा झाडाच्या दिशेने फिरवुन क्लिक केले की फोटो निघतो असे कुणीतरी झक्कीन्ना सान्गितले असावे\nटण्या....... खरच रे खरच..... अमर्याद\nपण फोटो बघुन एक लक्षात आले की क्यामेरा झाडाच्या दिशेने फिरवुन क्लिक केले की फोटो निघतो असे कुणीतरी झक्कीन्ना सान्गितले असावे\nटण्या >>मुळात इंग्रजीत पोस्ट आणि तेसुद्धा झक्कींच्या रंगीबेरंगीवर.. नशीब किती खराब असावे ह्याला काही मर्यादा >>>\nबाकी झक्की काका मधेच भरल्या मश्रुमची पाककृती का टाकली आहे म्हणजे मध्य ने चुकुन पोस्ट टाकली आणि तुम्ही पण\nगूगलवर तुम्हाला भरल्या मश्रुम च्या बर्‍याच पाककृती आढळतील. बेटी क्रॉकरच्या कृतीत मी लाल भोपळी मिरची ऐवजी, क्रॅब मीट वापरतो. त्याऐवजी शार्प छेडर चीज हि वापरतात. तसेच इटालियन सीझनींग ऐवजी वुस्टर्शायर सॉस पण वापरतात\nपण हा प्रकार एकूण प्रचंड कॅलरीज, कोलेस्टेरॉल वाला आहे, त्यामुळे मला वर्ज्य जाउ दे बरेचदा खाल्लय सगळे. आता पुरे. >>>\nबाकी मलादेखिल मृणमयींच्या पोस्ट मधले चित्र दिसत आहे, झक्कींच्या नाही.\nपाककृति शोनू यांच्यासाठी लिहीली होती. त्या���नी एकदा दुसरीकडे कुठेतरी विचारली होती म्हणून. शिवाय त्यांनी काही पांचटपणा न करता सरळ प्रश्नाचे उत्तर दिले. आता जर तुम्हाला मृण्मयि यांच्या लिखाणात चित्र दिसत असेल तर बास झाले की. मृण्मयींना धन्यवाद. मी त्या बाबतीत काही करू शकत नाही हे लिहीलेच आहे.\nबाकी पुण्यातले लोक पाहिलेत नुसतीच टिंगल करतील, पण मदतीचे नाव नाही. गावचे पाणीच तसले\nआता हा बा. फ. बंद. यावर लिहीलेले वाचले जाणार नाही. सर्वांना धन्यवाद.\nमल मन्गलगौरिचि गनि पहिजे\n<<आता हा बा. फ. बंद. यावर लिहीलेले वाचले जाणार नाही. सर्वांना धन्यवाद.>>\nहे लिहीलेले वाचले नाहीत का\nनि लोक म्हणतात डोंबीवली मधे जास्तीत जास्त कॉलेज शिकलेले लोक आहेत बहुधा तुम्ही इंग्रजी शाळेत शिकलात नि आता उपरति झाली की थोडे मराठी शिकावे\nपण मराठी वाचता येत नसेल तुम्हाला बघा एखाद्या आजीबाई, पणजीबाईंना दिसत असेल तर त्या वाचून दाखवतील. मग त्याचे इंग्रजीत भाषांतर करून यथेच्छ मजा करा. आजकाल हळदीकुंकु, मंगळागौर इ. ना दारू प्यायची पण फॅशन निघाली आहे म्हणे. मग काय, मौज्जा हि मौज्जा हे गाणे पण म्हणा.\nमलाही चित्र दिसत नाही\nमलाही चित्र दिसत नाही आहे.त्यामुळे माला फुलझाडांची माहिती असूनही मी काहीच मदत करू शकत नसल्याचा खेद वाटतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/227", "date_download": "2018-11-16T10:00:43Z", "digest": "sha1:KRCYL5MBR3MCQIRYO6A6M73VOMW6EK5S", "length": 12990, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कादंबरी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथा /कादंबरी\nनदीच्या या अंगाने ती कधीच नदीत उतरलेली नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला. माहीत नसलेल्या पाण्यात थेट सूर मारल्यामुळे दाणकन आपटली कशावर तरी आणि असह्य वेदना झाल्याने तडफडत पुन्हा पाण्याबाहेर आली.\nजितकी काळजी घरच्यांनी घेतली, तितकीच सनमनेही घेतली महिनाभर जाळून मारण्याचा प्लॅन आपल्यालाही कळलेला आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. अगदी माहेरीही शेजारपाजारच्यांनाही नाही आणि गावातल्या महत्वाच्या समजल्या गेलेल्या कोणालाही नाही.\nअंदमानातील आपले नग्न पूर्वज\nअंदमानच्या इतिहासाबद्दल भारतीय माणसाला फार माहीत नसत. बहुतेक लोकांना तिथल्या सृष्टी सौंदर्याबद्दल आणि सेल्यूलर जेलबद्दल थोडाफार माहीत असतं. एकदा तर मला कुणीतरी “तिथे जाण्यासाठी पासपोर्ट लागतो का” असही विचारलं. भारतीय नौदलात असतांना मी अंदमानात चार वर्ष काढली तेव्हा तिथल्या इतिहासाबद्दल खूप शिकलो. पुढे मधुश्री मुखर्जी यांच्या “The Land of Naked People” पुस्तकाच मी मराठीत भाषांतर केलं. त्यातलीच एक छोटीशी गाथा.\nRead more about अंदमानातील आपले नग्न पूर्वज\nनाथा स्वागताचे भाषण करायला उठला आणि पच्चकन थुंकून एकदा सनमकडे आणि एकदा इतरांकडे बघत म्हणाला.\n\"ही बाय म्हायरला ग्येल्यालीय... ओढून आन्लीय तवा आलीय... शादी झाली म्हन्ल्यावं वडार झाली ही.. तवा वडाराचं नियम लागू होनार... तवा पंचायत म्हन्ती की हिनं सासर म्हाईर दोन्ही सोडावं.. कोना धनिकाचा आश्रय घ्यावा.. आन र्‍हावं... यकदा पळून ग्येल्याली पोरगी माघारी घ्येत न्हाईत आपल्यात.. आसं पंचायत म्हनत हाये.. सर्व्यांनी सांगा काय त्ये...\"\nआपली मोठी जाऊ ही आपली मोठी जाऊ नसून सासर्‍याची दुसरी बायको आहे आणि गावाने बोंब मारू नये म्हणून मोठी सून म्हणून मिरवत आहे हे सनमला दुसर्‍याच दिवशी समजले. विन्याने सांगितले. विन्याला तिच्याशी तेवढे बोलायला वेळ मिळाला. का मिळाला, तर त्याच्या आईने त्याला सांगितले की नव्या सुनेने उगाच तोंड उघडू नये म्हणून तिला आधीच हे सांगून ठेव. तेवढे वाक्य बोलून आणि लाळ गाळत विन्या सटकला.\n\"हम्या हे नांव आहे तुझ\n\"हं... ही घे कॅश...\"\n\"हं... निघा आता... सरकारचे जावई...\"\n\"... हे... हे कितीयत\n सगळ्यांना तीन हजारच देतायत...\"\n\"पण... दहा हजार आहे ना अनुदान पुरात सगळं गेलेल्यांना\nमायबोलीच्या सर्व मित्र मैत्रिणीना माझे अभिवादन\nमी अनया शिर्के, आजच मायबोलीची सभासद झाले, फक्त ओळख करून देण्यासाठी मी इथे लिहित आहे .\nमाझ्या कथा मी नक्कीच इथे पोस्ट करेन आणि अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला साथ द्याल.\nबोगोर बुदुर ..एक विनंती\nपुढचा भाग हा बहुतेक शेवटचा भाग असेल. कादंबरीचा शेवट माझ्या मनात आहे व त्या अगोदर एक खुन पण आहे. असंख्य वाचकांनी मला भरभरुन प्रोत्साहन दिले आहे. आता ही शेवटची विनंती. आपलया दृष्टीने काय शेवट असावा....\nRead more about बोगोर बुदुर ..एक विनंती\nबोगोर बुदुर .. भाग १६\nरात्र तशी शांततेतच गेली.\nसकाळी सोनल बरीच फ़्रेश दिसत होती.\nबा��ंना बरोबर घेउन सोनलने घर आवरले. माखानीना फोन करुन झालेली हकीकात सांगीतली.\nथोड्यावेळाने पोलिस जबाब घेण्यास आले.\n“मॅडम घरातले काय गेले ते सांगु शकल काय\n“जायला घरात काय आहे सर्व वस्तु तर जागच्याजागीच आहेत.”\n“पण मग आलेले काय बघत होते\n“काही कल्पना नाही. कारण मी किंवा मीनल काही जोखमीचे घराय ठेवत नव्हतो”\n“ ह्याचा शहांच्या खुनाशी किंवा तारीच्या खुनांशी काही संबध असावा का\n“तुम्हाला काय म्हणायचे आहे\nRead more about बोगोर बुदुर .. भाग १६\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/357?page=3", "date_download": "2018-11-16T09:57:58Z", "digest": "sha1:HGCHJK4M4QSCWKQVMGZ77FADQG4HFENU", "length": 19174, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समाज : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समाज\nप्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nआणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल\nRead more about प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २\nअमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने \nनुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का म्हातारी म��ल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक\n१ हेच का ते अच्छे दिन \nRead more about अमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने \nप्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\n\" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे\", ती मला म्हणाली. हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते.\nRead more about प्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\nप्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\n\" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे\", ती मला म्हणाली. हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते.\nRead more about प्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १\n..आणि मी थोबाडपुस्तकाच्या थोबाडीत मारली\nदार वाजवले. काही सेकंदात एका बऱ्यापैकी उंच व्यक्तीने दार उघडले. उंचीमुळे किंचित वाकलेले खांदे. डोळ्यांवरचा चष्मा थोडासा नाकावरून घसरगुंडी करीत खाली आलेला. पांढरा टी-शर्ट आणि एक ३/४ ��� पँट. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसल्यावर आम्हीच बोलायला सुरुवात केली.\n आपल्याला भेटायचे होते. आम्ही तुमचे लेख वाचतो....\"\nचेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह काही कमी होईना. मग आम्ही अजून स्पष्टीकरण दिले.\nRead more about ..आणि मी थोबाडपुस्तकाच्या थोबाडीत मारली\n\"उशीर होईल यायला. वाट नको पाहू.\" विकासने केस सारखे करत आरशात पुन्हा नजर टाकली.\n\"च्यायला, विचारलंस कुठे म्हणून लागली पनवती आता.\" हातातला कंगवा भिरकावीत तो सुमतीच्या दिशेने वळला.\n\"दादा...\" खुर्चीत वाचत बसलेली कविता संतापाने उठली.\n\"तोंड आवर आणि हे काय वागणं तुझं.\"\n\"गप गं. सालीऽऽऽ मला शिकवते.\" शर्टाची कॉलर नीट करत विकास म्हणाला.\nमी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.\nRead more about 'आम्हाला मातृभूमी नाही'\nआजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.\nपूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.\nजे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक\nपण आजकाल माझं मत बदललं आहे.\nअनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.\nदुसर्‍या लग्नानंतर अपत्याचे नवीन नाव लावण्याबद्दल कायदेशीर सल्ला हवा आहे.\nमाझ्या एका मैत्रीण तिच्या नवर्‍यापासुन गेली ४ वर्ष विभक्त रहाते. कायदेशीररीत्या घटस्फोट झालेला आहे. तिला एक १२-१३ वर्षाचा मुलगा आहे. ती आता दुसर लग्न करतेय. हा नवरा तिच्या मुलाला सांभाळायला तयार आहे. त्याच नावही मुलाला द्यायला त्याची हरकत नाही. माझा प्रश्न हा आहे, की हे अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे दत्तकविधान करावे लागते का दत्तकविधान करावे लागते कासरकारी गॅझेटमधे द्याव लागेल का\nमाझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची या बाबतीतली गोष्ट सांगते.\nRead more about दुसर्‍या लग्नानंतर अपत्याचे नवीन नाव लावण्याबद्दल कायदेशीर सल्ला हवा आहे.\nमला आवडते वाट (आड)वळणाची...\nपेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार\n..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...\nनकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:\n'मला आवडते वाट वळणाची\nमला आवडते वाट वळणाची'\nRead more about मला आवडते वाट (आड)वळणाची...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/somnath-temple-visit-rahul-gandhi-listed-as-non-hindu/articleshow/61850389.cms", "date_download": "2018-11-16T10:52:27Z", "digest": "sha1:BCUA5EN6ESDADBBRTXJCEBNXU7LZ2FWP", "length": 15913, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rahul Gandhi: somnath-temple-visit-rahul-gandhi-listed-as-non-hindu - राहुल गांधींची सोमनाथ मंदिरात अहिंदू म्हणून नोंद | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nराहुल गांधींची सोमनाथ मंदिरात अहिंदू म्हणून नोंद\nगुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणाऱ्या व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ मंदिरात अहिंदू भाविकांना दर्शन घेण्यापूर्वी याच रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवावे लागते.\nविरोध म्हणून तरुणी स्वत: व...\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र...\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टे...\nसोमनाथ (गुजरात): गुजरात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणाऱ्या व्यक्तींच्या र���िस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ मंदिरात अहिंदू भाविकांना दर्शन घेण्यापूर्वी याच रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवावे लागते.\n'सोमनाथ हे एक हिंदू मंदिर असून हिंदू नसलेल्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल', अशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे. मंदिराच्या नियमानुसार हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला प्रवेशासाठी प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि माहिती भरावी लागते.\nया बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांचे मीडिया कोऑर्डिनेटर मनोज त्यागी यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रवेश रजिस्टरमध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचे नाव अहिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये नोंदवले. त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अहिंदू म्हणून आपले नाव का नोंदवावे लागले यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या मंदिरात हिंदू नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी नाही. मात्र त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत.\nअहिंदू व्यक्तींसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये राहुल गांधी यांचे नाव नंतर जोडले गेले असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.\nमोदींचा नेहरू-गांधी कुटुंबांवर हल्ला\nसोमनाथ मंदिरात प्रवेश करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. आज सोमनाथ मंदिराची आठवण करणारे आपला इतिहास विसरले आहेक का असा प्रश्न मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उपस्थित केला आहे. मोदी म्हणाले की, 'तुमच्याच (राहुल गांधी) कुटुंबातील सदस्य आणि आमचे पहिले पंतप्रधान इथे सोमनाथ मंदिर उभारणीबाबत मात्र उदासीन होते.'\nगुजरात विधानसभा निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सभांचा झपाटा लावला आहे. राहुल गांधी हे सोशल मीडियावरदेखील केंद्र सरकारला जाब विचारत आहेत. आज (बुधवार) आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारत म्हटले, '५० लाख नवी घरे देणार असे आश्वासन २०१२मध्ये दिले. ५ वर्षांत ४.७२ लाख घरं बनवली. पंतप्रधान, हे आश्वासन पूर्ण व्हायला आणखी ४५ वर्षं लागतील का ते सांगा\n22 सालों का हिसाब,\nगुजरात के हाला��� पर प्रधानमंत्रीजी से पहला सवाल:\n2012 में वादा किया कि 50 लाख नए घर देंगे\n5 साल में बनाए 4.72 लाख घर\nप्रधानमंत्रीजी बताइए कि क्या ये वादा पूरा होने में 45 साल और लगेंगे\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:सोमनाथ मंदिर|राहुल गांधी|Somnath Temple|Rahul Gandhi|Gujrat\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nपाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा घरचा आहेर\nराफेल विमानांचा सौदा उघड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराहुल गांधींची सोमनाथ मंदिरात अहिंदू म्हणून नोंद...\n'घुमर'मुळे मुलायम यांची सून वादात...\nमॅगी पुन्हा नापास; ६५ लाखांचा दंड...\nलोकहो, आता ऐका 'धन की बात'...\n'तेव्हा इंदिराजींनी नाकाला रुमाल लावला होता'...\n'मी अजूनही 'तुरुंगात'; नवऱ्याला भेटू द्यावं'...\nउत्तर कोरियाने पुन्हा डागलं क्षेपणास्त्र...\nइंटरनेट सेवा पुरवण्यात भेदभाव नको...\nउत्तीर्ण होणे सोपे; ICSEच्या गुणमर्यादेत कपात...\nउद्योगांमधूनच बदलेल काश्मीरचे भविष्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2206.html", "date_download": "2018-11-16T09:40:06Z", "digest": "sha1:VBD7VIRTNEDSNH33SB2QHLLUBK7Q4EHY", "length": 7588, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात वेशा व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Crime News Shrigonda श्रीगोंद्यात वेशा व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा.\nश्रीगोंद्यात वेशा व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वेशा व्यवसाय सुरू असलेल्या शहरातील एका हॉटेलवर छापा टाकून श्रीगोंदा पोलिसांनी ४ महिलांसह ११ ज़णांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५ हज़ार ९२० रुपये जप्त करण्यात आले. शहरातील दौंड रोडलगत असणाऱ्या हॉटेल सागरवर आज ही कारवाई करण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार तसेच परीविक्षाधिन पो. उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस व पो उपअधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त ही कारवाई केली.\nयाबाबतची माहिती अशी की, आज दि. २१ रोजी दुपारी ३ च्या सुमारास पोलिस अधीक्षकांना शहरातील हॉटेल सागरमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पो. उप अधीक्षक सोनाली कदम, पो. उप नि. महावीर जाधव, पोकॉ. बोराडे, परीट, धांडे यांचे पथक तयार करून पोकॉ. बोराडे यांना डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nत्यांना त्याठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेल सागरच्या मागे सापळा लावला व बोराडे यांनी इशारा करताच पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या वेळी दोन खोल्यांमध्ये ४ महिला व ७ पुरूष आरोपींना ताब्यात घेण्यात आले.\nया वेळी त्यांच्याकडून ५ हज़ार ९२० रुपये जप्त करण्यात आले. या वेळी हॉटेल मालक दत्तू दगडू कोथिंबिरे, गजानन भुजंगराव ठोंबरे रा. पेडगाव, ता. दौंड, विकी अनिल साळवे, रा. भांडेवाडी (अल्पवयीन), अनिल गोविंद कर्वे रा. शिरापूर, ता. दौंड, प्रदीप कैलास सांगळे रा. शिरापूर, ता. दौंड, रमेश रामदास पोकळे रा. वडगाव, ता. पारनेर. या सर्वांवर श्रीगोंदा पो. ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला ��ाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://merakuchhsaman.blogspot.com/", "date_download": "2018-11-16T09:15:35Z", "digest": "sha1:EGWRSG4O4PLHLAFUARGCWHMLJXIGXWAT", "length": 49143, "nlines": 306, "source_domain": "merakuchhsaman.blogspot.com", "title": "मेरा कुछ सामान...", "raw_content": "\nपतझड है कुछ..... है ना\nमेरा कुछ सामान ...\nकुछ कम ही तआल्लुक हैं, मोहोब्बत का जुनून से..\nदिवाने तो होते हैं, बनायें नहीं जातें..\nसुदर्शन फकीर च्या या ओळी खूप खूप आठवल्या लैला मजनू बघताना. हा चित्रपट बघून जवळ जवळ दिड महिना उलटला आणि चित्रपट किती चालला याची मला फार कल्पना नाही. इम्तियाजचा स्पष्ट प्रभाव असलेली मांडणी, आजच्या काळात अतिशयोक्त वाटणार्‍या भावना आणि नविन अनोळखी चेहरे.. पण त्याचबरोबर काश्मिरचं अलौकिक सौंदर्य, जॉय बरुआ आणि निलाद्र कुमार यांचं स्वर्गीय संगीत, इर्शाद कामिलचे गुलजारीश शब्द, अविनाश तिवारीचा खर्जातला आवाज आणि लाजवाब अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू होत्या. चित्रपट त्याच्या सगळ्या मर्यादांसह सुंदरच वाटला मला. खासकरुन मध्यंतरानंतरचा भाग. जिथे कैस मजनू बनत जातो आणि लैलाच्या व्यक्तिमत्त्वातली तिलाही ठाऊक नसलेली लैला साकार होऊ लागते. इतकं भीषण सुंदर, उत्कट काही घडत जातं नजरेसमोर तेव्हा त्याच्या मर्यादांचा विचार करणे आणि त्याची कारणमिमांसा शोधण्याची उठाठेव करणे आपल्यालाच क्षुद्र बनवत असतं. हे असं घडताना थांबवू नये कोणी कोणाला.. रोखू नये त्या मरणाच्या वाटेवर जाण्यापासून.... जळू द्यावं स्वतःच्याच अग्नीत आणि उडू द्यावी वार्‍यावर राख पुन्हा पुन्हा असे मजनू बनण्यासाठी..\nम्हणूनच या ओळी चित्रपट पाहिल्यापासून माझी पाठ सोडत नाहियेत. पुन्हा, पुनःपुन्हा आणि पुन्हा लैला मजनू ची गाणी ऐकताना या ओळी कायम कुठेतरी बॅकग्राऊंडला आहेत असं वाटतंय.\nखूप वर्षांनी रहमान-गुलझार जोडीचा नसलेला किंवा त्यांच्यापैकी कोणीच नसलेला आणि सगळाच्या सगळा आवडलेला अल्बम आलाय. आणि गेले काही आठवडे तो रिपीट मोड वर ऐकतेय मी..\nलैला तर लैलाच आहे. कोणीही सामान्य मुलगी असावी त���तकी सामान्य.. तिच्यातल्या लैलापासून अनभिज्ञ.. पण कोणी कैस तिच्यासाठी मजनू व्हावा अशी. ज्याच्यामुळे तिच्यातली लैला जागी व्हावी अशी. लैला तशी खास नाहीच.. पण लैलाला बघायला जी मजनूची नजर लागते ती कैस सोडून कोणाकडेच नाहीये. त्या नजरेनेच लैलाची आठवण बनवलीये कैसच्या मनात आणि मग तो म्हणतो,\nमैंने बात ये तुमसे कहनी हैं.. तेरा प्यार खुशी की टहनी हैं....\nमैं श्याम-सहर अब हंसता हुं.. मैंने याद तुम्हारी पहनी हैं...\nत्याला लैला हवीये पण ती नाहीये असं नाहीच. ती आहेच. तिची आठवण ओढून घेतलिये त्याने मनभर. मग कसला दुरावा\nमेरे गुनाहोंमें, मेरे सवाबोंमे..\nभूली अठ्ठनीसी, बचपन के कुर्तेमेंसे,\nया आणि अशा अनेक गुलजारीश कल्पनांनी भरलेली आहेत यातली गाणी.\nआणि त्यात आतिफचा आवाज..\n\"ओ मेरी लैला.. लैला.. ख्वाब तू हैं पहला..\" या ओळीतल्या लैला म्हणण्यातली त्याची आर्तता आणि पं. भीमसेन जोशींची 'विठ्ठला.. मायबापा' म्हणण्यातली आर्तता यात मला तरी कुठे फरक वाटत नाही. आणि या आर्ततेने लैलाला स्वतःतल्या लैलाच्या त्या रुपाचा शोध लागतो. ज्यासाठी मरण आणि मरणाचं भय हा भागच कुठे उरला नाहीये.\n\"ना यहाँ दिखावा है.. ना यहाँ दुनियावी जजबात है...\nजीत ली हैं आखिर में हम दोनोंने ये बाझीया..\"\nमरणानंतर असं म्हणण्याची रुहानी अवस्था त्यांच्या अनुभवायला येते. मरण त्यांच्या एकत्र येण्याचा सोहळा बनून जातो.\n\"सुबह सुबह ये बात हो..\nनजर मिले जरा.. जरा रात हो..\"\nअसं वाटणारं गुलजारीश कल्पनांचं आयुष्य त्यांना लाभतं..\nतोवर मात्र चालू असतं लैलाचं आयुष्य.. मजनूशी अनभिज्ञ.. पण मजनूला मजनू झालेलं पाहून उजळून जातं.. जसं राधेच्या प्रेमाने कृष्ण उजळून गेला होता. राधा राधा राहिलीच नाही. ती कृष्ण बनून गेली. हा कृष्णाच्या उजळून जाण्याचा क्षण होता. तशीच लैलापण... आणि मग लैलाला तिचा मार्ग समजला, जेव्हा मजनू तिला म्हणाला..\n\"मैं असल में तू हूं.. तेरे नकल नही...\"\n\"शोर हुवा.. घनघोर हुवा... फिर गौर हुवा...\nहर दर्द मिटा.. हर फर्क मिटा.. मैं और हुवा..\nकोई बात नई.. करामात नई.. कायनात नई..\nआग लगी, कुछ खाक हुवा.. कुछ पाक हुवा..\"\nअसं म्हणणार्‍या मजनूला, असं म्हणन्यात जो जुनून आहे त्याला, तीच व्यक्ती समजून घेऊ शकेल जिने आपल्या आतली धग ज्वालामुखी बनण्यातली वेदना आणि नंतरची शांतता अनुभवलिये.. आपल्यातल्या मजनूला आपल्यापेक्षा वरचढ होताना अनुभवलंय..\nजेव्हा कोरस म��हणतो \"तेरा खत्म हुआ अक्ल का सफर..' तेव्हा \" इश्क बडा नाजूक मिजाज होता हैं.. अक्ल का बोज ऊठा नही पाता\" या ओळींची आठवण झाल्यावाचून राहत नाही.\nसरफिरीसी बात हैं मेरी.. आयेगी ना ये समझ तेरी..\nमजनूला मजनू बनायला लैलाची गरज नाहीये.. लैला अगदी निमित्तमात्र. पण कदाचित पहाडोंके परे जायचं त्याचं स्वप्न त्याला वेडा न समजता ऐकून घेणारी कदाचित ती पहिली आणि एकमेव असेल. कदाचित ते स्वप्न बोलू शकावं ज्याच्यासमोर अस त्याला कोणे भेटलं नसावं..कदाचित तो बोलू शकला नसावा. काय असते वेळ काळ एक क्षण पुरतो आणि तो आला की मग आयुष्यभर सरत नाही.\nमजनूचा तो क्षण कधी सरलाच नाही. लैलासोबत असण्याचा क्षण. इतरांना कळू न शकता लैला कायम सोबत होती त्याच्या. कायम.. प्रत्येक क्षणात..प्रत्येक कणात.. फुलांत.. पानांत.. त्याच्यात.. तो वेगळा उरलाच नाही लैलापासून..\nजॉय बरुआ, निलाद्री कुमार, मोहीत-अरिजीत-आतिफ आणि ईर्शाद कामिल.. गाण्यातलं काव्य.. कवितेतलं गाणं.. संगीतातली उत्कटता.. आणि वेडेपणातलं सौंदर्य.. यातलं पहिल्यांदा काय सुचलं आणि नंतर त्यात काय गुंफलं हे शोधणं अशक्य व्हावं इतक्या या गोष्टी तद्रूप पावल्या आहेत.\nकिती किती सुंदर जागा आहेत..\n\"दिल सवालोसेही ना दे रुला \" म्हणणारी एखादी ओळ.. \"ओ मेरी लैला..\" म्हणण्यातली आर्तता.. \"तुम नजर में रहो..\"गाण्याच्या सुरुआतीला वा़जवलेला तुकडा.. 'आंखे बोले, हो लबपे खामोशी' मधल्या खामोशीचा खर्ज.. नंतर ड्रम वर वाजवलेला पहाडी ठेका.. \"हाफिज हाफिज \" मधला मॅडनेस.. गयी कामसे मधली म्युझिकल ची आठवण करुन देणारी धून..\nया अल्बम ने बर्‍याच गोष्टी झाल्या. एखाद्या अल्बम ने झपाटून जाणं किती मस्त असतं हे विसरलेच होते मी काही काळात.. तो वेडेपणा या अल्बमच्या निमित्ताने परत आला. एक छान अल्बम आता प्लेलिस्ट मध्ये अ‍ॅड झाला.. त्या निमित्ताने परत एकदा खूप काळाने काही लिहावसं वाटलं.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आतली लैला आणि मजनू दोघेही आपल्यापेक्षा वरचढ होत नाहीत याबद्दल विषण्ण हायसं वाटलं...\nमेरा कुछ सामान ...\nदुरूनही चाललो असतो सोबत,\nफुलली असती आपली बाग..\nतुझ्या पाठी माझा वेडेपणा,\nमाझ्या पाठीवर तुझा राग...\nजमलं नाही समजून घेणं,\nतुला थोडं, मला थोडं..\nतुझं माझं नातं वेडं....\nबरोबर आहे तुझं म्हणणं,\nप्रेम बीम खोटंय सगळं..\nतुझं माझं एकच दुःख,\nपण तुझं वेगळं, माझं वेगळं.....\nमेरा कुछ सामान ...\nमेरा कुछ सामान ...\nतुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,\nकानात घुमत राहते तू न मारलेली हाक..\nआणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,\nडोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..\nबंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,\nआणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,\nतुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..\nपण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,\nतू न केलेलं प्रेम..\nकाही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत...\nमेरा कुछ सामान ...\nकाही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत..\nपैशाने विकत घेता येत नाहीत,\nजबरदस्तीने आपल्याशा करता येत नाहीत,\nवाट पाहिली म्हणून नशिबी येत नाहीत,\nस्वतःच्या स्वभावाला मुरड घालून,\nनिर्लज्ज ठरण्याची जोखिम पत्करत,\nतुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून...\nजग जिंकण्याच्या व्यापात गुंतलेला तू...\nकळवळून तुला मारलेल्या हाकेनंतर तुझी नजर वळली खरी,\nपण गलिव्हरने पहावं बुटक्यांच्या समूहाकडे, तशी..\nत्यात उमटली नाही साधी दखलपण माझ्या आकांताची\nआणि क्षणार्धात पुन्हा बुडून गेलास आपल्या व्यापात..\nआता शब्द कायमचे मुके,\nकाही गोष्टी मिळत नाहीत\nत्या मिळत नाहीत हेच एकमेव सत्य असतं त्यांचं..\nन संपणारी प्रतिक्षा घेऊन\nती राधा होती म्हणूनी...\nमेरा कुछ सामान ...\nकृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.\nअनय होणं अवघड आहे. कारण अनय होण्याची वाट कोणी आपणहून निवडत नाही. अनय होण्याची ओढ वाटणं नैसर्गिक नाही. त्याच्या दु:खाचं आकर्षण वाटेल कदाचित पण अनय होण्याचा प्रवास कोणी स्वतःहून निवडणं अशक्यच आणि लादल्या गेलेल्या गोष्टीइतका त्याचा संघर्षही त्रासदायकच. रोज उठून स्वतःमध्ये ती शक्ती, ते धैर्य निर्माण करणं - समोरच्याच्या डोळ्यात दुसर्‍याच कोणाचंतरी विश्व पहायची.. ज्याचं विश्व आपल्या डोळ्यांत आहे.. ज्याच्या स्वप्नांनी आपले डोळे भरुन गेलेत. हे तो करु शकला म्हणून अनय चं कौतुक. त्याने रोज अंत पाहणार्‍या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्ती रोज विनातक्रार निर्माण केली म्हणून. पण तो पुरुष होता हे ही त्याच्या कौतुकाचं कारण आहे. बाई करत राहिलीच असती तिच्या नवर्‍यावर प्रेम, त्याच्या डोळ्यात तिच्या स्वप्नांना जागा नसती तरी. रोज मरायची शक्ती गोळा करुनच रोज स्वतःला जन्माला घालणं अपेक्षितच असतं बायकांकडून. अनय चं अनय होणं म्हणूनच वेगळं. कारण ते अनपेक्षितच होतं.\nसगळ्यांनाच आपलंसं वाटून शेवटी त्याचं कोणाचंच नसणं राधेला उशीरा का होईना समजलं असावं. पण तोवर तरी तिला मिळालेले आयुष्य उधळून टाकावेत असे त्याच्यासोबतचे क्षण. आपल्या डोळ्यांत जसं त्याचं विश्व आहे तसंच त्याच्याही डोळ्यांत आपलंच विश्व आहे असं वाटण्याचे भाबडे क्षण. तेवढ्या संचितावर काढता येत असावं आयुष्य बहुधा. पण अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते, तरी त्याच्या नजरेत कायम तीच राहिली. तिचंच विश्व. तिचीच स्वप्न. 'ती'च बनून राहिला तो तिच्या अस्तित्वाभोवती. तिच्या अस्तित्वात कोणतीही भेसळ करण्याचा प्रयत्न न करता तिला ती राहू दिलं आणि स्वतः बनून गेला तिच्या रंगाचा. जसं प्रेम तिने केलेलं कृष्णावर तसंच अनय ने राधेवर आणि मग राधेला जितका कृष्ण मिळाला तितकीही ती त्याला न मिळाल्याने तिच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अनय झाला तो.\nअनयच्या दु:खाचं आकर्षण वाटणारा तू एकटा नाहीस. पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.\nमेरा कुछ सामान ...\nतलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं\nपण अडकावं कसं माझं शब्दातीत दुःख\nशब्दांच्या चिमटीतून सतत निसटत\nविश्वरुप साकारत गेलंय हे दुःख..\nसमजलंच नाही माझ्यातल्या विचारवंत कोळ्याला..\nहा समुद्रच दुःखाचा आहे..\nमेरा कुछ सामान ...\nचूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा\nबघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..\nमाझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..\nत्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..\nत्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ\nत्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..\nआता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..\nपण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..\nअजून आहेच बाकी माझं जळणं...\nदरवेळी आगीतून वाचत राहणं बरं नाही बयो..\nसारखी सारखी आपल्या स्वप्नांची ��शी राख होत असताना आपणच फक्त मागं उरणं जीवघेणं असतं..\nत्यापेक्षा जळून जावं आपल्या स्वप्नांबरोबर आपण..\nस्वप्नांची वाट पहाणार्या पापण्या अश्रूंनी जेवढ्या जळतात तेवढ्या आगीने नाही...\nकालच रात्री त्याची सगळी स्वप्नं गोळा करुन\nपेटवून आलेय मी मनाच्या स्मशानात...\nचूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा...\nमेरा कुछ सामान ...\nमेरा कुछ सामान ...\nतुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,\nहा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..\nपण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,\nआणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,\nतुझं घर आपलंच समजू लागले मी..\nकधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..\nआणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..\nमग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..\nकानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..\nनवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..\nबोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..\nतुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,\nपण आता तुझ्या आपलेपणावर हक्क सांगू येतायेत माझी दुःखं..\nतुझ्या घराच्या अवकाशात जमू लागलंय माझ्या अपेक्षांचं मळभ..\nवेदनांनाही हवी झालीये तुझ्या घरात त्यांची जागा..\nसंकेत मिळालाय.. आता निघायला हवं..\nमाझ्यातल्या अनावर वादळाने आपलं अंगण उद्ध्वस्त होण्यापूर्वी..\nतुझ्या चंद्रमौळी घरात माझ्या वेदनेचे सूर घुमण्यापूर्वी..\nतुझ्या ओल्या आवाजात नको घालू शपथ आपल्या मोगर्याची..\nआता माझी निघायची वेळ झाली...\nमेरा कुछ सामान ...\nअ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.\nअर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.\nफक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.\nचित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..\nजपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभ���र चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुस���्‍या जगाची सफर करुन आलो आपण.\nअसाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.\nहे सगळं आठवण्याचं कारण उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार\nवास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.\nमेरा कुछ सामान ...\nचांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा...\nपण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..\nकोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..\nनिश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...\nनियती ठाऊक असतेच चांदणीला,\nअन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..\nचांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..\nतो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..\nकाळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..\nआणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...\nफुलपाखरं उडून जातात तेव्हाही,\nफुलंही गुंतून जातात त्यांच्या पोक्त व्यवहारात..\nती चांदणी मात्र विझून जाते गर्द काळोखात,\nफुलपाखरं उडून जातात तेव्हा...\nमेरा कुछ सामान ...\n हा ब्लॉग म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातलं एक साधन आहे माझ्यासाठी.. :-) My mail id: merakuchhsaman@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/contener-accident/", "date_download": "2018-11-16T09:55:04Z", "digest": "sha1:T3M4IB2WFWU7IF35Z2G4PLU6WOYYR3UI", "length": 19280, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "माजिवाडा उड्डाणपुलावर कंटेनर उलटला, वाहतुकीचा खोळंबा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nजायकवाडीत आले विषारी पाणी, हजारो मासे मृत्युमुखी पडले\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील स���्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमाजिवाडा उड्डाणपुलावर कंटेनर उलटला, वाहतुकीचा खोळंबा\nठाणे–कंटेनर उलटल्यामुळे माजिवाडा उड्डाणपुल सात तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने ठाणेकरांना सकाळी आज प्रचंड ट्रॅफीकजामचा सामना करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी उड्डाणपुलावरची वाहतूक वळवल्यामुळे त्याचा ताण घोडबंदर मार्गावर पडला व तब्बल पाच तास वाहनांना वाहतूक कोंडीत अडवून रहावे लागले. याचा फटका स्कूल बसपासून मुंबई, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनाही बसला.\nगुजरातहून जेनपीटीकडे जाणारा कंटेनर कापूरबावडी उड्डाणपुलावर पलटल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात कंटेनर चालक सुरेश कुमार सतेरा याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला उपाारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. पहाटे पलटलेला कंटेनर दुपारी अकरा वाजता दोन क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात वाहतूक पोलीस व महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. कंटेनर हटवेपर्यंत मााजिवाडा उड्डाणपुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून वाहने मुख्यरस्त्यावरुन वळवण्यात आली. त्याचा परिणाम वाहतूकीवर होऊन घोडबंदरसह ठिकठिकाणी ट्रॅफीक जामचा सामान वाहनचालकांना करावा लागला.\nमुंबई-गुजराथला जोडणाऱ्या घोडबंदर मार्गावर सकाळी सहा वाजल्यापासूच वाहनांची वर्दळ सुरु होते. यामध्ये विशेषतः स्कूलबस, रिक्षांचा समावेश सर्वाधिक आहे. मात्र वाहतूककोंडीमुळे स्कूलबसेसना शाळा गाठण्यासाठी अर्धा ते पाऊणतास उशीर झाला. सकाळी नऊ नंतर या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर वाहतूक धिमी झाल्यामुळे त्याचा फटका शहरातील इतर रस्त्याच्या वाहतुकीवरही पडला. पातलीपाडा पासून ते भिवंडी-नाशिक बायपास रस्ता तसेच कोलशेत, वसंतविहार, ब्रम्हांड, गायमुख, बाळकुम इत्यादी ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळी अकराच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर माजिवाडा उड्डाणपुल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यानंतर दुपारनंतर वाहतूक सुरुळीत झाली.\nचालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनर उड्डाणपुलाच्या कठडयावर आदळला. सुदैवाने कठडा तोडून कंटेनर उड्डाणपुलाच्या खाली कोसळला नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाव कोसळल��याने संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको\nपुढीलबलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत १५ वर्षानंतर हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/teachers-day-in-bollywood-memes/", "date_download": "2018-11-16T10:29:26Z", "digest": "sha1:2SL33HEKH6GM5UE7OCOXTWA4AHJ3RI6P", "length": 15870, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाहा फोटो : शिक्षक दिन आणि बॉलिवूड मिम्स | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nन्याय मिळेपर्यंत जेएनपीटीला सहकार्य नाही: प्रकल्पग्रस्तांचा निर्धार\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपाहा फोटो : शिक्षक दिन आणि बॉलिवूड मिम्स\nआज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. आजी माजी सर्वच विद्यार्थी आज त्यांच्या गुरुंना मानवंदना देत आहेत. सोशल मीडियावर देखील शिक्षक दिनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यात काही मजेशीर पोस्ट देखील आहेत. शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, त्यामुळे उडालेली विद्यार्थ्यांची तारांबळ, शिक्षकांचा ओरडा खाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पडणारे चेहरे, शिक्षकांसोबतचे काही विनोदी किस्से यांचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मिम्स इतके मजेशीर आहेत की ते बघून प्रत्येकालाच शाळेचे दिवस आठवतील…\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगुटखा घोटाळा, आरोग्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांच्या घरावर सीबीआयचे छापे\nपुढीलचिनी ड्रॅगन आता सौरउर्जा ओकणार; ब्रिटनला टाकले मागे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nआमच्या छाताडावर पाय ठेवूनच तृप्ती देसाईंना मंदिरात प्रवेश करावा लागेल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mala-bhavlela-europe-part-4/", "date_download": "2018-11-16T09:38:01Z", "digest": "sha1:DWYLHDZVLS5QOHHJVYS2WD2A32QQELOU", "length": 28432, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मला भावलेला युरोप – भाग ४ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\n[ November 15, 2018 ] पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\tनियमित सदरे\nHomeसाहित्य/ललितप्रवास वर्णनमला भावलेला युरोप – भाग ४\nमला भावलेला युरोप – भाग ४\nOctober 27, 2018 नंदिनी मधुकर देशपांडे प्रवास वर्णन, विशेष लेख, साहित्य/ललित\nलंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक.\nयेथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने छोटी छोटी आहेतच. शिवाय अंतराने ही जवळजवळ. दिवसभरात भरपूर प्रवास केला तरीही आपल्याला अजिबात थकायला होत नाही.आल्हाददायक हवामान, भरपूर ताजी हवा,सुबक रस्ते, सुबक म्हणजे खड्डेमुक्त, स्पीडब्रेकर मुक्त, गुळगुळीत, खूपच रुंद रुंद शिवाय गर्दी नाही गोंगाट नाही. हॉर्नचे आवाज तर नगण्यच .मग कशाला माणूस थकून जाईल\nतेथे बसच्या ड्रायव्हरला ‘कोच कॅप्टन’असे संबोधले जाते. हा सुद्धा अगदी चकाचक असतो. त्यांना दिवसभराच्या ड्रायव्हींगचे प्रत्येक देशातील नियमानुसार तास ठरवून दिलेले असतात. शिवाय सहा दिवस ड्रायव्हिंग झाल्यानंतर दोन दिवसाची सुट्टी अपरिहार्य असते.ड्रायव्हरच्या आरोग्याचा विचार आपल्या देशातही याचप्रमाणे झाला, तर दररोज भारंभार अपघाताच्या बातम्या वाचण्या पासून आपली सुटका होऊ शकेल असे वाटते.\nजीपीएस च्या सहाय्याने प्रवासाचे सेटिंग करणाऱ्या कोच कॅप्टन सोबत,डाव्या बाजूला असणाऱ्या स्टिअरिंग व्हील बरोबर प्रवासाची सुरुवात होते. आपल्या देशातील रस्ते वाहतुकीच्या अगदी विरोधाभासी, अर्थात सर्वच दृष्टीकोणातून प्रवास करताना मजेशीर तर वाटते. किंबहूणा आपणही प्रवासाचा आनंद भरभरून उपभोगू शकतो हे विशेष.\nनेदरलॅंड ला जाता जाता वाटेत बेल्जियम देश लागतो म्हणून ब्रुसेल्स ला भेट देणे.असा प्रकार होता.पण तरीही येथील जगप्रसिद्ध असणाऱ्या तीन ठिकाणी भेट देऊन आम्ही ती डोळ्यात साठवून ठेवणार होतो.\nत्यांपैकीच पहिले म्हणजे एक जागतिक कीर्तीचे मोन्यूमेंट,मॅनकिंग पीस स्टॅच्यू. हे बघण्यासाठीची ताणलेली उत्सुकता हा पुतळा बघून पटकन आनंदात बदलली.आणि ‘अरे हे तर शू करणारे छोटे खोडकर बाळ आहे’ हे वाक्य लगेच तोंडातून बाहेर पडले.त्या बालकाच्या खोडकरपणाचे कौतुकही आपल्याच चेहऱ्यावर ओसंडताना जाणवले.आहे की नाही मग जगावेगळा हा पुतळा \nमहायुद्धाच्या धुमसत्या निखाऱ्यांमध्ये बेल्जियम राष्ट्र होरपळत असताना या छोट्या बाळाने धुमसणाऱ्या त्या निखाऱ्यांवर शू केली आणि हे निखारे शांत केले.मोठे संकट/ गंडांतर टळले आपल्या राष्ट्रावरचे, या बाळामुळे अशी येथील लोकांची भावना वाढीस लागली. त्याविषयी कृतज्ञता म्हणून हा गोड पुतळा उभा करण्यात आला.\nसद्यस्थितीत अगदी गावातच एका बाजूला असणारे हे बालक आज जागतिक कीर्तीचे बनले आहे.पूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या मूळ पुतळ्याला नंतर लोकांनी कित्येक प्रकारच्या वेशभूषा या लाडक्या बाळासाठी प्रेमाने बनवलेल्या आहेत.त्याला दररोज या कपड्यांनी सजवले जाते.\nशहराच्या मुख्य भागातून फेरफटका मारत मारत आपण हे बघत असतो. थोडे पुढे गेले की सेरक्लेस नावाचे एक संत होऊन गेले आहेत. या व्यक्तीचा आडवा झोपलेला एक पुतळा आहे.त्या पुतळ्यावरून डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवल्यास, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते .अशी एक श्रद्धा तेथील लोकांची आहे.भारतात असणार्‍या अशा श्रद्धा यरोपियन राष्ट्रातही आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले.माझा मात्र अशा अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे स्पर्श न करता दुरुन बघण्यातच मी धन्यता मानली.\nयुरोपियन राष्ट्रांच्या काही शहरांमध्ये चौकांना खूप महत्त्व आहे. असे चौक सौंदर्यर्पूर्ण पद्धतीने सुशोभीत केलेले दिसून येतात. शहरातील कुठलेही राजकीय सामाजिक स्वरूपातील मुख्य कार्यक्रम चौकातआयोजित करण्याची प्रथा येथे आहे. त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक तेथे जमतात आणि एकत्रितपणे आनंदाच्या, दुःखाच्या किंवा इतर स्वरूपाच्या क्षणांचे जवळून साक्षीदार होतात.आणखी थोडे चालत गेल्यास आपण अशाच एका सुंदर चौकात प्रवेश करतो.ज्याचे नामकरण ग्रॅंड प्लेस’ असे झालेले आहे.\nटाऊन हॉल, गिल्ड हाऊसेस अशा टोलेजंग इमारतींनी वेढलेल्या समोरच्या प्रांगणात तयार झालेला चौक खूपच ऐसपैस आहे.इमारती तर वेगवेगळ्या शिल्पांनी पुतळ्यांनी आणि रंगसंगतीने खुपच देखण्या बनवलेल्या आहेत. आपली मान आकाशाला समांतर करत वर बघितले तर आकाशाशी हातमिळवणी करत आहेत त्या, असा भास व्हावा.असा हा सुशोभित चौक,रंगीबेरंगी फुलांनी सजलेला तर असतोच पण प्रसंगानुरूप या चौकात फुलांची सतरंजी बनवली जाते.केवळ कल्पनेनेसुद्धा हे दृश्य डोळ्यांसमोर आणले तरीही आनंद मिळावा असे आहे हे सारे. चालून चालून थकलेल्या शरीराने बेल्जियममधील चॉकलेट्स खरेदी करून त्यावर ताव मारला. त्या दिवशीचा मुक्काम ब्रुसेल्स मध्येच घेत ताजेतवाने होऊन दुसऱ्या दिवशी नेदरलँडच्या दिशेने कूच केली.\nयुरोपातील वसंत ऋतूमध्ये निघणाऱ्या निसर्गाचे साथी बनत, आम्ही हळूहळू त्या निसर्गाचे विविध आविष्कार बघत त्याच्याशी जास्त जवळीक निर्माण करण्याच्या मार्गावरून चालण्यास एव्हाना सुरुवात केली होती.\nबेल्जियम मधून नेदरलँड देशाकडे सुरू झालेला हा प्रवास नजरेला सतत बाहेरच खिळवून ठेवत होता. गव्हामोहरीची शेतं,फिकट निळाईने व्यापून राहिलेल आकाश. मध्येच कुठेतरी पांढरेशुभ्र कापसासारखे ढगांचे पुंजके. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे,नेमक्याच‌ तोडलेल्या ट्यूलिपच्या फुलांची शेती.फारच सुंदर होते हे.\nदोन देशांमधील प्रवास असला तरीही दर दोन तासांनी एक पंधरा मिनिटांचा आणि दुसरा चाळीस मिनिटांचा ब्रेक घेणं हा कोच कॅप्टन साठी असणारा नियम प्रवाशांनाही आवश्यकच असायचा.\nदोन देशांतील हद्द पार करताना तेथील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोचकॅप्टन एकटाच खाली उतरून दहा मिनिटांत परत यायचा. मला वाटतं गाडीचे कागदपत्र वगैरे दाखवून तो कर भरुन येत असावा.असो.\n‌‌आमच्या रस्त्यावर आम्ही एक फोटो स्टॉप घेतला.अॉटोनियम हे त्याचे नाव.\nबेल्जियम मध्येच असणारं ऑटोनियम म्हणजे,बेल्जियमची आयकॉनिक बिल्डिंग.काय आकर्षक दिसत होती ही 120 मीटर उंच असणारी इमारत ही 120 मीटर उंच असणारी इमारत पण हिला इमारत का म्हणावे असा संभ्रम पडला मनाला. कुठेही दगड,विटा,सिमेंट यांचा उपयोग नाही.तर स्टेनलेस स्टीलची नऊ अर्धगोलांची एवढी सुंदर रचना बनवली आहे ही. शिवाय आतल्या आत एकमेकांना जोडलेली. एखाद्या मोठ्या आयर्न क्रिस्टल सारखी वाटावी अशी सौंदर्यपूर्ण होती ती पण हिला इमारत का म्हणावे असा संभ्रम पडला मनाला. कुठेही दगड,विटा,सिमेंट यांचा उपयोग नाही.तर स्टेनलेस स्टीलची नऊ अर्धगोलांची एवढी सुंदर रचना बनवली आहे ही. शिवाय आतल्या आत एकमेकांना जोडलेली. एखाद्या मोठ्या आयर्न क्रिस्टल सारखी वाटावी अशी सौंदर्यपूर्ण होती तीअँड्रू वॉटरकेन या अभियंत्याने ‘५८ एक्सपो’या जागतिक प्रदर्शनासाठी ही इमारत बांधण्याचे डिझाईन तयार के���ेले आहे .अशी माहिती मिळाली. आम्ही बाहेरूनच बघितली असली तरीही, आतुन सुध्दा खूप मोठी आणि आकर्षक आहे ही असे समजले.पुन्हा एकदा युरोपियन माणसाच्या तंत्रज्ञानाला सलाम करावासा वाटला. या ठिकाणी भरपूर फोटो काढत कॅमेरात कैद करत आम्ही निघालो रॉटरडॅम नेदरलँड्च्या क्रमांक २ वर असणाऱ्या सर्वात मोठ्या शहराकडे. अर्थातच जगातल्या सर्वात मोठ्या बंदराच्या दिशेने.जेथे विशाल असे ट्यूलिप गार्डन आम्हाला खुणावत होते.\nकेऊकेनॉफ हे जगातले सर्वात मोठे स्प्रिंग गार्डन.८० एकराच्या मोठ्या जमिनीवर अच्छादलेले.ज्याने ट्यूलिप च्या सात लक्ष जाती व इतर बऱ्याच फुलझाडांना सामावून घेतले आहे. त्यांच्या सोबतीला आकर्षक अशा कृत्रिम निर्झरांची रचना म्हणजे जणू काही,धरित्रीने रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घालत निर्झराची सुरेख शहनाई या निसर्गराजा च्या स्वागतासाठी ठेवली असावी. वेगवेगळ्या थीम नुसार रचना केलेल्या या सुंदर फुलांच्या सानिध्यात अक्षरशः मन हरखून गेल्यास नवल ते काय आपण मनाने आणि शरीराने सुध्दा स्वैर अशी रपेट मारुन येतो.या नितांत सुंदर बागेत आपले वय विसरुन.\nट्यूलिपचे नानाविध रंग,आकार फुलांची जमिनीपासून असणारी ठराविक उंची आणि तेथे घेतली जाणारी त्याची निगा या सर्व बाबी आपले भान हरपून टाकतात.निसर्गातील वैविध्याची कमाल वाटावी अशी ही गोष्ट. आपल्याला फुलांच्या प्रत्येक रंग व आकार यां बरोबर फोटोमध्ये सोबत करण्याविषयी लुभावते. एवढी अप्रतिम आहे \nअमिताभ रेखा यांच्या सिलसिला मधलं गाणं आठवल्या शिवाय राहील का अशावेळीपण त्याचं शूटिंग या बागे मध्येे नव्हे तर, ट्यूलिपच्या शेतांमध्ये झाले होते असे समजले. किंबहुना आम्हाला आपल्या काश्मिरमध्ये बघितलेल्या ट्यूलिप गार्डन ची आठवण आवर्जून झाली याठिकाणी.\n२२ मार्च ते१३मे या ठराविक काळातच असणाऱ्या या फुलांचा आम्हीही अतिशय हसतमुखाने निरोप घेऊन कृतकृत्यता व्यक्त केली.\nनेदरलँड, समुद्राला अक्षरशः बाजूला सारून तयार झालेल्या या राष्ट्राला मागे सारत आम्ही जर्मनीतील कोलोन शहराकडे निघालो. क्रुझमधुन फेरफटका मारत असताना ॲमस्टरड्यमचा इतिहास ऐकायला मजा आली. अथक प्रयत्नांनी तयार केलेला हा देश कृषीप्रधान आहे याचा फार अभिमान वाटला. दुधाचे पदार्थ उत्तम व मुबलक प्रमाणात मिळणारा असा हा देश,आपल्या नागरिकांना देखील भरपूर उंचीचे वरदान देत आहे असे वाटले. कारण येथील नागरिकांची उंची सरासरी सहा फुटांपेक्षा जास्त आहे. हे लक्षात आले होते.\nजाता जाता डोकाऊन जावे अशा माफक हेतूने आम्ही जर्मनीच्या कोलोन मध्ये प्रवेश केला.तेथील सर्वात मोठ्या चर्चला भेट दिली.उंचच उंच कॅथॅड्रल समोर आपोआप मान झुकवाविशी वाटते.ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या व्यक्तींचे, धर्मगुरूंचे पुर्णाकृती रेखीव शिल्प बघताना आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.\nहे चर्च म्हणजे शहराचे आयकॉनिक सिम्बॉलआहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जळत्या सत्तर बॉम्बचा मारा सहन करणाऱ्या या शहराच्या इमारतींवर आजही त्यावेळच्या धुराचे काळे डाग दिसतात. दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेला हाच तो जर्मनी देश,ही आठवण करून देतात.\nAbout नंदिनी मधुकर देशपांडे\t5 Articles\nललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/mahashivratri-celebrated-by-shiv-bhakt-in-nashik-1631322/", "date_download": "2018-11-16T10:00:56Z", "digest": "sha1:H7C5E2P4GXS4CZFJ4BJCUE33W7WQ4A3C", "length": 14263, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mahashivratri celebrated by shiv bhakt in nashik | ‘बम बम भोले’नी शिवमंदिरे गजबजली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\n‘बम बम भोले’नी शिवमंदिरे गजबजली\n‘बम बम भोले’नी शिवमंदिरे गजबजली\n‘नमामी शंकर शिवा मी शंकर.. बम बम भोले’च्या जयघोषात मंगळवारी जिल्हा परिसरातील शिवमंदिरे गजबजली.\nमहाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले\n‘नमामी शंकर शिवा मी शंकर.. बम बम भोले’च्या जयघोषात मंगळवारी जिल्हा परिसरातील शिवमंदिरे गजबजली. महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी या उत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची किनार लाभल्याचे यावेळी दिसून आले. ‘महावादन’ हा कार्यक्रमही धार्मिक रंगात न्हाऊन निघाला.\nबारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मंदिर परिसरात सोमवारी रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. भाविकांना पूर्व दरवाजातून रांगेत जाऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. स्थानिकांना दुपारी साडेबारापर्यंत पश्चिम दरवाजाने प्रवेश देण्यात आला. यासाठी ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. पहाटे महापूजा करण्यात आली. पंचामृत, उसाचा रस याचा अभिषेक करण्यास बंदी करण्यात आली होती. दुपारी शहर परिसरातून त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरातील गर्दी पाहता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी देणगी दर्शनाचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता. पुरोहितांसह व्यवस्थापक, सुरक्षारक्षकांची अरेरावी पाहता अनेकांनी देणगी दर्शनाकडे पाठ फिरवली. परिवहन महामंडळाच्या वतीने ५० जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात शिवरात्रीनिमित्त कीर्तन परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गोदा काठावरील निळकंठेश्वर महादेव मंदिरासह शहरातील अन्य शिवमंदिरात रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम राहिली. महाप्रसादासह, कीर्तन, भजन, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.\nश्री सोमेश्वर महादेव मंदिर\nश्री सोमेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच संयोजन समितीच्या वतीने धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. विश्वस्तांच्या उपस्थितीत पहाटे महाभिषेक करण्यात आला. सकाळी आठ वाजता शहर परिसरातील बाल ते ज्येष्ठ कलावंत अशा १०५ तबलावादकांनी एक तालात ‘ओम ताल नम: शिवाय’चा जयघोष करत तबलावादन केले. विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता नंदकुमार देशपांडे यांचा ‘स्वरगंगा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/acb-arrested-clerk-of-police-commissioner-office-in-aurangabad/", "date_download": "2018-11-16T09:14:31Z", "digest": "sha1:KEGQF4GCSYAUOIF4SYKRMGD4GXAFYQ3J", "length": 18429, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पोलीस आयुक्तालयात पाचशे रुपयांची लाच | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : स��्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपोलीस आयुक्तालयात पाचशे रुपयांची लाच\nपोलीस आयुक्तांकडून घर घेण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिक गंगाधर डहाळे यास आज सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीत लाच घेण्याची ही पहिलीच वेळ होय.\nपोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास नवीन घर खरेदी करावयाचे होते. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. यावरून पोलीस कर्मचाऱ्याने परवानगीसाठी रीतसर अर्ज दिला होता. आस्थापना शाखेतील कनिष्ठ लिपिक गंगाधर नामदेव डहाळे याने शुक्रवारी परवानगीच्या अर्जाची फाईल पुटअप करण्यासाठी तसेच परवानगी मिळवून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. उपअधीक्षक बाळा कुंभार यांनी तक्रारीची शहानिशा केली असता गंगाधर डहाळे याने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.\nठरल्याप्रमाणे उपअधीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, विजय बाह्मंदे, गोपाल बरंडवाल, सुनील पाटील, राजपूत आदींच्या पथकाने आज सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा रचला. आस्थापना शाखेत गंगाधर डहाळे याने पाचशे रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या अधिकाऱ्यांनी झडप मारून त्यास अटक केली. पोलीस आयुक्तालयातील बाबू पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना छळ करीत असल्याचा अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील१५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nपुढीलपंकज उधास यांचे नवीन भक्तीगीत ‘जय गणेश’ प्रकाशित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nमहिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी ‘कॉप हब’\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमेदवारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/world/james-allison-and-tasuku-honjo-win-nobel-prize-in-medicine-2351.html", "date_download": "2018-11-16T09:41:47Z", "digest": "sha1:3IWLHVH4A3HAJOD22NQ7MXM6XHTG5JXH", "length": 20351, "nlines": 163, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Nobel Prize 2018 : जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो यांना कॅन्सरच्या संशोधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत���यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याच��� सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nNobel Prize 2018 : जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो यांना कॅन्सरच्या संशोधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर\nमानाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा व्हायला आजपासून सुरुवात झाली. आज यावर्षीचे शरीरविज्ञानशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना विभागून 2018 सालचा हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. कॅन्सरसारख्या महत्वाच्या आजारासंबंधी या शास्त्रज्ञांनी संशोधन केले होते. कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या वैद्यकीय उपचाराच्या संशोधनाबद्दल त्यांना यावर्षीच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे.\nवैद्यकीय क्षेत्रातील पुरस्काराच्या घोषणेनंतर आता रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र यासोबतच जागतिक शांततेच्या पुरस्काराबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.\nयंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या निवड समितीने घेतला आहे. गेल्या 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार ���िला जाणार नाही.\nनोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो (यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही). स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी 1901 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली.\nTags: Nobel prize 2018 जेम्स पी अॅलिसन तासुकू होंजो नोबेल पुरस्कार वैद्यकीय क्षेत्र शरीरविज्ञानशास्त्र\nNobel prize 2018 : विल्यम नोर्दहॉस आणि पॉल रॉमर ठरले यावर्षीच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी\nNobel Prize 2018 : लैंगिक अत्याचाराविरोधात कार्य करणारे डॉ. डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल जाहीर\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/face-to-become-boarding-passdigi-yatra-roll-out-of-at-bengaluru-airport-2636.html", "date_download": "2018-11-16T09:31:43Z", "digest": "sha1:7QSKOCICLP2EVJ4UOIRGHSEVT4VBJ7MB", "length": 18947, "nlines": 162, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आयडी प्रुफ आणि बोर्डिंग पास विसरा, लवकरच केवळ चेहरा पाहून विमानतळावर मिळणार प्रवेश | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमान��� भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा म��त्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nआयडी प्रुफ आणि बोर्डिंग पास विसरा, लवकरच केवळ चेहरा पाहून विमानतळावर मिळणार प्रवेश\nराष्ट्रीय दिपाली नेवरेकर Oct 04, 2018 04:11 PM IST\nविमानप्रवास हा आरामदायी असल्याने तसेच सामान्यांच्या बजेटमध्ये आल्याने आता विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. भारतातील अनेक लहान लहान शहरं देखील आता विमानांनी जोडली जाऊ लागली आहेत. मात्र विमानतळांवर प्रवाशांना तपासणीसाठी चेकिंग सिस्टीम अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच नव्या तंत्रज्ञानांमुळे ओळखपत्राऐवजी चेहरा स्कॅनिंगने बोर्डिंग पास दिले जाणार आहेत.\nभविष्यात केंद्र सरकारकारकडून बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरूवातील बंगळूरू विमानतळावर सुरू होईल. त्यानंतर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, , विजयवाडा, पुणे, कोलकाता या विमानतळांवरही सुरू करण्यात येणार आहे.\nविशेष तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांचा चेहरा पाहून विमानतळावर प्रवेश आणि बोर्डिंग पास दिला जाणार आहे. नक्की वाचा : विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात \nडिजी यात्रा हा भारतसरकारचा आगामी कार्यक्रम फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरू होणार आहे. डिजी यात्राचा मुख्य उद्देश प्रवाशांचा प्रवास हा कागद रहित आणि कमीत कमी त्रासाचा व्हावा असा आहे.\nTags: डिजी यात्रा बेंगळूरू विमानतळ बोर्डिंग पास भारतीय विमानतळ विमानप्रवास\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/tips-to-get-ready-for-garaba-dandiya-3108.html", "date_download": "2018-11-16T09:39:43Z", "digest": "sha1:AGLNMEFDJ3SB47ULNNXS5KADSHCP6NHA", "length": 20296, "nlines": 165, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नवरात्रीत सजण्यासाठी काही खास टिप्स | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nध���ळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nनवरात्रीत सजण्यासाठी काही खास टिप्स\nघट बसले, देवीच्या मुर्त्या विराजमान झाल्या आणि मोठ्या धूमधडक्यात नवरात्रीला सुरुवात झाली. आख्या भारतात विविध नावाने आणि विविध प्रकारे हा देवीचा उत्सव साजरा केला जातो. मात्र या सर्वात एक गोष्ट समान असते ती म्हणजे सर्वांमधील उत्साह. हा उत्साह कधी धूनुची नृत्यात दिसतो तर कधी दांडिया तर कधी गरब्यात.\nनवरात्रीमधील गरबा आणि दांडिया हा तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य घटक. अशा वेळी सर्वांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. यावेळी कपडे, हेअरस्टाईल, टॅटू, मेकअप अशा सर्व गोष्टींवर पुरेसे लक्ष देऊन तरुणी सजतात. त्यामुळे आज आम्ही गरबा-दांडिया रसिकांसाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स ��ॉलो करून तुम्ही नवरात्रीसाठी हटके मेकअप करून सर्वांपेक्षा वेगळे दिसू शकता.\n> नवरात्रीमध्ये आपला चेहरा उठून दिसण्यासाठी आधी चेहऱ्यावर प्रायमर लावा आणि नंतर तुम्ही गोल्ड फाउंडेशन (लिक्विड) ट्राय करू शकता. फाउंडेशननंतर गालावर पावडर ब्लशचा देखील वापर करू शकता.\n> कपड्यांसोबत मॅचींग असे आयशॅडो डोळ्यांचे सौंदर्य अजून वाढवतील. डोळ्यांना डार्क आय पेन्सिल किंवा आय लायनरच्या मदतीने सजवा.\n> शक्यतो मॅट फिनिश लिपस्टिक वापरा. लाल, पीच, स्ट्रॉबेरी रेड शेड्सच्या लिपस्टिक्स लोकांचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण मेकअप झाल्यावर पावडर ब्रश संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा.\n> जर रात्री उशीरापर्यंत गरबा खेळणार असाल तर वॉटरप्रुफ मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा. यामुळे घाम आला तरीदेखील मेकअप खराब होणार नाही.\n> सध्या सिल्व्हर दागिन्यांचा ट्रेंड आहे. त्यामुळे विविध प्रकारचे मोठे सिल्व्हर नेकलेस, पायांमध्ये पैंजण आणि रंगी-बेरंगी बांगड्यांसह तुम्ही मोठे झुमके वापरू शकता.\n> कोणतीही हेअर स्टाईल करण्याआधी केसांना सिरम लावा, यामुळे तुमच्या केसांना एक वेगळी चमक प्राप्त होते. हेयर एक्सेसरीजचा वापर केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल.\n> नवरात्र उत्सवाच्या काळात हातावर, दंडावर, पाठीवर, मानेवर अशा ठिकाणी काढलेले टॅटू देखील तुम्हाला अजून सुंदर बनवू शकतात.\nTags: टॅटू मेकअप हेअरस्टाईल\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\nDiwali Special: पारंपारिक पैठणींचा एथनिक लूक 'या' अभिनेत्रींचे ड्रेस पाहून तुम्हीही पुन्हा पैठणींच्या प्रेमात पडाल\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/05/news-126.html", "date_download": "2018-11-16T09:23:51Z", "digest": "sha1:HX3LIBAISOXEZM6DQPACLDYQU6Y6RO7Q", "length": 6529, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पोलीस लॉन्‍स व बॅक्वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपली. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Ahmednagar Police Social News पोलीस लॉन्‍स व बॅक्वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपली.\nपोलीस लॉन्‍स व बॅक्वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपली.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपण्‍याचे काम केले. या बहुउद्देशीय हॉलचा निश्चितच चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.\nपोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलचे उदघाटन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.\nश्री. शिंदे म्‍हणाले, पोलीस प्रशासनाने बहुउद्देशीय हॉलची उभारणी करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. कर्तव्‍य बजावत असताना पोलीस प्रशासनाने केलेले हे कौतुकास्‍पद काम आहे. गरजुंना या हॉलचा निश्चित उपयोग होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nपोलीस प्रशासनाने उभारलेला बॅक्‍वेट हॉलचा चांगला उपयोग होईल हा उपक्रम कौतुकास्‍पद असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले.जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार यांनी प्रास्‍ताविक करतांना पोलीस प्रशासनाने उभारलेल्‍या पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलची सविस्‍तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार पोलीस उपअधिक्षक अरुण जगताप यांनी मानले\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपोलीस लॉन्‍स व बॅक्वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपली. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, May 01, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/sachin-pilgaonkar/", "date_download": "2018-11-16T10:35:22Z", "digest": "sha1:X7FXMYTSRGNJB3FPFWCDL6IM4OHCUJK6", "length": 8840, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सचिन पिळगांवकर – profiles", "raw_content": "\nमराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.\nसचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.\nत्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.\nत्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.\nमराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nमराठी साहित्यात नाटकक���र, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5651707122309674523&title=She%20fought%20with%20Glioblastoma%20cancer&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-11-16T10:09:53Z", "digest": "sha1:ZN3IWNO2KEOVH2HKRY6GNNBJPOOSRGQK", "length": 11090, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला", "raw_content": "\nतिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला\n५० वर्षीय महिलेचा ‘ग्लिओब्लास्टोमा’ या गंभीर कर्करोगाशी यशस्वी लढा\nपुणे : सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत.\nसोलापूरमध्ये राहत असलेल्या या महिलेला ‘ग्लिओब्लास्टोमा’ या सर्वांत आक्रमक मानल्या जाणाऱ्या कर्करोगाने गाठले. ‘ग्लिओब्लास्टोमा मल्टिफॉर्म (जीबीएम) हा सर्वांत गंभीर कर्करोगांपैकी मानला जातो. ‘ग्लिओब्लास्टोमा मल्टिफॉर्म’ने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जिवंत राहण्याचे प्रमाण खूप कमी आह���. याची निर्मिती मेंदूतच होऊन फक्त २५ टक्के रुग्ण पहिली दीड-दोन वर्षे जगतात . फक्त पाच टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जिवंत राहतात. वेळीच उपचार केले नाहीत, तर रुग्ण काही आठवड्यांत किंवा महिन्यांतच दगावू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरची चिकित्सा व उपचारदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. हा एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग असून, त्याची कारणे अजून तितकी स्पष्ट झालेली नाहीत. त्यावर अभ्यास सुरू आहे.\nयाविषयी बोलताना रुबी हॉल क्लिनिकमधील कन्सल्टंट फिजिशियन मिनिष जैन म्हणाले, ‘ही महिला अपस्माराने ग्रस्त होती. २०१४मध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांदरम्यान तिला ब्रेन ट्युमर असल्याचे लक्षात आले. त्वरितच सोलापूर येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्या उपचारांसाठी आमच्याकडे आल्या, तेव्हा त्यांना सतत उलट्या, डोकेदुखी असा त्रास होत होता, उभे राहणेही त्यांना शक्य होत नव्हते. त्यानंतर त्यांच्यावर रेडिएशनद्वारे उपचार सुरू झाले. त्यांना औषधे देण्यात आली. त्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने उपचारांसाठी पैशांची व्यवस्था करणे त्यांना अवघड होते. आम्ही आर्थिक भार पेलून, त्यांच्या औषधोपचारांवर आमचे लक्ष केंद्रित केले. दर महिना-दोन महिन्यांनी त्यांना तपासणीसाठी बोलावले. त्याही न कंटाळता येत असत. औषधोपचार न कुरकुरता घेत असत. या कर्करोगाला हरवण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्यांची ही जिद्द आम्हालाही थक्क करणारी होती. आम्हीही दर वेळेस नव्या हुरुपाने त्यांच्यावर उपचार करत राहिलो. आज या सगळ्या कष्टाचे फळ दिसत आहे. आता त्यांचा ट्युमर जवळजवळ संपूर्ण नाहीसा झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये निष्पन्न झाले आहे.’\n‘त्यांच्या चिकाटीमुळे, जिद्दीमुळे हे यश दिसत आहे. अत्यंत दुर्मीळ, गंभीर अशा कर्करोगाशी चिवटपणे झुंज देण्याची त्यांची वृत्ती इतरांनाही प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम त्यांच्यामुळेच आम्ही दुर्मीळ कर्करोगावर यशस्वी उपचार करू शकलो,’ असेही डॉ. जैन यांनी सांगितले.\n‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र ‘पैसे नव्हे, तर माणुसकीच्या आधारावर जगले पाहिजे’ लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ...आणि त्याला लाभले नवजीवन\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जग��यचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/581348", "date_download": "2018-11-16T10:06:06Z", "digest": "sha1:66EYBJB344Y3ENTL5IWKFW2PEIZZJD2A", "length": 4696, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » रितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला\nरितेश देशमुख ‘माऊली’तून प्रेक्षकांच्या भेटीला\nऑनलाईन टीम / पुणे :\nबॉलिवूड स्टार रितेश देशमुख माऊली या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे.\nयाबाबतची घोषणा रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखने केली आहे. तो येतोय असे म्हणत तिने सिनेमाच्या निर्मितीला सुरूवात झाली असल्याची माहिती दिली. हा सिनेमा कधी रिलीज होईल आणि यामध्ये आणखी कोण-कोण असेल, याबाबत माहिती अजूनतरी समोर आली नाही. पण पोस्टर पाहून चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.\nचित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास\nइरफान खानच्या ‘हिंदी मिडीयम’चा ट्रेलर रिलीज\nजिद्दी तरुणाची कहाणी तू तिथे असावे\nबबनने गाठला 85 कोटींचा गल्ला\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना द��लासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597161", "date_download": "2018-11-16T10:07:59Z", "digest": "sha1:QNAVNE7IO23P7OOW6D2FW73TV7JLEYPS", "length": 7823, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल\nमहामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल\nत्यावेळी आपण मुख्यमंत्री नव्हतोच : आमदार रवी नाईक यांचा खुलासा\nखांडेपार येथे गोवा-बेळगाव महामार्गावर दरडी कोसळण्याची घटना ही नैसर्गिक नसून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणामुळेच ओढवलेली आपत्ती आहे. या निष्काळजीपणाचा फटका हजारो प्रवाशांना बसलेला आहे. प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यापेक्षा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर या कृत्याचे खापर इतरांच्या डोकी फोडू पाहत आहे, असा आरोप फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केला आहे.\nसन् 1991 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महामार्गासाठी भूसंपादन केल्याचा सुदिन ढवळीकर यांचा दावा साफ खोटा असल्याचे रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. प्रत्यक्षात आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली होती. शिवाय महामार्गाचा विस्तार 60 मीटर करण्यास भाजपासह इतरांनी विरोध केला होता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी टाळून मंत्री ढवळीकर जनतेची दिशाभूल करीत आहेत. खांडेपार येथे चुकीच्या पद्धतीने डोंगरकडा कापण्यामागे त्यांचा छुपा हेतू आहे. महामार्गाच्या विस्तारासाठी भराव टाकून रस्ता समांतर पातळीवर आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मातीची आवश्यकता आहे. ही माती मिळविण्यासाठी व त्याठिकाणी काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याच्या उद्देशाने मुद्दामहून हे कृत्य केल्याचा आरोपही रवी नाईक यांनी केला. डोंगर कापणीसाठी व माती उपसण्यासाठी वेगवेगळय़ा निविदा काढून त्यावर कमीशन मारण्याचाही त्यांचा डाव असल्याचे रवी ना��क म्हणाले.\nफोंडा तालुका व राज्याच्या इतर भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. उन्हाळय़ात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची पहिल्या पावसात वाताहात होते. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. गेली अनेक वर्षे बांधकामखाते सुदिन ढवळीकरांकडे आहे. या खराब रस्त्याबद्दल गोमंतकीय जनतेला त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही रवी नाईक पुढे म्हणाले.\nचार मतदारसंघांसाठी वास्कोत बुधवारी 9 उमेदवारी अर्ज\n72 तास थांबा, पोटनिवडणुकीचा मतदारसंघ कळेल\nपत्रकार हा समाजाचा आरसा\nतीन दुरुस्ती विधेयके विधानसभेत दाखल\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/in-lgq-series-lgq-6-phone-launched-267031.html", "date_download": "2018-11-16T09:50:44Z", "digest": "sha1:DNKG3YUN2ZQWWX622UHHDEOU5UUMW4JW", "length": 13068, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एलजीच्या क्यू सीरिजमधला एलजी क्यू 6 लॉन्च", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएलजीच्या क्यू सीरिजमधला एलजी क्यू 6 लॉन्च\nएलजीनं LG Q6+ आणि LG Q6a लॉन्च केले होते, एलजी क्यू6चं डिझाईन एलजी जी6 सारखंच आहे.\nस्नेहल पाटकर, 11 आॅगस्ट : दक्षिण को���ियाई इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एलजीनं भारतात आपला क्यू सिरीजमधला एलजी क्यू6 स्मार्टफोन लॉन्च केलाय. याआधीच एलजीनं LG Q6 आणि LG Q6a लॉन्च केले होते, एलजी क्यू6चं डिझाईन एलजी जी6 सारखंच आहे.\nकाय आहेत या फोनचे फिचर्स\n-या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं फुलव्हिजन डिस्प्ले दिलाय.\n-ड्युअल सीमकार्ड स्लॉट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1.1 नोगट वर चालतो.\n-5.5 इंचाचा फुलव्हिजन डिस्प्ले यात दिला गेलाय.\n-या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर असेल.\n-तर 13 मेगापिक्सल का रिअर कॅमेरा आणि वाईड-अॅगल लेंसच्या सोबत 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा यात आहे.\n-3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज यात असेल.\n-कनेक्टिविटीसाठी यामध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, एनएफसी आणि यूएसबी टाइप-बी 2.0 सारखे फिचर्स आहेत.\n-आणि 149 ग्रॅम वजन असणाऱ्या या फोनची बॅटरी 3000 mAh ची आहे\n-एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर याचाही समावेश या स्मार्टफोनमध्ये आहे.\n-LG Q6 ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर 14 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/encounter-underway-between-security-forces-and-militants-bandipora-23432", "date_download": "2018-11-16T09:55:41Z", "digest": "sha1:X5YB2SBBTR4KIDLG66FIF3T2I23W6EAZ", "length": 12274, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Encounter underway between security forces and militants in Bandipora बंदीपूरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांत चकमक | eSakal", "raw_content": "\nबंदीपूरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांत चकमक\nगुरुवार, 29 डिसेंबर 2016\nबंदीपूर- दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे काश्मीर खोऱ्यात आज (गुरुवार) सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराने येथील परिसराला ताबडतोब वेढा देऊन तिथे शोध मोहीम सुरू केली.\nउत्तर काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यात ही चकमक सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याबद्दल गुप्तचरांकडून मिळालेल्या नेमक्या माहितीच्या आधारे लष्कराने कारवाई सुरू केली. जिल्ह्यातील हाजीँ भागातील शाहगुंड गावात दहशतवादी असल्याचे सैन्याला समजले. त्यानुसार त्या भागाला वेढा देऊन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले.\nबंदीपूर- दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे काश्मीर खोऱ्यात आज (गुरुवार) सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराने येथील परिसराला ताबडतोब वेढा देऊन तिथे शोध मोहीम सुरू केली.\nउत्तर काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यात ही चकमक सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याबद्दल गुप्तचरांकडून मिळालेल्या नेमक्या माहितीच्या आधारे लष्कराने कारवाई सुरू केली. जिल्ह्यातील हाजीँ भागातील शाहगुंड गावात दहशतवादी असल्याचे सैन्याला समजले. त्यानुसार त्या भागाला वेढा देऊन भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले.\nही शोध मोहीम सुरू असतानाच लपलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार करायला सुरवात केली. त्यामुळे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ही मोहीम अद्याप सुरू असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nपुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा...\nचुकीच्या आर्थिक निर्णयामुळे मंदी - शरद पवार\nबारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेत��ेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला...\nआवश्यकता सार्वजनिक सुरक्षा कायद्याची (अतिथी संपादकीय)\nमहाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर...\nभारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय\nनवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या \"मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/vatavaran-2/", "date_download": "2018-11-16T09:37:22Z", "digest": "sha1:KKNBWFJGPXPMGMLZBB6J2EQQH5YJS5AN", "length": 7326, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वातावरण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\n[ November 15, 2018 ] पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\tनियमित सदरे\nNovember 5, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nअशांत होते चित्त सदा \nआवर घालण्या चंचल मना \nडोळे मिटूनी शांत बसतां \nआनंदी भावना येऊं लागली \nएक साधूजन ध्यान लावीत \nबसत होता त्या आसनावरी \nआसन दिसले रिकामें जरी \nशुद्ध अशुद्ध विचार येती \nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1229 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच ��भ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nलोप पावू लागलेली स्त्रीलज्जा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/category/sangli/", "date_download": "2018-11-16T09:36:58Z", "digest": "sha1:25A2R2EQUM42LYGQLQSPJE672CCH25HP", "length": 13663, "nlines": 137, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सांगली – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\n[ November 15, 2018 ] कोकणचा मेवा – कोकम\tओळख महाराष्ट्राची\n[ November 14, 2018 ] कोकणचा मेवा – आंबा\tओळख महाराष्ट्राची\n[ November 13, 2018 ] कोकणचा मेवा – काजू\tओळख महाराष्ट्राची\nमिरज – महत्त्वाचे रेल्वेजंक्शन\nमिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वानलेस मेमोरियल हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय यांसह अनेक रुग्णालये या शहरात असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे उपचारासाठी येतात. मिरज शहराने अनेक कलावंत महाराष्ट्राला दिले. हे […]\nकृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, […]\nसांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात […]\nसांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे\nवि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या. उषा मंगेशकर – ज्येष्ठ गायिका […]\nजिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका […]\nसांगली जिल्ह्याची भौगोलिक माहिती\nसांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला […]\nगणेशदुर्ग किल्ला – कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. तेथे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी १८४४ साली बांधलेले गणेशमंदिर असून याच मंदिरात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची […]\nसांगली जिल्ह्यातील दळणवळण सोयी\nराष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो. मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.\nजिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी […]\nसांगली जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्‍हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. […]\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ��षितुल्य भाईंची तुला ...\nमाझा चड्डी यार – भाग १\nआजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nनादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते ...\nनरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर\nसाहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/vishesh/navratra/", "date_download": "2018-11-16T09:20:18Z", "digest": "sha1:ETEIKQSE2STE7IVNEGKVZWFWRT2QCOFK", "length": 17591, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "नवरात्र विशेष | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे म��जी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष नवरात्र विशेष\nफोटो : देशभरातील देवीची प्रसिद्ध मंदिरं\nसध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे. तरुणाई गरब्याच्या ठेक्यावर बेधुंद होऊन ताल धरतेय, पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय असंच दिसतं. मजा, मस्ती,...\nमीना आंबेरकर नऊ दिवस चालणारे उपवास... उपवासी पदार्थातील मुख्य घटक बटाटा... पाहुया बटाटय़ाच्या चवीष्ट पाककृती... नवरात्र आदिमायेचा उत्सव राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी तपश्चर्येला बसलेली आदिमाया. या आदिमायेची...\nसंजीवनी धुरी-जाधव,[email protected] अंबाबाईचा उदो उदो... असे म्हणत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीचा साजशृंगार हा अत्यंत...\nस्मिता पोतनीस,विज्ञान अभ्यासक,[email protected] मातीतून प्रगटणारी ती... सगळ्या पंचमहाभूतांशी तिचं नातं... सार्वजनिक नवरात्रोत्सवात तिच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरीसच्याच असतात.... कधीही विघटन न होणाऱया... तिच्यातूनच निर्माण झालेल्या...\nभुलाबाई आणि भुलोबाची कहाणी\nआसावरी जोशी,[email protected] भोंडला... भुलोबा.. भुलाबाई... संपूर्ण महाराष्ट्राचा हा लोक उत्सव खास नवरात्रात साजरा केला जातो... काय आहे भुलाबाई-भुलोबाची गोष्ट... नवरात्रात उतरलेल्या देवीतत्त्वाचे सुंदर... लड��वाळ रूप... एकदा...\nभिसेगावची श्री अंबे भवानी\n कर्जत कर्जत रेल्वे स्थानकापासून अगदी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगावमध्ये श्री अंबे भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या...\nनवसाला पावणारी श्री सोमजाई माता\n कर्जत कर्जत नगरपरिषद क्षेत्रामध्ये असलेल्या गुंडगे गावामध्ये श्री सोमजाई माता नवसाला पावणारी व भक्तांच्या पाठीशी राहणारी देवी म्हणून प्रसिध्द आहे. या देवीची अख्यायिका...\nस्वरा सावंत,[email protected] आपल्याकडची देवी उपासना परदेशातही आहे. आपल्याकडे कधी काळी असणारी मातृसत्ताक पद्धती परदेशातही रूजलेली आहे. त्यांच्याही स्त्रीदेवता आणि त्यांचे स्वरूप मोठे मनोहारी आहे. आपल्याला जशी...\nआदिमायेच्या आगमनाचे वेध लागले आहेत आणि तरुणाईला दांडियाचे. सगळ्यांनाच दांडियाचा पदन्यास जमतोच असे नाही. यासाठी दांडियाच्या अनेक कार्यशाळा सज्ज झाल्या आहेत. तरुणाईला दांडिया शिकवण्यासाठी... प्राथमिक...\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617105", "date_download": "2018-11-16T10:05:36Z", "digest": "sha1:TVEW6LIRBGFV6OFDSINZ7LAXN6ELTWCV", "length": 6860, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आता बसवेश्वर उड्डाणपुलाच्या पूर्णत्त्वाचे वेध - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता बसवेश्वर उड्डाणपुलाच्या पूर्णत्त्वाचे वेध\nआता बसवेश्वर उड्डाणपुलाच्या पूर्णत्त्वाचे वेध\nमहनीय व्यक्तिंच्या दौऱयांसाठी रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा लाभला आहे. त्या पाठोपाठ आता दिवसेंदिवस लांबणीवर पडत चाललेल्या बसवेश्वर उड्डाणपुलाच्याही कामाची पूर्तता करवून घेण्याबाबत जाग आली आहे. खासदार सुरेश अंगडी यांनी शनिवारी या पुलाच्या कामाची पाहणी करून दि. 31 ऑक��टोबरपर्यंत पूल खुला करण्याविषयी सूचना केली.\nशहरातील महत्त्वाच्या अशा या उड्डाणपूल निर्मितीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे येथील नियमित होणारी रहदारी अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. अशातच काँग्रेस रोड हा मुख्य रस्ता खड्डय़ांनी भरून गेला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दि. 15 रोजी बेळगावात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांची सोय ठरू शकणारा बसवेश्वर उड्डाणपूलदेखील नियोजित कालावधीत पूर्ण करून घेण्याचा साक्षात्कार खासदारांना झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.\nशहर आणि उपनगरांना जोडणारा हा पूल लवकर बांधून पूर्ण होईल अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. पावसाच्या सततच्या माऱयामुळे सदर काम रखडले आहे. त्यामुळे कामास विलंब लागल्याचे स्पष्टीकरण रेल्वेच्या अभियंत्यांकडून देण्यात आले. सदर कामाची पूर्तता योग्य वेळेत व्हावी यासाठी आता कामाची गती वाढवावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या पाहणीच्या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजीद शेख, मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आदी उपस्थित होते.\nउचगावात आज मराठी साहित्य संमेलनाचा जागर\nविनोदाच्या जोरावर सौरभने आणली ऑरामध्ये रंगत\nबकरी मंडईत खरेदीसाठी गर्दी\nऊसबिल जमा करा, अन्यथा रास्तारोको\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sps-squeegee.com/mr/fiber-glass-board-squeegee-for-cover-lens.html", "date_download": "2018-11-16T09:27:52Z", "digest": "sha1:BG3P7VTGEUOS7KOS7DRJ4JHMR5MYUDOF", "length": 16939, "nlines": 231, "source_domain": "www.sps-squeegee.com", "title": "फायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे कव्हर लेन्स - चीन चंगझोउ Plet मुद्रण", "raw_content": "\nसौर कार्बन रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे कव्हर लेन्स\nजपान NEWLONG रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे प्रेशर शिल्लक परीक्षक\nस्क्रीन प्रिंटिंग स्क्वेअर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nस्क्रीन-छपाई-रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे एम\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसौर कार्बन रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे कव्हर लेन्स\nस्क्रीन प्रिंटिंग स्क्वेअर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nस्क्रीन-छपाई-रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे एम\nजपान NEWLONG रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे प्रेशर शिल्लक परीक्षक\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे कव्हर लेन्स\nस्क्रीन-छपाई-रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे एम\nस्क्रीन प्रिंटिंग स्क्वेअर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nसौर कार्बन रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे कव्हर लेन्स\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकव्हर लेन्स स्क्रीन प्रिंटिंग खूप मागणी आहे व त्यांनी छपाईचा धार दातेरी नाही आणि शाई जाडी एकसमान आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.\nएसपीएस FGB फायबरग्लास स्क्रॅप पारंपारिक स्क्रॅप प्रती फायदे पुढीलप्रमाणे आहेत:\n1, जलद प्रतिष्ठापन, प्रतिष्ठापन नंतर नाही ग्राइंडर, स्वत: ची संतुलन वस्तू वापरले जाऊ शकते\n2, जपान आयात, पॉलीयुरेथेनचेच कच्चा माल, उच्च मुद्रण वेळा\n3, चाकू धार गुळगुळीत, उत्कृष्ट छपाई परिणाम, उत्पादन स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी\n4, दीर्घकालीन मुद्रण, स्थिर मुद्रण दबाव आणि कोन प्रदान द���ष दर कमी\n5, दुय्यम पदार्थ बारीक असू शकते, खर्च कमी\nमागील: स्क्रीन-छपाई-रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे एम\nपुढील: जपान NEWLONG रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे प्रेशर शिल्लक परीक्षक\nस्वयंचलित रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे धार लावण्याचे यंत्र\nस्वस्त मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ई\nसानुकूल रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nकारखाना किंमत मुद्रण रबर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nचांगले गुणवत्ता सौर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nउच्च गुणवत्ता प्लॅस्टिक मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nउच्च गुणवत्ता मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nउच्च गुणवत्ता मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर\nउच्च गुणवत्ता, असे पू रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nउच्च गुणवत्ता सौर Squeegees\nऔद्योगिक रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nमॅट मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे साफ करा\nनवीन मुद्रण रबर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nप्लॅस्टिक मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nप्लॅस्टिक घासण्याचे मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nपॉलीयुरेथेनचेच रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nमुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nमुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nमुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nमुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर\nमुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर फॅक्टरी\nरबर मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nरबर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nरबर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nरबर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड\nघासण्याचे ब्लेड रबर Squeegees\nरेशीम मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर\nसिंगल-सायडेड समर्थन प्लेट मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nसौर सेल पॅनेल रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nसौर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nएसपीएस Fgb फायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने प��णी पुसून काढणे\nएसपीएस एम पारंपारिक रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे शिल्लक इन्स्ट्रुमेंट मापन\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड धारक\nपू रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे सह रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ब्लेड होल्डर\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे वस्तू\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे असलेल्या पीव्ही\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे सौर साठी\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे धार लावणारा\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे ग्राईंडिंग मशीन\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे मुद्रण\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर ब्लेड\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर ब्लेड पुरवठा\nकारखाना किंमत रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे रबर पुरवठा\nरबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे घासण्याचे ग्राईंडिंग मशीन\nसमर्थन प्लेट मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nपारदर्शक रंग मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nतिहेरी Durometer रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nतिहेरी लेअर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nतिहेरी रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nप्रतिरोधक प्लॅस्टिक मुद्रण रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे घाला\nजपान NEWLONG रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे प्रेशर शिल्लक परीक्षक\nसौर कार्बन रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nफायबर ग्लास बोर्ड रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nस्क्रीन-छपाई-रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे एम\nस्क्रीन प्रिंटिंग स्क्वेअर रबरी पट्टीच्या साधनाने पाणी पुसून काढणे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nचंगझोउ Plet मुद्रण तंत्रज्ञान कंपनी, लि.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1099/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-11-16T09:27:17Z", "digest": "sha1:ID7MEPX6EVGMY6KVV5DUN7PDTC3TRILG", "length": 10561, "nlines": 132, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "अटी आणि शर्ती-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nया संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषण मिशन, महाराष्ट्र राज्य, भारत विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषण मिशनने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषण मिशन जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषण मिशन, या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.\nएकूण दर्शक: ५१९५४५२ आजचे दर्शक: १६१७\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-success-story-pramod-pharande-103996", "date_download": "2018-11-16T10:21:52Z", "digest": "sha1:NARWYSVYZOKIGSHW3R3RMXKA4VY6234V", "length": 15683, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Success story of Pramod Pharande कॅन्सरशी सामना करत मिळवली पी. एचडी. | eSakal", "raw_content": "\nकॅन्सरशी सामना करत मिळवली पी. एचडी.\nसंभाजी थोरात, सचिन सावंत\nसोमवार, 19 मार्च 2018\nकोल्हापूर - कॅन्सरसारखा दुर्धर रोगाशी संघर्ष करुन उपचार घेतच पीएच डी मिळवण्याची किमया कोल्हापूर सकाळचे उपसंपादक प्रमोद फरांदे यांनी केली. आज शिवाजी विद्यापीठात त्यांचा गौरव करण्यात आला.\nकोल्हापूर - कॅन्सरसारखा दुर्धर रोगाशी संघर्ष करुन उपचार घेतच पीएच डी मिळवण्याची किमया कोल्हापूर सकाळचे उपसंपादक प्रमोद फरांदे यांनी केली. आज शिवाजी विद्यापीठात त्यांचा गौरव करण्यात आला.\nसशक्त मन, सशक्त मेंदू आणि निरोगी शरीर सकारात्मकेची ऊर्जा तयार करते. या ऊर्जेतूनच अनेक शिखरे सर करण्यासाठी नवचेतना मिळते. याउलट रोगी शरीर आणि त्यातून मनाला आलेली मरगळ यशाच्या वाटेवर अडथळा आणतात. एखादा जर्जर आजार असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनात अंधकार पसरतो. हा अंधकार कधी कधी एखाद्याचा शेवट करतो. पण, दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर एखाद्या आजारातून मुक्ती मिळविता येते, ही गोष्ट आज दुर्मिळच मानावी लागेल.\nकॅन्सरचा आजार आणि त्याच्या वेदना सहन करीत पीएच.डी. तर मिळविलीच; पण सलग चार वर्षे कॅन्सरशी मैत्री करीत सकारात्मक विचारांतून कॅन्सरच्या धोक्‍यातून ते बाहेर पडले. जीवनाच्या अंधकारमय वाटेवर आनंद पेरणाऱ्या आणि ‘जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या’, अशा कृतीतून इतरांना प्रेरणा देणाऱ्या एका आनंदयात्रीची ही कहाणी.\n‘सकाळ’चे उपसंपादक प्रमोद श्रीरंग फरांदे असे त्यांचे नाव. प्रमोद सातारा जिल्ह्यातील आनेवाडीचे. घरात शैक्षणिक पार्श्‍वभूमी नसल्याने अनेक टक्के टोणपे खात त्यांनी शिक्षण घेतले. पीएच.डी. करायची, हे ध्येय घेऊन ते कोल्हापुरात आले. पीएच.डी.ला प्रवेश मिळाला आणि दोन वर्षांतच त्यांना मधुमेह झाल्याचे निदान झाले. मधुमेहाशी मैत्री करेपर्यंत २०१४ मध्ये त्यांना पाइल्सचा त्रास सुरू झाला आणि त्यातून आजार बळावत गेला. काही दिवसांतच त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे समजताच प्रमोद यांची सारे काही संपले, अशी भावना निर्माण झाली. पण, कुटुंबाची जबाबदारी ओळखून काहीही झाले, तरी आपण बरे व्हायचे, असा निर्धार करीत त्यांनी डॉक्‍टरांची ट्रीटमेंट सुरू केली. स्वत:वर उपचार करीतच पीएच.डी.चे संशोधन प्रमोद यांनी केले. हे सर्व करताना वेगवेगळे त्रास होतेच, मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी संशोधनाचे काम पूर्ण केले.\nनुकतीच त्यांना विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विषयातील पीएच.डी. मिळाली. ‘`दीनबंधू`तील नारायण मेघाजी लोखंडे यांची सामाजिक पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. अाज शिवाजी विद्यापीठात त्यांना पीएच डीची पदवी प्रदान करण्यात अाली. मोठ्या संघर्षातूनही यश मिळालेले प्रमोद यावेळी भावूक झाले होते.\nप्रमोद फरांदे यांच्या संघर्षात त्यांच्या कुटूंबियांनी मोठी भूमिका बजावली अाहे. त्याची पत्नी भाग्यश्री फरांदे अाणि अाई- वडीलांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच ते उभे राहू शकले.\nडाॅ. प्रमोद फरांदे यांच्या संघर्षातून अनेक जण प्रेरणा घेत अाहेत. कोणत्याही दुर्धर अाजारावर मात करत अापण उभ राहू शकतो हा अात्मविश्वास अनेकांच्यात निर्माण करण्यासाठी अाता डाॅ. फरांदे स्वतः लोकांशी संवाद साधत अाहेत.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद��यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahades.maharashtra.gov.in/district.do?districtname=AURANGABAD", "date_download": "2018-11-16T10:19:30Z", "digest": "sha1:Q5XDYQU7BVZGPRZSPI4DISCAMNT4RERK", "length": 4340, "nlines": 62, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nजिल्हा एनआयसी संकेतस्थळ दृष्टिक्षेपात जिल्हा\n1 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, औरंगाबाद 2013 906\n2 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद 2012 2083\n3 ���िल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद 2011 2037\n4 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद 2010 1278\n5 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद 2009 5955\n6 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, औरंगाबाद 2006-07 13516\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4281260\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/sunrise/what-to-do/articleshow/49474279.cms", "date_download": "2018-11-16T10:50:32Z", "digest": "sha1:D3MS22LVUMXZ7ASPE3HU7TPY7UBLHAJF", "length": 21366, "nlines": 244, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sunrise News: what to do - काय हवे? | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\nपाऊस पडणे ही ढगांची, सुगंध पसरणे ही फुलांची सहजावस्था आहे. भरून आले की वाटून देणे हे या निसर्गचक्रातले सत्य.\nपाऊस पडणे ही ढगांची, सुगंध पसरणे ही फुलांची सहजावस्था आहे. भरून आले की वाटून देणे हे या निसर्गचक्रातले सत्य. आपण असे करू शकतो का असा प्रश्न पडला आणि अस्वस्थ व्हायला झाले. अस्वस्थतेचे मूळ कारण आपण भरून येत नाही; हे होते. त्यामुळे आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्रिया-प्रक्रियेत अभिनिवेश निर्माण होतो. मी छान लिहितो, गातो, चित्र काढतो. ही त्या अभिनिवेशाची पुढची अवस्था. त्यामुळे सर्वोच्च स्थानावर जाण्याचा मार्गच आम्हाला दिसत नाही. सापडत नाही. मग आहे त्यात फुशारकी मारणे, ही सहजता होते. असे होणे कलावंतासाठी घातक असते. ज्ञान नसण्याचे हे एक मोठे लक्षण मानले जाते. फुलाकडे बघूनही ज्ञान मिळवता येते; पण त्यासाठी फक्त डोळे असून चालत नाही. दृष्टी असावी लागते. त्यातच असते सत्य समजण्याचे बीज. संभवाचा चमत्कार तेव्हाच बुद्धी, मनाला आकळू शकतो. नाहीतर सगळेच वैराण होऊन जाते. कळलेली गोष्ट दुसऱ्याला समजून सांगण��� आणि त्यालाही कळण्याच्या स्थितीचा पत्ता शोधायला लावणे हीदेखील ज्ञानाची दुसरी बाजू आहे. तिथे प्रश्न विचारणाऱ्या जिभा उपयोगाच्या नसतात. उत्तरात डुंबण्यासाठी आसक्त झालेले मनच गरजेचे असते. अशा मनाची स्थिती सागराच्या मिलनासाठी निघालेल्या नदीसारखी असते. ती फक्त उत्तरे शोधते आणि पळत राहाते. त्यामुळे प्रत्येक नदीचा मार्ग स्वतंत्र असतो. उद्देश एकच असला तरी. बांधीव मार्गावरून पुढे जाणे, पदपथाचा माग घेणे ही ज्ञानापर्यंत, सत्यापर्यंत पोहोचण्याची अवस्था असूच शकत नाही. यावर गुरू-शिष्य नात्याचा उच्चार कुणी करेल; पण ते नाते शिष्याला ज्ञानाची बाह्य ओळख करून देणारे असते. मार्ग तर शिष्यालाच शोधावा लागतो.\nया संपूर्ण प्रक्रियेत भूक ही ज्ञानाची असते. संत मीराबाईंना ‘मेरे तो गिरिधर गोपाल’ असे म्हणताना गिरिधर या ज्ञानवस्तूची भूक होती; पण ती शमल्यावर त्यांच्यात उफाळून आलेली प्रेमभावना ज्ञानाला व्यक्त करू लागली. यात होणारे तादात्म्यतेचे दर्शन कलावंतांमध्ये होणे अभिप्रेत असते. जे सर्वच संतांमध्ये, सत्पुरूषांमध्ये दिसते. कलातत्त्वातील ही तादात्म्यता शोधायची झाली, तर राजा रविवर्मांचे उदाहरण सांगता येते.\nएकदा गिरिसप्पा धबधबा पाहण्यास गेलेले रविमवर्मा त्याची विराटता, अद‍्भुतता पाहून नतमस्तक झाले. मला हा चमत्कार चित्रात कसा पकडता येईल याबाबत चिंतनगामी झाले. तोच गिरिसप्पा पाहण्यास गेलेले विश्वेश्वरय्या मात्र वाया जाणाऱ्या या निसर्गशक्तीला पाहून दु:खी झाले. त्यातून कशी वीजनिर्मिती करता येईल, असा विचार त्यांनी मांडला. रविवर्मा, विश्वेश्वरय्या दोघेही सरस्वतीपुत्र. मात्र, दोघांच्या वाटा त्यांच्या त्यांनी शोधलेल्या. चित्रातून दिसणारा गिरिसप्पा सर्वसामान्यांना दाखवून झालेल्या ज्ञानाची प्रदानता साधणे ही सिद्धी आहे. ऊर्जाप्रकल्पाचे चिंतन मांडून गिरिसप्पाच्या शक्तीचे झालेले ज्ञान सामान्यांच्या उपयोगात आणणे हीदेखील सिद्धी आहे. यातून कुणी असे म्हणेल की दोघांनीही पाहिलेला गिरिसप्पा वेगळा आहे. रविवर्मा यांनी तो मनाने पाहिला तर विश्वेश्वरय्या यांनी बुद्धीने. असे म्हणता येणार नाही; कारण दोघांच्याही कामाचे फळ ‘आनंद’ हेच आहे आणि आनंदाचे बीज नेहमी मनात रूजते. बुद्धीत नाही. बुद्धीचा विकास हादेखील मनाचाच आविष्कार. विश्वेश्वरय्य�� यांच्या ठिकाणी तो दिसतो; मण त्यांनी बुद्धीने सिद्धी मिळवली हे जे चुकीचे गणित मांडले गेले ते हद्दपार करायला हवे. बुद्धीने असे घडले असते, तर बुद्धिमान लोकांच्या यादीत विश्वेश्वरय्यांचे नाव केव्हाच गेले असते आणि मागेही पडले असते. पण ते मनवान होते हे सत्य आहे.\nआकाशात विहरणारा पक्षी आपले पदचिन्ह मागे ठेवत नाही. कोणत्याही मार्गाची बांधणी करीत नाही. त्याची मुक्तता, आत्मविश्वास हेच त्याच्या उड्डाणातले गमक. तो पंखांचा, हवेचा, अक्षांश-रेखांशाचा, कोनांचा विचार करू लागला तर त्याला उडता येणार नाही. रूळावरून चालणाऱ्या आगगाडीपेक्षा पर्वतांमधून सरकणाऱ्या नदीचे श्रेष्ठत्व हे सत्य आहे. त्याचेच नाव कला बाकी सर्व कारागिरी. कलावंतांची संख्या वाढणे, हा विजयाचा आकडा आहे आणि कारागिरांची संख्या वाढणे हा लोकसंख्येचा. आपल्याला नेमके काय हवे\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nस्वानंद बेदरकर याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-disput-sangli-municipal-corporation-110183", "date_download": "2018-11-16T10:05:01Z", "digest": "sha1:TJPWAZ5NUJFK35C6CTLP2ORFMI4VROXY", "length": 11953, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News disput in Sangli Municipal Corporation सांगली महापालिकेत राडा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nसांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक महापालिकेच्या अतिक्रण विभागाने काढले. या कारणावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयावर हल्ला चढवला. प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड केली.\nसांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक महापालिकेच्या अतिक्रण विभागाने काढले. या कारणावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयावर हल्ला चढवला. प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यास मारहाण करण्यात आली. दुपारी बारा ते एकच्या सुमारात हा प्रकार घडला.\nशहरात आंबेडकर जयंतीनिमित्त चौका-चौकात डिजीटल फलक लावण्यात आले होते. ते काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले. शहरातील फलक काढल्यामुळे काही संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. टेबल, खुर्च्या, टेबलावरील काचा, खिडक्‍या, संगणक फोडले. कपटाचे कुलुप काढून साहित्य फेकून दिले. महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी दिलीप घोरपडे यांनाही मारहाण करण्यात आली.\nदरम्यान महापालिकेतील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी मनपा कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सांगली शहर पोलिसांनी महापालिकेसमोर तत्काळ बंदोबस्त वाढवला असून तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याच��� शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-sadanand-mores-article-sapatarang-18012", "date_download": "2018-11-16T10:12:22Z", "digest": "sha1:7ZKBKFKR5RZOQBLDHCD355F34UHWBDH5", "length": 57873, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr sadanand more's article in sapatarang जोतीरावांचा ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (संदानंद मोरे) | eSakal", "raw_content": "\nजोतीरावांचा ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (संदानंद मोरे)\nरविवार, 27 नोव्हेंबर 2016\nमहात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९०) यांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (नमुना- परिवर्तन) घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित स्थान देऊन त्यांनी, आपण अलग पडणार नाही याची खबरदारी घेतली.\nमहात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९०) यांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ (नमुना- परिवर्तन) घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित स्थान दे��न त्यांनी, आपण अलग पडणार नाही याची खबरदारी घेतली.\nभारताच्या इतिहासात महात्मा जोतीराव फुले यांचं स्थान ‘एकमेवाद्वितीय’ म्हणावं असंच आहे. त्याचं कारण एकाच वाक्‍यात सांगायचं झालं, तर जोतीरावांनी या देशातला विचार आणि कृती यांचा ‘पॅरेडाइम’च बदलला. हा पॅरेडाइम बदलण्याचे प्रयत्न पूर्वी झालेच नव्हते असं नाही; पण त्यातले काही प्रयत्न सपशेल अयशस्वी झाले, तर काहींना काही काळ यश आलं. त्यांच्या काही काळच्या यशानंतर परत एकदा जुनाच पॅरेडाइम स्वतःची डागडुजी करून पुढं आला व त्यानं नव्या पॅरेडाइमची जागा घेतली.\nमला कोणते पॅरेडाइम्स अभिप्रेत आहेत, हे सांगण्यापूर्वी पॅरेडाइम या संकल्पनेचं थोडं स्पष्टीकरण करायला हवं.\n‘पॅरेडाइम’ या शब्दाचं मराठी भाषांतर करायचं झाल्यास ‘आदर्श नमुना’ असं करता येईल. हा शब्द ग्रीक भाषेतला असून, तो मुळात व्याकरणातून आला. व्याकरणात उदाहरणार्थ अकारान्त पुल्लिंगी शब्द विभक्ती प्रत्यय समजून घेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी शिकायचा असेल, तर तशा प्रकारच्या शब्दांचा एक नमुना पुढं ठेवला जातो. ‘देव’ हा शब्द तो ‘आदर्श नमुना’ म्हणून मानला आणि त्याचे विभक्ती प्रत्यय पाठ केले, तर त्याच पद्धतीनं दुसरा कोणताही अकारान्त पुल्लिंगी शब्द त्या नमुन्याबरहुकूम चालवता, वापरता येतो. त्यापेक्षा वेगळं काही केलं तर ते ती भाषा (म्हणजे संस्कृत) बोलणाऱ्यांच्या समूहात स्वीकारलं जात नाही.\nव्याकरणातली ही संकल्पना आयसॉक्रिटसनामक ग्रीक वक्तृत्वविशारदानं वक्तृत्वाच्या क्षेत्रात उपयोजिली. ग्रीक देशात अनेक नगरराज्यं होती व त्यांचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीनं चालत असे. नगरातले नागरिक एकत्र येऊन चर्चा करत व बहुमतानं निर्णय घेतले जात. आता अशा चर्चेत भाग घेऊन, आपल्या मताचा प्रभाव इतरांवर पाडून ते त्यांना पटवून द्यायचं असेल, तर प्रभावी वक्तृत्व पाहिजे. आयसॉक्रिटस यानं ही गरज ओळखली. त्यानं वक्तृत्वकलेच्या शिकवण्या सुरू केल्या. वक्तृत्व शिकवण्यासाठी त्यानं आदर्श भाषणांचे काही नमुने तयार केले, तेच पॅरेडाइम्स असे नमुने पाठ केले, की त्या त्या प्रसंगानुसार त्यांचं अनुसरण- अनुकरण करण्याची, भाषणं करायची पद्धत ग्रीकांमध्ये रूढ झाली.\nगेल्या शतकात थॉमस कून्ह नावाच्या तत्त्वज्ञानं विज्ञानाचा व्यवहार कसा चालतो, हे स्पष्ट करताना पॅरे��ाइमची संकल्पना वापरली. लोक समजतात त्याप्रमाणे प्रत्येक वैज्ञानिक हा बुद्धिप्रामाण्यानं स्वतंत्र विचार करत संशोधन करतो असं नसून, वैज्ञानिकांचाही समूह (Community) असतो. त्या समूहात संशोधनाचा एक आदर्श नमुना स्वीकारला गेलेला असतो. त्याला अनुसरून संशोधन करावं व मांडावं असा संकेत असतो. या नमुन्यानं विहित केलेल्या प्रामाण्यचौकटीच्या बाहेर जाऊन केलेला वा मांडलेला विचार स्वीकारला जात नाही, समजूनही घेतला जात नाही. समस्येची मांडणी कशी करायची, तिचं उत्तर कसं द्यायचं हे सगळं त्या प्रामाण्यचौकटीनं किंवा आदर्श नमुन्यानं नियंत्रित होत असतं. तसं करण्यात आपल्या विचारस्वातंत्र्याचा संकोच होत आहे, असं वैज्ञानिकांना वाटूच नये, अशा पद्धतीनंच विज्ञानाचं शिक्षण दिलं जातं. तो नमुना वैज्ञानिकांच्या जणू व्यक्तित्वाचाच भाग बनून जातो.\nकून्ह यांच्या मते, ‘विज्ञानव्यवहार ही एक सामूहिक कृती असल्यामुळं ती अशा प्रकारच्या पॅरेडाइममध्येच चालते व त्यामुळंच शक्‍य होते. अशी नियंत्रक चौकट नसेल तर बौद्धिक अराजक माजून विज्ञानाची प्रगतीच खुंटेल.’\nकून्ह एवढ्यावरच थांबत नाहीत. आपण ज्याला सर्वसाधारण वैज्ञानिक संशोधनाचा व्यवहार मानतो, तो या पद्धतीनं होतो व त्यामुळं वैज्ञानिक प्रगती होते हे खरं असलं, तरी एका क्षणी या पॅरेडाइमची मार्गदर्शन क्षमता संपुष्टात येते. त्याच्यातल्या सगळ्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यानंतर तो जणू पुढच्या प्रगतीला अडसर ठरतो. विज्ञान अवरुद्ध होतं. अशा वेळी एखादा महान वैज्ञानिक उदय पावतो व संशोधनाचा नवा नियंत्रण-नमुना दाखल करतो. या प्रकारच्या ‘पॅरेडाइम शिफ्ट’ला अर्थातच ‘नमुना- परिवर्तनाला’च कून्ह वैज्ञानिक क्रांती समजतात.\nखरंतर केवळ विज्ञानच नव्हे, तर मानवाचे बहुतेक वैचारिक, सामाजिक, राजकीय व्यवहार असेच चालतात. ‘मवाळांच्या अर्ज-विनंत्या, शिष्टमंडळ’ ही राजकीय चळवळीची चौकट लोकमान्य टिळकांनी राजकारण रस्त्यावरच्या बहुजनांमध्ये आणून बदलली. टिळकांची चौकट गांधीजींनी सत्याग्रहाच्या शस्त्रानं बदलली. टिळक- गांधी यांच्या राजकारणातल्या फरकाचं अच्युतराव कोल्हटकर यांनी केलेलं विश्‍लेषण हे कून्हची आठवण करून देणारं आहे.\nआता मूळ मुद्याकडं वळू या...\nभारतीय समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांचं नियमन, नियंत्रण, मार्गदर्शन करणारी चौकट ही खूप प्राचीन काळापासून वैदिक राहिलेली आहे. या चौकटीला पर्यायी अशी समांतर चौकट अस्तित्वात होती ती श्रमणांची.\nश्रमणांच्या चौकटीची प्रभावी मांडणी करून वैदिक चौकटीपुढं खरं आव्हान उभं केलं ते गौतम बुद्धांनी. गौतम बुद्धांनी केवळ नवा धर्मच स्थापन केला असं नसून, वैदिक समाजरचनेलाच त्यांनी हादरे दिले. बौद्ध धर्माचा अंगीकार केलेल्या राजांनी साम्राज्यं उभारली. कालांतरानं बौद्ध धर्म मागं पडला. इतका, की शेवटी त्याच्या जन्मदेशातच त्याला अनुयायी उरले नाहीत. मुळात वैदिक आणि बौद्धांसह इतरही (अवैदिक) परंपरा एकूणच भारतीय महापरंपरेच्याच घटक असल्यामुळं त्यांच्यात देवाण-घेवाण शक्‍य होती. वैदिक परंपरेनं श्रमण परंपरेतले, तसंच बौद्धांचेही काही मुद्दे अंगीकृत करून वेगळा असा पौराणिक हिंदू धर्म सिद्ध केला.\nत्यानंतरचा भारताचा इतिहास हा वैदिक आणि बौद्ध- जैनांसारख्या श्रमण परंपरांमधल्या समन्वयाचा इतिहास आहे. महाराष्ट्रातला महानुभाव आणि वारकरी संप्रदाय ही त्या प्रक्रियेची उत्तम उदाहरणं होत. पूर्ण विरोधाचा एक प्रयत्न आचार्य बसवेश्‍वरांनी करून पाहिला, याची नोंद घ्यायला हवी.\nअशा प्रकारे जवळपास एक हजार वर्षं निघून गेल्यानंतर वेगळा पॅरेडाइम निर्माण करण्याचं श्रेय महात्मा जोतीराव फुले यांना द्यावं लागतं, हे लक्षात घेतलं म्हणजे जोतीरावांचं महत्त्व वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज उरत नाही.\nजोतीरावांना अनुकूल म्हणता येईल असा परिस्थितीचा घटक म्हणजे अर्थातच ब्रिटिशांची सत्ता. या सत्तेमुळं भारतातल्या वैदिक परंपरेत रूढ असलेल्या धर्मशास्त्राचे कायदे बदलायला सुरवात झाली, सामाजिक स्तरांमध्ये गतिशीलता निर्माण झाली आणि मुख्य म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना शिक्षण मिळू लागलं. दुसरं असं, की या नव्या प्रकारच्या शिक्षणात इंग्लिश भाषेचाही समावेश असल्यामुळं त्या भाषेच्या माध्यमातून पाश्‍चात्त्य विश्वातले वैचारिक प्रवाह आणि घडामोडी यांचा परिचय झाला. भरीत भर म्हणून युरोप- अमेरिकेतले ख्रिस्ती मिशनरी इथं येऊन ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू लागले.\nया बदलत्या परिस्थितीच्या आव्हानांना सामोरं जाऊन त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्याचं, त्यांच्यावरची उत्तरं शोधण्याचं सामर्थ्य पारंपरिक वैदिक पॅरेडाइममध्ये नव्हतं किंवा असलं तरी त्यासाठी त्या पॅरेडाइममध्ये आवश्‍यक ते बदल करण्याची प्रतिभा निदान महाराष्ट्रात तरी कुणाकडं नव्हती. (विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी थोडी धडपड केली; पण त्यांना कुणी अनुयायी लाभले नाहीत. नंतर दयानंद सरस्वती यांनी मात्र काही यशस्वी पावलं टाकली).\nपारंपरिक वैदिक पॅरेडाइम खिळखिळा करण्यात जोतीरावांचे समकालीन विचारवंत ‘लोकहित’वादी गोपाळ हरी देशमुख यांच्या टीकेचा मोठा वाटा होता, त्यामुळं या पॅरेडाइममधले दोष व उणिवा दृग्गोचर व्हायला मदत झाली.\nया पार्श्‍वभूमीवर जोतीरावांनी केलेल्या ‘पॅरेडाइम शिफ्ट’ची संगती लावता येते.\nया संदर्भात आणखी एका बाबीचा उल्लेख करायला हवा. कून्ह यांचं विवेचन मुख्यत्वे नैसर्गिक विज्ञानांमधलं संशोधन पुढं ठेवून केलं गेलेलं होतं. एरवीही नैसर्गिक विज्ञानात अधिक काटेकोरपणा व अधिक निश्‍चितता यांची अपेक्षा केली जाते. सामाजिक विज्ञानाची व पर्यायानं अर्थातच सामाजिक व्यवहारांची परिस्थितीच वेगळी आहे. तिथं तितका काटेकोरपणा, तितकी निश्‍चितता नसते आणि मुख्य म्हणजे, नैसर्गिक विज्ञानांपेक्षा तिथं अधिक पर्याय उपलब्ध असतात.\nजोतीरावांपुढं उपलब्ध असणारे पर्याय म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती धर्म, परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातल्या बहुजन समाजात मान्यता पावलेला वारकरी संप्रदाय.\nत्या काळात बौद्ध धर्मविषयक माहिती पुरेशी उपलब्ध नव्हती. ती पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळापर्यंत पुरेशा प्रमाणात मिळू लागली होती.\nया सगळ्यापेक्षा एक वेगळा पर्याय म्हणजे पूर्ण नास्तिक बनण्याचा. स्वतः फुले ईश्‍वरवादी असल्यामुळं त्यांनी तो फेटाळून लावला. डॉ. आंबेडकर ईश्‍वरवादी नसले तरी त्यांना धर्म हवा होता; त्यामुळं त्यांनी बौद्ध धर्माचा पर्याय पसंत केला; पण तो वेगळा मुद्दा.\nसामाजिक व्यवहार अधिक गुंतागुंतीचे असल्यामुळं जोतीरावांवर असं बंधन नव्हतं, की त्यांनी यापैकी एका आणि एकाच पर्यायाचा जसाच्या तसा स्वीकार करावा (जसा तो नंतर पंडिता रमाबाईंनी केला). उपलब्ध पर्यायांमधल्या योग्य वाटणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करून ते स्वतःचा असा वेगळा पर्याय रचू शकत होते आणि त्यांनी नेमकं तेच केलं.\nपारंपरिक वैदिक प्रेरणेतल्या समाजरचनेत विषमता आहे आणि त्यामुळं समाजातले शूद्र-अतिशूद्र आणि स���त्रिया या घटकांना शिक्षण आणि संधी यांच्यापासून वंचित राहावं लागतं, हे जोतीरावांनी अनुभवलं होतं. एकोणिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकाच्या प्रारंभीच त्यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहून या प्रश्‍नाला वाचा फोडली होती. या काळात ते ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या निकट वावरत होते व त्यांच्या सेवाकार्याची त्यांना जवळून माहिती झाली होती. त्यांना जवळून परिचित असलेले बाबा पद्‌मनजी यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. तो जोतीरावांनाही करता आला असता. पद्‌मनजींनी काय, किंवा नंतर रेव्हरंड ना. वा. टिळकांनी काय, ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला तो मुख्यत्वे आत्मोद्धारासाठी. येशू ख्रिस्त त्यांना मुक्तिदाता वाटला. मात्र, जोतीरावांना आत्मोद्धारापेक्षा लोकोद्धारात अधिक रस होता. समाजातले बहुतेक लोक हे परधर्माचा स्वीकार करणार नाहीत, हे व्यावहारिक सत्यही त्यांना चांगलंच उमगलं होतं. म्हणून ते त्या वाटेला गेले नाहीत. त्यामुळं त्यांची मुक्तीची संधी हुकली, याबद्दल त्यांच्या ख्रिस्ती स्नेह्यांनी त्यांच्या निधनानंतर खेद व्यक्त केला, हे इथं नमूद करायला हवं.\n‘तृतीय रत्न’ या नाटकातला कुणबी शेवटी ख्रिस्ती होण्याची किंवा ईश्‍वराकडं नवा धर्म मागून घेण्याची भाषा करतो. वस्तुतः ही स्वतः जोतीरावांचीच वैचारिक उलघाल होती. या उलघालीवर मात करण्याचं सामर्थ्य जोतीरावांना दादोबा पांडुरंग यांच्या परमहंस सभेनं दिलं, याविषयी संदेहाला वाव मिळू नये. दादोबा हे महाराष्ट्रातले पहिले धर्मसमीक्षक व धर्मसंस्थापक होत. त्यांनाही प्रेरणा मिळाली होती ती ख्रिस्ती धर्मातून; परंतु ख्रिस्ती धर्मातल्या चांगल्या गोष्टी ग्रहण करून, त्यांचा आपल्या एकूणच परंपरेशी मेळ घालून नवा पर्यायी उच्चतर धर्मपंथ निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केला, त्याचं नाव परमहंससभा. परमहंस हे नाव त्यांनी औपनिषदिक विचारांमधून घेतलं. मात्र, त्यांना तिथपर्यंत पोचता आलं ते महाराष्ट्राच्या भागवतधर्मीय संतांच्या माध्यमातून. ‘परमहंस तरी जाणे सहज वर्म तेथे यातिधर्म कुळ नाही तेथे यातिधर्म कुळ नाही ’ ही तुकोबांची उक्ती त्यांना प्रेरक असणार, हे त्यांच्यावरच्या तुकोबांच्या प्रभावामुळं म्हणता येतं. धर्मांतर करून आपल्या मोठ्या समाजापासून अलगविलग होण्यापेक्षा परंपरेतच राहून, परंपरा न सोडता, परं���रेच्या अंतर्गत वेगळा धर्मपंथ स्थापन करण्याचा उपक्रम त्यांनी केला. त्यांच्या या परमहंससभेचे अनेक सभासद जोतीरावांचे परममित्र व सहकारी होते. परमहंससभा बरखास्त झाल्यानंतर त्यांनी नंतर रानडे- भांडारकरांच्या प्रार्थना समाजात प्रवेश केला. वासुदेव बाबाजी नवरंगे, तुकाराम तात्या पडवळ, मोरो विठ्ठल वाळवेकर, राम बाळकृष्ण जतकर (राणे) हे त्यांच्यापैकी काही. दादोबांनी आपल्या विश्‍वासातले परमहंस केशव शिवराम भवाळकर यांची पुणे इथं विद्याखात्यात नियुक्ती करविली होती. भवाळकर हे जोतीरावांचेही स्नेही होते व सावित्रीबाईंना शिकवण्यातही त्यांचा वाटा होता.\nवाळवेकर आदी परमहंसांबरोबर जोतीरावांनी केलेला एक उपक्रम म्हणजे प्रसिद्ध अमेरिकी बुद्धिवादी ‘डेईस्ट’ विचारवंत थॉमस पेन यांच्या ग्रंथांचं केलेलं वाचन. या वाचनामुळं जोतीरावांना धर्मचिकित्सेचे प्रारंभीचे धडे तर मिळालेच; शिवाय ख्रिस्ती धर्माच्या मर्यादाही त्यांना समजल्या. ‘निर्मिक’ ही संकल्पना जोतीरावांनी डेईस्ट विचारांतून; विशेषतः थॉमस पेन यांच्याकडून घेतलेली आहे. पेन यांचा डेईझम ही न्यूटनप्रणीत विज्ञानाच्या चौकटीत केलेली ख्रिस्ती धर्माची फेरमांडणी होय.\nस्वतः जोतीरावांनी परमहंससभेची अधिकृत दीक्षा घेतल्याची नोंद नाही. तथापि, तरीही त्यांना ‘अ-दीक्षित परमहंस’ म्हणावं इतका त्यांचा व सभेचा संबंध घनिष्ठ होता; आणि तशीही परमहंससभा ही सामाजिक रोषाच्या भयापोटी तिच्या संस्थापकांकडूनच मोडली गेली, त्यामुळं जोतीरावांची परमहंस होण्याची शक्‍यता परस्परच मावळून गेली. सभा मोडल्यामुळं जोतीरावांच्या धार्मिक व सामाजिक जीवनात एक पोकळी निर्माण झाली.\nखरंतर त्यामुळं तशी पोकळी महाराष्ट्रातच निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी काहीतरी करावं, असं माजी परमहंसांना वाटत असणारच. योगायोगानं त्यांच्याच पद्धतीनं विचार करणाऱ्या नवशिक्षित पदवीधर तरुणांशी त्यांची गाठ पडली. या तरुणांनाही असाच धर्मपंथ काढायचा होता. न्या. रानडे, डॉ. भांडारकर आदी तरुणांच्या व माजी परमहंसांच्या संघटनातून जो नवा पंथ निघाला, त्याचंच नाव प्रार्थना समाज. मात्र, परमहंस सभेचा अनुभव जमेस धरून- दुधानं तोंड भाजलं की ताकही फुंकून पिण्याच्या मानवी प्रवृत्तीस अनुसरून - या वेळी या मंडळींनी जातिभेदावरचा कटाक्ष कमी केला व प्रार्थनेसारख्या, निरुपणासारख्या आध्यात्मिक बाबींवर अधिक भर दिला. मात्र, याचा अर्थ त्यांनी जातिभेदाला मान्यता दिली होती, असा नव्हे; त्याचप्रमाणे त्यांनी जातिभेदाच्या प्रश्‍नाविषयी मौन बाळगलं असाही नव्हे. त्यांनीही या रूढीवर टीका केलीच; पण ती परमहंसांएवढी कडक नव्हती व तिला त्यांनी आपल्या प्राधान्यक्रमाचा भाग बनवलं नाही. या कारणामुळं जोतीरावांना प्रार्थना समाजाच्या हेतूविषयीच संशय यायला लागला. यामागं ब्राह्मणांचं काही कारस्थान तर नसेल ना, शिकून शहाणे होऊ लागलेल्या शूद्र-अतिशूद्रांचं लक्ष विचलित करत त्यांना परत पारंपरिक धर्माच्याच चौकटीत बंदिस्त करायचा तर त्यांचा कारस्थानी इरादा नसेल ना, अशा शंका त्यांना येऊ लागल्या. अशाच प्रकारच्या शंका त्यांनी ब्राह्मणांच्या पुढाकारानं चालणारी सार्वजनिक सभा, भरणारं ग्रंथकारांचं संमेलन ऊर्फ साहित्य संमेलन; इतकंच नव्हे तर, ब्राह्मणांचं आधिक्‍य असलेली राष्ट्रसभा ऊर्फ काँग्रेस यांच्या बाबतीतही व्यक्त केलेल्या दिसून येतात. या संदर्भात पुढं विठ्ठल रामजी शिंदे यांनी सखेद आश्‍चर्य दर्शवलं. ‘जोतीरावांनी निदान न्या. रानड्यांसारख्या सोज्वळ व सात्त्विक ब्राह्मणांच्या हेतूंचा तरी विपर्यास करायला नको होता,’ असा शेरा मारायलाही शिंदे विसरले नाहीत\nजोतीरावांना विचारांचा आणि कृतीचा जो पारंपरिक व प्रचलित पॅरेडाइम टाकून द्यायचा होता, त्याला ‘ब्राह्मणी पॅरेडाइम’ असं म्हणायला हरकत नाही. जोतीराव ही चौकट पूर्णपणे मोडू इच्छितात; त्यामुळं ते कुणालाही सवलत द्यायला तयार नाहीत; ज्ञानेश्वरांनाही नव्हे आणि रानड्यांनाही नव्हे. ते रचत असलेल्या चौकटीच्या अंतर्गत सुसंगतीसाठी हा त्यांच्यावरचा तार्किक दबाव होता; त्यामुळंच या पॅरेडाइमला त्यांनी जो पर्याय दिला, त्याला ‘अब्राह्मणी पॅरेडाइम’ म्हणायलाही हरकत नाही. त्यांच्या या नव्या पॅरेडाइमचा परिपोष त्यांच्या शेवटच्या कृतीत म्हणजे ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तका’त आढळून येतो.\nआपण काय करत आहोत व कुणासाठी काय करत आहोत, याचं पूर्ण भान जोतीरावांना होतं. त्यांच्यासमोर असलेला त्यांचा ‘लक्ष्यवर्ग’ हा महाराष्ट्रातल्या शूद्र व अतिशूद्र यांचा समाज होता. तो ग्रामीण भागातला व ग्रामीण बोली बोलणारा होता. जोतीरावांनी या लोकांना समजावं यासाठी तशाच भाषेत लेखन केलं. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सोप्या, अर्थसुलभ शब्दांची निवड केली. या लोकांवर संतांच्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तुकोबांच्या अभंगांनी त्यांची भाषा सिद्ध झाली होती. जोतीरावांनी वारकऱ्यांचं दैवत व आचारधर्माचा अवलंब केला नाही, तरी भाषा आणि प्रतीकं मात्र वारकऱ्यांचीच वापरली. त्यामुळं त्यांचा संदेश पहिल्यांदा खेड, जुन्नर, ओतूर या वारकरी प्रभावक्षेत्रातल्या लोकांपर्यंत पोचला. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जोतीरावांनी उदाहरणार्थ - ‘आरती ज्ञानदेवा महाकैवल्य तेजा’ ही रामजनार्दनकृत आरती पुढं ठेवून ‘आरती सत्यराजा महाप्रांजळ तेजा’ अशी आदिसत्याची आरती रचली. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ या वारकरी गीताप्रमाणे ‘शिवाचा गजर शिवनामाचा झेंडा रोविला’ अशा ओळींची निर्मिती केली.\nआणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी तुकोबांच्या अभंगांचं अनुकरण करत अखंडांची निर्मिती केली.\nहा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्याचं महत्त्व तुकोबांच्या शब्दकळेपुरतं मर्यादित नाही. जोतीरावांच्या इतिहास लेखनाच्या चौकटीत ‘शिवाजी महाराज म्हणजे शेतकऱ्यांचा राजा’ आणि ‘तुकाराम महाराज म्हणजे शेतकऱ्यांचा संत’ अशी समीकरणं आहेत. दुसरं असं, की एकोणिसाव्या शतकातल्या बहुतेक विचारवंतांनी तुकोबांचा आदर्श म्हणून स्वीकार केला होता. परमहंससभा आणि प्रार्थना समाजही त्याला अपवाद नव्हता. प्रार्थना समाजानं तर तुकोबांना ‘मित्र- तत्त्वज्ञ- मार्गदर्शक’ या तिहेरी नात्यानं स्वीकारलं होतं. जोतीराव व त्यांच्यापेक्षाही त्यांचा सत्यशोधक समाज याच मार्गानं पुढं गेला.\nजोतीरावांनी तुकारामगाथेची पारायणं केली असल्याचं त्यांचे चरित्रकार नमूद करतात. वारकऱ्यांबरोबर ते देहू आणि आळंदीलाही जात असत. त्यांचे एक सहकारी तुकाराम हणमंता पिंजण हे देहू देवस्थानचे प्रमुख नारायण सदानंद यांचे मेहुणे होते. पिंजण, तुकारामतात्या आदींबरोबर जोतीराव एकदा त्यांना भेटायलाही गेले होते. जोतीरावांच्या निधनानंतर वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या एका मृत्युलेखात संपादकांनी तुकोबा आणि जोतिबांच्या काव्यरचनांमधल्या साम्याकडं लक्ष वेधून ‘जोतिबांची गाथा’ प्रकाशित करण्याचा सल्ला दिला होता.\nजोतीरावांचा हा पायंडा त्यांच्यानंतरच्या सत्यशोधकांनीही पुढं सुरू ठेवला. कृष्णाजी पांडुरंग भालेकर, मुकुंदराव पाटील, मोतीरामजी वानखेडे अशी कितीतरी नावं या संदर्भात घेता येतील. सत्यशोधक कीर्तनकारही निर्माण झाले. त्यांचा भर तुकोबांच्या अभंगांवर असायचा, हे वेगळं सांगायची गरज नाही. ‘सत्यशोधक सुबोध कीर्तनमाला’ हा ग्रंथच त्याचा साक्षीदार आहे. ‘सत्य-असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता ’ ही तुकोक्ती बहुतेक सर्वच सत्यशोधक वक्ते, पत्रकार व लेखक उद्‌धृत करत असत. तुकोबांच्या मार्फत परंपरेशी नातं जोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता.\nजोतीरावांनी तुकोबांच्या अभंगरचनेचा मनापासून अभ्यास केला होता. वारकरी वर्तुळातही त्यांचा पुरेसा वावर होता. तथापि, ते स्वतः वारकरी परंपरेतले नव्हते. जोतीरावांचे तरुण सहकारी कृष्णाजी पांडुरंग भालेकर हे मात्र पिढीजात वारकरी होते, त्यामुळं भालेकर यांचा अभंगांच्या सगळ्या प्रकारांशी, त्यांच्या पारंपरिक चालींशी जवळून परिचय होता. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून त्यांचं हे नातं स्पष्ट होतं. पारंपरिक वारकरी शैलीत आपणच रचलेले सत्यशोधकी अभंग भालेकर पारंपरिक वारकरी चाली लावून म्हणत. इतकंच नव्हे, तर असे अभंग म्हणत पुणे शहरातून ते वारकरी पद्धतीनं दिंड्याही काढत असत.\nजोतीरावांनी पारंपरिक वैदिक पॅरेडाइमला नवा पर्याय देत गौतम बुद्धांनंतर एक ‘पॅरेडाइम शिफ्ट’ घडवून आणला यात वाद नाही; पण या परिवर्तनात त्यांनी परंपरेचा धागा पार तोडून टाकला, असं मात्र नव्हतं. नव्या पॅरेडाइममध्ये तुकोबांना यथोचित स्थान देऊन त्यांनी आपण अलग पडणार नाही, याची खबरदारी घेतली.\nजोतिबा आणि तुकोबा यांच्या काव्यातलं नातं समजण्यासाठी त्या दोघांच्याही काही ओळी उद्धृत करून या लेखाचा समारोप करू या...\n१) काय प्रारब्ध बापुडे तुझ्या नामस्मरणापुढे \nजळो जळो तुमचे जिणे उद्योगाआधी ताजे खाणे \n३) घ्यावी घ्यावी माझी सेवा \nघ्यावी घ्यावी माझी भाक \n४) तुका म्हणे धाव घाली \nजोति म्हणे धाव घेई \n५) नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती तरी का करणे लागे पती \nजप अनुष्ठाने स्त्रियां मुले होती दुजा का करिती मुलांलागी दुजा का करिती मुलांलागी \n६) जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे \nजगाच्या कल्याणा सत्याच्या विभूती देह कष्टविती परोपकारे \n७) सुखालागी करिसी तळमळ तरी जा रे पंढरीसी एक वेळ \nतरी त��� अवघाचि सुखरूप होसी \nजरी तुझी सुखालागी तळमळ तरी पाठबळ सत्या देई \nमग तू अवघाचि सुखरूप होसी तरुनी तारिसी दुसऱ्याला \n८) आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया \nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4684926398284865074&title=Cycle%20Rally%20in%20Thane&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T09:28:44Z", "digest": "sha1:XWR33WSD4NN4RRI6BJAQPWSCOZFDKJHT", "length": 7439, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वस्थ भारत यात्रेतील सायकलस्वार १० तारखेला ठाण्यात", "raw_content": "\nस्वस्थ भारत यात्रेतील सायकलस्वार १० तारखेला ठाण्यात\nठाणे : ‘नवी दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेचे सायकलस्वार १० नोव्हेंबर २०१८ रोजी ठाण्यात येत असून, सकाळी ११ वाजता टिप टॉप प्लाझा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर त्यांचे स्वागत करतील,’ अशी माहिती कोकण विभाग सहआयुक्त (अन्न व औषध प्रशासन) शिवाजी देसाई यांनी दिली.\nमहात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून जनतेत सुरक्षित, समतोल व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी ‘स्वस्थ भारत यात्रा’ ही मोहीम १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या यात्रेत साडेसात हजारांहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले असून, ते ‘आहारात मीठ, साखर, तेल थोडे कमी वापरा’ असा संदेश देत आहेत.\n‘या यात्रेला सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाण्यातही शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून यात्रेला प्रोत्साहन द्यावे व कमी खाण्याचा संदेश पोहोचवावा,’ असे आवाहन देसाई यांनी केले आहे.\nआयलीफ रिट्झ बँक्वेट्सचे उदघाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला उजाळा नव्या पुतळ्यांच्या अनावरणाचा सोहळा ठाण्यात ‘शाहिरी लोककले’चा जल्लोष अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनींसाठी ठाणे पालिका देणार पाच हजारांची शिष्यवृत्ती\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://empsckatta.blogspot.com/2016/11/current-affairs-november-2016-part-1.html", "date_download": "2018-11-16T10:20:56Z", "digest": "sha1:222MO4HSQ7KCI4TWWGAYSIWM2RJDWNBZ", "length": 136025, "nlines": 365, "source_domain": "empsckatta.blogspot.com", "title": "eMPSCkatta :: e MPSCkatta for online MPSC Guidance: Current Affairs November 2016 Part - 1", "raw_content": "\n🔹पुरोगामी राज्यात मुलगी नकोशीच\n' मुलगा वंशाचा दिवा ' हे रूढ झालेले वाक्य आज समाजात खुलेआम कुणी म्हणत नसले तरी प्रत्यक्षात मात्र जुन्याच पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्राचे मार्गक्रमण सुरू आहे . मुलींचा जन्मदर वाढीसाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना व जनजागृती केली . मात्र , हजारामागे केवळ 907 असाच दर असल्याने आजही मुलगी नकोशीच असल्याचे अधोरेखित झाले आहे .\nकेंद्र शासनाकडून ' बेटी बचाओ , बेटी पढाओ ' ही मोहीम काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे . राज्य शासनाकडूनही या मोहिमेच्या यशस्वितेसाठी विविध जाहिराती देऊन मुलींचा जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे . मात्र , अद्याप समाजातील चित्र बदलण्यात आवश्यक ते यश न आल्याने वर्षागणिक मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे आरटीआय अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले .\n1991 च्या जनगणनेनुसार एक हजार मुलांच्या मागे 946 , 2001 मध्ये 913, तर 2011 च्या जनगणनेनुसार हेच प्रमाण 894 पर्यंत खाली आले आहे . तीन दशकांत मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असल्याने पुरोगामी महाराष्ट्र कुठे चाललाय, असा प्रश्न पडला नाही तर नवलच . मागील वर्षीचा जन्मदर हजारामागे 907 एवढाच आहे . त्यामुळे ' बेटी बचाओ , बेटी पढाओ ' या मोहिमेत राज्यात लाखो संस्था, संघटना , नागरिक सहभागी होतात. परंतु , यात सहभागी होणाऱ्यांच्या डोक्यात किती प्रकाश पडतो हाही संशोधनाचा विषय झाला आहे .\n' बहीण हवी ' केवळ संकल्पनाच\nराज्य शासनाकडून विविध जाहिराती तसेच राखी पौर्णिमा , भाऊबीजेला सोशल मीडियावरून राखी बांधायला बहीण हवी , तर मुलगी का नको असे संदेश येऊन पडतात . परंतु , हे संदेश कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे मागील वर्षातील राज्यातील जन्मदरातून दिसून येते . मागील वर्षी राज्यात 9 लाख 19 हजार 799 मुलींच्या जन्माची नोंद झाली . त्याचवेळी 10 लाख 14 हजार 263 मुलांच्या जन्माची नोंद करण्यात आली .\nमुलाचाच हट्ट धरत प्रसवपूर्व निदान करणारे आजही समाजात उथळ माथ्याने फिरत आहेत. 2013 - 14 ते जुलै 2016 पर्यंत प्रसवपूर्व निदान करणाऱ्या 567 जणांविरुद्ध न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहे . यातील 84 प्रकरणांत 94 जणांना शिक्षाही ठोठावण्यात आली . 68 जणांना सश्रम कारावास , तर 16 प्रकरणांत दंड ठोठावण्यात आला आहे .\n🔹औद्योगिक उत्पादनाने घेतला ‘ वेग’\n- विद्युत उपकरण , वाहननिर्मिती; तसेच ऊर्जा निर्मित��� क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे . परिणामी भारताच्या\nमॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात तेजी आली आहे . ऑक्टोबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नवीन मिळालेले कंत्राट आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांची मागणी वाढली\nभारताचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक ( परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स - पीएमआय) 22 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे . निक्केई पीएमआय ऑक्टोबर महिन्यात 54 . 4 वर पोचला आहे . सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक 51 . 1 पातळीवर होता .\n\" मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात वाढ झाली आहे आणि भारताबाहेरील ग्राहकांकडून नवीन ऑर्डर प्रवाह मिळाल्याने निक्केई इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक वधारला आहे . \" असे निक्केई इंडियाचे अर्थतज्ज्ञ डी लिमा पोलीॅना म्हणाले .\nनिर्देशांक 50 अंशांपेक्षा अधिक पातळीवर जाणे आर्थिक विस्तार सुरू असण्याचे निदर्शक असून , तो त्यापेक्षा खाली आल्यास आर्थिक घसरण होत असल्याचे मानले जाते. नवे व्यवसाय सुरू होण्याचे प्रमाण वाढल्याने आणि विस्ताराच्या वेगात वाढ होत असल्याने पीएमआय वधारला आहे . पुढील काळात ही वाढ सुरू राहण्याची चिन्हे आहेत .\n🔹नीती आयोगाची महाराष्ट्राला ‘शाबासकी’\nशेती पणन उद्योगांना चालना देण्यात राज्य अव्वल स्थानी\nशेती आणि शेती व्यवसायाशी संबंधित उद्योगांना चालना देणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत ‘नीती’ आयोगाने महाराष्ट्राला प्रथम क्रमांक दिला आहे. नीती आयोगाने सोमवारी ‘शेतीचे विपणन आणि शेतीपूरक उद्योग सुधारणा निर्देशांक’ अहवाल जाहीर केला. यात गुजरात आणि राजस्थानला मागे टाकत महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवले आहे.\n‘शेतीविषयक विविध सुधारणांमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेती विपणनाशी संबंधित अनेक सुधारणा महाराष्ट्राने तंतोतंत अमलात आणल्या आहेत आणि शेतीपूरक उद्योग स्थापन करण्यासाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपेक्षा महाराष्ट्रातील वातावरण अधिक पोषक आहे,’ असे ‌नीती आयोगाच्या पत्रकात नमूद करण्यात\nआले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नमुन्यावर आधारित सात तरतुदी, ई-नाम (नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट)बाबतचा पुढाकार, फळे आणि भाज्यांच्या विपणनासाठी विशेष व्यवस्था आणि ठोक बाजारांमधील कररचना इत्यादी मानकांच्या आधारे हा निर्देशांक निश्चित करण्यात आला. या मानकांवरून शेतीपूरक उद्योगांसाठी अनुकूलता आणि आधुनिक व्यापार, व्यवसायाच्या पद्धतीद्वारे स्वतःची उत्पादने विकण्यास शेतकऱ्यांना मिळणारा वाव इत्यादींविषयी माहिती मिळते. कृषी बाजारातील स्पर्धात्मकता, गतिशीलता आणि पारदर्शकता यांचीही माहिती या निर्देशांकावरून मिळते, असे या पत्रकात म्हटले आहे.\nपश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांसह देशातील जवळपास दोन तृतियांश राज्यांची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. तर बिहार, केरळ, मणिपूर आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच अस्तित्वात नसल्यामुळे या निर्देशांकांत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. उद्योग क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाली असून महाराष्ट्र तब्बल दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. औद्योगिक क्षेत्रात आंध्र प्रदेशाने पहिले स्थान पटकावले आहे.\nकृषी विपणन निर्देशांकाची क्रमवारी\n>> खासगी जमिनीवरील वने\n🔹मोना मेश्राम भारतीय संघात\nविदर्भाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मोना मेश्रामची नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.\n🔹राज्यात १४ मत्स्यबीज केंद्रे भाडेपट्टीवर देऊनही मत्स्यबीजांचा तुटवडा कायम\nराज्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमधून पुरेशा प्रमाणात मत्स्यबिजे उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम मासे उत्पादनावर झाला आहे. राज्यातील दोन मत्स्यबीज संवर्धन केंद्रांसह १४ मत्स्यबीज केंद्रे भाडेपट्टीने चालवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता, पण त्यातूनही फारसे काही हाती लागलेले नाही.\nराज्याला सुमारे ७२० किलोमीटरचा समूद्र किनारा लाभला आहे. त्यापैकी १.१२ लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र सागरी मासेमारीसाठी योग्य आहे. या व्यतिरिक्त राज्यात ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र गोडय़ा पाण्यातील आणि १९ हजार हेक्टर क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी उपलब्ध आहे. २०१३-१४ या वर्षांत कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पन्नात मत्स्यव्यवसायाचा ०.३ टक्के वाटा होता. र���ज्याच्या सागरी तटावर मासळी उतरवण्याची १६२ केंद्रे आहेत. सागरी मासेमारीतून उत्पादन सातत्याने कमी होत असताना गोडय़ा पाण्यातील मासे उत्पादनातही सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यासाठी मत्स्यबिजांचा तुटवडा कारणीभूत मानला जात आहे. राज्यात ३० मत्स्यबीज उत्पादन केंद्रे आहेत. त्यांची दरवर्षी सुमारे १२ हजार ३५० लाख अंडी उत्पादनाची क्षमता असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. प्रत्यक्षात वीस मत्स्यबीज उत्पादन केंद्रे बंद अवस्थेत आहेत. याशिवाय, १६ मत्स्यसंवर्धन केंद्र, ४ कोळंबी बीज उत्पादन व संवर्धन केंद्र, अशा एकूण ५० केंद्रांमधून अपेक्षित असे मत्स्यबीज उत्पादन मिळत नसल्याने अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात ४ मत्स्यसंवर्धन केंद्रे आणि मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, परभणी, बीड आणि वर्धा जिल्ह्यातील ९ मत्स्यबीज केंद्रे भाडेपट्टीवर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण अजूनही समस्या कायम आहे.\nविदर्भातील १३ मत्यबीज केंद्रांपैकी ११ केंद्रे बंद अवस्थेत आहेत. विदर्भात गोडय़ा पाण्यातील मासे उत्पादनाची मोठी क्षमता आहे. वर्धा, वैनगंगा, पूर्णा या नद्यांमधील पाण्यामुळे मत्स्योत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. याशिवाय, तलाव आणि शेततळ्यांमधूनही मासे उत्पादन घेतले जाते, पण गेल्या काही वर्षांपासून मत्स्यजिरांची कमतरता ही मोठी समस्या झाली आहे. राज्यातील अनेक भागात मच्छीमार सहकारी संस्था स्थापन झाल्या, पण या संस्थांचे जाळे आता मोडकळीस आल्याचे चित्र आहे. या क्षेत्रावर खाजगी व्यावसायिकांची नजर गेल्याने आता हळूहळू या क्षेत्राचेही खाजगीकरण होऊ लागले आहे. सहकारी मच्छीमार संस्थांसाठी किचकट नियम आणि अटींचे डोंगर उभे करण्यात आले.\nसरकारच्या या धोरणाचा प्रतिकूल परिणाम मच्छीमार संस्थांवर झाला आहे. तांत्रिक अडचणी, अपुरा निधी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या केंद्रांमधून पूर्ण क्षमतेने मत्स्यबीज उत्पादन घेणे शक्य होत नसल्याने यापैकी ही केद्रे खाजगी गुंतवणुकीद्वारे भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला होता, पण या मत्स्यबीज उत्पादन केंद्रांच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न हे कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा कमी असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.\n🔹‘टाइम��स नाऊ’चे संपादक अर्णव गोस्वामी यांचा राजीनामा \nपत्रकार अर्णव गोस्वामी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्णव गोस्वामी हे त्यांच्या ‘द न्यूज अवर’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपादकीय बैठकीत अर्णव गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, मंगळवारी रात्री ९ वाजता होणाऱ्या ‘द न्यूज अवर शो’ चे सूत्रसंचालन अर्णव गोस्वामी करणार असल्याचे टाइम्स नाऊ वाहिनीवर सांगण्यात येत आहे. ‘अर्णव गोस्वामी इज बॅक’ असे वाहिनीवर सातत्याने दाखवण्यात येत आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून अर्णव गोस्वामी ‘टाइम्स नाऊ’मध्ये संपादक पदावर कार्यरत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर ‘द न्यूजअवर’ या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णव गोस्वामी हेच करतात. या कार्यक्रमावरील त्यांच्या आक्रमकपणामुळे ते कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच अर्णव गोस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष मुलाखत घेतली होती. टेलिव्हिजनवर थेट बातम्या देण्यास खासगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आल्यानंतर पहिल्या फळीत जे चेहरे पुढे आले. त्यामध्ये अर्णव गोस्वामी यांचाही समावेश होतो. ‘एनडीटीव्ही’ या वाहिनीवर पहिल्या फळीतील पत्रकारांच्या चमूमध्ये त्यांचा समावेश होता. ‘टाइम्स समूहा’ने २४ तास चालणारी वृत्तवाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्णव गोस्वामी या वाहिनीमध्ये संपादक म्हणून दाखल झाले. तेव्हापासून या वाहिनीचा चेहरा म्हणून अर्णव गोस्वामी यांच्याकडे बघितले जाते.\n🔹प्रसिध्द भारतीय सिंह ‘राम’ याचा गिरच्या जंगलात मृत्यू\nभारतातील सर्वात वयोवृध्द आणि प्रसिध्द सिंह ‘राम’ याचे वृध्दापकाळाने शनिवारी निधन झाले. तो पंधरा वर्षांचा होता अशी माहिती गिर अभयारण्याच्या अधिका-यांनी दिली आहे.\n‘राम’ हा अतिशय देखणा आणि शोभिवंत होता. तसंच गिर अभयारण्यातील सर्वाधिक छायाचित्रे काढल्या गेलेल्या सिंहांमध्ये ‘राम’ आघाडीवर होता. गिर अभयारण्यात तब्बल ५०० सिंह असून आशियाई सिंहांसाठी पूरक असे हे जगातील एकमेव ���भयारण्य आहे. राम आणि त्याचा भाऊ श्याम यांनी गेल्या काही वर्षात येथे येणा-या पर्यटकांवर मोहिनी टाकली होती.\n‘राम’च्या मृत्यूनंतर त्याचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने झाल्याचे अहवालात म्हटले आहे, अशी माहिती उप वनसंरक्षण अधिकारी राम रतन नाला यांनी दिली.\n🔹उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर\nउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा, तसेच व्यवसाय सुरू करण्याची पद्धती सोपी व सहज करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र ९व्या क्रमांकावर आहे. आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.\nकेंद्र सरकारच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन) ने सोमवारी उद्योग व्यासायासाठी सर्वाधिक अनुकूल असलेल्या राज्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात महाराष्ट्राला ९ क्रमांकावर दर्शविण्यात आले आहे.\nकधीकाळी पहिल्या क्रमांकवर असलेल्या गुजरातचीही घसरण झाली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात पहिल्या स्थानावर होते, हे येथे उल्लेखनीय. केंद्र सरकारने ३४० निकष लक्षात घेऊन ही राज्याची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांना ९८.७८ टक्के गुण मिळाले. जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. छत्तीसगड चौथ्या स्थानावर कायम आहे.\nराज्य सरकारने राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी म्हणून उद्योगक्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांची संख्याही कमी केली असून एक खिडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, तरीही राज्य या क्रमावरीत पहिल्या पाचमध्येही येऊ शकले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nअशी आहे राज्यांची क्रमवारी\n१) तेलंगणा, आंध्रप्रदेश २) गुजरात ३) छत्तीसगड ४) मध्यप्रदेश ५) हरियाणा ६) झारखंड ७) राजस्थान ८) उत्तराखंड ९) महाराष्ट्र\n🔹आदिवासींच्या घरावर ‘वारली’ची रंगरंगोटी\nमुलभूत सुविधांपासून कोसोदूर असलेल्या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरावर भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी करून, तरुणाईच्यावतीने दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी पाड्यातील आदिवासीं मुलांना कपडे आणि मिठाईचे देखील वितरण करण्यात आले.\nसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चाळीसटापरी गावात दिपावलीपूर्वी अनेक आदिवासींच्या घरावर वारली चित्रांची रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी खामगाव येथून तरुणाईच्या एका पथकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चाळीसटापरी या आदिवासी गावात भेट दिली. यावेळी चाळीसटापरी येथील मुकेश, देविदास, जगदीश, अनिल यांच्यासह अनेक आदिवासीं बांधवांच्या घरावर आदिवासी चित्रशैलीतील त्यांचे जीवन, सणउत्सव, पर्यावरण संदेश या विषयावर ‘वारली’ चित्र रंगविण्यात आले. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवाना दिवाळीची मिळाई वितरीत करण्यात आली. त्याचप्रमाणे काही आदिवासी मुलांना दैनंदिन उपयोगी साहित्याचेही वितरण तरुणाईच्यावतीने करण्यात आहे. यावेळी तरुणाईचे मनजीतसिंह शिख, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर यांच्यासह तरुणाईचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या अनेक पदाधिकाºयांनी आपल्या घरी दिवाळी न साजरी करता, आदिवासी पाड्यातील सालईबन येथे आदिवासींसोबत दिवाळी साजरी केली.\nवारली चित्राची रंगोटी करुन आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी करताना.\n४आदिवासी जीवन शैलीतील ‘वारली’ चित्र शैलीचा आदिवासी पाड्यातील अनेकांना विसर पडला आहे. दरम्यान, तरुणाईच्यावतीने आदिवासी पाड्यातील विविध घरांवर वारली चित्र शैलीतून विविध चित्र रंगविण्यात आले. त्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींसाठी ही दिवाळी अतिशय नाविण्यपूर्ण ठरली.\n🔹आता ‘थ्री डी’ प्रिंटच्या आधारे ‘ब्रह्मांड’ आपल्या हाती \nसंपूर्ण ब्रह्मांड आपल्या मुठीत घेण्याची किंवा संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारी कविकल्पना आता प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी वैज्ञानिकांनी थ्री डी प्रिंटचा आधार घेतला आहे. वैज्ञानिकांनी सर्वात प्राचीन प्रकाशाचा एक नकाशा तयार केला असून त्याचे थ्री डी प्रिंट काढले जाऊ शकते. त्याआधारे आपल्याला हाती मावेल असे ब्रह्मांडाचे छोटेसे मॉडेल तयार करता येऊ शकेल.\nकॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड (सीएमबी) हा एक प्रकाशपुंज असून तो अतिशय सूक्ष्म अशा तरंगांच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे ब्रह्मांडातील सर्वात प्राचीन प्रकाश मोजला जाऊ शकतो. ब्रह्मांडाची निर्मित��� होऊन ३.६ लाख वर्षे उलटली असताना सीएमबी या प्रकाशपुंजाची निर्मिती झाली आहे. १३.८ वर्षांचा इतिहास असलेल्या विश्वाचा हा प्रारंभीचा टप्पा होता.\nप्लान्क उपग्रहाने सीएमबीचे आजवरचे सर्वाधिक विस्तृत नकाशे तयार केले आहेत. ब्रह्मांडाची प्रारंभीची रचना तसेच तारामंडळाच्या रचनेवर ते प्रकाश टाकतात. मात्र विस्तारित नकाशे बघून त्याचे गूढ उकलणे ही अतिशय अवघड बाब आहे.\nलंडनच्या इम्पिरियल महाविद्यालयातील डेव्ह क्लीमेंटस्सह काही संशोधकांनी सीएमबीच्या थ्री डी प्रिटिंगची योजना आखली होती. त्यासंबंधी अभ्यास युरोपियन जर्नल आॅफ फिजिक्समध्ये प्रकाशित झाला आहे.\n>ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या रचनेशी संबंध...\nसीएमबीच्या तापमानात होणारे बदल हे वेगवेगळ्या घनतेशी संबंधित आहेत. आकाशगंगा, तारकापुंजाच्या रचनेशी त्याचा संबंध आहे. ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या अस्तित्वाशी त्याचा संबंध असू शकतो. सुपरिचित ‘सीएमबी कोल्ड स्पॉट’चे त्याबाबत उदाहरण देता येईल. हा ठिबका आकाराने छोटा असून तारकापुंजापासून वेगळा पडल्याचे जाणवते. वैज्ञानिकांनी थ्री डीच्या दोन फाईल्स तयार केल्या आहेत. त्यापैकी एक साधी तर दुसरी रंगीत रचना आहे. रंगछटांमधून तापमानातील फरक कळू शकतो, असेही वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.\n🔹मद्यपानाच्या समस्येविरोधी राष्ट्रीय धोरणाचा विचार\nभारतातील वाढते मद्यपान आणि विशेषतः युवकांमध्ये पसरत चाललेले व्यसन ही एक आव्हानयुक्त समस्या असून , तिला आळा घालण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण आखण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असल्याचे समजते . सामाजिक न्याय मंत्रालयास याबाबतची जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले .\nयाबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नसली , तरी मंत्रालयाच्या पातळीवर या अनुषंगाने माहिती व संदर्भ गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . \"मद्यपानाचे व्यसन लागलेली व्यक्ती प्रथम मानसिकरीत्या दुर्बल होते आणि त्यातूनच शारीरिक हानी होत राहते .\nमद्यपानाखेरीज आपण राहू शकणार नाही , अशी मानसिक अवस्था या व्यसनाधीन लोकांमध्ये तयार होते आणि त्यातून तो या दुष्टचक्रात अडकला जातो , ' या मूलभूत वास्तवाच्या आधारे हे नवे धोरण आखण्यात येईल , असे समजते . केवळ मद्यपान हानिकारक आहे या पारंपरिक पद्धतीऐवजी अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने या समस्येकडे पाहणे , त्या��धील आरोग्यविषयक , वैद्यकीय , मनोविकाराशी संबंधित पैलू , तसेच सामाजिक दृष्टिकोनातूनदेखील या समस्येवर उपाययोजना काढण्याचा या धोरणात प्रयत्न केला जाणार आहे .\nमद्यपानात 55 टक्के वाढ\nजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात वीसमध्ये एकजण मद्यपानाचा व्यसनी असतो. वर्षाला सुमारे तीस लाख लोक या व्यसनापायी आपले प्राण गमावत असतात . \" ऑर्गनायझेशन ऑफ इकनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ' च्या ( ओईसीडी) अहवालानुसार 1992 ते 2012 या काळात भारतात मद्यपानाच्या प्रमाणात 55 टक्के इतकी भयावह वाढ झालेली आढळते . महिला व तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण धक्कादायक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे . काही ठिकाणी दहा वर्षांची मुले -मुलीदेखील मद्यपान करताना पकडल्याच्या घटनांकडेही अहवालाने लक्ष वेधले आहे .\n🔹राज्य सरकारतर्फे यंदा सहकार सप्ताह\nराज्याच्या विकासातील सहकार क्षेत्राचे योगदान नागरिकांना माहीत व्हावे, यासाठी यंदा सहकार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान, राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य स्तरावरील सप्ताह पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात होणार आहे.\n‘शाश्वत विकासामध्ये सहकाराचे योगदान’ या संकल्पनेवर हा सप्ताह असणार आहे. सप्ताहाच्या नियोजनासाठी​ सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार राज्यभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सहकार सप्ताह अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सप्ताहाममध्ये राज्यस्तरावर राबविण्यात येणारे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहे.\nसहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, ‘राज्य आणि जिल्हा स्तरावर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना एकाच वेळी माहिती मिळणार आहे. सहकार विभागाच्या वतीने दर वर्षी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा या सप्ताहाची व्याप्ती वाढण्यात आली​ आहे. या सप्ताहात सहकार विभागाशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये नागरी बँका, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्थ���, पणन सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, मजूर सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी सूतगिरण्या, हातमाग व यंत्रमाग संस्था, दुग्ध व मत्स्यव्यवसाय संस्था आदी विषयांवर ऊहापोह केला जाणार आहे.’\n‘राज्यस्तरावर असणारे विषय हे जिल्हास्तरावर चर्चेसाठी घेतले जाणार आहेत. सहकार चळवळीत योगदान असलेले तज्ज्ञ, सहकारी संस्थांमधील अधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे, ’ असेही दळवी म्हणाले.\n🔹विमानात आता ई-सिगारेटना बंदी\nविमानांमध्ये आता ई-सिगारेट्सनाही बंदी लागू करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने घेतला असून, मंगळवार १ नोव्हेंबरपासून तो अमलात आला आहे.\nइलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टिम्स (एन्ड्स) किंवा ई-सिगारेट्स या नावाने परिचित असलेल्या सिगारेट्स या धूम्रपानाच्या सवयीवर उतारा असल्याचा दावा केला जातो. मात्र, धूम्रपान सोडण्यासाठी ई-सिगारेट योग्य असल्याचा कोणताही निर्वाळा तज्ज्ञांकडून मिळालेला नाही. अमेरिकन ‘एफडीए’नेही त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही, असे ‘डीजीसीए’ने यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ई-सिगारेट्सच्या कार्ट्रिजमधील निकोटिनचे प्रमाणही समजू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर ही बंदी लागू करण्यात आली आहे.\nविमान वाहतूक नियम, १९३७ नुसार, विमान किंवा विमानतळ परिसरात जिथे ‘धूम्रपानास प्रतिबंध’ असा फलक आहे तिथे यापुढे नेहमीच्या सिगारेटप्रमाणे ई-सिगारेट, ई-हुक्का यांनाही मनाई लागू करण्यात आली आहे.\n🔹राज्यात नाशिक सर्वाधिक थंड\nराज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड झाले आहे. बुधवारी (दि.२) नाशिकचे किमान तपमान १०.५ अंश इतके नोंदविले गेले.\nयावर्षी नाशिक जिल्ह्यात थंडीने दमदार आगमन केले आहे. मंगळवारी (दि.१) नाशिकचे किमान तपमान १३.७ अंशावर होते; मात्र एका दिवसात पारा अचानकपणे घसरुन थेट तीन अंशांनी कमी झाल्याने बुधवारी सकाळी किमान तपमान १०.५ इतके असल्याची नोंद हवामान खात्याने केली. यामुळे राज्यातील नाशिक हे सध्या सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण बनले आहे. नाशिकचा पारा सातत्याने घसरु लागल्याने यावर्षी नाशिककरांना हुडहुडी भरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.\n•पॅसिफिक महासागरावरून दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को असे नॉनस्टॉप उड्��ाण करून एअर इंडियाने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी अटलांटिक महासागरा वरून जाणार्यार मार्गापेक्षा पॅसिफिक महासागरावरून जाणार्यार मार्गाचे अंतर 1400 किमीने अधिक आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाने पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करताना 15,300 किमी अंतर 14.5 तासांमध्ये पार केले.\n•रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यतीदरम्यान पाणी तसेच ऊर्जापेय न मिळाल्याची तक्रार भारताची धावपटू ओ.पी. जैशा हिने केली होती. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने तिचे प्रशिक्षक निकोलाइ स्नेसारेव्ह यांना दोषी ठरवले\n•सर्वोत्तम क्रमवारीतले स्थान पटकावले. क्रमवारीत भारताने अकरा स्थानांची सुधारणा करत १३७ व्या क्रमांकावर झेप घेतला.\n•आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या कार्यकक्षेतून बाहेर पडण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला\n•भारत आणि रशिया संयुक्तपणे 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारे नव्या 'जनरेशन'चे ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्यात येणार आहे\n•हिंदुत्वाताची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सात न्यायमुर्तींच्या बेंचने हा निकाल दिला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी याचिका दाखल करून हिंदुत्वाची पुन्हा एकदा व्याख्या करण्याचे अपिल केले होते. न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची समीक्षा करण्याचे अपिल केले होते. सेटलवाड यांच्याशिवाय शमसूल इस्लाम आणि दिलीप मंडल यांनी ‘राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची’ मागणी केली होती.\n•ग्लोबल फायरपॉवर एजन्सीने 2016 च्या सर्वात शक्तीशाली 10 सैन्यदलांची यादी प्रकाशित केली आहे. यात भारताला ग्लोबल फायरपावरनं आपल्या यादीत चौथ्या स्थानावर घेतलं आहे. भारताचं संरक्षण बजेट 40 अब्ज डॉलर आहे. भारताकडे 6464 टँक, 809 लढाऊ विमानं, 2 युद्धनौका, 19 हेलिकॉप्टर, 14 पाणबुड्या आहेत. 14 लाख जवान भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. भारताच्या सैन्याची हीच ताकद जगात चौथ्या स्थानावर ठेवते.तर जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य अमेरिकेचं आहे. अमेरिकेचं संरक्षण बजेट 581 अब्ज डॉलर आहे. अमेरिकेकडे 8848 टँक, 2785 लढाऊ विमानं, 13 युद्धनौका, 957 हेलिकॉप्टर आणि 75 पाणबुड्या आहेत. 14 लाख सैनिक आहेत.\n•जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणार्या पहिल्या महिला आणि जपानी गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे 22 ऑक्टोबर 2016 रोजी निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या.\n•ताबेई यांनी मे 1975 मध्ये एव्हरेस्ट सर केले होते. तेव्हा त्या 35 वर्षांच्या होत्या. त्यानंतर 1992 पर्यंत त्यांनी एकापाठोपाठ जगातील सर्वांत उंच 7 शिखरांना गवसणी घातली.\n•2011 च्या भूकंप आणि त्सुनामीची झळ बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी जुलै 2015 मध्ये माऊंट फुजी हे शिखर सर केले होते. हे त्यांचे अखेरचे गिर्यारोहण ठरले.\n•7 खंडांतील 7 सर्वोच्च शिखरे सर करणार्या पहिल्या महिला बनण्याचा मानही त्यांनी मिळविला\n•हॅमिल्टनने अमेरिकन ग्रा. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत जेतेपद पटकावून कारकीर्दीतला ५०वा विजय मिळविलाकेला\n•जेतेपदांचे अर्धशतक पूर्ण करणारा हॅमिल्टन हा अॅ्लेन प्रोस्ट (५१) आणि मायकेल शूमाकर (९१) यांच्यानंतरचा तिसरा शर्यतपटू आहे.\n•नाट्यपूर्ण घडामोडींनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले.\n•रतन टाटा यांच्याकडे आता पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.\n•रतन टाटा हे 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने मिस्त्री यांची नियुक्ती केली होती\n•टाटा सन्सच्या संचालक मंडळामध्ये 2006 मध्ये मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2011मध्ये त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले होते.\n•नव्या अध्यक्षांची निवड येत्या चार महिन्यांत करण्यात येणार आहे.\n•नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात स्वतः रतन टाटा, टीव्हीएस समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बसिन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजनैतिक अधिकारी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे.\n•सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल महाविद्यालयातून बीई सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केले आहे. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारत सरकारने दुहेरी नागरिकत्व नाकारल्याने 2003 मध्ये त्यांनी आयरिश नागरिकत्व स्वीकारले होते\n•बेंगलुरू येथील व्हाइटफिल्ड परिसरात राहणारा २५ वर्षीय के. जी. बालकृष्ण याने बॉडीबिल्डिंगमधील ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला.\n•फिलिपाईन येथे पार पडलेल्या ���ाचव्या ‘फिल-एशिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बालकृष्णने ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब पटकावला\n🔹व्हिजन डॉक्युमेंट 2030 वर काम सुरू\nराज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचा आराखडा\nमुंबई - राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सन 2030 पर्यंतचा आरखडा तयार केला असून , त्या अनुषंगाने कालबद्ध पद्धतीने योजना राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात काही विभागांनी तयार केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचे फडणवीस यांच्याकडे आज सादरीकरण करण्यात आल्याचे समजते .\nकेंद्राच्या निती आयोगाने सूचित केल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक विभागांनी पुढील पंधरा वर्षांसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे . हा आरखडा सुरवातीला तीन वर्षांसाठी असेल आणि त्या दृष्टीने विकास योजना राबविण्यात येणार आहेत. सध्या फडणवीस यांच्याकडून व्हिजन डॉक्युमेंटचा अभ्यास सुरू असून , तयार झालेल्या आराखड्यात काही प्रमाणात मुख्यमंत्री बदल सुचवतील. संबंधित आरखडाचा आढावा संपल्यानंतर सर्व विभागांच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल. त्यानंतरचे राज्याचा आराखडा निती आयोगाकडे पाठविण्यात येणार असून , त्या आधारे केंद्राचा निधी राज्याला प्राप्त होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे . राज्यात सध्या जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वी झाल्याने दुष्काळमुक्तीच्या दिशेने जाण्यास फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे . भविष्यात \" जलयुक्त ' ची अधिकची कामे होती घेण्यात येणार असून योजनेमुळे साठलेल्या पाण्याच्या साठ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे .\nराज्यात जवळपास पन्नास टक्के इतके नागरीकरण आहे . शहरात राहणाऱ्या जनतेला घरांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे . त्यामुळे शहरी भागात परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यावर सरकारचा भर असेल. मुंबई , ठाणे , पुणे , नाशिक, नागपूर , औरंगाबादसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात घरांचे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण विभागातून सांगण्यात आले. त्याचबरोबर मुंबईसह मोठ्या शहरांत वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे . यासाठी मुंबईच्या धर्तीवर अन्य शहरांत पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे . मुंबईसाठी सागरी वाहतुकीचा आणखी एक पर्य��य शिल्लक असून हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असेल, असे परिवहन खात्यातून सांगण्यात आले .\nआघाडीची \" व्हिजन ' कागदावरच \nकॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रत्येक विभागाच्या सचिवांना व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आदेश दिले होते . मात्र हे \" व्हिजन ' कागदावरच राहिल्याची बाब लपून राहिली नाही . पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीही \" की रिझल्ट एरिया' वर भर दिला होता . मात्र त्यातूनही काही सिद्ध झाले नसल्याचा इतिहास नवीन आहे . आता फडणवीस सरकारनेही \" व्हिजन ' हाती घेतले असल्याने भविष्यात त्याचे काय होणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .\n🔹' स्ट्रीट व्ह्यू 'ला अद्याप भारतात परवानगी नाही : गुगल\n' गुगल ' च्या महत्त्वाकांक्षी ' स्ट्रीट व्ह्यू ' या सुविधेला भारतामध्ये अद्याप धोरणात्मक परवानगी मिळालेली नाही , अशी माहिती ' गुगल इंडिया ' चे अधिकारी साकेत गुप्ता यांनी आज ( गुरुवार) दिली . ' स्ट्रीट व्ह्यू ' च्या माध्यमातून युझर जगभरातील कोणतीही वास्तू , पर्यटन स्थळ इत्यादी पाहण्याबरोबरच संग्राहलये , बागा आतूनही पाहू शकतात .\nसध्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये या सुविधेला परवानगी मिळालेली नाही . श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये ' स्ट्रीट व्ह्यू ' वापरले जात आहे , तर इंडोनेशिया आणि जपानमध्ये यासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे , असेही गुप्ता यांनी सांगितले . ' आतापर्यंत ' स्ट्रीट व्ह्यू ' सुरू करण्यासाठी आम्हाला भारतात परवानगी मिळालेली नाही . यासंदर्भात चर्चा सुरू आहे . तांत्रिकदृष्ट्या आम्हाला फक्त कॅमेरा आणि गाड्यांची गरज आहे . मुख्य अडथळा धोरणात्मक निर्णयासंदर्भात आहे , ' असे गुप्ता म्हणाले .\n' गुगल मॅप ' द्वारा भारतातील पाच हजारांहून अधिक शहरे आणि सहा लाख गावांचे ' मॅपिंग' पूर्ण झाले आहे . यांचा वापर करून घेत खास भारतासाठी म्हणून काही सुविधा नव्याने देण्याची ' गुगल ' ची तयारी सुरू आहे . ' खास भारतासाठी म्हणून तयार केलेली अनेक फीचर्स सध्या जगभरात वापरली जात आहेत. एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाकडे जाण्याचे किंवा तिथून दुसरीकडे जाण्याचे मार्गदर्शन करण्याची सुविधा भारतासाठी तयार केली होती . आता जगभरात याचा वापर केला जातो . येत्या काही काळात इंडोनेश��यामध्येही त्याचा वापर सुरू होईल . तसेच , ' ऑफलाईन मॅप ' ही सुविधाही भारतासाठीच तयार केली गेली होती , ' असे गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .\nभारतातील रेल्वेचे जाळे मोठे आहे . येथील रेल्वेचे ' रिअल टाईम ' वेळापत्रक देण्याविषयी आम्ही भारतीय रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करत आहोत . पण हे नेमके कधी होईल , हे आता सांगता येणार नाही .\n🔹‘डीआरडीए’चे आता रोजगाराभिमुख संकेतस्थळ\nयुवकांना रोजगार देऊन स्वावलंबी करण्यासाठी सतत धडपड करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. यातून युवकांना शैक्षणिक पात्रतेवर कोणत्या क्षेत्रात, कुठे रोजगार मिळविता येईल, याची सविस्तर माहिती देण्यात येईल.\nसध्या नागपूर जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ बंद आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे संकेतस्थळ बंद पडले आहे. निवडणुकांचा माहोल असतानाही संकेतस्थळ बंद असल्याचा आरोप सदस्य करीत आहेत. मात्र, युवकांसाठी नवे संकेतस्थळ तयार करण्यावर जिल्हा परिषदेचा भर आहे. ही बाब कौतुकास्पद असली तरी जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सतत 'अपडेट' आणि सुरू असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक जिल्हा परिषदेपासून दूर होत आहे. त्याला माहिती मिळविण्यासाठी जिल्हा परिषद गाठावी लागत आहे. याचा परिणाम कामकाजावर होत असून नागरिकांना त्रास वाढला आहे.\nजिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नव्या स्वरूपात येणार आहे, याबाबत वारंवार सुतोवाच करण्यात आले. पण, पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही संकेतस्थळाचे कामे ठप्प पडून आहे. पण, जिल्हा परिषदेने युवकांच्या रोजगारावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना रोजगारावर प्रशिक्षण दिले. येत्या दोन आठवड्यात नवे संकेतस्थळ सुरू होईल, अशी माहिती ‌मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मकरंद नेटके यांनी दिली.\nकेंद्र सरकार व राज्य सरकारकडून ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांच्या योजनांसोबतच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी ही यंत्रणा काम करते. यामध्ये स्वर्णजयंती ग्रा�� स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना आदी महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. रोजगाराभिमुख माहितीसह विविध योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे.\n🔹जपानमधील नौदलाचे तळ अमेरिकेकडून बंद\nटोकियो - गोळीबाराच्या शक्यतेमुळे अमेरिकेने जपानच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले नौदलाचे तळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .\nअमेरिकेच्या नौदल तळातील कमांडरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ( गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाला . त्यामुळे नौदलाचे तळ तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . लवकरच हा तळ पूर्ववत सुरु होईल . गोळीबाराच्या ठिकाणची चौकशी करण्यात येत आहे .\nजपानची राजधानी टोकियोपासून 980 किमी अंतरावर असलेल्या सासेबो येथे हा अमेरिकेचा नौदल तळ आहे . नौदल तळाच्या बिल्डींग 141 येथे गोळीबाराचा आवाज ऐकण्यात आला होता . मात्र , चौकशीनंतर कोठेही बंदुकधारी व्यक्ती घुसल्याचे दिसून आले नाही .\n🔹भंडाऱ्यात होणार इको टूरिझम सर्किट\nनागपूरसह विदर्भातील हौशी पर्यटकांसाठी भंडारा जिल्ह्यातील पाच गावांमध्ये वन पर्यटनाचे नवे क्षेत्र निर्माण करण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले आहेत. अॅडव्हेंचर स्पोर्टस, निसर्ग सफारी, नौकानयनापासून ते बांबूच्या घरातील निवासापर्यंत विविध आकर्षणे या पर्यटन सर्किटमध्ये विकसित केली जाणार आहेत. येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात केली जाणार आहे.\nभंडारा जिल्ह्यातील कोका, रावणवाडी, साकोली, पिटेझरी आणि चांदपूर या पाच गावांमध्ये विविध पर्यटन आकर्षणे निर्माण केली जाणार आहेत. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण जिल्ह्यात २२ टक्के वनक्षेत्र आहे. या नैसर्गिक समृद्धीचा उपयोग पर्यटनवाढीसाठी करुन घेण्याचा आराखडा वन विभागाने तयार केला आहे. या कामाचा पहिला टप्पा साकोली आणि तुमसर परिसरात सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था, निसर्ग शिक्षण कार्यक्रम, सफारी व इतर व्यवस्था उभारल्या जातील. हा संपूर्ण प्रकल्प संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून राबविला जाईल. त्यातून मिळणारे उत्पन्न समितीला जाणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. यासाठीचा निधी मंजूर झाल्यानंतर सुमारे एका महिन्यात ��्रत्यक्षक कामाला प्रारंभ होईल, असे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी सांगितले.\nनागपूरकरांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था\nया संपूर्ण प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जाणार आहे. नागपूरहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असल्याने त्याकरिता विशेष वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे. नागपूरच्या पर्यटकांसाठी विशेष बसेस सोडण्यात येतील. नागपूरहून पर्यटकांना पर्यटनस्थळी नेणे आणि परत सोडणे या दोन्हीसाठी बसेसची व्यवस्था वन विभागातर्फे केली जाणार आहे.\nकरा निवास बांबू हाउसला\nचांदपूर तलावाच्या परिसरात बांबू हाऊस तयार करण्यात येणार असून तेथे पर्यटकांना निवासाचा आनंद घेता येणार आहे. या शिवाय, रावणवाडी येथे तरंगते बांबू रेस्टॉरेंट देखील तयार केले जाणार आहे. अहमदाबाद येथील सेंटर फॉर एन्व्हायर्मेंट एज्युकेशन या संस्थेचे तांत्रिक साहाय्य या कामांसाठी घेतले जाणार आहे. या परिसरात बांबू बनदेखील विकसित केले जाणार आहे.\nअहमदाबादची संस्था या कामासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे.\nकोका : आदिवासी जीवन दर्शन, वन्यजीव दर्शन\nकोका : आदिवासी जीवन दर्शन, वन्यजीव दर्शन\nरावणवाडी : तलाव विकसित करणे, नौकानयन, साहसी खेळ\nसाकोली : उद्याने व बांबू लागवड\nपिटेझरी : वन्यजीव सफारी\nचांदपूर : ट्री हाउस, कॅनोपी वॉक, साहसी खेळ\n🔹मोदी सरकारची ' आरआयएल ’ कडे भरपाईची मागणी\nनैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याची भरपाई\nनवी दिल्ली : कृष्णा - गोदावरी खोऱ्यातून ओएनजीसी या सरकारी कंपनीच्या मालकीच्या नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजसह ( आरआयएल ) भागीदार कंपन्यांकडे सरकारने 1 . 55 अब्ज डॉलर भरपाईची मागणी केली आहे .\nपेट्रोलियम मंत्रालयाने या प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजला नोटीस बजावून 1 . 55 अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे . न्यायाधीश ए . पी. शाह यांच्या समितीने नुकताच आपला अहवाल पेट्रोलियम मंत्रालयाला सादर केला .\nबंगालच्या उपसागरातील कृष्णा - गोदावरी खोऱ्यातील ओएनजीसीच्या शेजारील क्षेत्रातून नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याबद्दल रिलायन्सने सरकारला भरपाई द्यावी , अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे . मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीने ओएनजीसीच्या क्षेत्रातून दुसरीकडे जाणाऱ्या नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याबद्दल सरक���रला पैसे द्यावेत , असे समितीने नमूद केले होते .\nओएनजीसीच्या क्षेत्रातून वाहून आलेल्या वायूचे उत्पादन व विक्री रिलायन्स इंडस्ट्रीजने केली . ओएनजीसीच्या क्षेत्रातून 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2015 या काळात 11 अब्ज घटफूट नैसर्गिक वायू रिलायन्सच्या क्षेत्रात वाहून गेला . यातील 9 अब्ज घनफूट वायूचे उत्पादन रिलायन्स इंडस्ट्रीजने घेतले आहे . ही नुकसानभरपाई ओएनजीसीला न देता सरकारला द्यावी , असे समितीने नमूद केले आहे .\n🔹एनडीटीव्हीचे प्रसारण एक दिवस बंद\nपठाणकोटवर जानेवारीत झालेल्या दहशवादी हल्ल्याचे थेट प्रसारण एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला चांगलेच भोवले आहे. या प्रसारणाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रीगटाने केलेल्या विनंतीनंतर सरकारने एनडीटीव्ही इंडियाला एक दिवस प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nपठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्यादरम्यान एनडीटीव्हीने अत्यंत गोपनिय आणि संवेदनशील माहिती प्रसारीत केल्याचा ठपका मंत्रीगटाने ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nएनडीटीव्हीला ९ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून १० नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत देशभरातील प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत एनडीटीव्हीने अद्याप कोणतीही प्रतक्रियिा दिलेली नाही.\nएनडीटीव्हीने प्रसारित केलेल्या संवेदनशील माहितीचा फायदा दहशतवाद्यांना होऊन केवळ देशाची सुरक्षाच नाही तर त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आणि भारतीय जवानांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकला असता. त्यासाठी वाहिनीला प्रसारण नियमाचा भंग केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यावर े ‘आम्ही दिलेली माहिती इंटरनेट आणि वृत्तपत्रांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे,’ असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र मंत्रीगटाने एनडीटीव्हीने हल्ल्याच्या काळात दहशतवादी लपलेल्या ठिकाणाचा तपशील त्वरित दिल्याचे म्हटले आहे.\n🔹चीनची हवाई ताकद वाढली\nचीनने झुहाई येथे झालेल्या ‘एअर शो’मध्ये प्रथमच आपले सर्वांत शक्तशिाली जे-२० हे युद्धविमान जगासमोर आणले. या विमानाच्या कार्यक्रमातील सहभागाची पूर्व कल्पनाही देण्यात आली नव्हती. हवाई दलाच्या रंगतदार प्रात्यक्षिकानंतर अचानक ही युद्धविमाने अवकाशात अवतरली. त्यामुळे उपस्थतिही ��ारावून गेले.\nगेल्या २० वर्षांमध्ये चीनने आपले हवाई सामर्थ्य झपाट्याने वाढवले आहे. त्यामुळे आपल्या शक्तीचे चीन आता जगासमोर प्रदर्शन मांडणार यात शंका नाही. या विमानांद्वारे चीनने आपली हवाई ताकद दाखवल्याची चर्चा आहे. चीनची सरकारी कंपनी एरोस्पेसने या विमानाची निर्मतिी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनने आपले हवाई सामर्थ्य वाढवण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. चीनला कवेळ जगालाच नाही तर दक्षिण चीनलाही आपले सामर्थ्य दाखवून द्यायचे आहे. याच एअर शोमध्ये चीनने वाय-२० हे मालवाहू विमानही जगासमोर आणले. हे विमान युद्धजन्य परिस्थितीत एअरलिफ्ट आणि अन्य हालचालींसाठी वापरता येणार आहे.\nलांबपल्ल्यांच्या क्षेपाणास्त्रांसाठी वापरता येणार\nकमी वजनाचे, रडारावर न दिसणारे अत्याधुनिक विमान\nअमेरिकेला थेट आव्हान देण्याचे सामर्थ्य\nयेत्या १ एप्रिल २०१७पासून अंमलात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांविषयी केंद्र आणि राज्य सरकारांची सहमती झाली असून करांचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार स्तर गुरुवारी निश्चित करण्यात आले.\nअन्नधान्यांसह ग्राहक मूल्य निर्देशांकातील ५० टक्के उत्पादनांवर कोणताही कर लागणार नसल्यामुळे कमकुवत घटकांना दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्यांमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर शून्य ते पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. जीएसटीचा प्रमाणित दर १२ ते १८ टक्के ठेवण्यात आला असून महागड्या गाड्या, तंबाखू आणि शीतपेयांसह चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक २८ टक्के कर तसेच अधिभार आकारला जाईल.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय जीएसटी परिषद गुरुवारपासून सुरू झाली. या बैठकीच्या पहिल्या दिवशी चारस्तरीय कररचनेवर सहमती साधण्यात आली. कमकुवत घटकांना दिलासा देण्यासाठी तसेच महागाईला चालना मिळणार नाही, याची खबरदारी घेताना अन्नधान्यांना करश्रेणीतून वगळण्यात आले आहे. सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर कर नसल्याने महागाई निर्देशांकावर परिणाम होणार नाही, असे जेटली म्हणाले.\n🔹GSTचे दर जाहीर; जगणं 'स्वस्त' होणार\nऐतिहासिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक संसदेत मंजूर झाल्यापासून वादाचा केंद्रबिंदू ठरलेले 'जीएसटी'चे दर आज ���खेर जाहीर झाले. जीएसटी महामंडळाच्या मान्यतेनंतर सरकारनं चार टप्प्यांत जीएसटी कर जाहीर केला असून ५% १२% १८% आणि २८% असे कराचे दर आहेत. जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे ० ते ५ टक्के तर, चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक २८ टक्के कर बसणार असून महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज जीएसटी अंतर्गत लागू होणाऱ्या नव्या कररचनेची माहिती दिली. महागाईला आळा बसावा म्हणून खाद्यपदार्थांसह महागाईवर परिणाम करणाऱ्या जवळपास ५०% वस्तूंवर शून्य टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंवर जेमतेम ५ टक्के कर असेल. त्याचवेळी, तंबाखूजन्य पदार्थ, कोल्ड्रिंक्स व इतर चैनीच्या वस्तूंवर सर्वाधिक २८ टक्के कर असेल, असं जेटली यांनी सांगितलं. नव्या कररचनेनुसार, अलिशान गाड्या, तंबाखू व शीतपेयांवर जास्तीत जास्त जीएसटीसह अतिरिक्त अधिभार लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.\n🔹‘वैवाहिक सुखासाठी पत्नीला नोकरी सोडण्याची सक्ती करता येणार नाही’\nवैवाहिक सुखासाठी पती पत्नीवर नोकरी सोडण्याची सक्ती करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नागपूरच्या कौटुंबिक न्यायालायाने दिला आहे. नागपूरच्या एका सुखवस्तू कुटुंबातील पतीने आपल्या पत्नीविरोधात कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची पत्नी ही उत्तर प्रदेशातील एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करते. या दुराव्यामुळे आपल्याला पत्नीचा सहवास मिळत नाही. त्यामुळे तिने उत्तर प्रदेशातील नोकरी सोडावी, असा धोशा पतीने लावला होता. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दखाल झाले होते. याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण बाबी नमूद केल्या. परराज्यात नोकरी करणे म्हणजे वैवाहिक हक्कांचे उल्लंघन नाही. प्रत्येक स्त्रीला शिक्षणानुसार करिअर घडवण्याचा पूर्ण हक्क आहे. पत्नीला करिअर घडवता यावे यासाठी पतीने तिला पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.\n🔹महाराष्ट्राचा ‘डिजिटल स्कूल पॅटर्न’ ओरिसा अवलंबणार\nजिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढवायचा, लोकवर्गणीतून भौतिक सुविधा वाढवायच्या, त्यातूनच शाळा डिजिटल करायची... महाराष्ट्राच्या शिक्षण विभ���गाचा हा पॅटर्न आता इतर राज्यही स्वीकारत आहेत. शाळा डिजिटल कशा करायच्या, याबाबत ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांचे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार ३ दिवसांचे प्रशिक्षणही झाले आणि आता पहिल्या टप्प्यात ओरिसातील ३६१ शाळा डिजिटल होणार आहेत.\nप्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी शिक्षकांना नवनवीन ‘ट्रिक’ सांगितल्या. डिजिटल शाळा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ठाणे जिल्ह्यातील पस्टेपाडा येथील शिक्षक संदीप गुंड यांनी नानाविध अडचणींवर मात करीत आपली शाळा डिजिटल करून दाखविली. मग त्ययांच्याच मार्गदर्शनात गेल्या दोन वर्षात राज्यभरात डिजिटल शाळांची लाटच आली. संदीप गुंड यांनी राज्यात शंभराहून अधिक डिजिटल कार्यप्रेरणा कार्यशाळा घेतल्या. केंद्रप्रमुख महेंद्र धिमते यांचे सहकार्य लाभले. त्यातून महाराष्ट्रात आतापर्यंत १५ हजार २०० शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांनी चक्क १२१ कोटी रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. शिक्षकांच्या या धडपडीचा परिणाम म्हणजे, इतर खासगी शाळांतील सुमारे १४ हजार विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत.\n🔹कीर्ती शिलेदार यांना ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार जाहीर\nसंगीत व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्तींना दरवर्षी देण्यात येणारा ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान’ पुरस्कार यंदा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना जाहीर झाला आहे.\nरंगभूमी दिनानिमित्त दरवर्षी येथील देवल स्मारक मंदिरच्यावतीने हा सन्मान पुरस्कार देण्यात येतो. रविवार दि. १३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते हा सन्मान शिलेदार यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.\nदेवल स्मारक मंदिरच्यावतीने १९९८ पासून संगीत व नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया कलाकारांना देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत हा पुरस्कार भालचंद्र पेंढारकर, जयमाला शिलेदार, प्रसाद सावकार, शरद गोखले, मास्टर अविनाश, अरविंद पिळगावकर, श्रीमती फैयाज आदींना प्रदान करण्यात आला आहे.\nयंदा सन्मान प्राप्त झालेल्या कीर्ती शिलेदार यांनी २४ संगीत नाटकांतून भूमिका केलेल्या आहेत. ‘संगीत शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, कान्होपात्रा, मृच्छककटीक, द्रौपदी’ आदी नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. तरूण कलाकारांना वाव मिळावा म्हणून त्यांनी संगीत नाट्य सेवा ट्रस्टची स्थापना केली आहे.\nरविवार दि. १३ नोव्हेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे होणाºया कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते हा पुरस्कार शिलेदार यांना प्रदान करण्यात येणार आहे.\n🔹सी-१७ ग्लोबमास्टरच्या लँडीगमधून भारताचा चीनला इशारा\nभारतीय वायूदलाने गुरुवारी सी-१७ ग्लोबमास्टर हे लष्करी मालवाहतूकीचे सर्वात मोठे विमान यशस्वीरित्या अरुणाचलप्रदेशच्या मीचूका विमानतळावर उतरविले. सी-१७ विमानाचे लँण्डीग ही भारतीय वायूदलासाठी महत्वाची कामगिरी आहे कारण मीचूका विमानतळ समुद्रसपाटीपासून ६,२०० फूट उंचीवर असून, भारत-चीन सीमेजवळील हा महत्वाचा तळ आहे.\nसी-१७ ग्लोबमास्टरच्या यशस्वी लँण्डीगमुळे आणीबाणीच्या प्रसंगात अरुणाचलप्रदेशमधील डोंगराळ, अतिदुर्गम भागातील मदतकार्याला वेग येणार आहे. या भागातील रस्तेमार्गाची स्थितीही फारशी चांगली नाही. चीनी सीमेजवळ असणारा मीचूका विमानतळ १९६२ च्या भारत-चीन युद्धात रणनितीकदृष्टया महत्वाचा ठरला होता.\nबराचकाळ हा विमानतळ वापराविना पडून होता. २०१३ मध्ये या विमानतळाच्या पूर्नबांधणीचा निर्णय घेण्यात आला. वायू दलाने ३० महिन्यांच्या रेकॉर्ड टाइममध्ये हा विमानतळ बांधून पूर्ण केला. हा विमानतळ इटानगरपासून ५०० किमी अंतरावर आहे. चीनी सीमेपासून हा विमानतळ फक्त २९ किमीवर आहे.\nभारतीय वायूदलाने २०१३ मध्येही असाच धाडसी प्रयोग केला होता. त्यावेळी वायू दलाने सी-१३० सुपर हरक्युल्स विमान जगातील सर्वात उंच दौलत बेग ओल्डीच्या धावपट्टीवर उतरवले होते. चीनसाठी तो एक इशारा होता.\nदौलत बेग ओल्डी सर्वात उंच विमानतळ\nदौलत बेग ओल्डी विमानतळ लडाखमध्ये आहे. जगातील हा सर्वात उंचावरील विमानतळ असून, भारतीय वायू दलाने २०१३ मध्ये जगातील या सर्वात उंच धावपट्टीवर सी-१३० सुपर हरक्युल्स हे विमान यशस्वीरित्या उतरवले होते. अमेरिकन बनावटीच्या या विमानाने ५० वर्षात प्रथमच इतक्या उंचावरील धावपट्टीवर लँडीग केले होते. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दाच्यावेळी सर्वप्रथम इथे तळ बनवण्यात आला हो\nआयएनएस सुमित्रा सिडनी बंदरात दाखल\n‘पूर्वेकडे पहा’ या धोरणाअंतर्गत तसंच मित्र देशांबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने भारतीय नौदलाची सुमित्रा ही किनारी गस्त नौका 4 ते 7 नोव्हेंबर 2016 या तीन दिवसांच्या भेटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी बंदरात दाखल झाली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातले द्विपक्षीय संबंध दृढ व्हावेत तसंच दोन्ही देशात सागरी सुरक्षा सहकार्य वाढावे या उद्दिष्टाने ही नौका सिडनी दौऱ्यावर आली आहे. दोन्ही राष्ट्रांच्या नौदल अधिकाऱ्यांदरम्यान संवाद, भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक दौरा, यासह इतर कार्यक्रम या तीन दिवसात आयोजित करण्यात आले आहेत.\n‘फेस्टीवल ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात ही नौका सहभागी होणार आहे.\nआर्थिक आणि धोरणात्मक बाबतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दृढ द्विपक्षीय संबंध असून उभय देशात सागरी संबंधही हळूहळू वृध्दींगत होत आहेत.\nसुमित्रा ही सरयू श्रेणीतली चौथी नौका असून गोवा गोदीमध्ये या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. 2014 मध्ये नौदलात समावेश झालेल्या या नौकेने हाती घेतलेले ऑपरेशन राहत लक्षवेध ठरले. 2015 मध्ये युध्दग्रस्त येमेनमधून विविध राष्ट्रांच्या नागरिकांची सुखरूप सुटका या ऑपरेशन राहत अंतर्गत करण्यात आली होती.\n🔹पहिली हायड्रोजन रेल्वे जर्मनीत धावणार\nबर्लिन : शून्य प्रदूषण करणारी जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत ही रेल्वे र्जमनीच्या रुळांवरून धावताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 'अल्स्टॉम' या कंपनीने तयार केलेली 'द कोराडिया आयलिन्ट' ही रेल्वे सध्या र्जमनीत धावत असलेल्या ४ हजार डिझेल कार्ससाठी एक उत्तम पर्याय ठरेल, असे मत कंपनीचे सीईओ हेन्री पॉपर्ट-लफार्गे यांनी व्यक्त केले आहे.\nछतावरील टँकमध्ये साठविलेल्या हायड्रोजन इंधनावर चालणारी ही रेल्वे केवळ उष्णता आणि वाफेचे उत्सर्जन करेल, असे ते म्हणाले. शून्य उत्सर्जन करणार्‍या या रेल्वेची प्रदूषण नियंत्रणासाठी चांगली मदत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.\nगत ऑगस्ट महिन्यात बर्लिनमध्ये आयोजित इन्नोट्रान्स ट्रेड शोमध्ये या रेल्वेची पहिली झलक सादर करण्यात आली होती. या महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्पाकडे जगाचे लक्ष ला���ले आहे.\n⛏शेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे.\n⛏नीती आयोग देशाच्या शेतीमध्ये दुसरी क्रांती आणण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतो. शेती हा विषय घटक राज्यांच्या अधिकार व कार्यक्षेत्रात असल्यामुळे नीती आयोग आपला कार्यक्रम व धोरण आराखडा कार्यवाहीसाठी घटक राज्यांच्या कार्यवाही व्यवस्थेकडे सोपवणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जाहीर आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर नीती आयोगाने भारतीय शेती मुक्त करण्यासाठी त्रिसूत्री व्यूहरचना प्रस्तावित केली आहे.\n⛏आयोगाच्या मते 1) राज्य पातळीवर कृषी माल विपणन व्यवस्था सुधारणे, (2) जमीन खंडावर कसायला घेण्याच्या पद्धतीत बदल करणे, 3) जंगल सुधारणा - अशा तिहेरी सुधारणांमुळे (या सर्व बाबतीत घटक राज्यांनाच सुधारणा कराव्या लागतील.) भारतीय शेती व्यवस्था अधिक चैतन्यशील होऊन उच्चतर उत्पन्न वृद्धीदर गाठू शकेल.\n⛏आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी शेतीतील सुधारणांसाठी पंतप्रधान कार्यालयास एक सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्या सुधारणा राज्यांनी केल्यास शेतकऱ्यांना मोठे फायदे होतील, असे अपेक्षित आहे. सामान्य शेतकरी गरिबीच्या खाईतून बाहेर पडण्यास या नव्या शेती विकास प्रस्तावांचा हातभार लागेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांच्या आत दुपटीने वाढेल, असे अभिप्रेत आहे. आयोगाची भावना अशी आहे, की प्रस्तावित बदल राज्य सरकारे सहज व त्वरित कार्यवाहीत आणू शकतील.\n⛏ *त्रिसूत्री व्यूहरचनेअंतर्गत घटकांचा विचार करता शेतीसंबंधी प्रस्तावित बदलातील प्रमुख मुद्दे साधारणतः पुढीलप्रमाणे आहेत.*\n1) जमीन खंडाने देण्याच्या कायद्यात सुधारणा करताना केंद्रीय कायद्यांना सुसंगत बदल करणे.\n2) कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात किमान 10 बदल करून सुधारित कायदा शेतकरी उत्पादकांच्या अधिक सोईचा करणे.\n3) करार शेती कायदा सोपा करणे.\n4) खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतील अशी व्यवस्था.\n5) शेतकऱ्यांना थेट ग्राहकास माल विकण��याचे स्वातंत्र्य.\n6) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्याचे एकच परवानापत्र देण्याची व्यवस्था.\n7) एकबिंदू कर आकारणी (कर प्रपात परिणाम टाळण्यासाठी).\n8) फळे व भाजीपाला यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या बाहेर ठेवणे.\n9) कृषी उत्पादनावरील कर आकारणीचे वाजवीकरण.\n10) ई-पद्धतीच्या (online) शेतमाल खरेदी - विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-नाम (Electronic national agricultural marketing) प्रोत्साहन.\n11) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्या बाजार क्षेत्रात व्यापाऱ्याचे प्रत्यक्ष दुकान असलेच पाहिजे, ही अट रद्द करणे.\n⛏येत्या काही दिवसांत नीती आयोग घटक राज्यांच्या कृषिमंत्री व कृषी खात्याच्या प्रमुख सचिवांशी चर्चा करणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे.\n⛏ *प्रस्तावित बदलांमुळे :*\n1) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ येत्या पाच वर्षांत होईल.\n2) शेतकऱ्यांचे दारिद्य्र कमी होईल.\n3) शेतमाल खरेदी - विक्रीची थेट पद्धत मध्यस्थ नष्ट करेल.\n4) विपणन सुधारणेमुळे शेतीमाल व्यापारात खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील, त्यामुळे शेतमालाच्या किमती सुधारतील.\n5) शेतमालाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवता येईल.\n⛏खरा प्रश्‍न आहे तो शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादकता व उत्पादन वाढविण्याचा. त्यासाठी शेतमालाच्या किमती वाढणे, शेतीची लाभप्रदता वाढणे आवश्‍यक आहे. या प्रस्तावित धोरणात शेतीसाठी लागणाऱ्या आदानाच्या (पाणी, वीज, खते, बियाणे, औषधे व यंत्रे) किमती व उपलब्धतेसंबंधी, विपणनासंबंधी उल्लेख नाही. शेतमालाच्या (विशेषतः नाशवंत) सुयोग्य साठवणूक व्यवस्थेच्या विकासाचाही उल्लेख नाही. शेती उत्पादनासाठी वाजवी विमा व्यवस्थेबद्दलही विचार होण्याची गरज आहे. शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविण्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी जैविक परिचयाची सहकारी संघटन व्यवस्था सक्षम करावी लागेल. एकंदरीतच, प्रत्यक्ष जमिनीवर येऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, फलदायी / उत्पादक उपाययोजना करण्यासाठी मंत्री व सचिव एवढ्याच पातळीला चर्चा करून चालणार नाही. उपक्रमशील शेतकरी, शेती अर्थतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी माल व्���ापारी, कृषी पतपुरवठा, कृषी आदान व्यापारी यांच्या समन्वित राज्य मंडळाबरोबर (तसे तयार करणे आवश्‍यक आहे) चर्चा करून व्यवहार्य प्रस्ताव ठेवणे शहाणपणाचे ठरेल.\n⛏प्रस्तावित व्यूहरचनेच्या अनुषंगाने काही अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली अडचण म्हणजे संघराज्यातील सर्व घटक राज्यांनी सुसंगत धोरण व कार्यक्रम प्राधान्याने राबवण्याची. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे तो शेती उत्पन्नावर अधिक प्रत्यक्ष कर आकारणीचा. प्रा. राज समितीचा कृषी धारणा कर (AHT) याबाबतीत लक्षात घेण्याची गरज आहे. नव्या धोरणातील जंगलविषयक सुधारणांचे स्वागत केले पाहिजे; पण त्यात वनवासी व आदिवासी लोकांच्या आर्थिक हक्कांना संरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे. कृषी माल विपणनाच्या बाबतीतील प्रस्तावित बदल वरकरणी शेती उत्पादकांना स्वातंत्र्य देणारे वाटले तरी त्याचा प्रत्यक्ष प्रभावी लाभ व्यापारी मध्यस्थच घेणार आणि शेतीचे भांडवलदारी 'व्यापारी'करण होणार, हाही धोका संभवतो. वाढीव किमतीचा लाभ उत्पादकाला नव्हे तर व्यापाऱ्यालाच अधिक होणार आणि तोही शेतकऱ्याच्या नावाने. या सर्व बाबींचा विचार करूनच ठरवायला हवे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमानव संसाधन आणि विकास(HRD) (17)\nExcise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nSTI Pre strategy : STI पूर्व परीक्षा नियोजन\nआमच्या ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद , आणखी अपडेट माहितीसाठी पुन्हा भेट द्या .\n© eMPSCkatta 2015. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-marathi-features-ms-dhoni-sachin-tendulkar-sunandan-lele-102284", "date_download": "2018-11-16T10:10:18Z", "digest": "sha1:MF7V2TDTABWW2N5T5NG2UFXBBRHR5BCR", "length": 31781, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saptarang Marathi features MS Dhoni Sachin Tendulkar Sunandan Lele चारशे बळींचा राजा (सुनंदन लेले) | eSakal", "raw_content": "\nचारशे बळींचा राजा (सुनंदन लेले)\nरविवार, 11 मार्च 2018\n'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या ग��ष्टीमुळं त्याला फायदा झाला अशा सर्व प्रश्‍नांवर त्याच्याशी साधलेला संवाद.\n'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं त्याला फायदा झाला अशा सर्व प्रश्‍नांवर त्याच्याशी साधलेला संवाद.\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलो, तेव्हा महेंद्रसिंह धोनी याच्याशी लगेचच भेट झाली. तेव्हा नुकताच त्याला पद्मभूषण सन्मान जाहीर झाला होता. त्या दिवशी जोहान्सबर्गच्या सॅंडटन मॉलमध्ये जेवायला एकत्र भेटल्यावर धोनीचं मनापासून अभिनंदन केलं, तेव्हा ''लेले साब क्‍या आपके लिये मै पहलेसे 'भूषण' नहीं था, जो अभी मुझे बधाई दे रहे हो'' असं म्हणत त्यानं हसत सहजी कौतुकाचा विषय टाळला.\nधोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चारशे बळींचा विक्रम पार केला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येच दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर तो असताना त्याच्याशी संवाद साधायचा विचार पत्रकाराच्या डोक्‍यात आला नाही तर नवलच. खूप 'फिल्डिंग' लावल्यावर धोनी पोर्ट एलिझाबेथला भेटला, तेव्हा ''इतना सारा क्रिकेट खेलता हूं लेले साब, तो थोडे नंबर्स तो जमा होंगेही ना उसमे इतना बडा क्‍या है... बोलो आप उसमे इतना बडा क्‍या है... बोलो आप'' असं म्हणत त्यानं मलाच गुगली टाकला.\nभारतीय संघाचं कर्णधारपद सोडल्यापासून धोनी एकदाही संघाच्या किंवा आयपीएलच्या पत्रकार परिषदेला आलेला नाही. पत्रकारांशी तो फटकून वागत नाही; मात्र तसं सख्यही अजिबात नाही. 'आपण बरं आपलं काम बरं' हाच धोनीचा सरळ साधा विचार असतो. प्रसिद्धीपासून लांब राहणं त्याला पसंत आहे. याच कारणानं धोनीला भेटणं आणि त्याच्याशी बोलून लेख करणं फार कठीण किंवा अशक्‍य असतं. पोर्ट एलिझाबेथ गावी पाचव्या एकदिवसीय सामन्याअगोदर धोनी सरावाला आला होता. सराव पर्यायी असल्यानं सगळे खेळाडू आले नव्हते. अर्थात त्यामुळं सुरक्षा जरा कमी होती. तीच संधी साधून सराव संपल्यानंतर थेट सेंट जॉर्जेस पार्क मैदानातच मी धोनीला पकडलं आणि बोलायला राजी केलं. धोनीशी झालेला हा छोटा; परंतु मार्मिक संवाद.\nचारशे बळींचा मनसबदार झालास तू माही... काय वाटतं\nमहेंद्रसिंह धोनी : मस्त वाटतंय... पण खरं सांगतो- सगळं श्रेय गोलंदाजांचं आहे. त्यांनी चांगली गोलंदाजी केली नसती, तर मला झेल पकडायला किंवा स्टपिंग करायला संधीच मिळाली नसती. काय वाटतं- त्यात अजून एक भावना आहे ती अशी, की जेव्हा दुसऱ्याच्या यशात आपण वाटा उचलू शकतो आणि आपल्या सहकाऱ्याच्या यशात आनंदात खऱ्या अर्थानं सहभागी होतो, त्याचं समाधान मोठं असतं. कॅच पकडल्यावर किंवा स्टंपिंग केल्यावर गोलंदाजाच्या डोळ्यांत दिसणारं प्रेम मला खूप समाधान देऊन जातं. विकेटकीपरचा तो 'ऑक्‍सिजन' म्हणा हवा तर.\nविकेटकीपर म्हणून इतका यशस्वी होशील, याची कल्पना नव्हती कोणाला\nधोनी : अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागलो, तर बरेच जाणकार म्हणाले, हा 'विकेटकीपर' नाही. 'गोलकीपर' आहे. तसं खरं आहे म्हणा, कारण माझी 'गोलकीपिंग' बघूनच शाळेतल्या सरांनी मला विकेटकीपर बनवलं होतं. मी जास्त दिवस टिकणार नाही, असाच बऱ्याच जणांचा अंदाज होता. बाकीचे लोक फक्त टीका करत असताना एकच माणूस असा होता, ज्यानं मला मार्गदर्शन केलं. माजी विकेटकीपर किरण मोरे त्यांचं नाव. किरण मोरे यांनी मला मनापासून मदत केली. विकेटकीपिंगचे बारकावे समजावले आणि तंत्रात काय चुका आहेत आणि त्या दुरुस्त कशा करायच्या, याचं मार्गदर्शन केलं. गंमतीची गोष्ट म्हणजे किरण मोरे यांनी हे सर्व मार्गदर्शन निवड समितीमध्ये असताना केलं, याच अर्थ त्यांना माझ्या क्षमतेत दम दिसत होता. म्हणून मी किरण मोरे सरांना खूप मानतो.\nविकेटकीपिंगमधले बदल कसे आणलेस\nधोनी : फार काही वेगळं केलं नाही. सराव कमी; पण जास्त लक्ष देऊन करत गेलो. सर्वांत मोठा फरक मला वाटतं- गरज निर्माण झाल्यानं पडला. उदाहरण देतो. सुरवातीला कसोटी क्रिकेटबरोबर एकदिवसीय क्रिकेट खेळत गेलो. एकदिवसीय क्रिकेटमधला वेग वाढत गेला. त्याचबरोबर अचानक टी-20 क्रिकेट खेळले जायला लागले, त्यात वेग अजून वाढला. पूर्वी बघा टीव्ही रिप्ले नसायचा. मैदानावरचे पंच अंदाज घेऊन निर्णय द्यायचे. जमाना बदलत गेला, तसं मिलिसेकंदाला महत्त्व प्राप्त झालं. फलंदाज स्टंपिंगच्या वेळी किंवा रन आऊटच्या वेळी बाद आहे का नाही याचा टीव्ही रिप्लेमध्ये बघून पंच निर्णय द्यायला लागल्यावर फुटाची जागा सेंटिमीटरनं आणि सेंटिमीटरची जागा मिलिमीटरनं घेतली.\nथोडक्‍यात सांगायचं, तर फलंदाज बाद ���रताना हालचालींच्या चपळाईमध्ये लक्षणीय बदल करणं भाग पडलं. प्रत्येक वाचवलेला मिलिसेकंद कामाला कसा येईल, हे कळून चुकलं. त्यातूनच मला वाटतं, मी फेकलेला चेंडू पकडून स्टंपला लावण्याऐवजी नुसती दिशा बदलून स्टंपला कसा लागेल याचा प्रयत्न करू लागलो. स्टंपिंग करताना स्टंपच्या जवळ हात कसे राहतील आणि चेंडू पकडून लगेच तत्क्षणी स्टंपवरच्या बेल्स कशा पाडता येतील, याचा प्रयत्न करू लागलो. उसेन बोल्ट धावताना त्याची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसून स्वत:शी असायची. त्याच्याबरोबर पळणाऱ्या प्रत्येक धावपटूचा शंभर मीटर वेळ दहा सेकंदाच्या आतलीच असायची. मग मिलिसेकंद कोण वेगानं पुढं सरकतो, त्यावर शर्यतीचा निकाल ठरायचा. उसेन बोल्ट सतत तो मिलिसेकंद कसा कमी करता येईल, याकरता झटताना दिसायचा. मी त्यातूनच प्रेरणा घेतली. विकेटकीपर म्हणून चपळाई आणून मिलिसेकंद कसा कमी करता येईल, याचा विचार करून कृती करायला लागतो.\nकोणत्या क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणं कठीण आहे\nधोनी : प्रत्येक क्रिकेटचं आव्हान वेगळं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करताना दीर्घ काळ एकाग्रता राखावी लागते. एकदिवसीय सामन्यात विकेटकीपिंगबरोबर गोलंदाजाला आणि कर्णधाराला क्षेत्ररक्षणातले बदल सुचवावे लागतात. तसंच जेव्हा झेल उडतो, त्यावेळी सतर्क राहून तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता सतत सर्वोच्च असावी लागते.\n'टी-20' क्रिकेटमध्ये विकेटकीपरकडं चेंडू कमी येतो, कारण फलंदाज चेंडू मागं जाऊनच देत नाही. फक्त टी-20 खेळात वेळ वाचवायला फिल्डर शक्‍य त्या वेगानं चेंडू फेकतात. मग त्यात कधी टप्पा, तर कधी दिशा चुकते. विकेटकीपरला अशा वेळी चुकीचा फेकलेला चेंडू अडवताना दुखापती सर्वांत जास्त होतात. म्हणून मला वाटतं, प्रत्येक क्रिकेटच्या खेळात विकेटकीपरकरता वेगळी आव्हानं आहेत.\nचारशे बळींबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर उभा आहेस तू.\nधोनी : उंबरठ्यावर आहे... आत नाही गेलेलो... मला भूतकाळात मागं वळून बघायला आवडत नाही; तसंच भविष्यकाळात डोकावून बघायला अजिबात आवडत नाही... मला फक्त वर्तमानात जगायला आवडतं. तेव्हा दहा हजार धावा आणि त्या विक्रमाबद्दल नंतरच बोलूयात.\n...असं म्हणत हसतहसत धोनी निघून गेला. कित्येक खेळाडूंशी तासभर बोलले, तरी ज्या कामाच्या चार मोलाच्या गोष्टी समजत नाहीत, त्या धो��ीशी दहा मिनिटं बातचित केली तरी समजतात.\nधोनी भारतीय संघात आला, तेव्हा निवड समितीनं त्याच्यातली गुणवत्ता हेरली होती. काही खेळाडू क्रिकेट खेळताना एकदम शैलीदार दिसतात- ज्याला आपण 'स्टायलिश' म्हणतो. महेंद्रसिंह धोनी तसा नव्हता. तो गावातल्या मातीतून आपोआप घडलेला खेळाडू होता. खूप सहजी मोठे फटके मारणारा तो फलंदाज होता, तसंच दिसायला 'परफेक्‍ट' नसला, तरी 'इफेक्‍टिव्ह' विकेटकीपर होता. त्याच्या विकेटकीपिंगमध्ये काही दोष होते, जे मला दिसले. मी त्याला काही सूचना दिल्या, दोष सुधारायला ज्या त्यानं आपल्या पद्धतीनं राबवल्या.\nचांगल्या फलंदाजाला झकास खेळी उभारताना बघितलं, की काही गोष्टी नजरेत येतात. फलंदाजी करतानाचा संपूर्ण लक्ष बॉलवर बरोबर असतं आणि मनाची अवस्था द्विधा नसते. मला वाटतं, चांगल्या विकेटकीपरकरताही हेच गुण तंतोतंत लागू होतात. धोनीला विकेटकीपिंग करताना नीट बघ. त्याचा स्टान्स सहज आहे, ज्यानं त्याच्या शरीरावर कमीत कमी ताण येतो. चेंडू पकडताना तो हात मारत नाही, तर कोमल हातानं तो पकडतो. ज्यानं चेंडू कमीत कमी वेळा हातातून उडतो. फिरकीला कीपिंग करताना त्याचे हात एकदम स्टंपजवळ असतात, ज्यानं स्टपिंग करायची संधी मिळाली, तर तो मिलिसेकंद वाचवतो. एकदिवसीय क्रिकेटमधला चारशे बळींचा टप्पा धोनीनं पार केला, याचा आनंद होतो. सर्वांत लक्षणीय बाब अशी, की धोनी त्यानं क्रिकेटमध्ये साध्य केलेल्या गोष्टींची कधी वाच्यता करत नाही. म्हणून म्हणतो, की धोनी मला आवडायची बरीच कारणं आहेत.\nबाहेरून समजणार नाही; पण विकेटकीपरची संघातली भूमिका खूप जास्त मोलाची असते. विकेटकीपरला खेळपट्टीचा खरा अंदाज येत असतो. फलंदाजाच्या हालचाली दिसत असतात. तो कुठं चेंडू मारायची शक्‍यता आहे याचा अंदाज येत असतो. मग क्षेत्ररक्षक कुठं असायला पाहिजे- जेणेकरून मारल्या फटक्‍याला अडवता येईल, याचा विचार विकेटकीपर सतत करत असतो. नक्की कुठं मारा करायला पाहिजे याचं मार्गदर्शन गोलंदाजाला करत असतो. कोणता गोलंदाज जोर लावून मारा करतोय, कोण गोलंदाज थकत चालला आहे, हे चेंडू ग्लोव्ह्‌जमध्ये काय प्रकारे येऊन धडकत आहे, हे विकेटकीपर जाणत असतो. दोन फलंदाजांच्यात भागीदारी रंगू लागली, की फिल्डिंग करताना उत्साह कमी व्हायला लागल्यावर विकेटकीपर बोलून चिथावून संघाला जागं करतो. या सगळ्याचा नीट विचार कर, ��्हणजे विकेटकीपरची संघातली भूमिका खूप जास्त मोलाची असते, हे म्हणण्यामागचा उद्देश तुला समजेल. धोनी या सगळ्याचं प्रतीक आहे.\nकाही विकेटकीपर खूप सुंदर स्टाइलमध्ये विकेटकीपिंग करतात. दिवसभर मस्त चेंडू पकडतात. दोनच चेंडू सोडतात, ज्यावर फलंदाजाच्या बॅटची कड लागलेली असते. धोनीचं उलटं असतं. तो कधी चेंडू हॉकी गोलकीपरसारखा पॅडनं अडवेल, कधी चेंडू खाली पडेल; पण बॅटची कड घेतलेला चेंडू बरोबर पकडेल. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर धोनी स्टायलिश नव्हे, तर 'स्ट्रीट स्मार्ट' विकेटकीपर आहे. म्हणून धोनी माझा लाडका विकेटकीपर असायचा.\n'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्य��ंची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2018-11-16T09:17:26Z", "digest": "sha1:A23R3E6EER3DSZ4T5TEFZIQ4UKK5LX3J", "length": 7203, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमिताभ बच्चन पहिल्यांदा मुलीसोबत ऑनस्क्रीन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमिताभ बच्चन पहिल्यांदा मुलीसोबत ऑनस्क्रीन\nअमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा कधीही आपल्या वडिलांसोबत ऑनस्क्रीन दिसलेली नाही. मात्र, दागिन्यांच्या एका ब्रँडच्या जाहिरातीच्या निमित्ताने हे दोघेही लवकरच ऑनस्क्रीन दिसणार आहेत. बिग बी हे २०१२ सालापासून एका दागिन्यांच्या ब्रँडशी जोडलेले आहेत. या ब्रँडची नवी जाहिरात लवकरच प्रदर्शित होणार आहे. जी बी. विजय यांनी ती दिग्दर्शित केली आहे. बाप-लेकीमधील प्रेम आणि विश्वासाच्या नात्याची गोष्ट या जाहिरातीतून पाहायला मिळेल. श्वेता तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या ‘हटके’ स्टाइलची झलकही यानिमित्तान दिसणार आहे.\n‘श्वेताने ही जाहिरात करण्यास होकार दिल्याने आम्ही खूष आहोत. ही रिअल लाइफ वडील-मुलीची जोडी जाहिरातीत पाहायला प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी आशा आहे. आमचा ब्रँड कौटुंबिक नात्यांना फार महत्त्व देतो. नव्या जाहिरातीत त्याची झलक दिसेल,’ असं संबंधित कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच ‘आयपीएल’चे मराठीतून होणार समालोचन\nNext articleचंद्रावरील मोहिमेसाठी चीनचा उपग्रह प्रक्षेपित\nबिग बीने दिल्या आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\nबेल बॉटम म्हणजे अमिताभ बच्चन पॅंट\nबाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमबरोबर नोरा फतेही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5584002210458623379&title=Sarhad%20Started%20English%20Literary%20Club&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:29:13Z", "digest": "sha1:S246FOEEWCTPW5A22ZVGJGHKWRHT5CWZ", "length": 7317, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य निर्माण करावे’", "raw_content": "\n‘इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य निर्माण करावे’\nसरहद महाविद्यालयात ‘इंग्लिश लिटररी क्लब’चे उद्घाटन\nपुणे : ‘जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढवून, भाषिक कौशल्याचा विकास करून इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य निर्माण करावे,’ असे मत लोणावळा येथील डीपीएनपी कॉलेजच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. सुपोर्णो मित्रा यांनी व्यक्त केले.\nपुण्यातील सरहद महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘इंग्लिश लिटररी क्लब’चे उद्घाटन डॉ. मित्रा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या वेळी बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रार्चाय डॉ. हनुमंतराव जाधवर, उपप्रार्चाया डॉ. संगीता शिंदे उपस्थित होत्या.\nविद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य निर्माण होण्यासाठी डॉ. मित्रा यांनी इंग्रजी भाषेची प्रात्यक्षिके प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम घेतला. इंग्रजी विभागाचे प्रा. सोमेश्वर रेगुडे, प्रा. सोनाली शेळके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी सुतार या विद्यार्थिनीने केले. व समृद्धी गुरव हिने आभार मानले.\nTags: PuneLonavlaSarhad CollegeDr. Suporna MitraEnglish Literary Clubलोणावळाडॉ. सुपोर्णो मित्रापुणेसरहद महाविद्यालयप्रेस रिलीज\nलोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t31003/", "date_download": "2018-11-16T09:23:10Z", "digest": "sha1:ECHKBNK3S2O224LSUEKWFOJVWVJBHIWB", "length": 2042, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-कविता", "raw_content": "\nअंतर तसं खुप आहे\nतरीही आपण एकमेकांच्या मनात\nविचार अनेक तुझ्या मनी\nमला न समजणारे समजावूनी\nविचार येतो कसा तुझाच माझा मनी\nतु ईतका फनी,मी असा मनमानी\nहसू एकच कसे आपल्या गाली\nतु जरासा नाठाळ,जरासा मी खटयाळ\nकशी आपली जोडी वाटे ईतरां चाटाळ\nशिक्षा भोगु दोघेही करो कितीही घायाळ\nहुलड घालुया पून्हा जगी बोलून मधाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/One-and-a-half-thousand-cases-were-filed-with-key-activists/", "date_download": "2018-11-16T10:43:59Z", "digest": "sha1:ELUXM2D2B2XZYC5A4J7OOG7RNWAT36J6", "length": 12803, "nlines": 60, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nप्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंद काळात हुल्लडबाजीसह सार्वजनिक ठिकाणी दगडफेक, तोडफोड तसेच जमावाला चिथावणी दिल्याप्रकरणी दोनही गटातील प्रमुखांसह सुमारे दीड हजार जणांवर शहरातील चारही पोलिस ठाण्यांत गुरुवारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 40 संशयितांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. दगडफेक, तोडफोडमध्ये सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.\nसंतप्‍त जमावाला चिथावणी देणे, दगडफेक, तोडफोड केल्याप्रकरणी संशयितांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात चार, लक्ष्मीपुरीत दोन, जुना राजवाडा येथे तीन व राजारामपुरी ठाण्यात एक असे एकूण नऊ गुन्हे गुरुवारी सायंकाळपर्यंत दाखल झाले आहेत.\nदरोडा, लुटालूट, शासकीय कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला, घातक शस्त्रे बाळगून दहशत माजविणे, बेकायदा रस्ता रोखून धरणे, वाहनांची तोडफोड, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यामध्ये समावेश आहे, असेही शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. दखलपात्र गुन्ह्यात संशयितांना लवकरच अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.\nगुन्हा दाखल झालेल्यांत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे (शिवाजी पेठ) जिल्हाध���यक्ष उत्तम कांबळे (कागल), अनिल म्हमाणे (उमा टॉकीजजवळ), अविनाश शिंदे (गडमुडशिंगी), दत्ता मिसाळ (वाशी), सोमनाथ घोडेराव (राजेंद्रनगर), गुणवंत नागटिळे (राजेंद्रनगर), विश्‍वासराव देशमुख (कोल्हापूर), बाजीराव नाईक (शिवाजी पेठ), शेखर सनदे (सदर बाजार), सखाराम कामत (शिये), दगडू भास्कर (कुडित्रे), सुशील कोल्हटकर (सिद्धार्थनगर),\nसुखदेव बुद्धीहाळकर (राजेंद्रनगर), बाळासाहेब भोसले (राजारामपुरी), सुभाष देसाई (कोल्हापूर), सुरक्षा सोहणी (सिद्धार्थनगर), नीलेश आनंदा बनसोडे (विचारेमाळ), वसंत लिंगनूरकर (सिद्धार्थनगर), वर्षा संजय कांबळे (कसबा बावडा), संजय बळीराम कांबळे (सिद्धार्थनगर), मोहन शेखर सनदे (विचारेमाळ), विकी कांबळे (सुभाष रोड), बबन सावंत (कनाननगर), जितू कांबळे (गडमुडशिंगी), श्रीमंत कांबळे, सागर कांबळे (गांधीननगर) सतीश माळगे (उचगाव), अंकुश वराळे (वळिवडे), सद्दाम रज्जाक महाराज, लखन कांबळे (गांधीनगर) यांचा समावेश आहे, असेही डॉ. अमृतकर यांनी सांगितले.\nगुन्हे दाखल झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांत तानाजी पाटील, अमर झाड, विजय करजगार, शिवानंद स्वामी, गणेश देसाई, सुमित चौगुले, केदार भुरके, सागर साळोखे, शरद माळी (रा. सर्व कोल्हापूर) आदींचा समावेश आहे, असेही पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले.\nआणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता\nजमावाने केलेल्या तोडफोडप्रकरणी चारही पोलिस ठाण्यात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. बंगले, व्यापारी पेढ्या, हॉटेल्स, व्यावसायिक फर्मवरील दगडफेकीत आर्थिक झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे आणखी किमान पंधरा-वीस गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.\nसंशयितांवर कठोर कारवाई करणार : मोहिते\nसार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह सरकारी अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍या समाजकंटकाविरुद्ध महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.\nपुराव्यासाठी सीसीटीव्ही फुटेज सादर करावेत\nकोल्हापूर बंद काळात हुल्लडबाजांनी प्रचंड दहशत माजवून सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्याप्रमाणात नुकसान केल्याने उपद्रवी व्यक्‍तींच्या कृत्यांचे सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज असल्यास पोलिस ठाण्यांकडे सादर करावे, संशयितांना कठोर शिक्षा होण���यासाठी फुटेज महत्त्वाचे पुरावे ठरू शकतील, असेही डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले.\nआवश्यकता भासल्यास जादा कुमक\nशहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर गृहखात्याने करडी नजर ठेवली आहे. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजकंटकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही पोलिस महासंचालकांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास पुरेसा फौजफाटाही सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सांगण्यात आले.\nपोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडून तपशीलवार आढावा घेतला. बुधवारी दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा अहवालही पोलिस महासंचालकांना गुरुवारी सकाळी सादर करण्यात आला.\nकोरेगाव-भीमा प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई\nप्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nकोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद\nकोल्हापूरः ‘बंद’वेळी प्रचंड दगडफेक, तोडफोड\nगुण्यागोविंदाने नांदण्याच्या परंपरेला गालबोट नको : पालकमंत्री पाटील\nम्हाकवेतील सहलीचे १५० विद्यार्थी आळंदीत अडकले\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/511774", "date_download": "2018-11-16T10:05:32Z", "digest": "sha1:25LII2ULDY7LDPCDOQGK5GC3LOVJOFDB", "length": 7581, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » गणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण\nगणरायाच्या चरणी ‘शान’दार गीत अर्पण\nमाझा बाप्पा श्री…. गणेशोत्सवाचे वेध लागताच सगळीकडे गणपती बाप्पांची गीते ऐकायला मिळतात. दरवर्षी बाप्पाची नवनवीन गीते येतात. आपल्या जादुई आवाजाची मोहोर हिंदी-मराठी चित्रपटसफष्टीत उमटविणारे गायक शान ‘माझा बाप्पा श्री’ हा बाप्पाच्या गीताचा सोलो अल्���म रसिकांसाठी घेऊन आले आहेत. हे गीत नुकतेच प्रकाशित करण्यात आले. श्रीगणेशाचे गीत गाण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे धमाकेदार गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास शान यांनी व्यक्त केला.\nगौरीहरा लंबोदरा नमो बुद्धीदाता…. शरण आलो चरणी तुझ्या टेकावया माथा…. शशांक कोंडविलकर यांच्या लेखणीने सजलेल्या या गीताला गणेश सुर्वे यांनी संगीतबद्ध केले आहे. गणपतीचं गीत जोशपूर्ण हवंच. या जोशासाठी गिरगावातील गिरगाव ध्वज पथक, गजर, कलेश्वरनाथ, जगदंब, राजमुद्रा, स्वस्तिक अशा सहा लोकप्रिय ढोल-ताशा पथकाने गीताला साथ दिली आहे. या गीतातून उत्सवाचे सर्व भाव प्रकट झाले आहेत. गीताचे छायांकन नितीन पाटील, पराग सावंत, प्रतीक वैती, प्रथमेश अवसरे, शुभम वळुंज यांनी केले असून स्टुडिओ छायांकनाची जबाबदारी विकास झा यांनी सांभाळली आहे. संकलन शशांक कोंडविलकर, प्रशांत कोंडविलकर, मिलिंद हेबळे यांचे आहे. लाईव्ह रिदमची जबाबदारी रत्नदीप जामसांडेकर, शशांक हडकर, आदित्य सालोस्कर यांनी सांभाळली आहे. कोरससाठी हॅप्पी डॅमिकने साथ दिली असून मिक्सिंग मास्टरिंग तनय गज्जर यांचे आहे.\nया गीताच्या निर्मितीचीसुद्धा एक कथा आहे. शान यांना स्वत:चे युटय़ुब चॅनल काढण्याची इच्छा होती. चॅनल लाँच करताना त्याची सुरुवात गाण्यांनी व्हावी असं त्यांना वाटत होतं. चांगल्या कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने करतात. त्यामुळे युटय़ुब चॅनलचा ‘श्रीगणेशा’ बाप्पाच्या गीतानेच व्हावा या कल्पनेतून हे गीत साकार झाले. आपली जन्मभूमी-कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने युटय़ुब चॅनलचं पहिलं गीत मराठी असावे यासाठी शान आग्रही होते.\nगोष्ट तशी गमतीची नाबाद 400 प्रयोग\nपाच बदलासह ‘पद्मावत’ 25 जानेवारीला प्रदर्शित\nसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा वेलकम होम\nमंगेश देसाई यांचे छोटय़ा पडद्यावर आगमन\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे ���्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/607282", "date_download": "2018-11-16T10:20:24Z", "digest": "sha1:Y72XLY6VRBTQ63BQDIQFMSFNAOZQWVJ7", "length": 9464, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेयजल’मधून ‘करवीर’साठी 22 कोटी 50 लाख निधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पेयजल’मधून ‘करवीर’साठी 22 कोटी 50 लाख निधी\nपेयजल’मधून ‘करवीर’साठी 22 कोटी 50 लाख निधी\nआमदार चंद्रदीप नरके यांची माहिती\nकरवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील 40 गांवे व वाडय़ांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या आराखडयास मंजूरी मिळाली असून 22 कोटी 50 लाख इतका निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकाद्वारे दिली.\nआमदार नरके म्हणाले, डिसेंबर 2016 चे हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी चर्चेदरम्यान मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गांवाचा समावेश करण्यासाठी तसेच एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गांवाचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये करण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आदेश दिले होते. तसेच जिल्हयातील अपुऱया नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी निधी व नवीन गांवाचा समावेश करण्याबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गांवाचा समावेश करण्याबाबत शासन निर्णय केला जाईल असे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांनी दिले होते. यामुळे या गांवातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या योजनेमध्ये करवीर तालुक्यातील 12 गांवे, पन्हाळा तालुक्यातील 22 गांवे तर गगनबावडा तालुक्यातील 6 गांवाचा समावेश आहे.\nकरवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील गांवे व मंजूर अंदाजित रक्कम (रुपये लाखात)- करवीर – कोपार्डे (4 कोटी 37 लाख 42 हजार), बेले (1 कोटी 40 लाख), गणेशवाडी (1 कोटी 25 लाख), नागदेववाडी (1 कोटी 21 लाख), शिरोली दु. (90 लाख), चाफोडी (85 लाख), सावरवाडी (75 लाख), उपवडे (73 लाख 43 हजार), कारंडेवाडी (65 लाख),पासार्डे (42 लाख), केकतवाडी (21 लाख), शिपेकरवाडी (19 लाख 20 हजार)\nपन्हाळा – कळे (1 कोटी 50 लाख), वारनूळ (80 लाख), आसगांव (70 लाख), मानवाड (66 लाख), पोहाळवाडी (60 लाख), परखंदळे (50 लाख), वेतवडे (50 लाख), मल्हारपेठ (50 लाख), पोहाळे तर्फ बोरगांव (50 लाख), पिसात्री (50 लाख), सातार्डे (50 लाख), कोलीक (40 लाख), आंबर्डे (40 लाख), खोतवाडी (40 लाख), वेतवडे पैकी खामणेवाडी (35 लाख), मोरेवाडी (34 लाख), सावर्डे तर्फ असंडोली (30 लाख), वेतवडे पैकी धनगरवाडा (25 लाख), तांदूळवाडी पैकी गोठमवाडी (20 लाख), वेतवडे पैकी मुसलमानवाडी (20 लाख), कोलीक पैकी चाफेवाडी (20 लाख), वाशी (20 लाख)\nगगनबावडा – धुंदवडे (35 लाख), मुटकेश्वर (27 लाख), शेळोशी (25 लाख), खडुळे (24 लाख), पळसंबे (22 लाख), निवडे (17 लाख) असे एकूण रक्कम रुपये 22 कोटी 50 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार नरके यांनी स्पष्ट केले आहे.\nशिये जि. प. मतदारसंघावर भगवा फडकविण्यास सज्ज रहा\nउत्तूर येथील कन्या शाळेची तन्वी शिवणे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम\nयशासाठी जिद्द व परिश्रम आवश्यक\nराज्यातील वीज दराबाबत ऊर्जामंत्र्यांच्या दुजाभाव\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्��ीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/enrochment-goverment-place-127520", "date_download": "2018-11-16T10:38:48Z", "digest": "sha1:ZQPLAMVZBS2VJZPKV3D7G34GV4PYZUNF", "length": 10035, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "enrochment goverment place शासकीय जागेवर अतिक्रमण | eSakal", "raw_content": "\nरविवार, 1 जुलै 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : वडेबोल्हाई गावातील गट क्रमांक 298 येथील शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. सध्या कंपाऊंड तारांद्वारे सुरक्षित आहेत. संबधित विभागातील अधिकारी खाजगी अधिग्रहणांवर कारवाई करत नाहीत.\nयेमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी\nऔरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-wari/saathchal-palkhi-wari-handicapped-pandharpur-131658", "date_download": "2018-11-16T09:53:56Z", "digest": "sha1:RJPZUMZSTBAF5NV6L37T36K5K2QKDUOA", "length": 13614, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal palkhi wari handicapped pandharpur #SaathChal अपंगत्वावर मात करून धरली पंढरीची वाट | eSakal", "raw_content": "\n#SaathChal अपंगत्वावर मात करून धरली पंढरीची वाट\nगुरुवार, 19 जुलै 2018\nअकलूज - विठुरायाच्या सोहळ्यात आपण अपंग आहोत, याचे भानच राहात नाही, अकलूजच्या माने विद्यालयात रंगलेल्या गोल रिंगण सोहळ्यात तीनचाकी सायकलीवरून धावणारे पोपट सर्जेराव पताळे सांगत होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर माने विद्यालयात रिंगण सोहळा झाला. त्यात झेंडेकऱ्यांबरोबर तीनचाकी सायकलवरून धावणारे सत्तरीतील पताळे यांच्याकडे लक्ष गेले.\nअसा ध्यास घेऊन पताळे अपंगत्वावर मात करत पंढरीच्या वाटेवर निघाल्याचे जाणवले.\nअकलूज - विठुरायाच्या सोहळ्यात आपण अपंग आहोत, याचे भानच राहात नाही, अकलूजच्या माने विद्यालयात रंगलेल्या गोल रिंगण सोहळ्यात तीनचाकी सायकलीवरून धावणारे पोपट सर्जेराव पताळे सांगत होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर माने विद्यालयात रिंगण सोहळा झाला. त्यात झेंडेकऱ्यांबरोबर तीनचाकी सायकलवरून धावणारे सत्तरीतील पताळे यांच्याकडे लक्ष गेले.\nअसा ध्यास घेऊन पताळे अपंगत्वावर मात करत पंढरीच्या वाटेवर निघाल्याचे जाणवले.\nसकाळी नीरा स्नानानंतर सोलापूर जिल्ह्यात जंगी स्वागत झाले. त्यानंतर माने विद्यालयात दिंड्या दाखल झाल्या. साडेदहाच्या सुमारास रिंगण सोहळा लागण्यास सुरवात झाली. पादुकांची प्रदक्षिणा झाली. वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात पालखीचे स्वागत केले. झेंडेकरी, तुळस घेतलेल्या महिला, टाळकरी व पखवाज वादक रिंगणात धावले. त्यानंतर अश्व धावले. माउलींच्या अश्वाने वायू वेगाने तीन फेऱ्या पूर्ण केल्या. डोळ्यात साठवावा असा गोल रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर वारकऱ्यांनी पारंपरिक खेळ खेळले. पताळे हे देहूकरांच्या दिंडीतून चालतात. रथामागे त्यांची दिंडी आहे. खंडाळी (ता. माळशिरस) त्यांचे मूळ गाव. लहानपणी पोलिओने दोन्ही पाय निकामी झाले. सन १९७० पासून संत तुकाराम महाराज पालखीसोबत येत आहेत.\nसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे रंगणार\nपालखी सोहळा बोरगावला मार्गस्थ होणार\nसंत तुकाराम महाराज पालखी\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्���ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/indications-economic-growth-14169", "date_download": "2018-11-16T10:08:59Z", "digest": "sha1:SCKQO6ARFJN3IRYYCVTIFZURQE63ZSGV", "length": 24237, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indications of Economic growth अर्थव्यवस्थेला चैतन्याची चाहूल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 ऑक्टोबर 2016\nचांगला पाऊस, भरघोस धान्योत्पादन, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ नि कर्जाच्या व्याजदरातील कपात यामुळे यंदाची दिवाळी आम आदमीसाठी आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत. यातून बाजारपेठेत उलाढाल वाढून किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे.\nचांगला पाऊस, भरघोस धान्योत्पादन, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ नि कर्जाच्या व्याजदरातील कपात यामुळे यंदाची दिवाळी आम आदमीसाठी आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत. यातून बाजारपेठेत उलाढाल वाढून किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकासविषयक अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यात त्यांनी निर्यातभिमुख विकासाची संकल्पना वेगाने परिणामकारकता घालवीत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे आणि मुख्यतः आशियाई देशांतील हे चित्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तरीही भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार देशांतर्गत मागणी हाच आहे. त्यामुळे २००७-०८ मधील मंदीच्या काळातही भारताने त्या परिस्थितीचा देशांतर्गत मागणीच्या आधारे यशस्वी मुकाबला केला होता. गेल्या दोन-तीन वर्षांत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची सुचिन्हे आता दिसत आहेत. यंदा चांगला पाऊस झाला आहे आणि अन्नधान्य पिकविणाऱ्या राज्यांमध्ये पीक-पाण्याची स्थिती चांगली असल्याचे सांगितले जाते. खरीप हंगामातील उत्पादन जोरदार असेल, असे अंदाज व्यक्त होत आहेत. सरकारनेही पिकांना चांगले प्रोत्साहनपर भाव देऊ केलेले असल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागणार आहे. त्यामुळे आता त्यांची पावले बाजाराकडे वळण्यास हरकत नसावी.\nदैनंदिन जीवनावश्‍यक वस्तूंचा किंमत निर्देशांकही तीन-सव्वातीन टक्‍क्‍यांपर्यंत खालावलेला आहे. तुलनेने भाजीपाला, फळे वगैरे वस्तू रास्त दरा�� उपलब्ध होत आहेत. डाळिंबाबत अद्याप दिलासा नसला तरी तुलनेने थोडीफार सुसह्य अशी दर-कपात दिसून येत आहे. परंतु, सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली असल्याने ती मंडळी खिशात पैसे बाळगून आहेत आणि त्यात बहुप्रतीक्षेत असलेली कर्जांतील व्याजदर कपातही रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केली आहे. त्यामुळे घर, वाहने आणि इतरही ग्राहकोपयोगी वस्तूंसाठीच्या कर्जाचे व्याजदर काहीसे कमी होणार असल्याने पगारदार व नोकरदार मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. आता नव्या वस्तू, वाहने किंवा घरे यात गुंतवणूक करण्याबाबत ते विचार करू शकतील. थोडक्‍यात राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार मागणी-प्रचलित अर्थव्यवस्थेची विकासवाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारताची देशांतर्गत बाजारपेठ ही जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक मानली जाते आणि त्यामुळेच तिच्या त्या अवाढव्य आकारमानाचा लाभ अर्थव्यवस्थेला मिळू शकेल. दिवाळीचा सण व भारतीय मनातील या सणाबद्दलचे आकर्षण लक्षात घेता ही दिवाळी ग्राहकांना आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत.\nहे एक सुखदायक चित्र आहे. याला आणखी काही कारणे आहेत. दिल्लीतील मध्यम व लहान व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. गेली तीन वर्षे या व्यापाऱ्यांनाही ओढगस्तीची गेली. परंतु, एकाने वेगळाच ‘अँगल’ सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार आगामी वर्षावर शुक्राचा जबरदस्त प्रभाव राहणार असल्याने नोव्हेंबरपासून पुढील आठ- दहा महिने हा विवाहाचा काळ असेल. म्हणजेच या काळात विवाहांची विक्रमी संख्या राहील. विवाहासाठी हा शुभ काळ मानला जातो. तात्पर्य हे की विवाहाच्या दहा महिन्यांच्या कालावधीत त्याच्याशी निगडित वस्त्रोद्योग, दागदागिने व अलंकार निर्मिती व्यवसाय, भोजन आणि इतरही संलग्न व्यवसायांना सुगीचे दिवस राहतील आणि त्याचाही फायदा व्यापारी वर्गाला होईल, असे त्याचे सांगणे होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील कसर आगामी काळात भरून काढण्याचा या मंडळींचा मानस असल्याने ते खूष आहेत. हा प्रकार प्रामुख्याने उत्तर भारतात अधिक प्रचलित आहे. या सर्वाचा आर्थिक भाषेतील अर्थ हा की अर्थव्यवस्थेला वाढत्या मागणीचा रेटा मिळण्याची ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळून तिची चाके फिरू लागतील. त्यामुळे २०१७ चे आर्थिक वर्ष चांगले राहील, असा अंदाज या लक्षणांच्या आधारे केला जात आहे. परंतु, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. याच व्यापाऱ्यांशी बोलताना अद्यापही खेळत्या भांडवलाची चणचण मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याची तक्रार त्यांनी केली. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी केलेले असले, तरी त्याचा थेट लाभ लहान व मध्यम व्यापाऱ्यांना आणि उद्योग व्यावसायिकांना झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मारुती मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक सामान तयार करणाऱ्या एका व्यावसायिकाचा अनुभव बोलका आहे. त्याने सांगितले, की मालाचा पुरवठा केल्यानंतर एकेकाळी तीस दिवसांत त्याचे पैसे मिळत असत. गेली दीड- दोन वर्षे हा कालावधी अडीच ते तीन महिन्यांचा झाला आहे. त्यानेच पुढे सांगितले, की बांधकाम व्यवसायाची स्थिती चिंताजनक आहे. दिल्लीच्या अवतीभवती सुमारे चार- पाच लाख फ्लॅट ग्राहकाविना पडून आहेत. बांधकाम व्यवसायावर जवळपास पन्नास लहान सहायक किंवा पूरक उद्योग अवलंबून असतात आणि आज तेही बंद पडल्यासारखे झाले आहेत. तेथे कामगारांना पगार द्यायला मालकांना अवघड होत आहे. कामगारांचा ओव्हरटाइम तर गेली काही वर्षे बंदच झाला आहे. त्याला एका कपडा व्यावसायिकाने दुजोरा दिला. दिल्लीतील गांधीनगर हा तयार कपड्यांचा आशियातला एक मोठा बाजार मानला जातो. तेथेही तयार कपड्यांचे पेमेंट चार ते सहा महिने विलंबाने होत असल्याची माहिती देण्यात आली. या समस्या प्रामुख्याने सरकारतर्फे खेळत्या भांडवलाचा सहज पुरवठा बंद करण्याच्या धोरणामुळे उद्‌भवल्याची या मंडळींची तक्रार आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी केले तरी त्याचा लाभ केवळ बड्या उद्योगांना होत असतो, अशी त्यांची आणखी एक तक्रार परंतु, व्याजदर कमी करूनही अद्याप ऋणबाजाराला उठाव नसल्याची माहिती आहे आणि अजूनही नकारात्मक स्थितीत असल्याची ताजी आकडेवारी आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी केल्याने पगारदार, नोकरी करणारे आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आणि आता ते दिवाळीच्या निमित्ताने वाहने, घरे आणि इतर अनेक मोठ्या वस्तू खरेदी करू शकतील. परंतु, ज्येष्ठ नागरिकांना मात्र दिवाळी तेवढी सुखावह नसेल. कारण आयुष्यभराची कमाई ते बॅंकेत सुरक्षित ठेवून त्यावरील व्याजात गुजराण करीत असतात, त्यांना कमी व्याज मिळणार आहे आणि त्यांच्या उत्पन्नातही कपात होणार आहे. केळकर समितीने केलेल्या शिफारशींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलतींची शिफारस होती. बहुधा ‘तरुणांचा देश’ म्हणून सर्वत्र जाहिरात होत असल्याने त्यांना झुकते माप देण्याची भूमिका असावी. ही बाब खटकणारी असली तरी एकंदरीत यंदाची दिवाळी जनतेला सुखकारक ठरण्यासारखी परिस्थिती आहे, हेही नसे थोडके \nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nशेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई द्यावी\nवडगाव मावळ - गरजेच्या वेळी पाऊस न झाल्याने मावळ तालुक्‍यातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी...\nएक डिसेंबरला जल्लोष करा - फडणवीस\nनेवासे - \"\"मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/godrej-221-ltr-direct-cool-rd-edgesx-221-pds-52-single-door-refrigerator-berry-bloom-price-piRwE7.html", "date_download": "2018-11-16T09:58:53Z", "digest": "sha1:JX3N764AU4X6BNNUHACXDWUNUUU6OQIS", "length": 16967, "nlines": 350, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये गोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम किंमत ## आहे.\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूमऍमेझॉन उपलब्ध आहे.\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 18,430)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दा�� रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम दर नियमितपणे बदलते. कृपया गोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम वैशिष्ट्य\nइनेंर्गय स्टार रेटिंग 5 Star\nनेट कॅपॅसिटी 221 Litre\nसेल्स पाककजे Main Unit\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 171 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 335 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nगोदरेज 221 लेटर डायरेक्ट कूल रद्द एडजेक्स 221 पेंडसे 5 2 सिंगल दार रेफ्रिजरेटोर बेरी ब्लूम\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-905.html", "date_download": "2018-11-16T09:14:32Z", "digest": "sha1:VLFBES2GAPZXYJK5OXF75SRWUGMWK6P2", "length": 6661, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "आमदार जगताप पित्रापुत्रांचे शहरात संयमी स्वागत. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nआमदार जगताप पित्रापुत्रांचे शहरात संयमी स्वागत.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपपत्रातून आमदार अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांची नावे वगळल्याने न्यायालयाने त्यांना रीतसर जामीन दिला. औरंगाबाद येथील कारागृहातून सर्व कायदेशीर प्रक्रियानंतर शनिवारी सायंकाळी आ. संग्राम जगताप यांची कारागृहातून सुटका झाली.\nत्या वेळी मोठ्या संख्येने नगरहून कार्यकर्ते औरंगाबाद येथे गेले होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आ.जगताप यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले तसेच शनीशिंगाणापूरमधील शनींचे दर्शन घेऊन रात्री उशिरा नगरला आले.\nआ. जगताप यांचे रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ते तीन महिने घराबाहेर असूनही शह���ात येताच स्वगृही जाणार असा अनेकांचा अंदाज होता; मात्र शहरात येताच ते थेट कै. कैलासमामा गिरवले यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.\nगिरवले यांच्या पत्नी, मुलगा व भावाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. गिरवले यांच्या फोटोस अभिवादन केल्यानंतरच ते घरी आले. घरी आल्यानंतर आई व पत्नी यांनी औक्षण केले. त्या वेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nकार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता; मात्र कोणीही घोषणा दिल्या नाहीत तसेच हारतुऱ्यांनी स्वागतही कोणी केले नाही. संयमाने आ.अरुण जगताप व संग्राम जगताप यांचे स्वागत झाले. तीन महिन्याच्या दीर्घ काळानंतर आपले नेते भेटल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद व उत्साह होता.\nआ. संग्राम जगताप सर्वांच्या भेटी घेत हस्तांदोलन करत होते. आ. जगताप यांना पाहताच सगळे कुटुंब भावूक झाले. सारसनगरमधील घराजवळही रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी केली होती; मात्र सर्वांनी शांततेत अरुण जगताप व संग्राम जगताप या आमदार यांचे स्वागत केले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-devrukh-walls-painting-87291", "date_download": "2018-11-16T10:08:46Z", "digest": "sha1:7ULKV6X5GSWLWWZGJST4EWWFMLBP73CB", "length": 13916, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news devrukh walls painting स्वच्छ सुंदर देवरूखसाठी डीकॅडची कलाकुसर | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ सुंदर देवरूखसाठी डीकॅडची कलाकुसर\nबुधवार, 13 डिसेंबर 2017\nसाडवली : देवरुख शहराची आणि संगमेश्वर तालुक्याची वेगळी ओळख कलेच्या माध्यमातून करुन दिली जाणार आहे. यासाठी देवरुख शहरातील भिंती आता बोलू लागणार आहेत. आपली लोककला या भिंती अधिक जीवंत करणार आहेत. या भिंतीमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम डीकॅडचे विद्यार्थी करत आहेत.\nदेवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँन्ड डिझाईन म्हणजेच डीकॅड कलामहाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांनी स्वच्छ सुंदर दे���रुखसाठी भिंती बोलक्या करण्याची संकल्पना मांडली. या कल्पनेला उद्योजक बाळासाहेब पित्रे यांनी प्रोत्साहन दिले. यासाठी दीड लाखाची तरतुदही केली. या चांगल्या संकल्पनेला देवरुख नगरपंचायतीने सहकार्याचा हात पुढे केला.\nसाडवली : देवरुख शहराची आणि संगमेश्वर तालुक्याची वेगळी ओळख कलेच्या माध्यमातून करुन दिली जाणार आहे. यासाठी देवरुख शहरातील भिंती आता बोलू लागणार आहेत. आपली लोककला या भिंती अधिक जीवंत करणार आहेत. या भिंतीमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम डीकॅडचे विद्यार्थी करत आहेत.\nदेवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँन्ड डिझाईन म्हणजेच डीकॅड कलामहाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांनी स्वच्छ सुंदर देवरुखसाठी भिंती बोलक्या करण्याची संकल्पना मांडली. या कल्पनेला उद्योजक बाळासाहेब पित्रे यांनी प्रोत्साहन दिले. यासाठी दीड लाखाची तरतुदही केली. या चांगल्या संकल्पनेला देवरुख नगरपंचायतीने सहकार्याचा हात पुढे केला.\nनगराध्यक्ष निलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये व सर्व नगरसेवकांनी या उपक्रमाला पाठींबा दिला. डीकॅडचे विद्यार्थी या भिंती बोलक्या करण्यासाठी आपले कलाकौशल्य पणाला लावून संगमेश्वर तालुक्यातील लोककला रेखाटु लागले आहेत. शहराच्या सौंदर्यात ही चित्रे अधिकच भर घालणार आहेत. मातृमंदिर ते शिवाजी चौक या परीसरातील भिंती सजीव होऊ लागल्या आहेत.\nया भिंतीवर वासुदेव, गोंधळी, नमन परंपरा, जाकडी नृत्य, गावकरी, प्रसिद्ध मंदिरे असे विविध प्रकार रेखाटण्यास सुरुवात झाली आहे. या भिंती सजताना व त्यात जिवंतपणा येताना पाहून शहरवासीय नकळत थांबून हा नजारा पाहून विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करु लागले आहेत. हा सगळा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला आहे. या सजीव भिंती सेल्फी पाँइट होवू लागल्या आहेत. या भिंतीही संवाद साधू लागल्या आहेत. कुंचल्याची ताकद कीती असते याचा प्रत्यय नागरीक घेऊ लागले आहेत.\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भार�� अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/161-crores-first-phase-cycle-track-107859", "date_download": "2018-11-16T10:40:59Z", "digest": "sha1:JWX7TFNDOURMXE5KUMX3FY7PNTALHLZG", "length": 12086, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "161 crores for the first phase of the cycle track सायकल ट्रॅकच्या पहिल्या टप्प्यासाठी 161 कोटी | eSakal", "raw_content": "\nसायकल ट्रॅकच्या पहिल्या टप्प्यासाठी 161 कोटी\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या 14 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिका 161 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मुंबईतील 36 किलोमीटर लांबीच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूच्या झोपड्या हटवल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या बाजूने महापालिका सायकल व जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. या सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा मुलुंडपासून सहारा रोडपर्यंत बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्तेही बनविण्यात येणार आहेत.\nमुंबई - मुख्य जलवाहिन्यांच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या 14 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिका 161 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मुंबईतील 36 किलोमीटर लांबीच्या प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूच्या झोपड्या हटवल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या बाजूने महापालिका सायकल व जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. या सायकल ट्रॅकचा पहिला टप्पा मुलुंडपासून सहारा रोडपर्यंत बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्तेही बनविण्यात येणार आहेत. तसे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nविहिंपमधील ‘भाऊबंदकी’ संपवेल का ‘ऋतंबरा’\nनागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छ���ागृहांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-senior-citizens-mental-health-important-100638", "date_download": "2018-11-16T10:36:53Z", "digest": "sha1:NSZJIJ6VIXETCEN3QE6WPKHCIKJNGTEL", "length": 14500, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news mumbai news senior citizens mental health is important ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे - के.पी. रघुवंशी | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठांचे मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे - के.पी. रघुवंशी\nगुरुवार, 1 मार्च 2018\nडोंबिवली : सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते.\nडोंबिवली : सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते.\nदरवर्षी प्रमाणेच अनेक समाजसेवी संस्थांबरोबर विशेषतः मधूमेहींसंदर्भात कार्य करणारे डॉ. अरुण पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलच्या 38 व्या वर्धापन दिनाचेे अौचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना रघुवंशी पुढे म्हणाले, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी योगा, व्यायाम गरजेचा आहे. मानसिक स्वास्थासाठी आवडत्या छंदात मन रमवावे. तरुणपिढीसोबत समन्वय साधतांना तुलना करु नये असा सल्लाही रघुवंशी यांनी दिला.\nकायदेतज्ज्ञ शिरीष देशपांडे यांनी उपस्थितांना भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमानकाळ आनंदामध्ये जगा असा सल्ला दिला. यावेळी उत्कृष��ट पेन्शनर म्हणून श्रीधर राजाराम भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट पेन्शनर दांम्पत्य म्हणून शरद नारायण भिडे आणि जया भिडे यांचा गौरव करण्यात आला. गेली आठ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षीपासून समाजसेविका ज्योती शंकर साठवणे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट चतुरस्त्र व्यक्तीमत्व पुरस्कारही देण्यात येत आहे. यावर्षीचा प्रथम पुरस्कार ज्योती गुप्ता यांना देण्यात आला.\nयावेळी श्रृती शिंदेहिने दिव्यांसह योगाची प्रात्यक्षिके सादर केली. प्रविण मानकर, पल्लवी शेट्टी, शांताराम मनवे आदींचा, तसेच सहा. पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गायक गिरीष डोईफोडे यांनी गाणे सादर केले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश देशपांडे, मनिष चितळे, दिलीप खन्ना, सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अरुण पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गिरीष डोईफोडे आणि अलोक काटदरे यांच्या गाण्यांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी दीपा बापट यांनी विशेष परिश्रम घेतले.\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nरिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार\nवारजे माळवाडी : रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nयुवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले\nपुणे - युव��ांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-water-irregular-peoples-are-disappointed-108297", "date_download": "2018-11-16T10:32:45Z", "digest": "sha1:63PC374PBE7CMAFPGA2C2FKWR7BBCPEL", "length": 13867, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune water irregular peoples are disappointed पुणेकरांची पाण्यासाठी धावाधाव ; सलग तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळित | eSakal", "raw_content": "\nपुणेकरांची पाण्यासाठी धावाधाव ; सलग तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळित\nरविवार, 8 एप्रिल 2018\nदेखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पर्वती येथील पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 30 कोटी लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतील दरवाजा शुक्रवारी खाली पडला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिला.\nपुणे : सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. पर्वती येथील (जनता वसाहत) पाण्याच्या टाकीतील दरवाजा सटकल्याने शुक्रवार आणि शनिवारी सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. मात्र रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापालिकेने कळविले आहे.\nदेखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. पर्वती येथील पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 30 कोटी लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतील दरवाजा शुक्रवारी खाली पडला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला. काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहिला.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाजा दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, शनिवारी दुपारी काही भागातील पाणीपुरवठा सुरू केल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. तत्पूर्वी काही भागांत टॅंकरने पाणी पुरविल्याचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.\nपर्वती येथील पाण्याच्या टाकीत 60 वर्षांपूर्वी बसविलेला दरवाजा खाली पडला तेव्हा टाकीत 18 फूट पाणी होते. त्यामुळे दरवाजा वरती उचलणे शक्‍य नव्हते. दीड टनाचा दरवाजा उचलण्यासाठी वापरलेल्या दोन लोखंडी साखळ्याही तुटल्या. त्यामुळे 10 टन वजन उचलण्याची क्षमता असलेली लोखंडी साखळी वापरली. हा दरवाजा पाच फुटांपर्यंत उचलण्यात यश आले असून, रात्रीपर्यंत तो पूर्ण उचलून पुन्हा बसवावा लागणार आहे. या काळात टाकीतील पाणी पूर्ण रिकामे होईल आणि ती टाकी पुन्हा भरावी लागणार आहे.\n- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, महापालिका\nयेमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी\nऔरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे...\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nघाटीसाठी सोळा यंत्रांची खरेदी\nऔरंगाबाद - जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) घाटीला वर्ष २०१७-१८ साठी मिळालेल्या एक कोटी ५४ लाखांच्या यंत्र खरेदीला अखेर मुहूर्त मिळाला. बालरोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/student-modern-car-making-129428", "date_download": "2018-11-16T09:48:48Z", "digest": "sha1:C4P77R25BOW73UPPRYCSYS5LQYNJYZVM", "length": 14644, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "student modern car making इंदापुरात विद्यार्थी बनविणार अलिशान मोटार | eSakal", "raw_content": "\nइंदापुरात विद्यार्थी बनविणार अलिशान मोटार\nमंगळवार, 10 जुलै 2018\nभवानीनगर - वाहनांच्या क्षेत्रात ‘बीएमडब्ल्यू’ हे नाव कोणाला परिचित नाही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कंपनीच्या चारचाकी गाड्यांचे आकर्षण नेहमीच असते. आता हीच गाडी इंदापूरच्या एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना चक्क ‘शिकायला’ मिळणार आहे. तंत्रनिकेतन व बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बीएमडब्ल्यू ग्रुप हा येथे सुसज्ज वर्कशॉप उभारणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे.\nभवानीनगर - वाहनांच्या क्षेत्रात ‘बीएमडब्ल्यू’ हे नाव कोणाला परिचित नाही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या कंपनीच्या चारचाकी गाड्यांचे आकर्षण नेहमीच असते. आता हीच गाडी इंदापूरच्या एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना चक्क ‘शिकायला’ मिळणार आहे. तंत्रनिकेतन व बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बीएमडब्ल्यू ग्रुप हा येथे सुसज्ज वर्कशॉप उभारणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच करार आहे.\n‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होऊन अभियंत्यांना आजवर शोधत होत्या; परंतु इंदापुरात प्रथमच बीएमडब्ल्यू वाहन कसे तयार होते, त्याचे इंजिन तयार होण्याची पद्धत इथपासून ते बीएमडब्ल्यू ग्रुपमधील तंत्रज्ञांकडून थेट प्रशिक्षण मिळण्याची सुविधा एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमध्ये मिळणार आहे.\nजागतिक दर्जाच्या ��खाद्या कंपनीशी अशा पद्धतीचा करार करणारे एस. बी. पाटील तंत्रनिकेतन हे परिसरातील पहिले तंत्रनिकेतन ठरले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या सचिव भाग्यश्री पाटील, विश्वस्त अंकिता पाटील व मार्गदर्शक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्कशॉप उभारले जाणार असून, हा करार होण्यासाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य उमेश बोधले यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला.\nचेन्नईतील तंत्रज्ञ करणार मार्गदर्शन\nतंत्रनिकेतन व बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये ५ जुलै रोजी सामंजस्य करार झाला. या करारानुसार बीएमडब्ल्यू ग्रुप येथे सुसज्ज वर्कशॉप उभारेल व कंपनीच्या चेन्नई येथील प्रकल्पातील तंत्रज्ञ व कुशल मार्गदर्शक हे एस. बी. पाटील तंत्रनिकेतनमध्ये थांबून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतील. कंपनीमध्ये प्रत्यक्ष कशा पद्धतीने काम केले जाते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकष कसे असतात, याविषयी सखोल व उच्च दर्जाचे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना यातून मिळेल. याखेरीज बीएमडब्ल्यू वाहने व त्यामधील असणारे इंजिनांचे प्रकार याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल.\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आ��ावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-22%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T10:22:56Z", "digest": "sha1:7EV47FN2MGD2ZNA3RMV6KN6DIGBOI5XB", "length": 9739, "nlines": 144, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 22आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 22आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 22/10/2018दिवस= 148 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= राज्यघटना [दिवस-22] राज्यघटना अभ्यास घटक=\nकनिष्ठ न्यायालय- जिल्हा सत्र/ दिवाणी, कॊटुंबिक न्यायिक प्राधिकरण, केंद्र व राज्यस्तरावरील सचिव स्तरीय पदाधिकारी,केंद्र व राज्य तसेच राज्याअंतर्गत संबध, केंद्रशासीत प्रदेश संघ व राज्य लोकसेवा आयोग, आणिबाणी.\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 07)\nहुंडा प्रतिबंध कायदा १९६१, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२.\n❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन\n3⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\nविषय- भारतीय राज्यघटना (06)\nउपराष्ट्रपती – नायबराज्यपाल (प्रशासक), पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/vinta-nanda-accuses-bollywoods-most-sanskaari-actor-of-rape-2959.html", "date_download": "2018-11-16T09:28:22Z", "digest": "sha1:AGSGAW6RMR2JCQKEEJRTIVA7W275FFIB", "length": 20124, "nlines": 159, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "संस्कारी बाबूजी 'अलोक नाथ'वर बलात्काराचा आरोप; ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळून केला होता निर्मातीचा लैंगिक छळ | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे सत्र न्यायालयात पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिटांत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nधावपटू पालेंदरची नेहरु स्टेडियमध्येच आत्महत्या\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nDeepika Ranveer Wedding: दीपवीर लग्नानंतर नेटकऱ्यांनी उडवली रणबीर कपूरची खिल्ली\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nसंस्कारी बाबूजी 'अलोक नाथ'वर बलात्काराचा आरोप; ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळून केला होता निर्मातीचा लैंगिक छळ\nहॉलीवूडमध्ये सुरु झालेली #metoo चळवळ आता बॉलीवूडमध्ये जोर धरत असलेली दिसून येत आहे. स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियावर ही मोहिम सुरू झाली. नुकतेच तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्यानंतर इतर अभिनेत्रींनीदेखील आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल व्हाच फोडायला सुरुवात केली. विकास बहल, कैलाश खेर, रजत कपूर, चेतन भगत, तन्मय भट्ट अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. यातच अजून एक नामांकित आणि धक्कादायक नाव समोर येत आहे, ते म्हणजे बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ. 1990 मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्माती आणि लेखिकेने मालिकेतील संस्कारी अभिनेत्याने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून ही माहिती शेअर केली.\nआपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, ‘एका पार्टीमध्ये आम्ही सर्व मित्र जमलो होतो. माझ्या ड्रिंक्समध्ये कोणीतरी काहीतरी मिसळले होते. मला याबाबत थोडीशी जाणीव झाली. मात्र मी लक्ष दिले नाही. साधारण रात्री 2 वा. मी त्या पार्टीमधून बाहेर पडले. मी चालतच घरी जायला निघाले. थोड्यावेळात एका व्यक्तीने मला लिफ्ट देऊ केली. मला अंधुकसे काही आठवत होते की कोणीतरी मला जबरदस्तीने दारू पाजत होते. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मला प्रचंड वेदना होत होत्या. माझ्यावर लैंगिक अत्याचारासोबत बलात्कारही झाला होता. मी माझ्या मित्रांना ही गोष्ट सांगितली मात्र सर्वांनी मला हे विसरून जाण्याचा सल्ला दिला’\nया संपूर्ण पोस्टमध्ये अलोक नाथ यांचा कुठेही थेट उल्लेख नाही, मात्र पोस्टमध्ये आरोपीचे नाव संस्कारी अभिनेता असे लिहिले आहे. परंतु हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अलोक नाथ असल्याचा तर्क बॉलिवूड वर्तुळात केला जातोय.\nTags: #metoo अलोकनाथ बलात्कार विंटा नंदा\n#MeToo आकाशवाणीत ही खळबळ, राज्यवर्धन राठोड यांना मेनका गांधींचे पत्र\n#MeToo मोहिमेत माजी मिस इंडिया निहारिका सिंगची देखील कहाणी, नवाझुद्दीन सिद्दीकी, भूषण कुमार यांच्यावर आरोप\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-712.html", "date_download": "2018-11-16T09:46:30Z", "digest": "sha1:A5PXBDFQU2PVCSBKDWEROWEBZDKCOKB5", "length": 8634, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मोठा संघर्ष करत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला - डॉ.सुजय विखे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Rahuri Special Story Sujay Vikhe Patil मोठा संघर्ष करत अखेर कारखाना सुरु करण्याचा श���्द पाळला - डॉ.सुजय विखे.\nमोठा संघर्ष करत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला - डॉ.सुजय विखे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यासह जिल्हयाचे लक्ष लागून असलेला व राहुरीच्या इतिहासाला सुवर्ण पान जोडणारा क्षण अखेर आला असून तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2017-18 च्या 58 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 09 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे यांनी दिली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत माहिती देताना डॉ.सुजयदादा विखे यांनी सांगीतले की, तालुक्याच्या जनतेने मोठया विश्वासाने कारखान्याचे संचालक मंडळ निवडून दिले. निवडणुकीत मी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरु करेल, असे आश्वासन सभासदांना दिले होते. त्यानुसार गेल्या दीड वर्षापासून कारखाना सुरु करणेसाठी मी व संचालक मंडळाने मोठा संघर्ष करत सर्व गोष्टी जुळवत आणत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला असून याकामी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, आदिंचे मोठे सहकार्य लाभलेले आहे.\nकारखान्याच्या सन 2017-18 च्या 58 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 09 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते तसेच आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ.शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांचे तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरअध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nत्यामुळे तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व हितचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.सुज��� विखे पाटील, डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांसह संचालक मंडळाने केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-closes-400-points-lower-105073", "date_download": "2018-11-16T10:51:18Z", "digest": "sha1:GV6SHTNUQQIG6IIKA4EL563JSYHUDSAS", "length": 13996, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex closes 400 points lower शेअर बाजार गडगडला | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 मार्च 2018\nजागतिक पातळीवरील व्यापार युद्धाच्या भीतीने घसरण\nमुंबई : जागतिक पातळीवर व्यापार युद्ध होण्याच्या भीतीने शेअर बाजार शुक्रवारी गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 410 अंशांनी कोसळून पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षात पहिल्यांदाच दहा हजार अंशांच्या पातळीखाली बंद झाला.\nजागतिक पातळीवरील व्यापार युद्धाच्या भीतीने घसरण\nमुंबई : जागतिक पातळीवर व्यापार युद्ध होण्याच्या भीतीने शेअर बाजार शुक्रवारी गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 410 अंशांनी कोसळून पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षात पहिल्यांदाच दहा हजार अंशांच्या पातळीखाली बंद झाला.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर जादा कर लादले असून, चीननेही याला प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे अमेरिकेतील \"वॉलस्ट्रीट'सह आशियाई आणि युरोपीय शेअर बाजार गडगडले. याचाच परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला.\nसेन्सेक्‍स आज 409 अंश म्हणजेच 1.24 टक्के गडगडून 32 हजार 596 अंशांवर ��ंद झाला. ही निर्देशांकाची मागील पाच महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. याआधी गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला निर्देशांक 32 हजार 506 अंशांवर बंद झाला होता. निफ्टी आज 116 अंश म्हणजेच 1.15 टक्के घसरणीसह 9 हजार 998 अंशांवर बंद झाला. मागील पाच महिन्यांतील निफ्टीची ही नीचांकी पातळी आहे. गेल्या वर्षी 11 ऑक्‍टोबरला निर्देशांक 9 हजार 984 अंशांवर बंद झाला.\nबांधकाम, धातू, बॅंकिंग, कॅपिटल गुड्‌स, आरोग्यसुविधा, सार्वजनिक, वाहननिर्मिती आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात आज मोठी घसरण झाली. धातू क्षेत्रामध्ये सेल, जिंदाल स्टील, वेदांत, हिंदाल्को, नॅशनल ऍल्युमिनियम, हिंदुस्थान झिंक, टाटा स्टील, एनएमडीसी आणि जेएसडब्लू यांच्या समभागात 6.58 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. सलग चौथ्या आठवड्यात सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.\n- गुंतवणूकदारांनी गमावले 1.57 लाख कोटी रुपये\n- सेन्सेक्‍स पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर\n- निफ्टी दहा हजार अंशांच्या पातळीखाली बंद\n- धातू क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका\n- दोन्ही निर्देशांकात सलग चौथ्या आठवड्यात घसरण\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\nकचऱ्याचे विकेंद्रीकरण 425 कोटी वाचणार\nमुंबई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण केल्यास महापालिकेचे वार्षिक 425 कोटी रुपये वाचतील. त्याचबरोबर कचऱ्याच्या...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी त�� स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rs-60000-new-rs-1-lakh-uttar-pradesh-16991", "date_download": "2018-11-16T10:04:22Z", "digest": "sha1:JAQRYLDAETKU5FACZCMYFS2A3SURXO4A", "length": 11813, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rs 60,000 is the new Rs 1 lakh in Uttar Pradesh उत्तर प्रदेशात एक लाखाला 60 हजारांचा भाव ! | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात एक लाखाला 60 हजारांचा भाव \nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nलखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर काळ्या पैशावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. काळा पैसा बाजारात आणण्यासाठी एक लाखाला 60 हजार रुपयांचा भाव फुटला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (शुक्रवार) दिली.\nलखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर काळ्या पैशावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. काळा पैसा बाजारात आणण्यासाठी एक लाखाला 60 हजार रुपयांचा भाव फुटला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (शुक्रवार) दिली.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अलाहाबाद, लखनौ, गाझियाबाद व नोएडामध्ये एक लाखाला 60:40 असा भाव फुटला आहे. काळा पैसा असणारे अनेकजण नवनवीन ग्राहक शोधून त्यांच्याकडे हजार व पाचशेच्या नोटा सुपूर्द करत आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळे भाव फुटले आहेत. 30 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत भाव आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठी चेन तयार झाली आहे. या चेनच्या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत. जमिनी खरेदी-विक्री व विविध प्रकारचे व्यावयायिक आपला पैसा पांढरा करताना दिसत आहेत.'\nदरम्यान, काळा पैसा नियमित करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत असल्याची दखल अर्थ मंत्रालयाने घेतली आहे. यापुढे अशा व्यक्तींवर कारवाई करणार असल्याची माहिती ट्विटरवरून आज (शुक्रवार) दिली आहे.\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर���भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-ijtemat-food-water-100438", "date_download": "2018-11-16T10:25:43Z", "digest": "sha1:LUKULGPEIY6EFS45K7MCJDYGFXOUNUSH", "length": 16940, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news ijtemat food water इज्तेमातील साथींसाठी जेवण, पाण्याची चोख व्यवस्था | eSakal", "raw_content": "\nइज्तेमातील साथींसाठी जेवण, पाण्याची चोख व्यवस्था\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nऔरंगाबाद - लिंबेजळगाव येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या सोमवारी (ता.२६) झालेल्या समा��ोपानंतर लिंबेजळगाव ते औरंगाबाद शहरात येणाऱ्या सर्व साथींसाठी खिदमदगारांनी (स्वयंसेवक) २४ तास अथक परिश्रम करीत रेल्वस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील अनेक भागांत जेवण, पाण्याची चोख व्यवस्था केली.\nऔरंगाबाद - लिंबेजळगाव येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या सोमवारी (ता.२६) झालेल्या समारोपानंतर लिंबेजळगाव ते औरंगाबाद शहरात येणाऱ्या सर्व साथींसाठी खिदमदगारांनी (स्वयंसेवक) २४ तास अथक परिश्रम करीत रेल्वस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील अनेक भागांत जेवण, पाण्याची चोख व्यवस्था केली.\nइज्तेमाच्या समारोपानंतर औरंगाबाद शहराकडे लाखोंच्या संख्येने साथी आले. लिंबेजळगाव येथून येण्यासाठी वाहने अपुरी पडत असल्याने अनेक साथी रात्री उशिरापर्यंत औरंगाबादेत पायीच दाखल झाले. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात इज्तेमातून आलेल्या साथींची तोबा गर्दी झाली होती. या सर्वांना पाण्याची व जेवणाची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी रात्रभर स्वयंसेवकांची धावपळ सुरू होती. स्वयंसेवकांनी पाण्याचे टॅंकर, पाणी पाऊच, बिस्किटे, जेवण साथींना दिले. जाण्यासाठी गाड्या अपुऱ्या पडल्याने अनेकांना रात्रभर रेल्वेस्थानक, बसस्थानकात मुक्काम करावा लागला.\nमंगळवारी सकाळीसुद्धा हजारो साथी बसस्थानक, रेल्वेस्थानकात दाखल होत होते. त्यांच्यासाठी चहा, नाश्‍ता, जेवण तसेच पाण्याची व्यवस्था करण्याचे मॅसेज एकमेकांना पाठविले जात होते. शहरात अनेक घरातून तसेच ज्यांना जसे शक्‍य होईल तशी व्यवस्था करण्यात येत होती.\nरेल्वेस्थानक आणि बसस्थानकात स्वयंसेवक सर्व साथींना जेवण, पाणी, बिस्किटे देत होते. मंगळवारी (ता.२७) शहरातील विविध मशिदीत साथींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, तर अनेक घरातून साथींसाठी जेवण तयार करून ते पाठविण्यात येत होते. यामध्ये शेकडो खिदमदगार सहभागी झाले होते; तसेच लिंबेजळगावच्या रस्त्यानेही अनेक पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जेवण, बिस्किटांची पाकिटे पाठविण्यात आली.\nऔरंगाबाद - राज्यस्तरीय इज्तेमाच्या समारोपानंतर परतीच्या प्रवाशांची मंगळवारी (ता. २७) सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वेस्थानक बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली. औरंगाबाद आगाराने जादा गाड्या मागविल्या होत्या. यात एसटी प्रशासनाची दमछाक झाली. अचानक वाढलेल्या गर्दीने एसटीचे भारमान ८० टक्‍क्‍यांपर्यंत गेले हो���े. तर रेल्वेस्थानकावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. शिवाय औरंगाबादबाहेर जाणारे सर्व रस्ते जाम झाल्याने वाहतूक मंदावली होती.\nलिंबेजळगाव (ता. औरंगाबाद) येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या समारोपानंतर राज्याच्या कान्याकोपऱ्यांतून आलेल्या भाविकांची परतीसाठी लगबग सुरू झाली. येताना तीन ते चार दिवसांमध्ये टप्प्याटप्यांनी येणाऱ्या भाविकांची जाताना मात्र एकत्र गर्दी झाली. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकावर तसेच रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. विविध ठिकाणी जाणारे जत्थेच्या जत्थे बसस्थानमांमध्ये घुसत होते. एसटी महामंडळाला इतक्‍या प्रचंड गर्दीचा पहिल्यांदाच अनुभव आला. दिवाळीच्या काळापेक्षाही ही गर्दी अधिक होती. एसटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनापेक्षा पाच पट अधिक गर्दी झाल्याने महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बसगाड्यांची व्यवस्था करता-करता दमछाक झाली. संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलिस यंत्रणेकडूनही एसटी प्रशासनाला शंभर बसगाड्यांची व्यवस्था करून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानकातून सोमवारी १६०, तर मंगळवारी ७० जादा बस नियमित गाड्यांसोबत सोडण्यात आल्या.\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्��ाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sakal-nasik-innovation-fast-100773", "date_download": "2018-11-16T10:09:25Z", "digest": "sha1:R4EMQBFHEIJBBDCNU3F36TJXON22Y3MF", "length": 16713, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal nasik innovation fast सकाळ'तर्फे नाशिकमध्ये 15 व 16 ला बहरणार \"इनोव्हेशन फेस्ट' | eSakal", "raw_content": "\nसकाळ'तर्फे नाशिकमध्ये 15 व 16 ला बहरणार \"इनोव्हेशन फेस्ट'\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nनाशिक, ता. 2 ः मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उन्नत व्हायला मदत करणारी व्यवस्था उभी करणे. त्यासाठी सहयोग आणि समृद्धी या सूत्राच्या आधारावर \"सकाळ'ने आराखडा तयार केला आहे. या प्रवासात आपल्यासाठी शिकणाऱ्याची अथवा शिकवणाऱ्याची भूमिका असू शकते. याच अनुषंगाने \"सकाळ'तर्फे आज 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून \"इनोव्हेशन फेस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली.\nनाशिक, ता. 2 ः मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उन्नत व्हायला मदत करणारी व्यवस्था उभी करणे. त्यासाठी सहयोग आणि समृद्धी या सूत्राच्या आधारावर \"सकाळ'ने आराखडा तयार केला आहे. या प्रवासात आपल्यासाठी शिकणाऱ्याची अथवा शिकवणाऱ्याची भूमिका असू शकते. याच अनुषंगाने \"सकाळ'तर्फे आज 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून \"इनोव्हेशन फेस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली.\n\"सकाळ'च्या सातपूर कार्यालयात प्राध्यापक, प्राचार्य आणि उद्योजकांची बैठक \"सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, अविनाश शिरोडे, डॉ. एन. एस. पाटील, गिरीश पगारे, डॉ. गिरीश साने, प्राचार्य प्र��ांत पाटील, प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, डॉ. व्ही. एस. माने, डॉ. राजेंद्र भांबर, सुरेश पटेल, चारुदत्त म्हसदे, रोशन पाटील, कौस्तुभ सराफ, प्रवीण भंडारी, पवन रहाणे, डॉ. योगेश गोसावी, प्रा. एच. बी. मिशाल, डॉ. व्ही. जे. गोंड, डॉ. व्ही. एम. शेवलीकर, विशाल जोशी, सचिन उशीर आदी उपस्थित होते. सामाजिक, आर्थिक प्रश्‍नांचे उत्तर विज्ञान अन्‌ तंत्रज्ञानामध्ये असल्याने \"सकाळ'तर्फे राबवण्यात येत असलेला उपक्रम समाजाच्या उन्नतीला हातभार लावणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त झाली. \"इनोव्हेशन' उपक्रमात संकल्पना त्याच्या सविस्तर माहितीसह स्विकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. उपक्रमासाठी प्राप्त होणाऱ्या संकल्पना, प्रकल्पांमधून निवड समितीतर्फे \"इनोव्हेशन फेस्ट'साठी निवड केली जाईल. त्यातून परीक्षण समितीतर्फे विजेत्यांची निवड केली जाईल आणि \"सकाळ'च्या 17 मार्चला होणाऱ्या वर्धापनदिनाच्या विशेष सोहळ्यात विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल.\nआपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे या विश्‍वासातून \"इनोव्हेशन फेस्ट' संकल्पना पुढे आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावेत. त्याचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे यासाठीचा प्रयत्न आहे. \"इनोव्हेशन फेस्ट'मध्ये आय. टी., कृषी, आरोग्य, उद्योग, सेवा आदी क्षेत्रातील आविष्कार सादर करता येतील. त्यासाठी \"सकाळ'तर्फे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतील, असे श्री. माने यांनी बैठकीच्या सुरवातीला स्पष्ट केले.\nसहभागासाठी 12 मार्च अंतीम मुदत\n\"इनोव्हेशन फेस्ट'मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, शेतकरी यांनी साकारलेले आविष्कार पाठवावयाचे आहेत. प्रवेश अर्जासमवेतची माहिती आणि तपशील पाठवण्याची अंतीम मुदत 12 मार्चपर्यंत राहील. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकांना त्यांचे अर्ज शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून \"सकाळ'कडे जमा करावयाचे आहेत. इतरांनी आपले अर्ज \"सकाळ'कडे जमा करता येतील. \"सकाळ'च्या नाशिकमधील सातपूर कार्यालयात अर्ज व तपशील पाठवायचे आहेत.\n0 अभियांत्रिकी (आय. टी., इलेक्‍ट्रीकल, ऑटोमोबाईल, इंजिनिअरींग)\n0 सार्वजनिक सेवा (कृषी, औषधनिर्माणशास्त्र, आरोग्य, वास्तुविशारद, विज्ञान)\n0 खुला (विद्यार्थी, प्राध्या��क, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक)\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nबोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड\nपुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/2018/03/", "date_download": "2018-11-16T10:36:01Z", "digest": "sha1:HWQIELMG43RKUWMJKOJPJNLUESEWDDGZ", "length": 13110, "nlines": 138, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "March 2018 – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\n[ November 15, 2018 ] कोकणचा मेवा – कोकम\tओळख महाराष्ट्राची\n[ November 14, 2018 ] कोकणचा मेवा – आंबा\tओळख महाराष्ट्राची\n[ November 13, 2018 ] कोकणचा मेवा �� काजू\tओळख महाराष्ट्राची\nअँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते. राजधानी व सर्वात मोठे शहर : लुआंडा अधिकृत भाषा : पोर्तुगीज स्वातंत्र्य दिवस : (पोर्तुगाल पासून) नोव्हेंबर […]\nअँटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश अँटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स अँटिगा बेटावर आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : सेंट […]\nआर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा […]\nआंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे. आंदोरा ला व्हेया ही आंदोराची […]\nअल्जीरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे. अल्जीरियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला ट्युनिसीया, पूर्वेला लिब्या, आग्नेयेला नायजर, नैऋत्येला माली व मॉरिटानिया तर पश्चिमेला मोरोक्को व पश्चिम सहारा हे देश आहेत. क्षेत्रफळानुसार […]\nआल्बेनिया हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या […]\nअफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, […]\nगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदर���बाद, […]\nदक्षिणेतील मराठी ठाणे – तंजावूर\nतंजावूर हे तामिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. देश-विदेशातील पर्यटक या मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ब्रहाडीवरार मंदिर खूपच प्रेक्षणीय असून त्याला स्थानिक लोक […]\nविदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::\nठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\nवर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी ...\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला ...\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक ...\nकवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pakistan-to-release-indian-soldier-chandu-chavan-at-wagah-border/", "date_download": "2018-11-16T09:46:21Z", "digest": "sha1:ZUYKI2GFJ5CTECHKXZ5NLCS33RNHZATV", "length": 13634, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "pakistan-to-release-indian-soldier-chandu-chavan-at-wagah-border/", "raw_content": "\nमहार��ष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाणांची सुटका\n29 सप्टेबर 2016 पासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते.\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. तब्बल चार महिन्यांनी तो मायदेशी परतला आहे. चंदू चव्हाण हा नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. २९ सप्टेंबरपासून तो पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात होता.\nमूळचा धुळ्याचा असलेला चंदू चव्हाण ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होता. ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण याने नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. यानंतर चंदू चव्हाणला पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात होता. आपला नातू चंदू चव्हाणला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याची आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले होते. चंदू चव्हाण हा २३ वर्षांचा असून, तो मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये तो सेवेत आहे.\nभारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. यावेळी तब्बल ३८ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच चंदू चव्हाण हा पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय सैनिकाला पकडल्याचे सांगण्यातही आले होते. नकळत नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली होती. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई प्रमुखांनी (डीजीएमओ) चंदू चव्हाणला इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआर या प्रसारमाध्यम विभागाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे चंदू चव्हाणच्या सुटकेची शक्यता धुसर झाली होती. मात्र, केंद्र सरकारने त्याच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सु���ू केले होते. चंदू चव्हाणच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. तो सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली होती. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती सरकारने दिली होती. चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी डिजीएमओ स्तरावर बातचीत सुरू होती. भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला होता. त्यांनी चंदू चव्हाण सुरक्षित असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे म्हटले होते, अशी माहिती केंद्र सरकारने दिली होती. केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून, आज, शनिवारी चंदू चव्हाणची सुटका केली आहे.\nयानंतर चंदू चव्हाण सुखरूप असून लवकरच त्यांना मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. अखेर आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत.\nचंदू चव्हाण यांची सुटका झाल्याने जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कल्याणी नगर येथे राहणा-या त्यांच्या काकू लताबाई पाटील यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमं���्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mla-gorhe-suggested-solution-so-incident-did-not-happen-again-sakri-129859", "date_download": "2018-11-16T10:02:31Z", "digest": "sha1:PY266447KD76R4A2SAVXA3WFK3BZ2MV6", "length": 13835, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLA Gorhe suggested for the solution so that the incident did not happen again like Sakri साक्रीतील घटना पुन्हा घडू नये म्हणून आमदार गोऱ्हे यांनी सुचवल्या उपाययोजना | eSakal", "raw_content": "\nसाक्रीतील घटना पुन्हा घडू नये म्हणून आमदार गोऱ्हे यांनी सुचवल्या उपाययोजना\nबुधवार, 11 जुलै 2018\nसभागृहामध्ये बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या.\nमुंबई - धुळे - साक्री येथील घडलेल्या घटना पुन्हा घडू नये म्हणून टास्क फोर्स किंवा आयोग नेमावा, पावसाळी अधिवेशनामध्ये ९७ अन्वये चर्चेमध्ये आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मागणी केली.\nधुळे जिल्ह्यातील साक्री येथे पाच लोक किडनी चोरण्यासाठी आणि मुले पळविण्यासाठी आलेले आहेत. अशा अफवामुळे त्या भागात नाथपंथी डवरी समाजातील ५ निष्पाप लोकांना जमावाने ठार मारले. याच प्रकारच्या अफवा आणि घटना मालेगाव, परभणी, लातूर, संभाजीनगर या भागात पूर्वी झालेल्या आहेत. तसेच देशातील झारखंड, बिहार, ईशान्य भारतातील भागात असे आतापर्यंत एकूण २२ लोकांचे बळी गेले आहेत. याविषयी सभागृहामध्ये बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या.\nसंवेदनशील आणि समाजात तिढा निर्माण करणाऱ्या अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवाव्यात.\nबाळकृष्ण रेणके यांनी भटक्या जमाती बाबत अहवाल मांडला आहे त्याचा आधार घेऊन या समाजाला न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करुन टास्क फोर्स किंवा एखादा आयोग नेमावा.\nभटक्या समाजातील लोकांचे प्रत्येक आमदारांनी आपल्या मतदारस���घामध्ये पुनर्वसन करावे व त्यासाठी विशेष योजना, तसेच निधीची तरतूद करावी.\nव्हॉट्सअपवर येणाऱ्या अफवांवर पायबंद घालण्यासाठी, अफवांची अफवा करणाऱ्या समाजकंटकांना गृहराज्यमंत्री यांनी, ज्यांनी तो मेसेज ज्यांनी मूळ पाठवला असेल त्याला शिक्षा करावी, त्यासाठी कायदा करावा.\nमानवी तस्करी, किडन्या चोरणाऱ्या टोळ्या असा कुणा बाबत संशय आल्यास त्यांना मारून कायदा हातात न घेता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तरच समाजातील भीती कमी होईल, तरच या परिघावरील समाजाला न्याय मिळेल.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nमावळ मतदारसंघ काँग्रेसला मिळावा\nवडगाव मावळ - आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा, अशी मागणी मावळ तालुका...\nरिफंड ���णि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-india-france-relation-102628", "date_download": "2018-11-16T10:24:37Z", "digest": "sha1:SFYJTMK7PUPYMBGGXRTXBD7KQCR4BQUZ", "length": 20287, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial india france relation भारत-फ्रान्स संबंधांना ‘ऊर्जा’ (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nभारत-फ्रान्स संबंधांना ‘ऊर्जा’ (अग्रलेख)\nमंगळवार, 13 मार्च 2018\nफ्रान्सच्या अध्यक्षांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. उभय देशांत व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होण्याची शक्‍यता त्यामुळे अधोरेखित झाली आहे.\nफ्रान्सच्या अध्यक्षांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण होता. उभय देशांत व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होण्याची शक्‍यता त्यामुळे अधोरेखित झाली आहे.\nआं तरराष्ट्रीय राजकारणात परस्परपूरक हितसंबंध असतील, तर मैत्रीचा पाया पक्का होतो. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भारतभेट त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रात फ्रान्सला बाजारपेठ हवी आहे; तर या दोन्ही गोष्टींची भारताला मोठी गरज आहे. मात्र हे परस्परपूरकत्व एवढ्यापुरतेच सीमित नाही. आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रातील व्यूहरचनेच्या संदर्भातही दोन्ही देशांना एकमेकांची मैत्री लाभदायक ठरणार आहे. त्यामुळेच फ्रान्सच्या अध्यक्षांच्या या दौऱ्याची दखल घ्यायला हवी. हा दौरा सुरू असतानाच जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी फ्रान्स सरकारच्या नियंत्रणाखालील ईडीएफ कंपनी आणि ‘न्यूक्‍लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या निमित्ताने दोन्ही देशांच्या नेत्यांनीही डिसेंबरमध्ये या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण ही घटना प्रसारमाध्यमांकडून व अन्य माध्यमांकडूनही काही प्���माणात दुर्लक्षित झाली. आपल्याकडच्या एकूणच राजकीय-सामाजिक चर्चाविश्‍वात विकासविषयक घडामोडी, प्रक्रिया, प्रकल्प यांना एवढे कमी स्थान का, असा प्रश्‍न या संदर्भात उपस्थित होतो. याविषयी तयार झालेली नकारात्मक वृत्ती हा एक संशोधनाचाच विषय ठरेल. औद्योगिक विकास बहुतेकांना हवा आहे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, असेच सगळ्यांना वाटते, लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, याविषयी कुणाचे दुमत नाही; परंतु त्यासाठीच्या प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्या, की एक ना अनेक कारणांसाठी विरोध सुरू होतो. जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हाही त्याला अपवाद नव्हता आणि नाही. या प्रकल्पाविषयीच्या जवळजवळ सर्व आक्षेपांविषयी अणुऊर्जा आयोगाने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. जपानमधील फुकुशिमा व रशियातील चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातांमुळे अणुवीज प्रकल्पाच्या उभारणीविषयी शंका घेतल्या गेल्या; परंतु त्याबाबत योजलेल्या सुरक्षात्मक उपायांची माहितीही आयोगाने दिली आहे. त्याइतकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतासारखा विकसनशील देश विकासाच्या ज्या टप्प्यावर आज आहे, त्यानुसारच त्याला आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागणार आहेत. ऊर्जेची आणि पर्यायाने विजेची वाढती मागणी आणि त्या मानाने त्याचे कमी उत्पादन हे देशापुढचे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊर्जानिर्मितीची वाढीव क्षमता प्राप्त करणे ही देशाची आत्यंतिक गरज आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे काम वर्षअखेर सुरू करण्याचा संकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचा म्हटला पाहिजे. अर्थात अंतिमतः एखाद्या देशानेच नव्हे, तर जगानेच अपारंपरिक मार्गाने ऊर्जा मिळविण्याच्या मार्गाने जाणे आवश्‍यक आहे, याच शंकाच नाही. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या याच दौऱ्यात त्याविषयीच्या एका पुढाकारालाही मूर्त रूप देण्यात आले, हाही एक चांगला योग म्हणावा लागेल. ‘इंटरनॅशनल सोलर अलायन्स’च्या परिषदेसाठी २३ देशांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांनी सौरऊर्जानिर्मितीवर भर देण्याचा निर्धार या निमित्ताने केला. यासंबंधीच्या ‘दिल्ली सोलर अजेंड्या’ला ६२ देशांनी मान्यता दिली आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठीचे मुख्यालय भारतात राहणार आहे, हे विशेष.\nअमेरिकाकेंद्रित जागतिक राजकारणाचे स्वरूप कसे बदलू लागले आहे, याची झलक या दौऱ्यात दिसते. एकीकडे आं��रराष्ट्रीय स्तरावरील व्यापक उद्दिष्टांसाठीची बांधिलकी अमेरिका कमी करीत चालली असताना काही नव्या शक्ती पुढे येऊन नव्या जबाबादाऱ्या घेताना दिसत आहेत. अर्थात द्विपक्षीय संबंधांचा विचार करतादेखील हा दौरा महत्त्वाचा ठरला. संरक्षण, सुरक्षा अणुऊर्जा, गोपनीय माहितीची सुरक्षा आदी विविध चौदा करार या भेटीत झाले असून, त्यामुळे भारत-फ्रान्स यांच्यात व्यूहात्मक भागीदारीचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा मॅक्रॉन यांनी व्यक्त केली. हिंदी महासागर क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा असून, त्यासाठी त्या देशाने इतरांशी प्रसंगी दोन हात करण्याची ठेवलेली तयारी हा या परिसरातील देशांसाठी आणि बड्या देशांसाठीही चिंतेचा विषय आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत आणि फ्रान्स यांनी हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. परस्परांचे नौदल तळ एकमेकांच्या युद्धनौकांसाठी खुले करण्याचा झालेला करार ही याच निर्णयाची फलश्रुती आहे. संरक्षण सामग्री उत्पादनातील सहकार्य वाढविण्याच्या करारामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत दोन्ही देशांच्या उद्योगांना संरक्षण सामग्रीची निर्मिती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करता येईल. त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. एकूणच द्विपक्षीय संबंधांना नवी ‘ऊर्जा’ देणारा मॅक्रॉन यांचा हा दौरा होता.\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nकार्तिकी वारीच�� मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nवाहतूक कोंडीतून आळंदीकरांची सुटका\nआळंदी - चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना जोडणारा ४५ मीटर रस्ता पूर्णत्वाकडे असल्यामुळे आळंदीची वाहतूक कोंडीतून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-16T10:08:57Z", "digest": "sha1:4EJLUG36ZM625ADNVTBOQOL3YX5G7GJA", "length": 4544, "nlines": 108, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "एसटीडी आणि पिन कोड | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nएसटीडी आणि पिन कोड\nएसटीडी आणि पिन कोड\n१ सातारा २१६२ ४१५००१\n२ वाई २१६७ ४१२८०३\n३ खंडाळा २१६९ ४१२८०२\n४ कोरेगाव २१६३ ४१५५०१\n५ फलटण २१६६ ४१५५२३\n६ माण(मुख्यालय-दहीवडी) २१६५ ४१५५०८\n७ खटाव(मुख्यालय-वडूज) २१६१ ४१५५०६\n८ कराड २१६४ ४१५११०\n९ पाटण २३७२ ४१५२०६\n१० जावली(मुख्यालय-मेढा) २३७८ ४१५०१२\n११ महाबळेश्वर २१६८ ४१२८०६\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-raj-thackeray-narendra-modi-bjp-mns-maharashtra-politics-mumbai-news-104340", "date_download": "2018-11-16T09:57:14Z", "digest": "sha1:SAXIVU2ZB75ANBLRLYHS4YDXRTQKFLT4", "length": 13881, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Raj Thackeray Narendra modi BJP MNS maharashtra politics mumbai news ‘महाआघाडी’चे मनसेला आवतण | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असा प्रस्ताव उच्चस्तरावर चर्चेत असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या महाआघाडीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असा प्रस्ताव उच्चस्तरावर चर्चेत असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते.\nराज यांची वैयक्‍तिक लोकप्रियता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मते मिळवून देते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या परिसरात मनसेची लक्षणीय मते आहेत. या पक्षाला काही मतदारसंघात संधी दिल्यास त्याचा लाभ होऊ शकेल, अशी अटकळ बांधली जात असून, त्या आधारावर प्रारंभिक चर्चा सुरू झाली आहे. मोदींना थोपवण्यासाठी महाआघाडीत शिवसेनेलाही सामावून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने काही दिवसांपूर्वी ठेवला होता. शिवसेनेने अद्याप त्यासंबंधी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने मराठी मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या राज यांना महाआघाडीत घ्यावे, अशी ही योजना आहे.\nराज यांच्या नेतृत्वात मनसेने २००९च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व मतदारसंघात एक लाखाहून जास्त मते घेतली होती. गिरगाव ते बोरिवली, तसेच ठाणे, डोंबिवली परिसरात मराठी मते मोठ्या प्रमाणात आहेत. शिवसेनेवर नाराज असलेली ही मते मनसेकडे जाऊ शकतात. काँग्रेस अमराठी आणि अल्पसंख्यांक मतदारांकडे लक्ष ठेवून असते. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई भागात अद्याप पाय रोवून उभे राहता आलेले नाही.\nसर्वोच्च पातळीवर हालचाली सुरू\nकाँग्रेसच्या एका नेत्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, असा प्रस्ताव चर्चेसाठी अतिवरिष्ठ स्तरावर पुढे करण्यात आल्याचे मान्य करत यासंबंधांतील हालचाली सर्वोच्च पातळीवर होतील, असे त्यांनी मान्य केले. राज यांचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन, तसेच प्रादेशिकतावाद याबाबत दिल्लीकर श्रेष्ठी काय विचार करतात, ते महत्त्वाचे आहे. मात्र, मोदींसारख्या दमनकारी राजवटीला थोपवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी मान्य केले.\nल��कसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-leave-pregnant-women-corporate-company-104548", "date_download": "2018-11-16T10:31:40Z", "digest": "sha1:DWX2Q5ZW2AD7JTKOA3C4AXHCJCO2CGBR", "length": 12701, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news leave pregnant women corporate company रजेसाठी गर्भवतींना दाखविला घरचा रस्ता | eSakal", "raw_content": "\nरजेसाठी गर्भवतींना दाखविला घरचा रस्ता\nगुरुवार, 22 मार्च 2018\nप्रसूतीचे लाभ देता येत नसल्याने महिलांना कामावरुन कमी केल्याचा प्रकार काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घडला आहे. या संपूर्ण प्रकरणाची कामगार आयुक्‍त कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे.’’\n- निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्‍त, पुणे\nपिंपरी - प्रसूतीचे लाभ देता येत नाहीत, असे कारण देत कॉर्पोरेट कंपन्यांनी दोन ते तीन महिला कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत पाच तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे आल्या असून, त्यात या महिलांनी आपली कैफियत मांडली आहे. या संदर्भात कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात आली असून, त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक कामगार आयुक्‍त निखिल वाळके यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nदहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापना, कंपन्यांना कायदा लागू.\nतीनशे दिवस काम केलेल्या महिला कर्मचाऱ्याला २६ आठवड्यांची पगारी घररजा देणे बंधनकारक.\nकिमान साडेतीन हजार रुपयांच्या मेडिकल बोनसचा समावेश.\nपन्नासपेक्षा अधिक महिला कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी करावी पाळणाघराची व्यवस्था.\nकामाच्या ठिकाणी काही वेळ मुलाच्या संगोपनासाठी द्यावा ब्रेक.\nमहिलांच्या तक्रारींचे काय होणार\nकामगार आयुक्‍तांकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची घेतली दखल\nसंबंधित कंपनीचे व्यवस्थापन आणि तक्रारदार यांच्यात होणार तपासणी\nअंतिम निर्णय कामगार आयुक्‍त कार्यालयच देणार\nतक्रारींच्या चौकशीला सुरवात झाली असून, त्याचा लवकर होणार निर्णय\nमहिलांच्या तक्रारी आलेल्या कॉर्पोरेट कंपन्या पिंपरी-चिंचवड, हिंजवडी भागातील\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nयुवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\n बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा\nमुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/75th-Annual-General-Meeting-of-Secondary-Teacher-Society-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-16T09:36:11Z", "digest": "sha1:22RSGYPVPVAZ2ONUNDYNPOXSJBWU5YNX", "length": 8857, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट\nमाध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट\nशेवगाव व पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामात चुकीच्या प्रकारे खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सभासद आमने-सामने आले होते. सभेत गोंधळ सुरु होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या पाच मिनीटातच सर्व विषयांना मंजूरी देत सभा गुंडाळण्यात आली.\nमाध्यमिक शिक्षक सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि. 1) अध्यक्ष किशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुपारी 1 वाजता सभेला सुरूवात झाली. सचिव सोन्याबापू सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर सभासद नंदकुमार तोडमल यांनी मयत सभासदांच्या निधीचा विषय उपस्थित केला. मयत निधीत 71 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सोसायटीकडून याप्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत उपनिबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांना सत्ताधार्‍यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.\nत्यावर संचालक कचरे यांनी उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणात सोसायटीला ‘क्लिन चिट’ दिलेली आहे. तोडमल यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. सोसायटीत एका वर्षात बिगर सभासदांच्या 71 लाखांच्या ठेवी वाढल्याचे त्यांनी सांगितले. संचालक आप्पा शिंदे यांनी अहवालात चुका ही निंदनीय बाब आहे. 52 लाखांऐवजी 20 लाख रुपये फी घेणारा ऑडिटर नेमा. ऑडिटर नेमण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहे. सभासदांनी याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली.\nसुनील दानवे यांच्या आरोपांमुळे सभेत गोंधळ होण्यास सुरुवात झाली. शेवगाव-पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामावर झालेला खर्च चुकीचा असून, उपनिबंधकांनी या कामाला परवानगी नाकारालेली असतांना हे काम कसे केले असा सवाल उपस्थित केला. या कामावर अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्च झालेला असल्याने तुम्ही आमचे अभिनंदन करा, अशा शब्दात कचरे यांनी दानवेंना उत्तर दिले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.\nदोघेही स्वतःचे मुद्दे रेटून नेत असल्याचे पाहून दोन्ही गटातील शिक्षक कार्यकर्ते आक्रमक झाले. दानवे यांना आता भाषण आवरते घ्या, असे म्हणत व्यासपिठासमोर गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी दानवे यांना बोलूू द्या, अशी मागणी केली. यामुळे दोन्ही गटाच्या शिक्षकांनी दहा मिनीटे एकमेकांना धक्का- बुक्की केली. शिक्षक एकमेकांवर धावून गेल्याने अडीच तास शांततेत सुरु असणार्‍या सभेचे वातावरण बिघडले. गोंधल होत असल्याचे लक्षात आल्याने अवघ्या पाच मिनीटात सत्ताधार्‍यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा आटोपती घेतली.\nअध्यक्ष, उपाध्यक्ष उरले नावालाच\nमाध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांच्या वतीने प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी एकट्याने विरोधकांचा मारा थोपविला. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांना कचरे एकटेच पुरून उरले. विरोधक संतोष ठाणगे यांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. चेअरमन, व्���ाईस चेअरमन यांना आकडे कळत नाहीत का ते फक्त नावालाच उरले आहेत. बाकीच्यांनीही आरोपांना उत्तर देण्याची मागणी केली.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/for-maratha-reservation-zilha-parishad-assembly-adjourned-in-kolhapur/", "date_download": "2018-11-16T09:33:11Z", "digest": "sha1:CT7RM6ZRPLGC7GVMPYJ3HLDLRVSTXRJ6", "length": 9324, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षणासाठी सभा तहकूब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी सभा तहकूब\nमराठा आरक्षणासाठी सभा तहकूब\n‘एक मराठा..लाख मराठा’च्या घोषणा देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. यावेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘जय भवानी..जय शिवाजी’च्या दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचे सभागृह आज दणाणून गेले. सभा तहकूब करण्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक होत्या. सभा तहकूब झाल्यानंतर सदस्यांनी दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जात आंदोलनात भागीदारी केली.\nमराठा समाजाच्या आरक्षणाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यासाठी लाखाचे मोर्चे काढण्यात आले. तेदेखील शांततेत. तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटू लागले आहेत. आजची जि.प.ची सर्वसाधारण सभा तहकूब झाली. सभेच्या सुरुवातीला सतीश पाटील यांनी, मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. कोल्हापुरातही गेल्या सतरा दिवसांपा��ून दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आजची सभा तहकूब करण्याचा ठराव करावा, अशी मागणी केली. विजय भोजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तरुणांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणांना तसेच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करू त्यानंतर सभा तहकूब करण्याचा ठराव मांडू, असे सांगितले. त्यानुसार श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री. भोजे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजची सभा तहकूब करण्याचा ठराव मांडला. त्याला अरुण इंगवले यांनी त्याला अनुमोदन दिले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे. हा अहवाल लवकर सादर व्हावा याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आजची सभा तहकूब करण्याच्या मांडलेल्या ठरावास मी अनुुमोदन देत आहे.\nराजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, मराठा आरक्षणासाठी काल पुकारलेला बंद यशस्वी केल्याबद्दल ग्रामीण भागातील जनतेच्या अभिनंदनाचा ठराव करावा. भगवान पाटील, प्रसाद खोबरे यांनीही चर्चेत भाग घेतला. यानंतर सभा तहकूब करत असल्याचे अध्यक्ष सौ. महाडिक यांनी सांगितले. अध्यक्षांनी सभा तहकूब करताच पुन्हा एकदा सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सदस्य मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनान सहभागी होण्यासाठी गेेले.\nराधानगरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकणार्‍या कु. गायत्री सुरेश शिंदे या मुलीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन व गायत्रीचा सत्कार आजच्या सभेत करण्यात आला होता; मात्र सभा तहकूब झाल्याने तिचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण सभापती अंबरिष घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे, मुलीचे वडील सुरेश शिंदे, आई अन्नपूर्णा शिंदे, रावसाहेब भालकर आदी उपस्थित होते.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्���छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.premierbuzz.in/video-story-909", "date_download": "2018-11-16T09:42:14Z", "digest": "sha1:U5JILM6MQQAXAJGBCQYJKYULYFFGK3VN", "length": 4805, "nlines": 88, "source_domain": "www.premierbuzz.in", "title": "Saam TV Rani Mukerji returns to silver screen with Hichki | Sakal Premier", "raw_content": "\nशुक्रवार, 29 डिसेंबर 2017\nलग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.\n

लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे. 

\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-news-will-do-rally-in-thane-says-mns-raj-thackeray/", "date_download": "2018-11-16T09:46:19Z", "digest": "sha1:6VVA3DIJKJXNDYBCK7XMBH6GEM7NDS3C", "length": 8945, "nlines": 103, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सभा घेणारच.... ती ही ठाण्यातच!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसभा घेणारच…. ती ही ठाण्यातच\nटीम महाराष्ट्र देशा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला ठाण्यात होणाऱ्या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे.\nमात्र या परिसरातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पण १८ तारखेला सभा घेणारच आणि ती ही ठाण्यामध्येच असा आक्रमक पवित्रा मनसेनं घेतला आहे. एमएनएस अधिकृत या फेसबूक पेजवरून मनसेनं काहीही झालं तरी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील अशोक टॉकीज परिसर किंवा तलावपाळी मार्गावर सभेचे आयोजन घेण्यासाठी मनसेने पोलिसांकडे परवानगी मागितलीय. याशिवाय सेंट्रल मैदानाचाही मनसेकडून विचार सुर�� आहे. मात्र ते शांतता क्षेत्र असल्यामुळे स्टेशन परिसरातच सभा घेण्यावर मनसे ठाम आहे. रहदारीचा रस्ता, शासकीय कार्यालय जवळ असल्यामुळे स्टेशन रोडवर सभेच्या आयोजनाबाबत पोलीस अनुकूल नाहीत.\nयाआधी एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी मनसेने 5 ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती.\nआता ठाण्यातल्या राज ठाकरेंच्या सभेकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर सुरू असलेल्या पोलीस कारवाईवर जाब विचारण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलीय.\n'भ्रष्ट यंत्रणेचं दृष्टचक्र भेदायला…'\nआम्ही सभा घेणारच… ती ही ठाण्यातच.\nशनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७.#महाराष्ट्रनवनिर्माणसेना #जाहीरसभा #महाराष्ट्रसैनिक #RajThackerayPublicMeeting #राजठाकरे pic.twitter.com/gR8u09T1VR\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच��या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/Nashik,Nasik,breaking,news,India,%20Asia,%20China,%20Uk,%20Nagar,%20Maharastra,%20Breaking,%20How%20to,%20What,%20which,%20free,%20download,%20xxx,%20xx,%20desi,Jalgaon,%20Nadurbar/ahmednagar/", "date_download": "2018-11-16T09:41:23Z", "digest": "sha1:KWXJFMOKRWQ3TSRFSLCMOMD5PUK2B7QE", "length": 32952, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत | Deshdoot | नवी आशा नवी दिशा", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nनागपूर, ता. १६ (युएनआय) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि तेथील व्यवस्था प्रमुखांसह नागपूरच्या कोतवाली पोलिस ठाण्याला येथील सत्र न्यायलयाने नोटीस बजावली आहे.\nसंघाच्या संचलनात काठीचा वापर केला जातो, त्यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nयासंदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल झाली होती.\nपथसंचलनासारख्या कार्यक्रमात संघ स्वयंसेवक काठी घेऊन वावरतात. यंदाच्या २८ मे रोजी अशाच एका संचलनात सुमारे ७०० स्वयंसेवकांनी खांद्यावर काठी घेऊन संचलन केले होते.\nमात्र अशा कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी संघाने लाठीचे प्रदर्शन करू नये यासाठी मोहनीश जबलपुरे यांनी याचिका दाखल केली होती.\nजबलपुरे यांनी सार्वजनिक पथसंचलनात लाठी वापरण्याबाबत काय नियम आहे अशी माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत पोलिसांकडून मागविली होती.\nत्यात दिलेल्या उत्तरानुसार पथसंचलनादरम्यान लाठी वापरण्यास मनाई असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संघाच्या लाठी वापरण्यावर त्यांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली.\nत्यात त्यांनी असे म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणी लाठी वापरणे आणि त्याचे प्रदर्शन करण्यामुळे जनतेच्या मनात दहशत निर्माण होते. त्यामुळे लाठी वापरण्यावर बंदी असावी. त्यांनी असेही म्हटलेय की शस्त्रास्त्र कायद्यानुसार पथसंचलानादरम्यान लाठी वापरता येत नाही.\nनागपूर सत्र न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत सरसंघचालक मोहन भागवत, व्यवस्था प्रमुख अनिल बोकरे आणि कोतवाली पोलिस ठाण्याला नोटीस बजावत या प्रकाराबद्दल लेखी स्पष्टीकरण मागविले आहे.\nगुगल मॅपवर ���ता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nमुंबई : आपल्याला वाट चुकल्यावर निश्चित स्थळी नेणाऱ्या गुगल मॅपने १३ वर्षाच्या कारकिर्दीत उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे झाले असून म्हणून गुगल लवकरच एक नव फिचर आणणार आल्याची माहिती आहे.\nआपल्या प्रवासात मार्गदर्शक होणारे गुगल मॅप आता संदेश पाठवण्यास मदतही करणार आहेत. कारण आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स मेसेज फिचरचा समावेश करणार असल्यामुळे गुगल मॅपवर आता तुम्ही मेसेज करून संवाद साधू शकणार आहात. मेसेज सिस्टिम गुगल मॅपने एकत्रित केली आहे.\nसध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. गुगल सतत नवीन फिचर्स घेऊन एक नवा प्लॅटफॉर्म युजर्सना देत असतो.\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nनवी दिल्ली : मातृत्व लाभ कायद्यात (मॅटरनिटी बेनिफिट अॅक्ट) सुधारणा केल्यानंतर काही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याच्या वृत्तानंतर सरकारनं त्यांचा रोजगार वाचवण्यासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. प्रसूती रजेच्या कालावधीत महिला कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि नोकरी टिकवण्यासाठी भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. प्रसूती रजा १२ ऐवजी २६ आठवडे करण्यात आली. त्यामुळं वाढीव १४ पैकी ७ आठवड्यांचा पगार सरकारकडून देण्यात येणार आहे.\nकेंद्रीय महिला आणि बाल विकार मंत्रालयाने गुरूवारी ही घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, 15 हजाराहून अधिक मासिक वेतन मिळणाऱ्या महिलांना 7 आठवड्यांचा प्रसुती रजेबाबतचा पगार सरकार कंपन्यांना परत करणार आहे. सरकारने ही घोषणा तेव्हा केली होती जेव्हा प्रसुती रजा हा 12 आठवड्यांवरून ती 26 आठवडे केली होती. वाढवण्यात आलेल्या १४ आठवड्यांपैकी ७ आठवड्यांचा पगार संबंधित कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव रोजगार मंत्रालयानं सरकारला दिला आहे, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्यानं दिली.\nकाही कंपन्या गर्भवती महिलांना कामावरून देखील काढून टाकत आहेत. सरकारी आणि खाजगी कंपन्यांत काम करणाऱ्या महिलांकरता आता सरकारकडून खास घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास विभाग सचिव राकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, श्रण कल्याण अंतर्गत असलेल्या धनाचा वापर याकरता करणार आहे.\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nनाशिक : सर्वांच्या जीवनात आनंद, प्रकाश निर्माण करणारा दीपोत्सव सणादरम्यान येथील गड रेंजर्स या पर्यटन प्रेमी संस्थेने गड किल्ले जतन करणाऱ्या गावकऱ्यांसोबत साजरी केली.\nऐतिहासिक वस्तूंचे जतन करणाऱ्या रतनगडा लगतच्या साम्रद या गावी गड रेंजर्सने भेट दिली. यावेळी प्रत्येक घरात कागदी पिशवी, फराळ, ग्रामस्थांना कपडे यांचे वाटप करण्यात आले.\nया उपक्रमासाठी गड रेंजर्सच्या परिवाराने आपल्याकडे असणारे कपडे , खाऊ जमा करून या उपक्रमाला हातभार लावला. फराळ वाटपद्वारे विद्यार्थ्यांचे तोंड गोड करून युवकांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. दरम्यान, युवकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nयावेळी गड रेंजर्सचे सुयश दिघे, भाग्येश दीक्षित, हरीश चव्हाण, संकेत वाजे, ऋषिकेश चव्हाण, शुभम शेलार उपस्थित होते.\nआंध्र प्रदेशात सीबीआयला बंदी\nहैदराबाद : केंद्रीय अन्‍वेषन विभागाच्या (सीबीआय) अंतर्गत भ्रष्‍टाचाराच्या आरोपावरून सुरू झालेला वाद सर्वोच्‍च न्यायालयात पोहोचला. अशातच आता आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना धक्‍का दिला आहे. चंद्राबाबूंच्या सरकारने परवानगीशिवाय सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद केले आहेत. या निर्णयामुळे केंद्र आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्‍हे आहेत.\nआंध्र प्रदेश सरकारने एक महत्वाचं परिपत्रक जारी करत राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचा हस्तक्षेपाचा अधिकार पूर्णपणे काढून घेतला आहे. प्रत्येक राज्य सरकार हे दिल्लीतील विशेष पोलीस आस्थापनेला त्यांचे अधिकार संबंधित राज्यात वापरण्यास होकार देत असते. हा होकार आंध्र प्रदेशने मागे घेतल असल्याचं परिपत्रक आंध्र प्रदेशाच्या गृह विभागाच्या सचिव ए.आर.अनुराधा यांनी जारी केलं आहे. हा होकार काढून घेतल्याने आंध्र प्रदेशात होणाऱ्या कोणत्याही घटनेचा तपास करण्याचे अधिकार सीबीआयला उरलेले नाहीत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आरबीआय सारख्या संविधानिक संस्थांना खिळखिळं करून स्वत:च्या हातचं बाहुलं बनवत असल्याचा आरोप नायडू यांनी केला आहे. केंद्रातील सगळ्या महत्वाच्या पदांवर गुजरातमधील अधिकारी आणून बसवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. सीबीआयचे रजेवर पाठवण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना हे मोदींचे इंटेलिजन्स मॅन असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई – प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संवादलेखन, कथा, पटकथा प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता ओम भूतकर यांच्या तोंडी असलेले संवाद प्रेक्षकांवर छाप पाडणारे आहे.\nअभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n‘नो कोशियारी नो व्होट’ ईपीएफ पेन्शनधारकांचा मोर्चा\nनाशिक | १८६ उद्योगातील कामगारांना ईपीएस ९५ योजनेतून पेन्शन अतिशय तुटपुंजी आहे. पेन्शनधारकांना आरोग्यसुविधा मिळावी, पेन्शनची रक्कम तसेच महागाई भत्ता वाढवून मिळावा. अशा विविध मागण्यांसाठी आज इपीएफ पेन्शनधारकांनी मोर्चा काढला. मागण्या मान्य न केल्यास नो होशियारी नो व्होट म्हणून मतदानावर आंदोलक पेन्शनर्सने बहिष्काराचा इशारा दिला आहे.\nभाजप सरकार विरोधी पक्षात असताना सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इपीएस ९५ पेन्शन धारकांना ३ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा यासाठी मागणी केली होती. कामगारांची पेन्शन वाढविण्यासाठी त्यांनी डॉ. भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सभेच्या अध्यक्षांकडून एक समिती नियुक्त केली होती.\nया कमिटीचा अहवाल डिसेंबर २०१३ साली राज्यसभेत सादर झाला होता. अहवालात पेन्शनधारकांना कमीत कमी ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावे असे सुचविण्यात आले आहे. भाजप सरकार येऊन साडेचार वर्षे पूर्ण झाली परंतु अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.\nलवकरच देशात लोकसभा निवडणूक होत आहे. निदान याकाळात तरी आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास नो कोशियारी नो व्होट असा पवित्रा इपीएफ पेन्शनधारक करणार आहेत.\nयावेळी राजू देसले, सुधाकर गुजराथ��, डीबी जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, चेतन पनेर, शिवाजी शिंदे, बापूर रांगणकर, शिवाजी ढोबळे, नारायण आडणे, प्रवीण पाटील, प्रकाश नाईक यांची उपस्थिती होती.\nनो पेन्शन नो व्होट…#नो_कोशियारी_नो_व्होट\nRaju Desale यांनी वर पोस्ट केले गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८\n९ हजार रुपये पेन्शन + महागाई भत्ता देण्यात यावा\nडॉ कोशियारी समितीच्या अहवालानुसा ३ हजार पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा\nहायर सलरी हायर पेन्शनचा लाभ मिळावा. ३१-०५/२०१७ चे परिपत्रक रद्द व्हावे\nसन २००९ ते २०१६ मध्ये सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना २ वर्षांचा फरक मिळावा\nअन्न सुरक्षेचा कायदा इपीएस ९५ चे पेन्शनधारकांना लागू करा\nपेन्शनर्सला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी.\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nमुंबई : बॉलिवूडमधील लव्‍हली कपल लग्‍नाच्‍या बंधनात अडकले आहे. इटलीत ‘लेक कोमो’ मध्ये हा ग्रॅण्‍ड लग्‍नसोहळा उत्‍साहात पार पडला. लग्‍न जरी झाले असले तरी अजून लग्‍नानंतरच्‍या काही विधी बाकी आहेत. लग्‍नानंतर हे क्‍यूट कपल आता मुंबईत परतरणार आहे. आपल्‍या लाडक्‍या सुनेच्‍या गृह प्रवेशासाठी रणवीरचे घर सजले आहे.\nरणवीरचा बंगला हा मुंबईतील वांद्रे परिसरात असून त्याच्या या विलाचं नाव ‘श्री’ आहे. दीपिकाच्‍या स्‍वागतासाठी रणवीरच्‍या मुंबईतील घरावर आकर्षण रोषणाई करण्‍यात आली आहे. लग्‍नसोहळा ज्‍याप्रमाणे ग्रॅण्‍ड होता त्‍याचप्रमाणे दीपिकाचे मुंबईत स्‍वागतही ग्रॅण्‍ड होणार आहे हे यावरुन लक्षात येते.\n21 नोव्हेंबरला बंगलुरूमध्ये रिसेप्शन असून मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन असणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका मुंबईतील प्रभादेवीमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे.\nनाशिक-पुणे महामार्गावर सियाझ कार पेटली\nसिन्नर (अजित देसाई) | नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशींगोटे येथील बायपासवर मारुती सियाझ कार पेटल्याची घटना घडली.\nदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाभळेश्वर (लोणी) येथील ही कार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.\nकार मालक लघु शंकेसाठी वावी चौफुलीवर थांबले असता कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.\nघटनेची माहिती मिळताच सिन्नर पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. काही वेळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.\nसप��ा चौधरीच्या कार्यक्रमात जबरदस्त गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू\nबिहार : बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिच्या कार्यक्रमात गुरुवारी रात्र जोरदार धिंगााणा झाला. लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. अखेर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यादरम्यान एका व्यक्तिचा मृत्यू झाला.\nप्रत्येक वर्षी भरौल येथे छठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावर्षीही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी सपना चौधरी पोहोचली होती. सपना चौधरीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. सपना चौधरी येताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि धावपळ सुरु झाली. कार्यक्रम सुरु होताच लोकांनी बॅरिगेट तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात अशाप्रकारे गोंधळ किंवा हिंसा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही बिहार आणि उत्तर प्रदेशात अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम रद्द कऱण्यात आला होता.\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nपथसंचलनातील लाठी प्रकरणी सरसंघचालक भागवत यांना न्यायालयाची नोटीस\nगुगल मॅपवर आता रस्ता शोधण्याबरोबर मेसेजही करता येणार\nप्रसूती रजेबाबत सर्वात मोठी घोषणा\nगड रेंजर्स तर्फे किल्ले जतन करणाऱ्या साम्रद गावी फराळ वाटप\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/jhabua-brutal-attack-on-womans-private-parts-295196.html", "date_download": "2018-11-16T10:15:10Z", "digest": "sha1:DPYCYMNULWCH3TUHV5B5EMONSRVUPLH2", "length": 4592, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची–News18 Lokmat", "raw_content": "\nविकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टा���ली मिरची\nही घटना झाबुआ जिल्ह्यातील रायपुरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.\nमध्यप्रदेश, 09 जुलै : झाबुआ जिल्ह्यात एक महिलेवर अत्याचाराची परिसीमा गाठलीये. जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण करून गुप्तांगात मिरची टाकल्याची धक्कादायक घटना घडलीये. धक्कादायक म्हणजे या महिलेसोबत झालेल्या घटनेनंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.\nनिर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका\nघडलेली हकीकत अशी की, पीडित महिला आणि तिची आई शेतात काम करत होती. तेव्हा जमीन बळकावण्यासाठी जवळच्या नातेवाईक मुकेश, रत्तू आणि सांगला यांनी आई लेकीवर हल्ला केला. मिरचीच्या शेतात या दोन्ही मायलेकींना मारहाण करून अंगावर मिरची चोळण्यात आली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पीडित महिलेच्या गुप्तांगात मिरची टाकली आणि अश्लिल चाळे केले. ही घटना झाबुआ जिल्ह्यातील रायपुरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पीडित महिलेला उपचारासाठी ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे.\nपीडित महिला ही विवाहित असून तिने आपल्या माहेरी राहत होती तेव्हा तिच्यावर हा हल्ला झाला. पोलिसांत जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा पोलिसांनी चुकीचा रिपोर्ट लिहिला असा आरोप पीडित महिलेनं केलाय. पोलिसांनी या महिलेचा जबाब नव्याने नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/solapur/all/page-5/", "date_download": "2018-11-16T10:22:38Z", "digest": "sha1:IXSKXYFIYVZ5XJJ6S2P42SPDRGL7FUJY", "length": 11121, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Solapur- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्या���र पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nवरिष्ठांच्या त्रा���ाला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या\nअधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईट नोटमध्ये व्हटकर यांनी नमूद केलंय\nसोलापूरात समतेची शिकवण देणारी सिद्धेश्वराची यात्रा\nराष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंच्या भावाच्या हाॅटेलमध्ये दारूविक्री, पोलिसांचा छापा\nआता मुंबईहून 'या' शहरांमध्ये करा विमानानं प्रवास\nसोलापुरात 112 निवासी डॉक्टर निलंबित\nरक्त सांडले तरच पाऊस पडतो \nपुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात 11 ठार\nअशीही 'परीक्षा'अन् 'लक्ष्मी'ची पावलं\nआयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कराचं पिल्लू, सोलापूरात शिवसेनेचं अजब आंदोलन\nफळबाग लागवडीतून केली अर्थक्रांती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.brahmavidya.net/news/pragat-ujalni-shibir-part-2-uttan-bhayander/", "date_download": "2018-11-16T09:18:15Z", "digest": "sha1:NFIY7HEWI55YVRJIUEBZMM5CKMRJFT4D", "length": 3533, "nlines": 88, "source_domain": "www.brahmavidya.net", "title": "Pragat Ujalni Shibir Part 2 – Uttan, Bhayander – Brahmavidya.net", "raw_content": "\nसाधकांच्या ख़ास आग्रहास्तव प्रगत वर्गाचे निवासी उजळणी शिबिर डिसेंबर महिन्यात घेण्याचे योजिले आहे. इच्छुक साधकानी देणगी शुल्क भरून प्रवेश घ्यावा. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य.\nप्रगत निवासी उजळणी शिबीर क्र. {२}\nपाठ क्र. ३३ ते ६६.\nनोंदणी वेळ : दुपारी ४ ते ५\nवार शनिवार दि. २२.१२.२०१८ ते मंगळवार २५.१२.२०१८\nपत्ता- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी,\nदेणगी शुल्क – रुपये ४०००.०० फ़क्त\nशिबिर प्रवेश : ज्या साधकांचे पाठ क्र १ ते ६६ झाले असतील व प्रगत शिबिर क्र १ पूर्ण केले असेल (पाठ १ ते३२) त्याच साधकानां प्रवेश मिळेल.\nदेणगी शुल्क खालील व्यक्ती कड़े अथवा ऑफिस मधे जमा करू शकता\nश्री जयंत गोरे : 02221636301\n{श्री भगरे ~ ठाणे कार्यालय 02225347788 02225337799\nपूणे कार्यालय : 02024454402\nवेळ सकाळी 10 ते 01\nव संध्याकाळी 04 ते 07\nसौ मंजिरी फड़के : 09881474429\nसौ अनुराधा फड़के ~ड 09224133591\nकुर्ला ते दादर ~ व ~ नवी मुंबई\nदीपक कुडाळकर ~ 09869084698\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-UTLT-you-have-opportunity-to-earn-up-to-42-percent-return-in-this-year-5891287-NOR.html", "date_download": "2018-11-16T10:03:30Z", "digest": "sha1:ZUCD6OMDZMNXSAVZRLGYNWGT67ZTME7K", "length": 11121, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "you have opportunity to earn up to 42 percent return in this year | मोदींच्या या 3 योजनांमुळे कमाईची संधी, एका वर्षात 42% वाढेल पैसा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमोदींच्या या 3 योजनांमुळे कमाईची संधी, एका वर्षात 42% वाढेल पैसा\nमोदी सरकारने मागील 4 वर्षात देशात अनेक नव्या योजना आल्या. या परवडणारी घरे, स्मार्ट सिटी योजना, डिजिटल इंडिया\nनवी दिल्ली- मोदी सरकारने मागील 4 वर्षात देशात अनेक नव्या योजना आल्या. या परवडणारी घरे, स्मार्ट सिटी योजना, डिजिटल इंडिया. जनधन, बॅंकरप्सी कोड, मेक इन इंडिया आणि स्कील इंडिया या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना झाल्याचा सरकारचा दावा आहे. मोदींच्या या योजनेचा फायदा काही कंपन्यांनाही झाला आहे. या योजनांमुळे या कंपन्यांच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली आहे. काही कंपन्या अशाही आहेत ज्यात एका वर्षात 42 टक्के ग्रोथ पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करुन तुम्ही चांगली कमाई करु शकता.\nटीमलीज एचआर कन्स्लटन्सी ही कंपनी कुशल कामगार पुरवते. सरकारच्या स्कील इंडिया योजनेमुळे कंपनी चांगली कामगिरी करु शकते. कंपनीची 8 विभागीय कार्यालये आहेत. कंपनीत 1000 कर्मचारी कार्यरत असुन कंपनी जवळपास 2500 कॉर्पोरेट क्लाइंटसोबत कार्यरत आहे.\nब्रोकर हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीचा शेअर पुढील काही महिन्यात 3300 रुपयांच्या भावावर पोहचू शकतो. सध्या एका शेअरचा भाव 2821 रुपये आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदार एका वर्षात जवळपास 17 टक्के परतावा मिळवू शकतात. म्हणजेच तुम्ही एक लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला काही महिन्यातच 1.17 लाख रुपये मिळू शकता.\nमोदी सरकारच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा फायदा इंडियाबुल्सला मिळाला आहे. इंडियाबुल्स ही देशातील दुसरी सगळ्यात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी आहे. ती लहान ग्राहकांनाही परवडणाऱ्या दरात कर्ज देते. जाणकरांचे म्हणणे आहे की अफोर्डेबल हाउसिंग स्कीमचा या कंपनीला फायदा होईल. कंपनीची अॅसेट क्वालिटीची चांगली आहे. लोन ग्रोथ मजबूत आहे.\nब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवालच्या म्हणण्यानुसार येत्या काही महिन्यात कंपनीच्या शेअरचा भा��� 1650 रुपये होऊ शकतो. आता एक शेअरची किंमत 1203 रुपये आहे. याचाच अर्थ गुंतवणुकदार एका वर्षात 37 टक्के परतावा प्राप्त करु शकतात. याचाच अर्थ तुम्ही 1 लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला काही महिन्यात 1.37 लाख रुपये मिळतील.\nस्मार्ट सिटी स्कीमअंतर्गत सरकारचे लक्ष्य 100 स्मार्ट सिटी बनविण्याचे आहे. स्मार्ट सिटी स्कीममुळे स्टरलाइट टेक्नोलॉजीची चमक वाढली आहे. ऑप्टिकल फायबर टाकण्यात येत असल्याने कंपनीला फायदा झाला आहे. कंपनीला जयपूर, गांधीनगर, काकीनाडा या स्मार्टसिटीची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने स्मार्टसिटीसाठी वेगळा विभागच बनवला आहे. 2014 मध्ये स्टरलाइट टेक्नोलॉजीचा भाव प्रती शेअर 28 रुपये होता. याची सध्याची किंमत 300 रुपये प्रती शेअर होता.\nब्रोकरेज हाउस आयसीआयसीआय डायरेक्टचे म्हणणे आहे की, स्टरलाइट टेक्नोलॉजीचा शेअर 440 रुपयांचा होईल. शेअरची सध्याची किंमत 303 रुपये आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा मिळू शकतो. म्हणजेच जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला काही महिन्यातच 1.42 लाख रुपये मिळु शकतात.\nStock Market: शेअर बाजारात विक्रीचा मारा, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, तर निफ्टीदेखिल 10150 च्या खाली\nसेन्सेक्स ५०५, निफ्टी १३७ अंकांनी गडगडले; अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा फटका\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/analysis-political-strengths-bjp-and-ncp-pune-municipal-corporation-elections-17911", "date_download": "2018-11-16T09:58:09Z", "digest": "sha1:C7BYSSVPUWTFFLDMHPJFGDBTPFM54E7K", "length": 18596, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Analysis of political strengths of BJP and NCP for Pune Municipal Corporation elections भाजप, राष्ट्रवादीला फायदा अन्‌ फटकाही | eSakal", "raw_content": "\nभाजप, राष्ट्रवादीला फायदा अन्‌ फटकाही\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nभाजपच्या एका नगरसेवकाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मुंबईतील उच्चपदस्थ राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होता. या संदर्भात मोबाईलवर चर्चा न करता प्रत्यक्ष भेटीतच नियोजित बदलांबाबत भूमिका निश्‍चित करण्याचा पक्षाचा आदेश होता. मात्र, या प्रक्रियेत पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या प्रभाग 16 आणि प्रभाग 29 मध्ये बदल झाले नाहीत, असाही दाखला भाजपमधील एका गटाने दिला.\nपुणे : अंतिम प्रभागरचनेत जाहीर झालेल्या बदलामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीला काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी फटका बसण्याची शक्‍यता आहे.\nधनकवडीमध्ये माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी गटनेते वसंत मोरे स्वतंत्र पॅनेलमधून परस्परांविरुद्ध रिंगणात येतील. सिंहगड रस्ता आणि कर्वेनगरमधील प्रभागात बदल झाल्यामुळे भाजपचे पारडे जड झाले असून केळेवाडी, वारजे माळवाडीत \"राष्ट्रवादी'ला फायदा होऊ शकतो.\nनगर रस्त्यावरील प्रभाग 3, 4, 5 मध्ये बदल झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आता प्रभाग चारमधून निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. या प्रभागांतील बदल भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आमदार जगदीश मुळीक यांच्यामार्फत झाल्याची टीका \"राष्ट्रवादी'कडून होत आहे.\nऔंध-बोपोडी प्रभाग 8 मध्ये गेलेला पंचवटी हा सुमारे अडीच हजार मतदारांचा भाग प्रभाग 9मध्ये (बाणेर, बालेवाडी, पाषाण) समाविष्ट झाल्यामुळे भाजपला हायसे वाटत आहे; तर, मेडीपॉइंट, विधाते वस्ती हा एरवी अनुकूल असलेला भाग प्रभाग 8 मध्ये गेल्यामुळे \"राष्ट्रवादी'ची चिंचा वाढली आहे.\nकर्वे रस्त्यावरील एसएनडीटीजवळील मेगासिटी हा झोपडपट्टी पुनर्वसनाचा भाग प्रभाग 13मधून काढून प्रभाग 11ला (रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर) जोडला गेल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग 20 ताडीवाला रोडमधील लडकतवाडी हा भाग प्रभाग 21ला (कोरेगाव पार्क-घोरपडी) जोडून कॉंग्रेसचे मतदान कमी करण्याचा भाजपने डाव खेळल्याची टीका त्यांच्याकडून होत आहे.\nप्रभाग 32 वारजे माळवाडीतील आचार्य सोसायटी, पीएमटी सोसायटी, डॉ. आंबेडकर पुतळा परिसर भाग प्रभाग 31ला (कर्वेनगर) जोडण्यामागे भाजपचे पारडे जड करण्याचा उद्देश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.\nसिंहगड रस्त्यावरील प्रभाग 33 (वडगाव धायरी-सनसिटी) आणि प्रभाग 34 (वडगाव बुद्रुक- हिंगणे खुर्द) यांची फेररचना झाल्याने भाजपच्या विद्यमान सदस्यांना फायदा; तर \"राष्ट्रवादी'पुढे मनसेचे आव्हान निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. प्रभागाची फेररचना झाल्यामुळे या परिसरात भाजपने साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे. या बदलासाठी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे.\nप्रभागरचनेतील बदलामुळे सर्वाधिक राजकीय उलथापालथ प्रभाग 38 (बालाजीनगर-राजीव गांधी उद्यान), प्रभाग 40 (आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण) आणि प्रभाग 41मध्ये (कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी) होणार आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर यांचे प्रयत्न त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते.\n\"राष्ट्रवादी'चे प्राबल्य असलेल्या 38मध्ये आता मनसेचे वसंत मोरे यांचे पॅनेल माजी महापौर धनकवडे यांना आव्हान देईल; तर प्रभाग 40 मध्ये अपेक्षित पक्षांतर होऊन भाजपच्या नियोजित उमेदवारांसाठी वातावरण अनुकूल झाल्याचे सांगण्यात येत आहे; तर प्रभाग 41 मधील बदल हे भाजपचे पारडे जड करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.\nभाजप आमदारांची भूमिका महत्त्वाची\nप्रभागरचना निश्‍चित करताना भाजपच्या शहरातील आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मुंबईतील उच्चपदस्थ राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होता. या संदर्भात मोबाईलवर चर्चा न करता प्रत्यक्ष भेटीतच नियोजित बदलांबाबत भूमिका निश्‍चित करण्याचा पक्षाचा आदेश होता. मात्र, या प्रक्रियेत पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या प्रभाग 16 आणि प्रभाग 29 मध्ये बदल झाले नाहीत, असाही दाखला भाजपमधील एका गटाने दिला. \"या चर्चेत तथ्य असल्याबद्दल शंका व्यक्त होत असली तरी, झालेले बदल बघितले तर त्यातील तथ्य लक्षात येईल,' अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने दिली.\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nमूल नगर पालिका स्वच्छता अॅप क्रमवारीत देशात प्रथम\nमूल : येथिल नगर परिषदेने स्वच्छता अॅपच्या क्रमवारीत देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला अाहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्��ेक्षण स्पर्धेत...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/rti_dept.php", "date_download": "2018-11-16T10:39:30Z", "digest": "sha1:FQU5QK36ONJ47CHJXHE572WOFKA6RFIC", "length": 11949, "nlines": 257, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | माहितीचा अधिकार", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nअ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nअ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nअ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nअ क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nअ क्षेत्रीय कार्यालय लेखा\nब क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nब क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nब क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nब क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nब क्षेत्रीय कार्यालय लेखा\nक क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nक क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nक क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nक क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nक क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nड क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nड क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nड क्षेत्रीय कार्यालय लेखा\nइ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nइ क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण\nइ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nइ क्षेत्रीय कार्यालय पाणीपुरवठा\nइ क्षेत्रीय कार्यालय लेखा\nइ क्षेत्रीय कार्यालय विद्युत\nइ क्षेत्रीय कार्यालय जलनि:सारण\nफ क्षेत्रीय कार्याल�� स्थापत्य\nफ क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण\nफ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nफ क्षेत्रीय कार्यालय पाणीपुरवठा\nफ क्षेत्रीय कार्यालय लेखा\nफ क्षेत्रीय कार्यालय विद्युत\nफ क्षेत्रीय कार्यालय जलनि:सारण\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग\nग क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nग क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nग क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nग क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nग क्षेत्रीय कार्यालय लेखा\nह क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य\nह क्षेत्रीय कार्यालय आरोग्य\nह क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा\nह क्षेत्रीय कार्यालय विदयुत\nह क्षेत्रीय कार्यालय लेखा\nअति. अधीक्षक अभियंता, झो.नि.पु\nप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह\nझोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन\nजलशुद्धीकरण केंद्र से २३\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-16T09:40:53Z", "digest": "sha1:7QWA5D2ODUBKKUKKLP6GBVZMPROJJFPE", "length": 3802, "nlines": 94, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "पुढील कार्यक्रम | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nक्षमस्व, कोणतेही आगामी कार्यक्रम नाही\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/lower-parel-foot-over-bridge-start-today/", "date_download": "2018-11-16T09:27:49Z", "digest": "sha1:GPQSUCONU4AV6WBSA6WNQY4SN3M5MS3L", "length": 18301, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेचा दणका! लोअर परळचा पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच…\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nरातांब्याच्या अर्थकारणातून कोकणातील समृध्दीचा मार्ग\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nकोंकणी बँड, सिंधी बारात…\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nचटक मटक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n लोअर परळचा पूल पादचाऱ्यांसाठी आजपासून खुला\nलोअर परळचा पूल बंद केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बंद केलेल्या या पुलामुळे नागरिकांना ��ीव मुठीत घेऊन जावे लागत होते. अखेर शिवसेनेच्या दणक्यानंतर करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकाचा मार्ग पादचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून खुला होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.\nलोअर परळचा पूल नक्की किती धोकादायक आहे, पुलावरून पादचाऱ्यांना परवानगी देता येईल का यासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव बुधवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी पश्चिम रेल्वे, पालिका आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पुलाची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकापर्यंतचा मार्ग पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचा निर्णय रेल्वे, पालिका आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा पूल करी रोड जंक्शनपर्यंत वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे पादचाऱ्यांना अतिशय गर्दीतून वाट काढावी लागत होती.\nयावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडय़े, दीपक बागवे, युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, पश्चिम रेल्वेचे अधिकारी कन्हैया झा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे आदी उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रासंगिक : गुरु‘तत्त्व’ आणि ठेवा\nपुढीलअकरावीची तिसरी यादी ३१ जुलैला, आजपासून नव्याने अर्ज करता येणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nभेलसई गंग धाडवेवाडी शाळेचे भूमिपूजन\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच नाही\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nधुळे महापालिका निवडणूक, ना हरकत प्रमाणपत्रासाठी इच्छुक उमे��वारांपुढे अडचणी\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nपेटत्या डंपिंगची धग वाढली, धुराच्या लोटाने उल्हासनगरवासीयांचा श्वास कोंडला\nशिवसेना सरपंचाने जिंकला विश्वास, वेळूक ग्रामपंचायतीचा ठराव रद्द\nनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस प्रारंभ\nपाच किलोमीटरची पायपीट थांबणार, कर्जतच्या धाबेवाडी ग्रामस्थांना मिळणार पाणी\nमहिला आर्थिक विकास महामंडळाची मोहीम, पालघरमधील शेती फुलांनी बहरणार\nधुक्याने केला घात, वसईत बसने चार म्हशींना उडकले\nथकबाकी भरा, वर्षभर मोफत दळण दळा कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीची शक्कल\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11293", "date_download": "2018-11-16T10:33:54Z", "digest": "sha1:V2Q5KFQ5MUNQPUFZXFTU6FBIPALEGTAX", "length": 7485, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेहान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रेहान\nमला कायमच समुद्राबद्दल प्रचंड आकर्षण वाटतं.. अथांग, खळखळता तरीही गूढ असा समुद्र समुद्राची वेगवेगळी रूपं, किनार्‍यावरचा खारा वास, लाटांचा-वाळूचा पायाला होणारा स्पर्श.... सगळी समुद्राची मोहकता.. समुद्राची वेगवेगळी रूपं, किनार्‍यावरचा खारा वास, लाटांचा-वाळूचा पायाला होणारा स्पर्श.... सगळी समुद्राची मोहकता.. याच समुद्राच्या साक्षीने घडत-उलगडत जातो 'रेहान'.. रेहान.. मनस्वी, मनमौजी, आपल्या माणसांसाठी जीवही झोकून देणारा रेहान याच समुद्राच्या साक्षीने घडत-उलगडत जातो 'रेहान'.. रेहान.. मनस्वी, मनमौजी, आपल्या माणसांसाठी जीवही झोकून देणारा रेहान अन अशा रेहानची सखी प्रिया अन अशा रेहानची सखी प्रिया अथांग अन जिच्या मनाचा तळ गाठणं अशक्य.. अशी प्रिया अथांग अन जिच्या मनाचा तळ गाठणं अशक्य.. अशी प्रिया खरतर शब्दातून उलगडणार्‍या या कथेत आपण कधी हरवतो, कळंतच नाही.\nRead more about रेहान- नंदिनी देसाई\nरेहान - कव्हर पेज\nछायाचित्रः जिप्सी (योगेश जगताप) आणि नदीम शेख.\nकव्हर पेज डीझाईनः प्राजक्ता पटवे-पाटील.\nमायबोलीवर मी लिहिलेली मोरपिसे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तब्बल चार वर्षे लावली होती ती कादंबरी पूर्ण करायला. मात्र, इतक्या तुकड्या तु���ड्यांतून लिहिताना कथानक भरकटलं होतं, परिणामी तेच कथानक व्यवस्थित मोट बांधून विस्तारित स्वरूपामध्ये लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहे.\nमायबोलीकरांनी कायमच माझ्या लेखनाला उत्तम प्रोत्साहन दिलेले आहे, आता या नवीन प्रकल्पासाठीदेखील असेच प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nअखेर आज तो दिवस उजाडला. आज तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस. लहानपणी इंडियात जायचं म्हटलं की तिला राग यायचा. हा देश तिला कधीच आवडला नाही. पण आज इथेच ती तिचा संसार उभा करणार होती. नाझियाला आपण कुठे आहोत तेच कळत नव्हतं, मधेच तिने मान वर करून रेहानकडे पाहिलं. शेरवानीत एकदम वेगळा दिसत होता. तिचा ड्रेस तर त्यानेच बनवला होता. .. How romantic ...\nनिकाहची नमाज पढून झाली.. मुल्लासाहेब आता कुराणमधले आयत दोघाना वाचून दाखवत होते.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/2018/10/18/", "date_download": "2018-11-16T09:56:00Z", "digest": "sha1:O3LULX4DLX6DTEAUFEDVGW6WUERHAXHW", "length": 7485, "nlines": 102, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "October 18, 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 19 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 19/10/2018दिवस= 145 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= राज्यघटना [दिवस-19] राज्यघटना अभ्यास घटक= उपराष्ट्रपती – नायबराज्यपाल (प्रशासक), पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ. पुस्तक कोणते वापराल👉https://amzn.to/2Nqkfrx NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm ———————————————————– 2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- महिला व बालकांविषयीचे कायदे (दिवस 04) हिंदू विवाह कायदा १९५५, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा २०१३, महाराष्ट्र …\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घड��मोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-16T09:40:48Z", "digest": "sha1:F5MSG7D3KWQQXIB2BRTRW3GVFIVOEXBW", "length": 4142, "nlines": 101, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "निर्देशिका | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nहेल्पलाईन्स, एसटीडी कोड, सार्वजनिक सुविधा याबद्दल संबंधित मेनुमध्ये माहीती दिलेली आहे.\nएसटीडी आणि पिन कोड\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2015/", "date_download": "2018-11-16T10:37:34Z", "digest": "sha1:PLDB4TKZQ6AQHTIYFT2LK4VDY4QSBLWX", "length": 66642, "nlines": 329, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: 2015", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\n2018 मध्ये होणा��्या परीक्षांचे वेळापत्रक\nराष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या 85 जागा राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती https://www.nabard.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nशेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागाआरोग्य सेवा संचालनालय, ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ व वाशिम या नऊ जिल्हांमध्ये प्रोग्राम ऑफिसर (मानसोपचार तज्ज्ञ) (9 जागा), चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ (9 जागा), मनोविकृती सामाजिक कार्यकता (9 जागा), मनोविकृती परिचारिका (9 जागा), सामाजिक परिचारिका (9 जागा), असिस्टंट (9 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 15 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. सामाजिक परिचारिका व असिस्टंट या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज 12 ऑक्टोबर 2015 पर्यंत करावा. मुलाखत संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात होईल.\nबार्टी, पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत या पदाच्या 79 जागाडॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत कोकण विभागात समतादूत (79 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ, लोकसत्ता 9 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nआंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या 9 जागाआंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ पॉप्युलेशन पॉलिसीज ॲण्ड प्रोग्राम) (1 जागा), प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज) (1 जागा), असोसिएट प्रोफेसर (डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिकल डेमोग्राफी ॲण्ड स्टीडज) (1 जागा), ऑफीस सुपरिन्टेंण्‍डन्‍ट (1 जागा), असिस्टंट (कर्णबधिरांकरिता) (1 जागा), अप्पर डिव्हीजन क्लर्क (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची ��ाहिरात लोकसत्ता 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.iipsindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nएनपीसीआयएल मध्ये विविध पदाच्या 84 जागान्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तिंकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत तांत्रिक अधिकारी अधिकारी/डी , वैज्ञानिक अधिकारी/सी, कार्यकारी प्रशिक्षणार्थी (57 जागा), उप व्यवस्थापक (मानव संसाधन)/ उप व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) (2 जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (1 जागा) तसेच अनुसूचित जातीकरिता विशेष भरती मोहिमेंतर्गत कार्यकारी प्रशिक्षणार्थी (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक पदाची जागामुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील परीक्षा नियंत्रक (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nनागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदाची जागानागपूर सुधार प्रन्यास, येथे सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 15 च्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 8 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://maharecruitment.mahaonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nसमाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या 126 जागा समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळेत (वरिष्ठ प्राथमिक) सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा) व माध्यमिक शाळेत सहाय्यक शिक्षक (गणित) (45 जागा), सहाय्यक शिक्षक (विज्ञान) (48 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (16 जागा), सहाय्यक शिक्षक (इतिहास व भूगोल) (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://barti.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक सर्व���सेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी पदाच्या 134 जागाभारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी (सामान्य) (134 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरतीभारतीय वायू सेनेत पुरुष उमेदवारांना एअरमन पदाच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आंमत्रित करीत आहे. हा मेळावा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे 17 ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत होणार आहे. त्यावेळी ग्रुप ‘एक्स’ यात एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर-शिक्षण प्रशिक्षक या व्यवसायात (ट्रेड) एअरमन आणि ग्रुप ‘वाय’ (अ-तांत्रिक तसेच ऑटोमोबाइल टेक्निकल) व ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि भारतीय वायू सेनेमध्ये पोलीस या व्यवसायांमध्ये एअरमन या पदासाठी होणाऱ्या भरतीमधून भारतीय वायू सेनेत सामील होता येईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने प्रोग्रामर पदाची जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने आयोगाच्या कार्यालयात प्रोग्रामर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती या www.mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nटिआयएफआर मध्ये विविध पदाच्या 16 जागा रेडीओ खगोलभौतिकी राष्ट्रीय केंद्र, पुणेच्या टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेत ॲडमिनीस्ट्रेटीव्ह असिस्टंट- बी (1 जागा), क्लार्क (1 जागा), लॅबरोटरी असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) (2 जागा), ॲडमिनीस्ट्रेटीव्ह ट्रेनी (4 जागा), कुक (1 जागा), सिक्युरिटी गार्ड (3 जागा), वर्क असिस्टंट (गार्डनर) (2 जागा), वर्क असिस्टंट (हाऊसकिपिंग) (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.\nमहानगरपालिका ठाणे अंर्तगत प्लेन रजिस्ट्रार/हाऊस मन 27 जागासाठी थेट मुलाखतमहानगरपालिका ठाणे अंर्तगत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महा���ाज रुग्णालय, कळवा येथे विविध विभागामध्ये रजिस्ट्रार (14 जागा), प्लेन हाऊस मन (13 जागा) या पदांसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 6 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागाकर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या 329 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विमा वैद्यकीय अधिकारी पदाच्या 450 जागाकर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विमा वैद्यकीय अधिकारी (450 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.esic.nic.in/index_hindi.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nपाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या 14 जागापाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, (WSSO) बेलापूर, नवी मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार (1 जागा), मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा), विभागीय समन्वयक (4 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), समन्वयक (पाणी गुणवत्ता) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन) (1 जागा), अभियंत्रिकी सल्लागार (पाणी गुणवत्ता) (1 जागा), सहा. संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (1 जागा), सहा. मन्युष्यबळ विकास सल्लागार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nशेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विविध पदाच्या 3 जागाआरोग्य सेवा संचालनालय, मुंबई येथे ‘प्रकल्प प्रेरणा’ शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पद्धतीने प्रोग्राम ऑफिसर (1 जागा), मॉनिटरिंग ॲण्ड इव्हालुएशेन ऑफिसर (1 जागा), सांख्यिकी अन्वेशक (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 3 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.\nप. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे 7 विविध पदासाठी थेट मुलाखत एनआरएचएम अंतर्गत प. कुटीर रुग्णालय जव्हार, जि.पालघर येथे वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधिपरिचारीका (2 जागा), आहार तज्ज्ञ (1 जागा), स्वयंपाकी (1 जागा), परिचर (2 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन 14 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 5 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.\nआययूसीएए (आयुका) मध्ये पर्सनल असिस्टंटची एक जागा इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी ॲण्ड अस्ट्रोफिजीक्स( आयुका) या संस्थेत पर्सनल असिस्टंट (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहितीhttp://www.iucaa.ernet.in/Opportunities.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nयशदा, पुणे नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात 70 जागा डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा (IAS/IPS/IFS इ.) साठी अंदाजे एक वर्ष कालावधीचा मार्गदर्शन केंद्र राबविते. सन 2016 मधील या कार्यक्रमाकरिता विविध प्रवर्गातील एकूण 70 जागांसाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा 22 नोव्हेंबर 2015 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.yashada.org/acec किंवा www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक पदाच्या 7 जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुंबई येथे वाहन चालक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 9 जागा\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे कायम तत्वावर ज्युनिअर ड्राफ्ट्समन (1 ��ागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (1 जागा), इलेक्ट्रीशियन (1 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (1 जागा), पेंटर (1 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nजिल्हा परिषद रायगड येथे विविध पदाच्या 90 जागा\nजिल्हा परिषद रायगड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रापापु) (1 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (1 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा), पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवायोजना) (1 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), आरोग्य सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक (पुरुष)(फवारणी कर्मचारी) 50% (3 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) 40% (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (21 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), पशुधन अधिकारी (4 जागा), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) (1 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लिपिक) (5 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (1 जागा), स्त्री परिचर (1 जागा), परिचर (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता आणि सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकृषिसमृद्धी : समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, अमरावती येथे विविध पदाच्या 6 जागा\nकृषिसमृद्धी : समन्वयीत कृषि विकास प्रकल्प, अमरावती येथे कंत्राटी पद्धतीने ॲग्रोनॉमिस्ट (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), मार्केट लिंकेज स्पेशालिस्ट (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (2 जागा), कृषि व्यवसाय तज्ज्ञ (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा), लेखापाल (प्रकल्प व्यवस्थापक यंत्रणा) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 30 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस : विविध पदाच्या 187 जागामिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेस : साउथ वेर्स्टन कमांड/संरक्षण मंत्रालय येथ�� मेट (इलेक्ट्रीकल) (71 जागा), मेट (रेफ्रिजरेटर ॲन्ड मेकॅनिकल) (15 जागा), मेट (सुतार) (17 जागा), मेट (गवंडी) (17 जागा), मेट (पेंटर) (6 जागा), मेट (एफजीएम) (37 जागा), मेट (पाईप फिटर) (24 जागा) या पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 29 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mes.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nभाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) येथे विविध पदाच्या 7 जागा भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) येथे मेडिकल ऑफिसर (जनरल मेडिसिन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) ( 2 जागा ), मेडिकल ऑफिसर (न्यूक्लिअर मेडिसिन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) ( 2 जागा ), मेडिकल ऑफिसर (ऑफ्थलमिक सर्जन) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) (1 जागा), मेडिकल ऑफिसर (ऑब्स्टेट्रिक व गायनेकोलॉजी ) सायन्टिफिक ऑफिसर (डी श्रेणी) (1 जागा), टेक्निकल ऑफिसर (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2015आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 26 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.barcrecruit.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या 47 जागामाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे दोन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने फिटर (16 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (8 जागा), पाईप फिटर (4 जागा), इलेक्ट्रीशियन (10 जागा), पेंटर (4 जागा), कारपेंटर (2 जागा), कॉम्पोझिट वेल्डर (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 19 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकामगार राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे विविध पदाच्या 6 जागाकामगार राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे वरिष्ठ विभाग लिपीक (4 जागा), बहुकार्मिक कर्मचारी (2 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 13 सप्टेंबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागा मुंबई येथील केंद्र शासनाच्या वस्त्र���द्योग कार्यालयात विविध पदाच्या 14 जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2015 आहे. अधिक माहिती http://www.handlooms.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 62 जागा\nकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.\nराष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा\nकेंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.\nभारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा\nकोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.\nसंरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा\nभारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माह��तीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.\nजिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा\nजिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा\nजिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा\nजिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा\nजिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nकेंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा\nकेंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा\nजिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा\nजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nरिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा\nभारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी रायगड व पोलीस अधीक्षक आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 जागा\nरायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.raigad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nजिल्हाधिकारी रत्नागिरी आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 34 जागा\nजिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 34 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 1 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.ratnagiri.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.\nपशुसंवर्धन आयुक्‍तालयांतर्गत विभागनिहाय विविध पदाच्या 269 जागा\nपशुसंवर्धन आयुक्‍तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (15 जागा), मुंबई (1 जागा), नाशिक (2 जागा), औरंगाबाद (1 जागा), नागपूर(2 जागा) व लातूर (2 जागा). परिचर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : पुणे (61 जागा), मुंबई (27 जागा), नाशिक (53 जागा), औरंगाबाद (19 जागा), अमरावती (5 जागा), नागपूर(36 जागा) व लातूर (10 जागा). रात्रपहारेकरी या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : औरंगाबाद (2 जागा), लातूर (1 जागा). स्वच्छक/सफाई कामगार या पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : नाशिक (2 जागा). मजदूर पदाच्या विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे : प��णे (8 जागा), औरंगाबाद (12 जागा), नागपूर(4 जागा) व लातूर (6 जागा). या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. अधिक माहितीसाठी https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.\nभारतीय आयुर्विमा महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागा\nभारतीय आयुर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (918 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.licindia.in व http://www.licindia.in/careers.htm या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.\nपावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदाच्या 15 जागा\nपावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय नागपूर येथे डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (11 जागा), डिप्लोमा ट्रेनी (स्थापत्य) (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.\nया परीक्षेची तयारी करताना खालील बाबी विचारात घ्या :\n1. सराव विशेषतः अंकगणित व बुद्धिमापन चाचणीचा आणि चालू घडामोडींवरील पकड गरजेची आहे.\n2. परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचा. दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्धा तास आधी परीक्षा हॉल मध्ये जावून बसा.\n3. परीक्षेचा क्रमांक उत्तरपत्रिकेत भरण्यापूर्वी ते कसे भरायचे ते समजावून घ्या. लक्षात ठेवा , खाडाखोड किंवा क्रमांक नोंदवताना केलेली चूक खूप महागात पडू शकते.\n4. प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर तिच्यात सर्व प्रश्न आणि पृष्ठ आहेत हे तपासा. प्रश्नपत्रिकेची सेरीज व्यवस्थितपणे उत्तरपत्रिकेवर लिहा शिवाय वर्तुळात ते नीटपणे 'डार्क' करा.\n5. ज्या परिक्षार्थींनी गेल्या 2/3 वर्षात आयोगाची परीक्षा दिलेली नसेल त्यांनी अनुभवी लोकांकडून उत्तरपत्रिकेच्या दोन प्रती (स्वत:ची आणि आयोगाची ) असतात आणि त्या परीक्षा संपल्यावर वेगळ्या करायच्या असतात, ते नेमके कसे ते समजावून घ्या. तसे फाडताना तुमचा पेपर फाटणार नाही ह्यासाठी दक्ष राहा.\n6. डोके शांत ठेवा.\n7. सर्वप्रथम परफेक्ट येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.\n8. येत नसलेल्या / आठवत नसलेल्या प्रश्नावर आता मेहनत नको. सर्व प्रश्नांना सारखेच गुण आहेत हे नेहमी लक्षात ठेवा.\n9. प्रश्नपत्रिकेचा पहिला राउंड वरीलप्रमाणे संपवल्यावर आता शक्यतो (ज्या पेपर मध्ये असतील त्या ठिकाणी गणिताचे आणि बुध्दीमापनाचे प्रश्न) हाती घ्या. मध्ये मध्ये हातावरच्या घड्याळावरही लक्ष असू द्या.\n10. आता परत प्रश्नपत्रिकेचा दुसरा राउंड घ्या . ह्यावेळी ठामपणे माहित नसलेले पण दोन उत्तरांपैकी एकाची खात्री वाटते असे प्रश्न निवडा. पर्याय 'एलीमिनेट ' करत जा. म्हणजे हे उत्तर नक्कीच नाही, असे करून कमीतकमी पर्याय मागे ठेवा . शक्यतो दोनच. आणि आता थोडे आठवायचा प्रयत्न करा शक्यता आहे तुम्हाला नेमके उत्तर येईल. येथे मर्यादित स्वरुपाची रिस्क घ्यायला हरकत नसावी.\n11. आता प्रश्नपत्रिकेचा शेवटचा राउंड घ्या. उरलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे लिहायची ते ठरवा . निगेटिव्ह गुणदान पद्धतीचा विसर नको.\n12. हे सर्व करताना तुम्ही प्रश्न क्रमांक आणि उत्तर पत्रिकेतील क्रमांक ह्यांचा ताळमेळ ठेवा . चुकूनही एखाद्या प्रश्नाचे उत्तर दुसर्यारसमोर लिहू नका. आणि तसे झालेच तर टेन्शन घेवू नका. जे झाले ते झाले आता तरी डोके शांत ठेवा.\n13. सर्व काही करताना आपल्याकडे असणारा वेळ आणि अटेम्प्ट करायचे प्रश्न ह्यांचा ताळमेळ बिघडू देवू नका.\nसंपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान(Computer & IT) by Dheeraj Chavan\nस्पर्धा परीक्षा **संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान **\nby धीरज चव्हाण **\nMPSC,STI-PSI-ASST मुख्य परीक्षा ,IBPS,PO व इतर सर्व स्पर्धा परीक्षा मधील संगणक घटकासाठी उपयुक्त ...\nवरील सर्व घटकांची अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी ...\nमागील सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश\nLabels: Computer, माहिती तंत्रज्ञान, संपूर्ण संगणक\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nसंपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान(Computer & IT) b...\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=16", "date_download": "2018-11-16T10:40:32Z", "digest": "sha1:QDTFEI76CWV6BSW5LSTXE3ORUMJ5ZS3P", "length": 4139, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 17 | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nगुडाकेश. (शतशब्दकथा) लेखनाचा धागा\nशापित कॅमेरा लेखनाचा धागा\nपाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ ) लेखनाचा धागा\n : भाग ५ लेखनाचा धागा\nमाझं लाजाळूचं झाड ते.... :) लेखनाचा धागा\nबेवारस (लघुकथा) लेखनाचा धागा\n : भाग १६ लेखनाचा धागा\nहिरा है सदा के लिए : आणखी एक 'रटाळ' लव्हश्टोरी..\nद लास्ट पोस्ट लेखनाचा धागा\nसिग्नल ची झांसीराणी.... लेखनाचा धागा\n : भाग १७ लेखनाचा धागा\nब्युटी पार्लर- भाग 7 (अंतिम) लेखनाचा धागा\nअनवट वाट ३ लेखनाचा धागा\nपाटील v/s पाटील - भाग ६ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.adiyuva.in/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-11-16T09:40:20Z", "digest": "sha1:RYW4UEYA2JIKKH353QCSCJCTVNUEUUG4", "length": 7894, "nlines": 177, "source_domain": "www.adiyuva.in", "title": "AYUSH | Adivasi Yuva Shakti: शांत आदिवासींना पेटवू नका!", "raw_content": "\nशांत आदिवासींना पेटवू नका\nशांत आदिवासींना पेटवू नका\nनाशिक - अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून शांत असलेल्या आदिवासींना पेटवू नका, असा खणखणीत इशारा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याच आघाडी सरकारला दिला. विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही पिचडांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण बदलण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये, असा आघाडी सरकारला आज घरचा आहेर दिला. खऱ्या आदिवासी जमातीमधील बिगरआदिवासी जातींची घुसखोरी थांबविण्यासाठी विविध पक्ष- संघटनांतर्फे आयोजित केलेल्या आदिवासींच्या निर्धार मेळाव्यात हे दोन्ही नेते आज बोलत होते. पिचड म्हणाले, की \"एसटी‘मध्ये अन्य जातींचा समावेश करू नये यासाठी राज्यातील सर्व\nआदिवासी आमदारांनी सनदशीर मार्गाने शासनाला निवेदने दिली आहेत. मात्र, आपल्या स्वाभिमानासाठी व आपल्या हक्कांसाठी सर्व आदिवासींनी जागरूक राहिले पाहिजे.\nनव्याने होऊ घातलेला पालघर जिल्हा हा घटनेच्या सहाव्या सूचीनुसार स्वायत्त व्हायला हवा.\nत्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्राच्या विकासासाठी मदत\nमिळेल आणि पुढच्या पिढीला स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. या समाजासाठी आज सर्व\nआमदार व खासदार राजकारण सोडून एकत्र आले आहेत. वसंत पुरके म्हणाले, की आदिवासींच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण पाहता आजची रात्रच नव्हे, तर दिवसही वैराचा आहे. ही वेळ सर्वांनी निश्चिंत बसायची नसून येत्या 22 जूनला नागपूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आम्ही आदिवासी जनतेच्या बाजूने उभे राहिलो म्हणून अनेकांनी आमचे पुतळे जाळले काय किंवा आम्हाला जाळले काय मात्र, आमच्या विचारांना ते कधीही जाळू शकत नाहीत. राज्य सरकारकडून \"एसटी‘मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना आश्वासने दिली गेली असल्याचे समजते. मात्र, नियमानुसार तसा बदल होणे शक्य नसल्याचे पुरके यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/social-health-increasing-unemployment-131763", "date_download": "2018-11-16T10:28:24Z", "digest": "sha1:JTG6EYYQFIL5IGYHRWUL5V4BMEC5QQFF", "length": 21973, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "social health by increasing unemployment वाढत्या बेरोजगारीने बिघडतेय समाजस्वास्थ्य | eSakal", "raw_content": "\nवाढत्या बेरोजगारीने बिघडतेय समाजस्वास्थ्य\nगुरुवार, 19 जुलै 2018\nतरुण बेरोजगारांची टोळकी गावागावांत आहेत. त्यांच्या हाताला काही काम नाही, त्यात हाती मोबाईल आला आहे. त्यातून आभासी व सैराट बातम्या पसरवण्याचा नको तो उद्योग ते करतात. त्यामुळे जमाव, समूहाद्वारे हाणामारीच्या घटना काही ठिकाणी घडत आहेत.\nएका बाजूला भीक मागणे हा गुन्हा ठरविला जातो. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या, रोजगार न पुरवणारे सरकार परंपरागत भीक मागणाऱ्यांना परवाने देते. हे सरकारचे अपयश नव्हे काय भटक्‍या विमुक्तांनी पोट भरण्यासाठी भटकंती करणे थांबविणे हे सरकार त्यांचे कामच मानत नाही, हे दुर्दैव आहे. आज भटक्‍या विमुक्तांची संख्या बारा टक्के आहे. त्यात नाथ, डाबरी, गोसावी समाज दोन टक्के म्हणजे २५ लाखांच्या आसपास आहे. त्यांना स्वतंत्र नागरिक मतदार म्हणून सरकार काही हक्क देणार आहे की नाही भटक्‍या विमुक्तांनी पोट भरण्यासाठी भटकंती करणे थांबविणे हे सरकार त्यांचे कामच मानत नाही, हे दुर्दैव आहे. आज भटक्‍या विमुक्तांची संख्या बारा टक्के आहे. त्यात नाथ, डाबरी, गोसावी समाज दोन टक्के म्हणजे २५ लाखांच्या आसपास आहे. त्यांना स्वतंत्र नागरिक मतदार म्हणून सरकार काही हक्क देणार आहे की नाही हा खरा सवाल आहे. त्यातही अनेक मुलांनी माध्यमिक, उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतले. काही पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलेही आहेत. राईनपाडामध्ये बळी गेलेला अग्नु भोसल�� हाही शाळा शिकताना आलेला होता. केसरबाई शिंदे या स्त्रीने मुलाला पदवीधर केले. नोकरी नाही त्यामुळे परंपरागत व्यवसायात आला. भीमराव शिंदे हा राष्ट्रीय पातळीवर पदक मिळालेला मल्ल आहे. त्याने भाषा अकादमीमध्ये १९९१ मध्ये विशेष प्रावीण्य दाखवले. पण, सरकारी नोकरी नशिबी नाही. पोट भरण्यासाठी शेवटी बहुरूपी बनण्याचीच वेळ आली.\nशेतीची मागणी का नाही\nशेतीचा शोध लागल्यावर माणूस स्थिर झाला. नदीच्या काठी शेतीच्या भरवशावर संस्कृती बहरली. पण, ज्यांना कुठलाही आधार नाही, पत नाही, सन्मान नाही, स्वतंत्र ओळख नाही, प्रतिष्ठा नाही, अशा भटक्‍या जमातीचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करण्यासाठी त्यांना गाव कुसात घर व शेत-शिवारात जमिनीचा तुकडा देऊनच हे घडू शकतं. त्यामुळे राईनपाड्याच्या घटनेनंतर आर्थिक मदत, नोकरी इत्यादी गोष्टींसमवेतच त्यांना सन्मानाने कष्ट करून पोट भरण्यासाठी जमिनीचा तुकडा द्या, ही मागणी ज्या प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे होती तशी आलेली नाही. जे सरकार प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेल्या मुंबईतील जमिनीची इतरत्र विल्हेवाट लावते, त्या सरकारला आपल्या योजनेचा फायदा दादासाहेब गायकवाडसारख्या भूमिहीनांना व्हावा, असे वाटू नये, हे खरे तर दुर्दैव आहे. सामाजिक चळवळींनी ही मागणी पुढे रेटण्याची आवश्‍यकता आहे.\nमागासवर्गीयांच्या उत्थानासाठी अनेक योजना आहेत. वेगवेगळी महामंडळे आहेत. परंतु बहुतांश योजना कागदोपत्रीच राहतात. त्याचा प्रपोगंडा होत नाही किंवा काही मूठभरांचेच त्यातून कल्याण होते. तेच झारीतले शुक्राचार्य बनून या योजना खऱ्या गरजवंतांपर्यंत पोचू देत नाहीत. अशा घटनातून तात्पुरते नक्राश्रू ढाळणाऱ्यांनी याबाबत योग्य ती शाश्‍वत पाऊले उचलावयाला हवीत.\nरिकामे मन सैतानाचे घर\nराईनपाडा या आदिवासी वस्तीत मन उद्विग्न करणारी घटना घडली. हा पूर्ण परिसर आदिवासी वस्तीचा आहे. काही मूठभर अविचारी - माथेफिरूंनी हे दुष्कृत्य केले, त्याचे भोग त्या गावाला व परिसराला भोगावे लागत आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात जवळपासच्या ४-५ पाड्यांतील ४५० घरांना कुलपे लावून लोक सैरावैरा परागंदा झाली आहेत. हासुद्धा एक प्रकारे प्रशासन व पोलिस यंत्रणा यांच्या तपास यंत्रणेवरचा अविश्‍वासच आहे. निरपराध्याला अभय राहील, असा विश्‍वास देण्यात ही यंत्रणा कुचकामी आहे. अशा वेळी स्थानिक आमदाराने पेरणीच्या हंगामात व्यत्यय आल्याने लोकांचे वर्षभराचे उत्पन्न बुडेल. त्यामुळे तपास योग्य रीतीने करून खरे अपराधी पकडा, सर्वांना त्रास होणार नाही, अशी ग्वाही द्या, अशी मागणी केली तर जयकुमार रावल व दीपक केसरकर हे मंत्री, आमदार अहिरे यांच्यावर डाफरले. लोकांनी खरे गुन्हेगार पकडून द्यावेत, मग त्यांना शेती करायला अडचण येणार नाही, असे म्हणून गुर्मित उत्तर दिले. ज्या लोकांना खरे गुन्हेगार माहीतच नाहीत, पोलिसांनाही ते सापडत नाहीत, त्याबाबतच्या मर्यादा लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी पीक पेरा झाला नाही, तर त्याची भरपाई देऊ, असे उत्तर देणे अपेक्षित होते; पण त्यांनी जनभावना भडकावणारेच वक्तव्य केले आहे.\nआदिवासी मूळचा पापभिरू व शांत स्वभावाचा असतो. त्याच्यावरील अन्याय-अत्याचारही तो निमूटपणे सहन करतो, पण त्याच्यात अंधश्रद्धाही भरपूर आहेत. त्यामुळे अनेक वेळा तो नको त्या जंजाळात अडकतो. ॲट्रॉसिटी कायद्याचा त्यांनी कधीही गैरवापर केलेला नाही, असे सारेच मान्य करतात. अशा परिस्थितीत त्यांच्या हातात मोबाईल नावाचे खेळणे आले. त्या तंत्रज्ञानातून त्यांची प्रगती होईल की अधोगती हेही संशोधन व्हायला हवे. आज आदिवासीतली तरुण पिढी शिकली. त्यांना त्यांच्या पात्रतेच्या नोकऱ्या आरक्षण असूनही मिळत नाहीत, अशी बेरोजगारांची टोळकी गावागावांत आहेत. त्यांच्या हाताला काही काम नाही, त्यात हाती मोबाईल आला आहे. त्यातून आभासी व सैराट बातम्या पसरवण्याचा नको तो उद्योग ते करतात. त्यामुळे काही ठिकाणी जमाव, समूहाद्वारे हाणामारीच्या घटना घडत आहेत. बेरोजगारांना कामधंद्यात, रोजगारात अडकविणे हा त्यावरील उपाय असून, याबाबत शासनासह समाज, वैयक्तिक कुटुंबाद्वारेही विचार व्हायला हवा. स्मार्ट फोनच्या अति वापराने त्यातील फ्री-रेडिएशनमुळे मेंदूच्या कॅन्सरचा धोका ४०० पट वाढतो, असे मुंबईच्या आयआयटीच्या शास्त्रज्ञ - इंजिनिअर्सच्या टीमने नुकतेच संशोधित केले आहे. त्यामुळे सामाजिक व्याधीबरोबर व्यक्तिगत आजारही उद्‌भवणार आहेत. प्लॅस्टिकबंदीच्या पाठोपाठ स्मार्ट फोन वापरावरही काही मर्यादा घातला येतील काय हेही संशोधन व्हायला हवे. आज आदिवासीतली तरुण पिढी शिकली. त्यांना त्यांच्या पात्रतेच्या नोकऱ्या आरक्षण असूनही मिळत नाहीत, अशी बेरोजगारांची टोळकी गावागाव��ंत आहेत. त्यांच्या हाताला काही काम नाही, त्यात हाती मोबाईल आला आहे. त्यातून आभासी व सैराट बातम्या पसरवण्याचा नको तो उद्योग ते करतात. त्यामुळे काही ठिकाणी जमाव, समूहाद्वारे हाणामारीच्या घटना घडत आहेत. बेरोजगारांना कामधंद्यात, रोजगारात अडकविणे हा त्यावरील उपाय असून, याबाबत शासनासह समाज, वैयक्तिक कुटुंबाद्वारेही विचार व्हायला हवा. स्मार्ट फोनच्या अति वापराने त्यातील फ्री-रेडिएशनमुळे मेंदूच्या कॅन्सरचा धोका ४०० पट वाढतो, असे मुंबईच्या आयआयटीच्या शास्त्रज्ञ - इंजिनिअर्सच्या टीमने नुकतेच संशोधित केले आहे. त्यामुळे सामाजिक व्याधीबरोबर व्यक्तिगत आजारही उद्‌भवणार आहेत. प्लॅस्टिकबंदीच्या पाठोपाठ स्मार्ट फोन वापरावरही काही मर्यादा घातला येतील काय विशेषतः गुंगवून टाकणाऱ्या ॲप्स्‌वर काही बंधने घालता येतील काय विशेषतः गुंगवून टाकणाऱ्या ॲप्स्‌वर काही बंधने घालता येतील काय हे शासन-प्रशासनाने गांभीर्याने तपासून बघायला हवे. गावागावांतील तरुण बेरोजगार टोळ्या पोटापाण्याच्या रोजगाराबरोबर विधायक क्रियाशील कामात गुंतवली गेली पाहिजे. तसे झाले नाहीतर पुढे जीवघेण्या आजाराबरोबरच समाजस्वास्थ्यही धोक्‍यात येणार आहे, हेही लक्षात घेणे आवश्‍यक आहे.\n(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nउपाययोजना नव्हे, घोषणांवरच भर\nऔरंगाबाद - राज्यात मराठवाड्यासह अन्य भागांमध्ये दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, पालकमंत्र्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दुष्काळाची घोषणा...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nनागपूर - रेती माफियांची मक्तेदारी मोडून कढण्यासाठी तसेच ग्राहकांची होणारी लूट रोखण्याकरिता महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे वाळूचे दर निश्‍चित...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या वि���्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/fortuner-car-enter-in-hotel-1-death-and-3-injured-288749.html", "date_download": "2018-11-16T10:12:28Z", "digest": "sha1:RLCWVAUUW3VOCNT43U7TQXT3BPRXY22Q", "length": 2744, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फॉर्च्यूनर कार घुसली हॉटेलमध्ये, 1 मृत्यू, 3 जण जखमी–News18 Lokmat", "raw_content": "\nफॉर्च्यूनर कार घुसली हॉटेलमध्ये, 1 मृत्यू, 3 जण जखमी\n30 एप्रिल : पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमध्ये भीषण अपघात झाला आहे. अनंत हॉटेलमध्ये भरधाव टोयोटा कार घुसल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर अन्य तिन जण जखमी झालेत. सांगवीत झालेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहेत.भरधाव वेगात येणाऱ्या फॉर्च्यूनर कारवरचा चालकाचा ताबा सुटल्यानं ती हॉटेलमध्ये घुसताना या दृश्यांमध्ये दिसत आहे. हा अपघात इतका भीषण होता की एका 65 वर्षीय हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/sadanand-more-mogal-maratha-blog-266836.html", "date_download": "2018-11-16T09:27:26Z", "digest": "sha1:253FM4OWJXZL2NYEC7XNS4D7TOEX67RS", "length": 17611, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सदानंद मोरेंची 'मराठेशाही !'", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती ��दललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nइतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे सध्या सतत चर्चेत आहेत. 9 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील राजीव गांधी यांची ओळख बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने करून दिल्याने मोरेंना काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मोगलांचा इतिहासच गायब झाल्याचा मुद्दा पुढं आलाय.\nअद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे\nइतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे सध्या सतत चर्चेत आहेत. 9 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील राजीव गांधी यांची ओळख बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने करून दिल्याने मोरेंना काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मोगलांचा इतिहासच गायब झाल्याचा मुद्दा पुढं आलाय. म्हणजे अकबराचा कालखंड, कुतुबमिनार, ताजमहल ही वास्तुकला हे गायब झालंय. एकूण अत्यंत त्रोटक स्वरूपात मोगलांचा इतिहास मांडण्यात आलाय. विशेष म्हणजे इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांनीच याबद्दल आक्षेप घेतलाय. यावर सदानंद मोरे यांनी मात्र मराठयांच्या इतिहासावर अन्याय झाला, त्याला स्थान दिलंय हे सांगताना महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मोगलांचा नाही तर मराठ्यांचा इतिहास आहे, याकडे लक्ष वेधताना तो तसाच शिकवला पाहिजे, असं ठाम प्रतिपादन केलं.\nआतापर्यंत केंद्रस्थानी मोगलांचा इतिहास होता आता आम्ही एकमताने मराठ्यांचा इतिहास केंद्रस्थानी आणून राज्यातल्या विद्यार्थ्यांनी जगाचा इतिहासाचा अभ्यास करताना मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या नजरेतून बघितलं पाहिजे, असा आपला दृष्टीकोण असल्याचं स्पष्ट केलं. केंद्राच्या 'एनसीईआरटी'च्या 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मराठ्यांचा इतिहास अवघ्या दीड पानात गाडला गेला, याबद्दल कुणी बोलत नाही असा सवाल करत मोरे यांनी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटोही नाही, तलवार, वाघनखे यांची चित्रे नाहीत पण मोगल आणि इतर राजांची छबी, हत्यारांची चित्रे आहेत हे सांगताना नादीर शहा आहे, रजिया सुल्तान आहे. मग संभाजी महाराज, ताराराणी का नाहीत असं विचारत राज्यातील आमदार, खासदार यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे अशी मागणी केली.\nकुतुबमिनार, ताजमहल या हेरिटेज वास्तूंबद्दल 10 वीच्या पुस्तकात विद्यार्थी वाचतील, त्यांनी 7 वीच्याच पुस्तकात वाचलं पाहिजे हा अनाठायी आग्रह आहे आहे, असं म्हटलंय. आपण संकुचित नाही तर व्यापक दृष्टिकोन ठेवलाय, हे सांगत बालभारतीची इतिहास विषय समिती स्वायत्त आहे, कुणा सरकार, विचारसरणीच्या प्रभावाखाली काम करत नाही, हा अस्मितेचा मुद्दा नाही, प्रतिक्रिया नाही तर नैसर्गिक मांडणी आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं. एकूणच सदानंद मोरे अध्यक्ष असलेल्या समितीकडे 3 री ते 12 वीपर्यंत इतिहासाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम आहे.\n8 वी 10 वीची पुस्तके पुढल्या वर्षी येतील त्यामुळे आणखी काय काय इतिहास पुढं येतो, कुठला गाळला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे\nमुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या इतिहासाचा, त्यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा चर्चेत आल्यानं वादाला आपसूक फोडणी मिळाली आहे. इतिहासाचं पुनर्लेखन, खरा इतिहास, खोटा इतिहास, ब्राह्मणी इतिहास हे मुद्दे गाजत राहणार, चर्चेत राहणार हे मात्र नक्की\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: maratha histrymogal histrysadanad moreमराठ्यांचा इतिहासमराठ्यांचा इतिहास आणि पाठ्यक्रममोघलांचा इतिहाससदानंद मोरे\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/all/page-6/", "date_download": "2018-11-16T09:44:38Z", "digest": "sha1:A2GDOULBNI22ZQ3IYMEVMSHJOXT42SNT", "length": 11538, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चा- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होण��र टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nMaratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज\nअशोक चव्हाणाच्या घराकडे जाणारे तीनही रस्ते पोलिसांनी केले बंद\nसकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक\nकोल्हापुरात मराठा कार्यकर्त्यांकडून बेमुदत ठिय्या आंदोलन, 7 एसटी बस फोडल्या\nमराठा मोर्च्याची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक\nVIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही \nVIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'\nमराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन\n#फ्लॅशबॅक2017 : महत्त्वाच्या सामाजिक घडामोडी\nमराठा समाजाला भडकावण्याचं काही नेत्यांकडून काम -चंद्रकांत पाटील\nमराठा समाजातील तरुणांना शून्य व्याजदराने कर्ज, सरकारकडून दिवाळी भेट\nमराठी न्यूज इंडस्ट्रीत पहिल्यांदाच राज ठाकरेंचा मोर्चा ३६० डिग्री कॅमेऱ्यात कैद\nब्लॉग स्पेस Aug 18, 2017\nबरं झाले, मुख्यमंत्री मनातलं बोलले \nब्लॉग स्पेस Aug 12, 2017\nपावसाळी अधिवेशनात 'ओन्ली सीएम...'विरोधकांना राजकीय 'अॅनेस्थेशिया'ची गुंगी की संमोहन \nअभी तक \u0003खेलने के लिए\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/phone/all/page-2/", "date_download": "2018-11-16T09:26:17Z", "digest": "sha1:SPIMIIED3NYZPWSUXI4UK5ERMNLKWVCI", "length": 11541, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Phone- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बद���ले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nरणवीरच्या वडिलांनी 'असं' केलं सुनेचं स्वागत\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nव्हिडि�� पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nफोटो गॅलरीSep 13, 2018\niPhoneXS : या फोनच्या किमतीत तुम्ही खरेदी करू शकता या 5 गोष्टी\nअॅपलने काल नवा Iphone लाँच केलाय. नवीन Iphone XS ची भारतात याची किंम्मत तब्बल ९९ हजार ९०० रुपये आहे. या फोनच्या किमतीत तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करू शकाल. अशा ५ गोष्टी ज्या तुम्ही आयफोनच्या किमतीत खरेदी करू शकता.\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n१५ ऑगस्टला होणार जीओ फोन २ चं प्री- बुकिंग\nफोटो गॅलरी Aug 8, 2018\nकसा आहे 'शायोमी'चा नवा फोन MI A2\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nVIDEO : बस चालव असताना 'तो' प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता\nनगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \n'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...\nमुकेश अंबानींनी केली दुसऱ्या जिओ फोनची घोषणा\nJioGigaFiber,जिओ टीव्ही लाँच,रिलायन्सच्या सभेतील 6 महत्त्वाचे मुद्दे\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \nमोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट \nअभी तक \u0003खेलने के लिए\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-11-16T09:18:43Z", "digest": "sha1:M3ZC4CKJQJO57YNY6JFXTWNIQZOMV74E", "length": 18380, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अक्षय महाराज भोसले - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर��चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nह.भ.प.अक्षयमहाराज भोसले ( अक्षय चंद्रकांत भोसले / Akshay Chandrakant Bhosale)\nअक्षय महाराज भोसले , बिजवडीकर\nमूळ नाव अक्षय चंद्रकांत भोसले\nगुरू प.पू.श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप , प.पू.श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर\nसाहित्यरचना मासिक - वैष्णव दर्शन\nसंबंधित तीर्थक्षेत्रे आळंदी ,पंढरपूर ,गोंदवले\nवडील चंद्रकांत गुलाबराव भोसले\nविशेष माहिती ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत यांचे अभ्यासक\nसंपादक : मासिक - वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र )[१]\nसंस्थापक / अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र [२]\nह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावचा . लहानपणीच मातु:श्री धनश्री यांच्याकडून अध्यात्मिक संस्काराचे बाळकडू . शालेय प्राथमिक शिक्षण ज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई येथे तर माध्यमिक शिक्षण अनुक्रमे तेरणा महाविद्यालय , कोपरखैराणे व रयत शिक्षण संस्था वाशी गाव येथील विद्यालयात . महाविद्यालयीन शिक्षण हे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ,खारघर येथे . बालवयात मातु:श्री मुळे ब्रह्मलीन सद्गुरू बेळगावच्या कृष्णभक्त श्री कलावती देवी यांच्या सत्संगाची आवड . नियमित बलोपासना तथा आदि संत वाड्मयाचे वाचन मनन .शालेय शिक्षण घेतानाच देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत तथा वै.श्रीधुंडामहाराज देगलूरकर यांचे शिष्य श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्या कीर्तनाचा बालमनावर परिणाम . गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण . शास्त्रीय गायन तथ��� पखवाज वादन यांचे शिक्षण . प.पू.श्रीगुरू ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर, प.पू.श्रीगुरू ह.भ.प. प्रमोदमहाराज जगताप यांचे पारमार्थिक क्षेत्रात प्रमुख मार्गदर्शन .सद्गुरू प.पू. बाबामहाराज सातारकर यांच्या कीर्तन श्रवणाची आवड .सन २०१४ पासून मासिक वैष्णव दर्शन ( ओळख संत साहित्याची - वारकरी संप्रदाय मुखपत्र ) याचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत . इंटरनेटच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व त्यातील संतसाहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्नशील . नियमित पणे वारकरी संप्रदाययुवा मंच च्या ब्लॉग द्वारे लिखाण . वारकरी संप्रदाय संदर्भात अनेक मुलाखती . पंढरपूर वारी दरम्यान दूरदर्शन-सह्याद्री [३].ऋषी पंचमी निम्मित दूरदर्शन-सह्याद्री वरील मुलाखत [४]वाहिनीवर अनेक मुलाखती . वारी आणि सोशल मिडिया यांवरील झी २४ तास [५]वरील विशेष मुलाखत . वारकरी संप्रदाय व त्यातील कार्याविषयी लोकमत,प्रहार (वृत्तपत्र)[६],सकाळ (वृत्तपत्र),पुढारी (दैनिक) आदींद्वारा लेख तथा कार्याचा गौरव विवध वृत्त प्रसिद्ध . महाराष्ट्रातील विविध भागात अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन प्रामुख्याने श्रीक्षेत्र गोंदवले खुर्द येथील गोकुळ अष्टमी उत्सव , खारघर- ओवे गाव , बिजवडी माण , मोगराळे , फलटण,म्हसवड,उरळी कांचन येथील रामनवमीउत्सव तथा नाम यज्ञ उत्सव . कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र तथा अन्य राज्यात हि स्त्रीशिक्षण,व्यसनमुक्ती , अंधश्रद्धा[७] निर्मुलनाचे कार्य उत्तुंग कार्य . वारकरी संप्रदाययुवा मंचच्या माध्यमातून उच्च शिक्षित तथा सुसंस्कारिक युवांचे संघटन . मासिक - वैष्णव दर्शन च्या माध्यमातून अनेक विशेष अंकांचे प्रकाशन . सातारा जिल्ह्यातील भव्य आशा असणाऱ्या आई महोत्सव चे जनक .\nसंपादन केलेले विशेष अंक[संपादन]\nकार्तिक वारी विशेष अंक , आळंदी\nजागतिक महिला दिनानिम्मित स्त्रीसंत विशेष अंक\nवै.प.पू.सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर सद्गुरू विशेष अंक\nश्री भगवान दत्तात्रय जयंती विशेष अंक\nश्रीसंत माणकोजीमहाराज बोधले चरित्रपर विशेष अंक\nवै.प.पू.सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर सकला पढिये भानु स्मृति ग्रंथ\nवै.प.पू.सद्गुरू जगन्नाथमहाराज मोगराळेकर स्मृति ग्रंथ\nह.भ.प.गोविंदबाबा वाहाळकर , नवी मुंबई यांचा सहस्रचंद्रदर्शन - कार्यगौरव ग्रंथ\n\"रजतोत्सव\" - कल्याण वारकरी सेवा मंडळ\nज्ञानमंदिर प्राथमिक विद्यालय , पवई तर्फे आदर्श विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार .\nसन २०१५ चा संत गाडगे बाबा सेवा आश्रम सामाजिक संस्था यांचा वारकरीरत्न पुरस्कार.[८]\nसन २०१५ श्रीमंत श्रीरघुनाथराजे नाईक निंबाळकर - २०१५ फलटण संस्थान यांच्याकडून विशेष सन्मान .\nसन २०१६ चा स्वरकुल सामजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र विभूषण पुरस्कार .[९]\nसन २०१६ राम नवमी उत्सव उरळीकांचन येथे नागरी विशेष सन्मान .\nसन २०१६ मा.श्री.प्रभाकर देशमुख (आय.ए.एस.) व मा.श्री.तानाजी सत्रे (आय.ए.एस.)यांच्या हस्ते नवी मुंबई येथे विशेष सन्मान.\nसन २०१६ श्रीसंत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने श्री तुळशी अर्चन सोहळ्यात विशेष सन्मान .\nसन २०१७ सुदर्शन वाहिनी , दिल्ली यांच्याकडून स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार .\nसन २०१७ मा.धर्मवीर श्रीआनंद दिघे साहेब यांची स्मृती असणारे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट , ठाणे ( खासदार मा.श्रीराजन विचारे ) यांच्या तर्फे युवा पिढी मध्ये सामाजिक तथा आध्यत्मिक कार्यात भरीव योगदानासत्व भव्य सत्कार व नवरत्न पुरस्कार मा.राज्यमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते .\nसन २०१७ आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यावतीने आध्यत्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शुभ हस्ते यंग आचिव्हर्स ने गौरव .\nसन २०१७ प्रसिद्ध उद्योजक श्रीमोहन म्हात्रे यांच्याहस्ते ओवे -\nखारघर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान ..\nमनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी यांच्यावतीने पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या शुभहस्ते राजर्षी श्रीशाहूमहाराज स्मारक , कोल्हापूर येथे भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराने गौरव ...\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी १९:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hinduismtoday.com/modules/smartsection/item.php?itemid=5450", "date_download": "2018-11-16T09:14:34Z", "digest": "sha1:RDMHZLFVCKAVGHPBO4VZJ2ZHG2DK5AX6", "length": 25866, "nlines": 140, "source_domain": "www.hinduismtoday.com", "title": "भयंकर ईश्वर/प्रेमळ ईश्वर - Publisher's Desk Marathi - मराठी - Publications - Hinduism Today Magazine", "raw_content": "\nभक्तियोगाच्या माध्यमाने व्यक्त केलेले आपले ईश्वरावरचे प्रेम हा सर्व हिंदु पंथांचा ई��्वरपूजेचा पाया आहे.\nअलिकडच्याच एका अध्यापनाच्या प्रवासात माझी रविन्द्रन्शी भेट झाली. त्याचे बालपण भारतात गेले होते परन्तु त्याचे पाश्चिमात्य देशांत अनेक वर्ष वास्तव्य होते. त्याने असे बोलून दाखवले की त्याच्या प्रदेशातल्या लोकांचा असा समज होता की त्याच्या खेड्याच्या देवदेवतांची नियमित आणि व्यवस्थित आराधना केली नाही तर त्या संतापित होतील आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात नको त्या घटना होऊ लागतील. त्यामुळे ते पीढ्यांपीढ्या पूजा करत असलेल्या अनेक देवदेवतांचे प्रशमन करण्याच्या खटपटीत असायचे. या प्रकारच्या पूजेच्या मागे कल्पना आहे ती भीतिची, आपण आपल्या पूजेचे ऋण फेडले नाही तर आपल्याला काही तरी प्रकारे शिक्षा होईल आपल्याला दु:ख प्राप्त होईल ही.\nमी रविन्द्रन्ला आश्वासन दिले की हिंदुधर्माचे देव संताप, दु:खी करण्यासाठी, तुमच्यावर निर्णायक उद्गार काढण्यासाठी, तुमच्यावर प्रतिकार करण्यासाठी किंवा क्षुद्रदृष्टीने बघण्यासाठी वास्तव्य करत नसतात. प्रेम आणि तेज हे त्यांचे रूप असून आपल्या चुकांकडे, कुरापतीकडे, आपल्या न केलेल्या कार्याकडे न बघता ते आपल्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावर करत असतात. हिंदु धर्म हा आनंददायक मनोवृत्तीवर आधारित धर्म आहे. त्यांत परमेश्वराची कधीच भिती वाटण्याचे कारण नाही, आपण आपली पूजा अगदी पूर्णपणे केली नाही तर आपला अपराध होईल आणि परमेश्वर आपल्याला काहीतरी शिक्षा देईल असे कधीच वाटण्याचे कारण नाही. एका उच्च पातळीवर पूजा म्हणजे आपल्या ओतप्रोत प्रेमाचे प्रदर्शन आहे. परमेश्वर साक्षात प्रेम आणि फक्त प्रेमच आहे.\nमाझे गुरुदेव, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी असे स्पष्ट केले: विविध पाश्चात्य धर्मात प्राधान्य असलेल्या मानसिक उपाधींपासून मुक्त असलेला हिंदु धर्म हा एक आनंदमय धर्म आहे. द्रोही ईश्वराच्या कल्पनेपासून तो मुक्त आहे. एकच आध्यात्मिक मार्ग या कल्पनेपासूनही तो मुक्त आहे.\nरविन्द्रन्ने मला त्यांच्या श्रद्धेबद्दल आणखी सांगितले. जेव्हा काही वाईट घटना घडल्या, उदाहरणार्थ, बालकाचा मृत्यु, पूर् किंवा अकस्मात आजार, की गावातील वाडवडील मंडळी, आपल्या पूजेत आपण काही दुर्लक्ष केल्यामुळे ह्या देवदेवता आपल्याला शिक्षा देत आहेत असले विचार करायचे, आपल्या आदेशित कर्मात काही कमी झाले काय याबद्दल चिकित्सा करायच���. रविन्द्रन्ची अशी आशा होती की परमेश्वराचे रुप आणखी चांगले समजले तर त्याला या अंधश्रद्धेवर विजय मिळविता येईल.\nहिंदु तत्वज्ञान आपल्याला असे शिकवते की आपल्या जीवनांत होणार्या सर्व घटना, त्या उत्तम किंवा वाईट असोत, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे आहेत. आपत्काल परिस्थिती येणे ही एक स्वतःच निर्माण केलेले दुर्भाग्य आहे, परमेश्वराने दिलेली शिक्षा नाही. द्वंद्वत्वाच्या वस्तुस्थितीतले आपले आयुष्य हे नैसर्गिक शक्तींचे क्रिडांगण आहे, जेथे शरीर धारण केलेल्या आत्म्यांना सुख दुःख, आनंद विषाद, यश अपयश, आरोग्य अनारोग्य, यांची अनुभूति येते. चैतन्याच्या सखोल मनोराज्यात राहणारे दैवी पुरुष या जीवांना संसारातून मार्ग काढण्यास मदत करायला नेहमी तयार असतात. पूजाविधी त्यांना संतुष्ट करण्यासाठी किंवा त्यांचा कोप शांतविण्यासाठी नसून त्यांची आराधना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी करण्यात येतात.\nविधिपूर्वक केलेल्या शमनाचा एक शास्त्रीय दृष्टीने उद्देश आहे तो असा: शरीर धारण केलेल्या आत्म्यांच्या जीवनात उलथापालथ होऊ न देण्यासाठी आणि व्यतिरेकी शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी. गुरुदेवांनी असा उपदेश दिला आहे की असल्या दुष्ट जीवांच्या प्रभावापासून संरक्षण करण्याचा अत्युत्तम उपाय आहे उच्च स्तरावरच्या अधिक शक्तिशाली जीवांचे-हिंदु धर्मातल्या देवदेवतांचे-आवाहन करून आपल्याभोवती आध्यात्मिक शक्तीचे एक क्षेत्र निर्माण करणे. जेथे सहचार, शौच आणि देवदेवतांशी सायुज्य असते तेथे हे व्यतिरेकी जीव असमर्थ असतात.\nत्याच प्रवासात एका बालकाने उत्सुकतेने पुढे येऊन विचारले: \"मी देवळातल्या सर्व देवांची पूजा करायला हवी की मी फक्त गणपतीवर केन्द्रित करू शकतो माझ्या लक्ष्यात येत आहे की एकाग्र चित्ताने मी त्याच्या अधिक जवळ पोहोचतो आहे. श्रीगणेशाशी माझा संबंध इतर देवतांशी कधीहि न होऊ शकलेला असा संबंध होत आहे.\"\nमी या प्रश्नाचे होकारार्थ असे उत्तर दिले की एकाच देवतेवर चित्त एकाग्र करणे अगदी उचित आहे. खरे तर बहुतेक हिंदुधर्मीय लोक हाच मार्ग पत्करतात. तथापि, देवालयातल्या सर्व देवतांची उपस्थितीची जाणिव असणे आणि त्यांना वंदन करणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. मी असे सुचवले: \"दुसर्या देवतेच्या पूजेला उपस्थित असतांन�� मनःपूर्वक पूजन करावे आणि गहन आदर प्रदर्शित करावा, परन्तु श्री गणेशाशी सान्निध्य वाटण्याचा जो प्रयत्न असतो तो करण्याची आवश्यकता नाही.\"\nसंस्कृत भाषेत स्वतःच्या अत्यंत धार्मिक मनाच्या एकाग्रतेने चिंतन केलेल्या देवतेला \"इष्ट देवता\" म्हणजे अक्षरशः \"हृद्य किंवा निवडलेली देवता\" म्हणतात. वैष्णव पंथीय लोक अनेक दैवी रूपांतून इष्ट देवता निवडू शकतात: विष्णु, बालाजी, कृष्ण, राधा, राम,लक्ष्मी, हनुमान, नरसिंह, आणि शाळीग्राम (गंडकी नदीत सापडत असलेला काळा दगड). स्मार्त लोक परंपरेने सहा देवतांपैकी एक निवडतात: शिव, शक्ति, विष्णु, सूर्य, गणेश, आणि कुमार (किंवा त्यांची परंपरागत रुपे). शाक्त लोक, जे शक्ति देवतेचे पूजन करतात, ते या देवतेच्या अनेक रूपापैकी एका रूपावर, क्रूर रूपाच्या कालीपासून तो सौम्य आणि लावण्यपूर्ण पार्वती किंवा अंबिका पर्यंत, चित्त एकाग्र करू शकतात. शैव पंथीय आपले चित्त प्रामुख्याने शिवाच्या शिवलिंगाच्या, नटराजाच्या, अर्धनारीश्वराच्या रूपावर एकाग्र करतात. अनेक शैव पंथीय कार्तिकेयाची, ज्याला मुरुगन किंवा स्कंद असेही म्हणतात, इष्ट देवता म्हणून निवड करतात. माझे गुरुदेव, एक पक्के शैव मुनि, यांनी आम्हाला \"गणपती, जो ईश्वर भौतिक पातळीच्या सर्वात जवळ आहे, ज्याच्याशी आपल्याला अगदी सहज संपर्क साधता येतो आणि जो आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आणि काळजीत मदत करू शकतो, त्याच्या पूजेने सुरुवात करून, शिवाची परम दैवत म्हणून पूजा करायला शिकविले.\"\nयाची आपल्या मित्रांशी तुलना केल्यास हे समजायला मदत होईल. युवकांना अनेक मित्र असतात, पण सर्वात जवळचा मित्र, ज्याच्याशी आपण आपले वैयक्तिक, अत्यंत खासगी गोष्टी बोलू शकतो, असा सर्वसाधारणपणे एकच मित्र असतो. इष्टदेवता असणे हे ही त्याचप्रकारचे आहे आणि त्या देवतेबद्दलच्या आपल्या भावनाही आपल्या सर्वात जवळच्या मित्रासारख्याच असाव्यात. त्या देवतेवर चित्त एकाग्र केल्यास आपण त्या देवतेकडे अधिकाधिक जवळ जातो.\nया देवतेचे करुणात्मक रुप समजून घेण्यासाठी आणि मनातली उरलीसुरली भीति घालवण्यासाठी त्या देवाला किंवा देवीला आपले पिता किंवा माता आहेत आणि आपण त्याचे अपत्य आहोत असे समजावे. खरे तर, ही इष्टदेवता अगदी अत्युत्तम पालक आहे, कारण आपण काहीही केले तरी ती आपल्याला तिचे आशीर्वाद आणि प्रेमच देत असते. जेव्हा आपण चूक करतो, तेव्हा ही इष्टदेवता कधीच क्रोध करत नाही किंवा आपल्याला शिक्षा देत नाही. या देवतेचे प्रेम सर्वकाळ, सर्व परिस्थितीत परिपूर्ण प्रेम असते. या देवतेच्या सान्निध्याच्या प्रगतीपथावर आपल्याला या प्रेमाची जाणिव होते आणि त्या प्रेमाच्या प्रकाशात आपण आनंदित होतो. तिरुमंतिरम् या ग्रंथात ही कल्पना या प्रकारे पक्की केली आहे: \"अज्ञानी मूर्खपणे म्हणतात की शिव आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, परन्तु त्यांना कुणालाच हे माहित नसते की प्रेम हेच शिव आहे. जेव्हा प्रेम आणि शिव एकच आहेत असे मनुष्याला समजते तेव्हा ते अमृत होतात.\"\nपरमेश्वराच्या प्रेमाचे वर्णन करतांना मी नेहमी वैष्णव आणि शैव कल्पनांच्या साम्याचे वर्णन देतो. वैष्णवांच्या चैतन्य पंथात, उदाहरणार्थ, भक्ति हा पाच पायर्यांचा मार्ग आहे असे मानले जाते: परमेश्वराबद्दल ताटस्थ्य, परमेश्वराचे दास्य, परमेश्वराशी मैत्री, परमेश्वराबद्दल मातृत्व/पितृत्व भावना, आणि शेवटी परमेश्वर म्हणजे आपला प्रेमी. शैव पंथातही अशीच समांतर कल्पना आहे. पहिल्या पायरीला दास मार्ग म्हणतात, ज्यात परमेश्वर आणि भक्त यांचे नाते स्वामी आणि परिचारक असे असते. दुसर्या पायरीवर, सत्पुत्र मार्गावर, हे नाते मूल आणि माता/पिता यांचे असते. तिसर्या पायरीवर, सखा मार्गावर, परमेश्वर एका मित्रासारखा असतो. चौथ्या प्रौढीच्या पायरीला सन्मार्ग किंवा खरा मार्ग म्हणतात. परमेश्वर हा आपला सर्वात जवळचा प्रेमी आहे. दोन्ही पंथ भक्तिमार्गाच्या या पायर्यांनी आत्म्याने उत्तरोत्तर परमेश्वराजवळ जाण्यावर भर देतात. याप्रमाणे भक्ताचे परमेश्वराबद्दलचे प्रेम तीव्र होते. भक्तिच्या सर्वसाधारण साधना आहेत:\nश्रवण: पवित्र ग्रंथ आणि परमेश्वराबद्दल कथा ऎकणे.\nकीर्तन: भक्तिपर ऋचा आणि भक्तिगीते गाणे.\nस्मरण: परमेश्वराच्या अस्तित्वाची आणि नावाची आठवण ठेवणे. मंत्रजपाचा यात समावेश होतो.\nपादसेवन: परमेश्वराच्या पायाची सेवा करणे, यांत जनसेवेचा समावेश होतो.\nअर्चना: देवळात पूजेला उपस्थित राहणे किंवा स्वतःच्या घरातल्या देवघरात देवाची पूजा करणे.\nवंदन: देवतेला प्रणिपात करणे.\nआत्मनिवेदन: परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे.\nभक्तिमार्गाचे पालन केल्याने प्रेम, नि:स्वार्थ, शुद्धता, जेणेकरून स्वतःची जाणिव कमी होणे आणि परमेश्वराला शरण जाणे हे गुण प्राप्त होतात. प्रपत्तिच्या या कल्पनेत या सर्व पंथांची एकात्मता होते. आपण प्रपत्ति प्राप्त केली आहे हे आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपल्याला विनाप्रयास कळून चुकते की जे काही घडते ते परमेश्वराच्या कृपेने होते, केवळ आपल्या कर्तृत्वामुळे नाही. या प्रकारच्या पूजनात भीतिचा अंशही नसतो.\nआमचे परमगुरु, योगस्वामी (१८७२-१९६४), यांनी एका युवकाला लिहिलेल्या पत्रात एकात्मतेचा दृष्टिकोन केवळ परमेश्वराच्या बाबतीतच नव्हे तर सर्व सृष्टीसाठीच हवा हे समजावून सांगितले आहे ते असे: \"मी तुझ्याबरोबर आहे आणि तू माझ्याबरोबर आहे. आपल्या दोघांत काहीच फरक नाही. मी तू आहे. तू मी आहे. मग कशाला भ्यायचे हे बघ माझे अस्तित्व तू आहे. मग तू काय करावे तू प्रेम करावे. कोणावर तू प्रेम करावे. कोणावर सर्वांवर. आणखी स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे, तूझे खरे नैसर्गिक रूपच प्रेम हे आहे. तूच नाही तर सर्वच प्रेमाने विस्तारित आहेत. तथापि, \"सर्व\" अस्तित्वात नाहीच, कारण फक्त तूच अस्तित्वात आहे. सर्व तूच आहे सर्वांवर. आणखी स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे, तूझे खरे नैसर्गिक रूपच प्रेम हे आहे. तूच नाही तर सर्वच प्रेमाने विस्तारित आहेत. तथापि, \"सर्व\" अस्तित्वात नाहीच, कारण फक्त तूच अस्तित्वात आहे. सर्व तूच आहे\n॥ ॐ नमः शिवाय ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-28-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:16:21Z", "digest": "sha1:4N4ORVKD2AZIQTXDCB6HSPEBQR4RCO6M", "length": 8552, "nlines": 138, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 28 आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 28 आॅक्टोबर 2018\nOctober 28, 2018\tनवीन पोस्ट, वर्तमानपत्र कात्रणे\nआजचा अभ्यास 13 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 28/10/2018दिवस= 154 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= अर्थशास्त्र [दिवस-03] अर्थशास्त्र अभ्यास घटक=\nराष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP.\n2️⃣जि���्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- गृहविज्ञान (दिवस 03)\nपोषक आहार विषय-जीवरसायनशास्त्र, आहाराचे नियोजन\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.pcmcindia.gov.in/marathi/tender_options_m.php", "date_download": "2018-11-16T10:45:27Z", "digest": "sha1:3IZOUQJLHE6RQQ4R2GFX4DNX57EBOBQX", "length": 7497, "nlines": 137, "source_domain": "www.pcmcindia.gov.in", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका | निविदा माहिती", "raw_content": "\nमनपा नागरीक सर्वेक्षण अर्ज\nनागरिकांसाठी कचरा व्यवस्थापन निवेदन\nठेकेदार नोंदणी (ऑन लाईन) डिजिटल की नोंदणी\nअंतिम दिवशी भरल्या जाणाऱ्या निविदा / Online Performance / Additional Security Deposite (PSD/ASD) बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार विचारात घेतली जाणार नाही\nभांडवली कामाच्या निविदा भरण्यासाठी संगणक तयार करणे (Online Performace Security Deposite) PSD बाबत\nभांडवली कामाच्या निविदा भरणे (अभियांत्रिकी निविदा प्रकार ) (Online Performace Security Deposite) PSD बाबत\nभांडवली कामाच्या निविदा-अंदाजपत्रक ३\nस्थापत्य, विद्युत , जलनि:सारण इत्यादी अभियांत्रिकी विभागाचे निविदा\nमहापालिकेने काढलेल्या इतर चालू निविदा पहा\nविविध विभागांचे निविदा कामांचे पात्र/अपात्र तक्ते\nउद्यान विभागांचे निविदा कामांचे पात्र/अपात्र तक्ते\nभांडवली कामांचे दिलेले आदेश\nस्थापत्य कामाचे दर पृथकरण माहिती\n(दरपत्रकावर आधरित खरेदी व मागणी माहिती)\nविद्युत विषयक कामाचे तपशील / वर्णन पार्ट १\nविद्युत विषयक कामाचे तपशील / वर्णन पार्ट २\nनिविदा भरा (मनपा प्रणाली)\nमहापालिकेने काढलेल्या निविदा नोंदणीकृत ठेकेदारास भरता येतात\nनिविदा भरा NIC प्रणाली\nमहापालिकेने काढलेल्या निविदा नोंदणीकृत ठेकेदारास भरता येतात\nई पेमेंट करताना आपल्या बँकेतून रक्कम वजा होवून पावती न मिळाल्यास कृपया ३ दिवस थांबावे आपली पावती आपल्यास उपलब्ध करून दिली जाईल\nमिळकत व पाणीपुरवठा कर\nजन्म व मृत्यू नोंद\nविज्ञान विश्वाची सफर घडविणार 'सायन्स पार्क'\nमहानगरपालिकेच्या फेसबुक पेज चे अनावरण\nस्थानिक संस्था कर भरा\nरस्त्याद्वारे हवाई मार्ग रेल्वेने\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका © 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/childrens-science-congress-baramati-23021", "date_download": "2018-11-16T10:40:33Z", "digest": "sha1:LO746BXGPVBCFHPYO7SE2JYPYBOBMB4Q", "length": 13431, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Children's Science Congress in baramati बारामतीत आजपासून \"चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' | eSakal", "raw_content": "\nबारामतीत आजपासून \"चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस'\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nपुणे - बालवयातच शास्त्रज्ञ असल्याची चुणून दाखविणाऱ्या भावी शास्त्रज्ञांचा \"नॅशनल चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' हा मेळा मंगळवार (ता. 27) पासून बारामती येथे भरणार आहे. देशभरातील साडेसहाशे बालशास्त्रज्ञ यात सहभागी होणार आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मेळ्याचे उद्‌घाटन होईल.\nपुणे - बालवयातच शास्त्रज्ञ असल्याची चुणून दाखविणाऱ्या भावी शास्त्रज्ञांचा \"नॅशनल चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस' हा मेळा मंगळवार (ता. 27) पासून बारामती येथे भरणार आहे. देशभरातील साडेसहाशे बालशास्त्रज्ञ यात सहभागी होणार आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मेळ्याचे उद्‌घाटन होईल.\nकेंद्र सरकारचा विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी आणि बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी यांनी पाच दिवस चालणाऱ्या या बालवैज्ञानिक मेळ्याचे आयोजन केले आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचा विकास करणे, ही या मेळ्याची मूळ संकल्पना आहे, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या वेळी विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए. व्ही. प्रभुणे, प्रा. हेमचंद्र प्रधान, शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी, \"सी-डॅक'चे डॉ. हेमंत दरबारी, संजय वाढेकर, अपूर्वा बर्वे उपस्थित होते.\nदुबई, आबुधाबी, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांतील विद्यार्थीही यात सहभागी होणार आहेत. नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता, ऊर्जा, अन्न, कृषी व्यवस्थापन आदी विषयांवर विद्यार्थी त्यांचे प्रयोग सादर करतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांना घेऊन हे प्रदर्शन पाहण्याची आणि शास्त्रज्ञांशी हितगुज करण्याची संधी मिळणार आहे.\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nकार्तिकी वारीचा मार्ग सुकर\nपिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/wamandada-kardak/", "date_download": "2018-11-16T09:37:11Z", "digest": "sha1:E3DFG6OYIEIQ5JC2H45GMRVC2JRXFFPC", "length": 7535, "nlines": 106, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वामनदादा कर्डक – profiles", "raw_content": "\nलोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती.\nत्यांचे चार काव्यसंग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले. परंतु\n“सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय रं\nतुमचा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय रं\nहे आक्रमक शब्दांतले समतागीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन करणारी अनेक गीते वा “बाबा तुझ्या मताचे जर चार लोक असते” हे आजच्या राजकारणावरील टीकागीत, अशी लोकांच्या ओठांवर असणारी कित्येक गाणी, हे त्यांचे संचित\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण ...\nफाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार क���ाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.adiyuva.in/2009/09/blog-post.html", "date_download": "2018-11-16T09:40:45Z", "digest": "sha1:VYNZQSLZSUNHUQXSJ7BMWOADEP3DA3BS", "length": 10865, "nlines": 181, "source_domain": "www.adiyuva.in", "title": "AYUSH | Adivasi Yuva Shakti: योजना शेकडो, आदिवासी दारिद्य्रातच", "raw_content": "\nयोजना शेकडो, आदिवासी दारिद्य्रातच\nनागपूर - लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासींसाठी निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही केवळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे 91 टक्‍के आदिवासी आजही दारिद्य्राच्या विळख्यात आहेत. अर्थसंकल्पातील तोकडी तरतूदही पूर्णपणे आदिवासी कल्याणासाठी खर्च न केल्याची धक्‍कादायक बाब सरकारी सर्वेक्षणातून समोर आली आहे. सुकथनकर समितीच्या शिफारशीला शासनाने केराची टोपली दाखवीत आदिवासींचे आठ हजार 239 कोटी दुसऱ्या योजनेत वळते केले आहेत. शेकडो योजना असतानाही आदिवासी आजही दरिद्रीच कसा, असा प्रश्‍न यामुळे पडला आहे.\nआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील 91.11 टक्‍के आदिवासी आजही दरिद्रीच आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील दारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न 11 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. राज्यात आदिवासींची लोकसंख्या 85 लाख 77 हजार आहे. त्यातील पाच लाख 78 हजार 136 कुटुंबीय अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. या संस्थेच्या बेंचमार्क सर्वेक्षणानुसार राज्यातील 83 टक्‍के आदिवासी भूमिहीन आहेत. कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाची टक्‍केवारी 86 टक्‍के असून, एक ते चार महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांची संख्या 534 आहे. मुख्य रस्त्यापासून द��र असलेल्या 356 गावांमध्ये आजही डांबरीकरण नाही. ज्यांच्याकडे शेती आहे, त्या 96 टक्‍के शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही. आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या कुटुंबांची संख्या 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. उपजीविकेसाठी दुसरीकडे स्थलांतरित होण्याची पाळी येणारी कुटुंबीय 45 टक्‍के आहेत.\nशासनाने आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी विशेष घटक योजना, घरकुल योजना, ठक्‍करबाप्पा योजना, आश्रमशाळा, वसतिगृह अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु, या योजनांपासून 40 टक्‍के आदिवासी वंचित असतील, तर त्यासाठी दिला जाणारा पैसा कुठे जातो, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 1993-94 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सुकथनकर समितीने आदिवासी विकासासाठी विविध उपयोजना सुचवल्या आहेत. आदिवासींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ही त्यातील महत्त्वाची शिफारस होती. परंतु, या समितीच्या शिफारशीनंतर 16 वर्षांच्या कालावधीत शासनाने कधीही लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद केली नाही. जी केली, त्यातील पाच टक्‍के रक्‍कमही खर्च केली नाही. या 16 वर्षांमध्ये आदिवासींचे आठ हजार 239 कोटी रुपये दुसरीकडे वळते झाले आहेत. असे करताना नियम सरळसरळ धाब्यावर बसविण्यात आले आहेत. आता तरी शासनाने राज्यातील नऊ टक्‍के आदिवासींच्या विकासासाठी पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.\nभारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 नुसार आदिवासी आणि दलित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक हितसंबंधांकडे लक्ष देऊन त्यांचा विकास घडवून आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, 85 लाख 77 हजार आदिवासींना घोषणा आणि आश्‍वासनांशिवाय काहीच मिळालेले नाही, अशी तक्रार या समाजातील जाणकार व्यक्त करतात.\n- पाच लाख 78 हजार 136 आदिवासी कुटुंबीय दारिद्य्रात\n- तरतुदीच्या पाच टक्केही रक्कम खर्च नाही\n- 40 टक्के आदिवासींना एकाही योजनेचा लाभ नाही\n- राज्यातील 83 टक्के आदिवासी भूमिहीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/sunny-leone-celebrate-daughter-nisha-kaur-birthday-see-pics-3557.html", "date_download": "2018-11-16T10:13:40Z", "digest": "sha1:RNYCUHGUU74LH7DW4EGCA5JOZTKJHEU2", "length": 19169, "nlines": 170, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Photo : सनी लिओनीने मुलीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... | LatestLY", "raw_content": "शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिल���ची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nअहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018: पालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष काय करतोय\nLive in Relationship मध्ये राहणाऱ्या तरुणीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nधुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला\nधुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा\nआता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट\nकुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचा अध्यक्ष करुन दाखवा; पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्ष हल्ला\nपंजाबमध्ये दहशतवादी झाकीर मूसा दिसल्याने सतर्कतेचा इशारा\nमध्य प्रदेश निवडणूक 2018: भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवराज सिंह चौहाण यांची कोंडी बुधनी मतदारसंघातही काट्याची टक्कर\nMaternity Leave: वाढलेल्या प्रसुती रजेचा निम्मा पगार सरकार देणार\nखासदारांनी एकमेकांना चोपले, संसदेत राडा\nBrexit करार मसुद्यावरून पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत, 2 मंत्र्यांचे राजीनामे\nइस्रायल हवाई हल्ला ; गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त\nकॅलिफोर्निया जंगलाच्या आगीत 25 जणांचा मृत्यु; हजारो लोकांचे स्थलांतर\nपरत एकदा पंजाब नॅशनल बँकेत 268 कोटी रुपयांचा घोटाळा; खोटी कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज\nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nInstagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर\n तर अशा पद्धतीने करा अनलॉक\nटीव्हीचा रिमोट होणार गायब, मनाने बदलता येणार चॅनल\nChildren’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व\nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nMaruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या ११ हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा\nजगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स\nवाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम\nया आहेत परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या भारतात तयार होणाऱ्या कार्स\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nCristiano Ronaldo ने मुलीच्या वाढदिवसावेळी 15 मिनिट��ंत संपवली 25 लाख रुपयांची दारु\nICC महिला T20 वर्ल्ड कप 2018 : विजयाची हॅट्रिक करत भारतीय महिला संघाचा सेमीफायनलमध्ये धडक\nसचिन तेंडुलकरचं भावूक करणारं #ThrowbackThrusday Tweet\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; अनेक लोक जखमी तर एकाचा मृत्यू\nMulshi Pattern Official Trailer : २३ नोव्हेंबरला रीलिज होणार 'मुळशी पॅटर्न' \nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nईशा गुप्ताच्या हॉटनेसचा तडका; सोशल मीडियात धुमाकूळ (Photos)\nहिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात या '4' पदार्थांचा समावेश करा\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nनाकात बोट घालण्याची सवय आहे तर थांबा आधी हे वाचा\nDeepika Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या ब्रायडल लूकमधील चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव' आर्शिवाद\npriyanka chopra nick jonas wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज\niPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर\nDeepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल\nदारु न दिल्याने विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत महिलेचा धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल\nजपानी तरुणाने hologram बाहुलीशी केले लग्न, पाहा या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटोज\nछत्तीसगड विधानसभा निवडणूका 2018 : मोदींच्या डुप्लिकेटसोबत राहुल गांधींनी केला प्रचार ; फोटो व्हायरल\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nDiwali 2018 : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रे\nKarwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ\nDiwali2018 लगभग सुरु, यंदाच्या दिवाळीसाठी महिलांसाठी खास ट्रेंडी कलेक्शन\nमौनी रॉयचे हॉट फोटोशूट ; या फोटोजमुळे सोशल मीडियात धुमाकूळ\nPhoto : सनी लिओनीने मुलीला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...\nबॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी मुलगी निशाचा वाढदिवस हटके स्टाईलने साजरा केला. सनीची मुलगी निशाचा तिसरा वाढदिवस होता. या निमित्ताने सनीने निशासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, \"जगातील सर्वात सुंदर असलेल्या माझ्या एंजलसाठी. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस. तू नेहमीच मला आनंद देत असतेच. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, याचा कदाचित तुला अंदाज नाही.\"\nदुसऱ्या फोटोत निशा खूपच आनंदी दिसत असेल. त्यावर सनी म्हणते, \"तिच्या हास्यातून सर्व काही स्पष्ट होतं. हॅपी बर्थडे बेबी गर्ल. मला तुझा अभिमान आहे.\"\nसनीनंतर डॅनिअलनेही मुलीसोबतचा फोटो इंस्टग्रामवर शेअर केला. या फोटोत निशा, सनी आणि डॅनिअल एका बोटीत बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत डॅनिअलने देखील एक भावूक पोस्ट केली आहे.\nत्यात डॅनिअलने लिहिले की, \"माझी बेबी गर्ल निशा कौरला तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे वरदानच. तुला आमच्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तू माझ्या आनंदाचं कारण आहेस.\"\nTags: निशा कौर वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन सनी लिओनी सोशल मीडिया पोस्ट\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nDeepika Ranveer Wedding: दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video)\nसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी पुण्यातील कॅम्पमध्ये लहान मुलांना दिले क्रिकेटचे धडे\nCheat India मधून झळकणार इम्रान हाश्मी, टीजर प्रदर्शित\nस्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना\nBCCI ने पुन्हा जागवल्या सचिन तेंडुलकरच्या Retirement Speech च्या आठवणी \nJawa bikes चं प्री बुकींग सुरु; पाहा काय आहे किंमत\nTulsi Vivah 2018 मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह \nArecibo Message: पहिल्या रेडिओ मेसेजची 44 वर्ष; गुगलने डुडल बनवून केले सेलिब्रेट\nDeepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो\nदिवाळी 2018 metoo No Shave November बिग-बॉस-12 सलमान खान नरेंद्र-मोदी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/wild-sahyadri-tiger-reserve-information-guide-130217", "date_download": "2018-11-16T10:43:31Z", "digest": "sha1:YWUE6CIJS4PB732QRDTEKL5IMZ6DQHYC", "length": 15454, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "wild sahyadri tiger reserve information guide जंगलातील माहितगारांना ‘गाइड’ची संधी | eSakal", "raw_content": "\nजंगलातील माहितगारांना ‘गाइड’ची संधी\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nकऱ्हाड - जंगलाचा अभ्यास, त्यांच्या ठिकाणांची माहिती, प्राणी, पक्षांचा अभ्यास असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील युवकांना उपजीविकेचे नवे साधन त्यांच्या गावात, जंगलात उपलब्ध होणार आहे. ‘बफर झोन’मधील माहितगार ��ोकांना वन्यजीव विभागाकडून गाइड होण्याची संधी देण्यात येत आहे.\nकऱ्हाड - जंगलाचा अभ्यास, त्यांच्या ठिकाणांची माहिती, प्राणी, पक्षांचा अभ्यास असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील युवकांना उपजीविकेचे नवे साधन त्यांच्या गावात, जंगलात उपलब्ध होणार आहे. ‘बफर झोन’मधील माहितगार लोकांना वन्यजीव विभागाकडून गाइड होण्याची संधी देण्यात येत आहे.\nसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागीरी जिल्ह्यांतील ४० गावांचा समावेश आहे. त्यात कोकणातील गावांची संख्या कमी आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांतील गावांची संख्या जास्त आहे. त्या गावात वेगवेगळ्या योजना ‘वन्यजीव’तर्फे राबविल्या जात आहेत. अनेक गावांतील महिलांना पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.\nत्याशिवाय ‘होम स्टे’सारख्या अन्य काही योजनाही डॉ. श्‍यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत हाती घेण्यात आल्या आहेत. त्याच योजनेंतर्गत गाईड प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण योजना वन्य जीव विभागाने हाती घेतली आहे. ती योजना ताकदीने राबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nआतापर्यंत किमान १०० युवकांना गाईडचे अधिकृत प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी तयार केले आहे. त्यातील ५० युवक प्रशिक्षित होऊन कार्यरतही झाले आहेत. त्यामुळे त्या योजनेद्वारे व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील गावांतील जंगलाचा अभ्यास असणाऱ्या युवकांसह गावातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे.\nअनेक गावांत पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत. अनेक गावांत जन वन योजनेंतर्गत ट्रेकिंग रूट, जंगल सफारीचे नियोजन केले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती नसते. अनेकदा पर्यटकांना रस्ताही मिळत नाही. त्यामुळे त्या ट्रकिंग रूटसह जंगलाचा अभ्यास व पशुपक्ष्यांची माहिती असणाऱ्या बफर झोनमधील गावांतील युवकांना गाइड म्हणून तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसते आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारी करून आणण्याची व त्या जंगलातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती देण्याची जबाबदारी गाईडवर असणार आहे. अशा सुमारे पन्नास युवकांना गाइडचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे.\nजंगलासह प्राणी, पक्ष्यांचा अभ्यास असणाऱ्यांना संधी\nउपजीविकेचे नवे साधन देण्यासाठी ‘वन्यजीव’चा पुढाकार\nपर्यटकांना जंगलाची ओळख करून देण्याची जबाबादरी\nजन वन विकास योजनेंतर्गत गाइड प्रशिक्षणाची संधी उपलब्ध\nशंभरावर लोकांना गाइडचे अधिकृत प्रशिक्षण देण्याचा संकल्प\n‘बफर झोन’मधील बेरोजगारांना त्यांच्याच गावात रोजगार\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nतृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले\nकोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=14043", "date_download": "2018-11-16T10:10:24Z", "digest": "sha1:QXRVPXYGJD25VENMGSVSTVTG7RHLEQVL", "length": 6255, "nlines": 69, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी", "raw_content": "\nHome >> गोवा >> आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी\nआराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी\nपाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.\nप्रतिनिधी : गोवन वार्ता\nपणजी : आराडी-बांध पठारावरील सुमारे २० घरांचे नळ पावसाळ्यात कोरडे पडले आहेत. पाणी विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. याठिकाणी बसविलेल्या पंपाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.\nआराडी-बांध पठारावर नेहमीच पिण्याच्या पाण्याचा त्रास जाणवत असल्याने याठिकाणी विशेष पंप बसविला आहे. हा पंप केवळ आराडी-बांध पठारावरील लोकांना पाणी पुरवठ्यासाठी असेल, असेही बांधकाम खात्याने आदेशात स्पष्ट केले आहे. तरीही अधिकारी या पंपाच्या आधारे अन्य लोकांना नळ जोडण्या देत आहेत. ताळगाव परिसरातही या पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्याची गती मंदावली आहे. त्यातून पठारावर पाणी चढत नसल्याने आराडी-बांध रहिवाशांची गौरसोय झाली आहे.\nदरम्यान, आराडी-बांध येथे पठारावर चढण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. एरवी उन्हाळ्यात पायऱ्यांवर चढून पाणी न्यावे लागत होते. आता पावसामुळे हे शक्य होत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांच्याकडे याविषयी अनेकदा चर्चा करूनही आणि त्यांच्याकडून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही ही परिस्थिती सुधारत नसल्याने लोकांचा रोष बराच वाढला आहे. आता भर पावसाळ्यात पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.\nविज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करा : नोरोन्हा\nचौगुले महाविद्यालयात भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन Read more\nकोकणी साहित्य संमेलनासाठी विविध समित्यांची निवड\nसाने गुरुजी कथामाला स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर\nउत्तर गोवा स्पर्धा २९ नोव्हेंबर, दक्षिण गोवा स्पर्धा ५ डिसेंबरला Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्���ागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5651614212460248531&title=Nascom%20and%20HPE%20together%20for%20Digital%20Training%20Center&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-11-16T09:36:25Z", "digest": "sha1:BAXXFGBENGBUUPWHMYR7QZDVA4XDE4TI", "length": 13033, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "महापरिवर्तन उपक्रमासाठी नॅसकॉमचे सहकार्य", "raw_content": "\nमहापरिवर्तन उपक्रमासाठी नॅसकॉमचे सहकार्य\nजळगाव, बुलढाणा जिल्ह्यात चार डिजिटल साक्षरता केंद्रे\nमुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमासाठी एचपीई आणि नॅसकॉम यांनी भागीदारी केली असून, त्यांच्यावतीने जळगाव व बुलढाणा जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमधील महिला बचत गटांसाठी चार नवीन डिजिटल साक्षरता केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.\nमहाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या महापरिवर्तन या उपक्रमात सार्वजनिक-खासगी भागीदारीचा उपयोग करून घेण्यावर भर देण्यात येतो. महापरिवर्तन उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांसाठी नॅसकॉम फाउंडेशन हे औद्योगिक भागीदार आहेत. एचपीईच्या भागीदारीने फाउंडेशनतर्फे जळगाव आणि बुलढाणा येथील निवडक ठिकाणी शिपिंग कंटेनर्समध्ये प्रशिक्षण वर्ग उभारण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये खिडक्या, टेबल, कॉम्प्युटर, इंटरनेट, वातानुकूलित यंत्रणा, रेफ्रिजरेटर्स इत्यादी सुविधा असतील. माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) आणि एमएसआरएलएम (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्या उपक्रमांसाठी संबंधित महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी या कंटेनर्सचा वापर करण्यात येईल. कृषी विकास (बुलढाणा) आणि संस्कृती संवर्धन मंडळ (जळगाव) या संस्थांची अंमलबजावणी भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्था महिला बचत गटांना डिजिटल साक्षरता आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन टूल्सबद्दल (डिजिटल व्यवहार साधने) प्रशिक्षण देणार आहेत.\nमहिला बचत गटांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची स्थानिक पातळीवर, आजुबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते. त्याचप्रमाणे डिजिटल व ऑफलाइन मार्गांचा वापर करून बाजारपेठेशी जोडणी विकसित करण्याबद्दल आणि त्यात सुधारणा करण्याबद्दलही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे बचत गटांचे सबलीकरण होईल आणि त्यांच्या स्थानिक व्यवसायांसाठी विविध संधी उपलब्ध होतील, अशी आशा एचपीई आणि नॅसकॉमला आहे.\n‘प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी ईमेल पाठवू शकतील, सोशल मीडियावरून जोडले जाऊ शकतील, ई-कॉमर्स वेबासाइटवरून खरेदी करू शकतील, ऑनलाइन बिले भरू शकतील, डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करून व्यवहार करू शकतील, नकाशांचा वापर करू शकतील, हवामानाचा अंदाज घेऊ शकतील आणि आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड आणि इतर सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट वापरू शकतील. आपल्या आर्थिक स्रोतांबद्दल माहितीपूर्ण आणि परिणामकारक निर्णय घेऊ शकतील, बाजारपेठांशी जोडले जाऊन आपले उद्योजकता कौशल्य वापरून आपली उत्पादने अधिक चांगल्या किमतीला विकू शकतील.आपल्या आजुबाजूच्या जगाशी जोडण्याच्या प्रत्येक घटकावर डिजिटल परिवर्तनाचा प्रभाव असतो. त्यामुळे डिजिटल साक्षरता हे आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे’, असे एचपीई इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोम सत्संगी म्हणाले.\n‘नासकॉम फाउंडेशनच्या भागीदारीने या डिजिटल वर्गांची सुरुवात हे महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमाला आम्ही दिलेल्या पाठींब्याचे द्योतक आहे. आमच्या फ्युचर क्लासरूम कार्यक्रमासह ही डिजिटल साक्षरता केंद्रे स्थानिक महिला बचत गटांना महत्त्वाच्या कौशल्यांबाबत प्रशिक्षण देतील. या कौशल्यांचा वापर करून या महिला देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. दीर्घकालीन, डायनामिक आणि एकात्मिक व्यासपीठ असलेल्या प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या डिजिटल जागरुकता, प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रमाच्या डिजिटल साक्षरता आवश्यकतांची पूर्तता या प्रयत्नांमुळे होईल. या माध्यमातून ग्रामीण समाज जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे सहभागी होऊ शकेल’, असे ही त्यांनी नमूद केले.\nTags: मुंबईबुलढाणाजळगावमहापरिवर्तननॅसकॉमएचपीईमहिला बचत गटडिजिटल साक्षरता केंद्रेमाविमMumbaiBuldhanaJalgaonMahaparivartanHPEWomen Self Help GroupDigital Centerप्रेस रिलीज\n‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ फक्त अडीच हजारांत ‘उडान’ फुटबॉलपटू घुलेचा सत्कार ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्य��ृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/investigate-kamdhenu-dattak/articleshow/65773299.cms", "date_download": "2018-11-16T10:50:04Z", "digest": "sha1:B4GCTAVPM4U436N74LI2MFL4EN53EZX5", "length": 13235, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: investigate 'kamdhenu dattak' - ‘कामधेनू दत्तक’ची चौकशी करा | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाणWATCH LIVE TV\n‘कामधेनू दत्तक’ची चौकशी करा\nसदस्य जालिंदर वाकचौरे यांची मागणी; लिलावावरून खडाजंगी म टा प्रतिनिधी, नगर कामधेनू दत्तक ग्राम योजनेत जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात आली...\nसदस्य जालिंदर वाकचौरे यांची मागणी; लिलावावरून खडाजंगी\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nकामधेनू दत्तक ग्राम योजनेत जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांसाठी जिल्हा परिषदेने औषधे दिली नाही. पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेलीच औषधे वापरण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेने औषधे खरेदी केली किंवा नाही याबाबत काहीच माहिती होत नसल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक योजनेत गावात शिबिरे घेण्यात आली. यासाठी मात्र औषधांचा पुरवठा झाला नाही. दवाखान्यात असलेलीच औषधे वापरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर औषधे खरेदी करण्यात आली का, पुढे काय कार्यवाही झाली याची काहीच माहिती उपलब्ध होत नसल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी वाकचौरे यांनी केली. त्यावर सदस्य राजेश परजणे यांनी स्पष्टीकरण देत. राज्य सरकारकडून औषधांचा वेळेवर पुरवठा झाला नसल्याने स्थानिक पातळीवर नियोजन केल्याचे सांगितले. जनावरांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. या जनावरांना वाली कोण, अशा शब्दांत उत्तर दिले.\nजिल्हा परिषद मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेकडे असलेले देणे दिले नाही तर जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. तशी नोटीस नगर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेस दिली आहे. या मुद्द्यावरून मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा लिलाव होणे म्हणजे जिल्हा परिषदेची नाचक्की होईल. हे एक प्रकारे अब्रुचे धिंडवडे निघण्यासारखेच आहे. या कामी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कॅफोंच्या निलंबनाची मागणी केली. या प्रकरणी कामगारांचे देणे कशा पद्धतीने देता येईल, यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nमुंबई: ४ वर्षीय मुलीला लिफ्टमध्ये अमानुष मारहाण\nओडिशा: मयूरभंजमध्ये वीजतारेच्या धक्क्याने हत्तीचा मृत्यू\nछत्तीसगड निवडणूक: थरुर यांच्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचे स...\nतेलंगणा निवडणूक : ८२.२ कोटींची रक्कम आणि ६.६ कोटींचे मद्य जप\nकोटकापूर गोळीबार: प्रकाश सिंह बादल यांची एसआयटी चौकशी\nअशी वाढवा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख...\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\nबिबट्याच्या बछड्यांना हवीय आईची माया\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘कामधेनू दत्तक’ची चौकशी करा...\nलोणी येथे २७ जुगारींना अटक...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nयंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...\nनेवासे फाट्यावर जुगार अड्ड्यावर छापा...\nप्रकाश बर्डे यांचे निधन...\nशिर्डी, राहात्यात चांगला प्रतिसाद...\nफोर्स अप्लायसन्स कर्मचारी आंदोलनाबाबत आज बैठक...\nमंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/supriya-sule-raise-question-about-action-was-taken-regarding-death-engineers-131764", "date_download": "2018-11-16T10:00:19Z", "digest": "sha1:PT3EBEG33L3X2GCFLV5E5G2RSUFCC2IQ", "length": 13043, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supriya Sule raise a question about action was taken regarding the death of engineers अभियंत्यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कारवाई कधी? सुप्रिया सुळे यांचा सवाल | eSakal", "raw_content": "\nअभियंत्यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कारवाई कधी सुप्रिया सुळे यांचा सवाल\nगुरुवार, 19 जुलै 2018\nपुणे : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे प्रियांका आणि पंकज या दोन गुणी संगणक अभियंत्यांचा बळी गेला. याप्रकरणी केवळ गुन्हा दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही. गृहखात्याला प्रियांका आणि पंकजच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कर्मचारी सापडत नाहीत का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.\nपुणे : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे प्रियांका आणि पंकज या दोन गुणी संगणक अभियंत्यांचा बळी गेला. याप्रकरणी केवळ गुन्हा दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही. गृहखात्याला प्रियांका आणि पंकजच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले कर्मचारी सापडत नाहीत का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.\nखराडी येथील ट्रान्सफार्मरचा स्फोट होऊन त्यात प्रियांका झगडे आणि पंकज खुने हे दोन संगणक अभियंते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. असे असताना महावितरणने या स्फोटाची जबाबदारी झटकत ट्रान्सफार्मरच्या शेजारी असलेल्या स्टॉलवर टाकली असल्याचे समोर आले होते. तसेच, या प्रकरणात विद्युत निरीक्षकांनी दिलेला अहवालही खोटा असल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. परंतु महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिस गप्प बसले असल्याचे निदर्शनास आले.\nपोलिस आणि महावितरणच्या चुकीमुळे अभियंत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळू शकत नसल्याचे समोर आल्याने \"सका��'ने उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट, तसेच फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त करून या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या ट्विटच्या माध्यमातून सुळे यांनी पोलिसांच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत.\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-14-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:17:46Z", "digest": "sha1:ZWCO5KHGIOYIYUJI2AURSUB6XK4UGK4F", "length": 9792, "nlines": 155, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "आजचा अभ्यास 14 आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nआजचा अभ्यास 14 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\n1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nकटक मंडळ, ग्रामपंचायत प्रशासन ते राज्यस्तरी सचिव प्रशासन (महसूल व पोलीस प्रशासन) इत्यादी.\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- बाल विकास व महिला विकास (दिवस 05)\n❇️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा नियोजन\n3⃣ STI मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\nविषय – राज्यघटना (08)\nपंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद.\n4⃣ASST मुख्य परीक्षा उजळणी (REVISION)\nभारतातील आर्थिक सुधारणा- उ – जा – खा.,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागिक बॅंक, ADB,\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nPrevious चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 2 ऑक्टोबर टेस्ट 49\nNext आजचा अभ्यास 15 आॅक्टोबर 2018\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगण���त📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://marathinews.thegoan.net/story.php?id=14044", "date_download": "2018-11-16T10:10:13Z", "digest": "sha1:W3JV4Y5P3RL7Y5JVSJIK5JWIN5LFNTM7", "length": 7359, "nlines": 71, "source_domain": "marathinews.thegoan.net", "title": "गोवन वार्ता: राज्यातील सर्व खाणी सुरक्षित", "raw_content": "\nHome >> गोवा >> राज्यातील सर्व खाणी सुरक्षित\nराज्यातील सर्व खाणी सुरक्षित\nपावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा\nपणजी : खाण सुरक्षा महासंचालनालयाने केलेल्या पाहणीत राज्यातील सर्व खाण लीज क्षेत्रातील खाण खंदक सुरक्षित असल्याचा अहवाल सरकारला सादर केला आहे. मागील लीज धारकांनी खाण सुरक्षेच्या संदर्भात योग्य ती काळजी घेतली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.\nखाण सचिव दौलत हवालदार यांनी खाण सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी १९ जून रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीत खाण सुरक्षा महासंचालनालयाने सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. खाण सुरक्षा महासंचालनालयाने ६ आणि १३ जून रोजी राज्यातील सर्व खाण खंदकांची पाहणी केली होती. भारतीय खाण ब्युरोच्या विभागीय नियंत्रकांनीही खाण सुरक्षेबाबत समाधान व्यक्त केले.\nदरम्यान, मागील काळात १५ मार्च २०१८ पर्यंत हाताळण्यात आलेल्या डंपच्या स्थितीवरही या बैठकीत उहापोह करण्यात आला. मान्सूनपूर्व आणि आता नियमित पावसामुळे हे डंप स्थिरावले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जलस्रोत खात्याकडून स्वतंत्रपणे खाण खंदकांची पाहणी केली जाते. खंदकातील पाण्याचा साठा, पाणी वाहून जाण्याचा मार्ग, तसेच पाण्याच्या प्रवाहातील अडथळ्यांवर उपाय केले जातात. दरम्यान, मान्सूनच्या या काळात धोकादायक ठरू शकणाऱ्या खाण खंदकांचे वेगळे सर्वेक्षण करून त्यासंबंधी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना खात्याचे प्रधान मुख्य अभियंत्यांनी केली.\n२६ आणि ३० रोजी पुन्हा सर्वेक्षण\nया बैठकीला मागील लीज धारकांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेण्यात आली. सर्व खाण खंदकांच्या परिसरात कामगार तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन प्रसंगी उपयोगी येणारी मशिनरी सज्ज ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. खाण सुरक्षा महासंचालनालयाला सर्वेक्षणासाठी वाहन पुरविण्य��ची मागणी खाण संचालाकांनी या बैठकीत मंजूर केली. २६ आणि ३० जून रोजी पुन्हा एकदा नव्याने राज्यातील सर्व खाणींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nविज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करा : नोरोन्हा\nचौगुले महाविद्यालयात भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन Read more\nकोकणी साहित्य संमेलनासाठी विविध समित्यांची निवड\nसाने गुरुजी कथामाला स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर\nउत्तर गोवा स्पर्धा २९ नोव्हेंबर, दक्षिण गोवा स्पर्धा ५ डिसेंबरला Read more\nखाण अवलंबितांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा\nअवलंबित आज घेणार सरदेसाई, चोडणकर, गोम्स यांची भेट Read more\n‘गोसुमं’ पक्षाकडून रविवारी सुभाष वेलिंगकरांचे स्वागत\nराज्यात भाजपचा अस्त निश्चित : आत्माराम गांवकर Read more\nकोनेत क्रेनखाली चिरडून महिलेसह चिमुकला ठार\nसर्वसाधारण प्रशासनाकडून चुकीची दुरुस्ती Read more\nराजन घाटेंचे आजपासून बेमुदत उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/blogs/page/8/", "date_download": "2018-11-16T09:40:29Z", "digest": "sha1:VT43S6CWOKJQNO2T6E2XNGUN6H4NYVVC", "length": 7038, "nlines": 105, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Blogs Archives - Page 8 of 8 - Puneri Speaks", "raw_content": "\nबाप: आपल्या बापाला कधीच विसरू नका…अवश्य हा लेख वाचा\nआई-बाप आयुष्यभर राबतात आणि आपल्या मुलांना शिकवतात पण मुले….. बाप…… परत एकदा प्लँटफॉर्मवर आपली किलकिली नजर टाकत एक आजोबा गाडीत … Read More “बाप: आपल्या बापाला कधीच विसरू नका…अवश्य हा लेख वाचा”\nअनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी खास…\nनाथांची माई सिंधुताई सपकाळ Sindhutai Sapkal यांच्याविषयी खास… भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात दुसरा गणला जातो आणि या … Read More “अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी खास…”\nमटण पुराण: महाराष्ट्र आणि मटण \n शहरातला पाव्हणा-रावळा खूप दिवसांनी गावी गेला, तर त्याच्यासाठी खास मटणाचा बेत करण्याची प’द्धत आजही गावोगावी आहे. आता … Read More “मटण पुराण: महाराष्ट्र आणि मटण \nबिल गेट्स, ओबामा यांसारखे यशस्वी लोक झोपण्याआधी काय करतात…\nयशस्वी लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकत वाचत आलो आहोत. आपणही यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावं, जगावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, हे … Read More “बिल गेट्स, ओबामा यांसारखे यशस्वी लोक झोपण्याआधी काय करतात…”\nDiwali Celebrations: दिवाळीची सुट्टी आणि ते दिवस\nलहान मुले लहानाची मोठी होताना त्यांना हे नक्की शिकवा\n‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’ पण ती फुले कोमेजली गेल्यावर पश्चाताप करून फायदा नाही त्यासाठी लहानपणापासून चांगल्या संगोपनाची गरज असते. … Read More “लहान मुले लहानाची मोठी होताना त्यांना हे नक्की शिकवा”\n“आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी\nआई म्हणजे काय हे कोणाला सांगायला लागत नाही, पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसे आई नावाचे रूप तसेच राहिले … Read More ““आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी”\nपुणे परिसरातील पर्यटन स्थळे | Places to Visit in Pune\nपुण्यात जवळपास फिरायला जायचेय तर या ठिकाणी नक्की भेट द्या.. विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला … Read More “पुणे परिसरातील पर्यटन स्थळे | Places to Visit in Pune”\nदिवाळीत किल्ला का बनवतात\nKaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित\nमराठा मोर्चा समन्वयकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, १५ नोव्हेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी\n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटातील गोमू संगतीनं सदाबहार गाणे प्रदर्शित\n८२७ पॉर्नसाईट्स ब्लॉक, इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकारचा आदेश \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Bond-maggot-loss-compensation/", "date_download": "2018-11-16T09:51:23Z", "digest": "sha1:JOMYD2FYPD4WKAPF6X526NSRGE3LNCSL", "length": 5297, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याला २५६ कोटी मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जिल्ह्याला २५६ कोटी मंजूर\nजिल्ह्याला २५६ कोटी मंजूर\n2017 मधील खरीप हंगामात कापूस पीक बहरण्यापूर्वी बोंड अळीने हल्‍ला केल्याने जिल्ह्यातील कपाशी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे नुकसान भरपाईपोटी 256 कोटी 58 लाख रुपयांची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मंजूर केली असून हे अनुदान तीन टप्प्यात वितरीत केले जाणार आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत अनुदानाची रक्‍कम विभागीय कार्यालयाकडून बीड कार्यालयास मिळेल. सदरील रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यावर तालुकास्तरावरून जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी 33 लाख रुपये प्राप्‍त होतील. उर्वरीत अनुदान दोन ���प्प्यांत मिळणार आहे, दरम्यान बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात यावर्षी कापूस उत्पादक बोंड अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाले होते.\nजिल्ह्यात कापसाची उत्पादकता तब्बल 70 टक्के होती. त्यामुळे या शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी मागच्या काळात जोर धरून होती तब्बल 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती, या सर्वच क्षेत्रावरील नुकसान 33% हून अधिक होती. एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी किमान 33 % नुकसानीचा निकष आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने नुकसानीचा अंतिम अहवाल राज्य शासनास पाठविण्यात आला होता. एनडीआरएफमधून जिरायतीसाठी हेक्टरी 6 हजार 800 तर बागायतीसाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सर्व शेतकर्‍यांना या निकषानुसार अनुदान मिळणार आहे.\nरवीना म्‍हणते ;वाघांच्या 'त्‍या' तीन बछड्यांची हत्‍याच\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-Tourism-development-project-sanctioned-now-proposal-will-in-central-government/", "date_download": "2018-11-16T10:12:23Z", "digest": "sha1:RISVT6UGUAYARP3RHVOPNSW765QISEA6", "length": 6531, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक पर्यटन विकास प्रकल्पास तत्त्वतः मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक पर्यटन विकास प्रकल्पास तत्त्वतः मंजुरी\nनाशिक पर्यटन विकास प्रकल्पास तत्त्वतः मंजुरी\nनाशिक शहर पर्यटन विकास प्रकल्प प्रस्तावास नाशिक स्मार्ट सिटीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेचा हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे.\nनाशिक मनपाच्या सभागृहात आयोजित बैठकीत शहर पर्यटन विकासाविषयी सादरीकरण करण्यात आले. बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नित���न मुंडावरे तसेच केपीएमजी संस्था आणि पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरासह परिसरातील पर्यटन स्थळांचा विकास कसा करता येऊ शकतो आणि त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रामायण सर्किट या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत सीतागुंफा, तपोवन, रामकुंड, कपिलतीर्थ, अंजनेरी, रामशेज, म्हसरूळ येथील सीता सरोवर अशा 11 ठिकाणांचा पर्यटन स्थळात समावेश करून विकास केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात पुढील आठवड्यात मनपा आणि पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक होऊन त्यात आर्थिक तरतुदीविषयी माहिती घेतली जाणार आहे. पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत वाईनयार्ड, अ‍ॅडव्हेंचर पार्क, मार्केटिंग, इंटिग्रेटेड डिजिटल प्रेझेन्स, स्टोरी टेली पब्लिसिटी, दिशादर्शक फलक आदींचा समावेश केला जाईल. त्याचप्रमाणे शहरातील पर्यटनस्थळांविषयी माहिती देण्यासाठी नेमल्या जाणार्‍या टूरगाईड व टूर ऑपरेटर्सना प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nटुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर उभारणार\nपर्यटन विकास प्रकल्पांविषयी शहरात येणारे भाविक आणि पर्यटक यांना माहिती व्हावी यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि तपोवन याठिकाणी टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यात संबंधित स्थळांची अद्ययावत माहिती ठेवली जाणार आहे. तसेच मनपा आणि राज्य शासनाचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अ‍ॅपवरदेखील ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/one-killed-accident-129243", "date_download": "2018-11-16T10:40:46Z", "digest": "sha1:3NWQHP6LSZKS2N3RAQCATVNZOBDCBZVZ", "length": 11604, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "one killed in accident अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार | eSakal", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार\nसोमवार, 9 जुलै 2018\nपिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती ठार झाली आहे. ही घटना मोशी येथे सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.\nएमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती मोशी ते देहू या रस्त्यावर श्री हॉस्पिटल जवळ जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीचे वय अंदाजे २८ वर्षे आहे. त्याच्याजवळ ओळख पटली असे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत.\nपिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती ठार झाली आहे. ही घटना मोशी येथे सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.\nएमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती मोशी ते देहू या रस्त्यावर श्री हॉस्पिटल जवळ जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीचे वय अंदाजे २८ वर्षे आहे. त्याच्याजवळ ओळख पटली असे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत.\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nवृद्ध महिलेला आरपीएफ जवानाने दिले जीवनदान\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्���ा कर्तव्यदक्ष जवानाने गुरुवारी एका वयोवृद्ध प्रवासी महिलेला जीवदान मिळाले. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5646703224975092740&title=Talk%20about%20Menstrual%20Cycle&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-11-16T10:32:30Z", "digest": "sha1:SDIUW6CEZAYOJTGVENZNXZZFGM2PWGBL", "length": 9775, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘मासिक पाळीविषयी संवाद हवा’", "raw_content": "\n‘मासिक पाळीविषयी संवाद हवा’\nडॉक्टर सुवर्णा घुमरे यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन\nनाशिक : ‘मासिक पाळी हा विषय अजूनही मोकळेपणाने बोलण्यासारखा वाटत नाही. किशोरवयीन मुलींमध्ये याबद्दलच्या जागृतीचा अभाव असल्याने अनेक किशोरवयीन मुलींमध्ये गुप्तांगाच्या व्याधीचे प्रमाण वाढते आहे. या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना घ्यायच्या काळजीबद्दल या मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. म्हणूनच या मुलींना शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुवर्णा घुमरे यांनी केले.\nनिव्होकेअर फार्मास्युटिकल्स संचालित निव्होप्रेरणा फाउंडेशनच्या ‘आवाज’ उपक्रमांतर्गत डॉ. सुवर्णा घुमरे यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम नाशिक महानगरपालिकेच्या जेलरोड येथील शाळा क्रमांक ५६ मध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘किशोरवयीन मुलींनी काही शारीरिक समस्या जाणवत असल्यास किमान शिक्षिकांशी बोलून दाखवल्या पाहिजेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. आज अनेक शासकीय कार्यालये आणि इतर ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन बसवलेले आहे. निरनिराळ्या कल्याणकारी संस्था किशोरवयीन मुलींसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मशीन भेट देत असतात. त्याचा वापर किशोरवयीन मुलींनी केला पाहिजे. घडणारे बदल स्वीकारून आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे,’ असे डॉक्टर घुमरे म्हणाल्या.\nमुख्याध्यापिका राजश्री गांगुर्डे, निव्होकेअर फार्मास्युटिकल्सचे विभागीय व्यवस्थापक हृषीकेश शिंदे, उपशिक्षिका सविता जाधव, डॉ. संजय घुमरे, गणेश भदाने, चंद्रकांत गायकवाड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर घुमरे यांनी माहिती दिली. ‘या उपक्रमांमुळे अज्ञानाचा पडदा दूर होऊन मुली सबळ होतील,’ असे प्रतिपादन मुख्याध्यापिका गांगुर्डे यांनी केले.\nप्रास्तविकात शिंदे यांनी आवाज व साक्षर क्रांती उपक्रमाचे महत्व सांगितले. आवाज उपक्रम विद्यालयात राबविल्याबद्दल उपशिक्षिका सविता जाधव यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय घुमरे, डॉ. सुवर्णा घुमरे व निव्होप्रेरणा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन निव्होकेअर फार्मास्युटिकल्सचे नाशिक विभागप्रमुख गणेश भदाणे यांनी केले.\nTags: Nashikमासिक पाळीMenstrual Cycleनाशिकडॉ. सुवर्णा घुमरेमहापालिका शाळाकिशोरवयीन मुलीDr. Suvarna GhumareNivocare PharmaceuticalsBOI\nअश्विनी करतेय ‘मेन्स्ट्रुअल कप’बद्दल जागृती नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा ‘मी शेतकरी बोलतोय’ मुके मुखे येती बोल अमृताचे... स्मृतिभ्रंश दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\nदुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न\nडॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’च्या निमित्ताने...\nपणत्यांच्या रोषणाईतली ‘ती’ दिवाळीच भावते\n‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ : एका मनस्वी वादळाचा झपाटून टाकणारा कैफ\n मला पुन्हा आठवणीतल्या दिवाळीत जगायचंय\n‘ती दिवाळी म्हणजे स्वर्ग होता स्वर्ग\nनंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/suicide-affected-farmer-child-honour-education-minister-26571", "date_download": "2018-11-16T10:07:41Z", "digest": "sha1:GBYHZIG2B6YFSEEEEU7XGLP2VNQHQ24M", "length": 10782, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "suicide affected farmer child honour by education minister आत���महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणमंत्र्यांकडून स्वागत | eSakal", "raw_content": "\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणमंत्र्यांकडून स्वागत\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 50 मुला-मुलींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मगळवारी मंत्रालयात भेट घेतली.\nमुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 50 मुला-मुलींनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मगळवारी मंत्रालयात भेट घेतली.\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 350 मुलं-मुली व शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमात राहत असून तेथेच शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेतील मुलांनी तावडे यांची भेट घेतली. आमच्या वाट्याला जे दु:ख आले ते इतर शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, या उद्देशाने ही सर्व मुले-मुली गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रबोधनाचे काम करीत आहेत. या कामाचे तावडे यांनी कौतुक केले.\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nपुणे - तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला, त्यामुळे तासिका...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-illegal-construction-mumbai-101646", "date_download": "2018-11-16T10:46:12Z", "digest": "sha1:SS4MV3T2H4VP2ZLYW2LISPC5XWBIQ2JB", "length": 12309, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news illegal construction mumbai बेकायदा बांधकामावर कारवाई | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 मार्च 2018\nतुर्भे - सेक्‍टर १९ मधील ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल सैराटच्या बेकायदा बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (ता. ७) कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nतुर्भे - सेक्‍टर १९ मधील ए.पी.एम.सी. मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल सैराटच्या बेकायदा बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (ता. ७) कारवाई केली. अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nए.पी.एम.सी. मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल सैराटने बांधलेल्या बेकायदा बांधकामाला तुर्भे विभाग कार्यालयाने एम.आर.टी.पी. कायदा १९६६ मधील कलम ५३ (१) अन्वये नोटीस बजावली होती. तरीही हे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले नसल्याने अखेर तुर्भे विभागाने कारवाई करत हॉटेलचे किचन, बाथरूम शेड, गेट तसेच छतावरील पत्र्याचे शेड निष्कासित केले. या मोहिमेसाठी १ जेसीबी, गॅस कॅटर, १५ मजूर आणि तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते.\n५०० बेकायदा फेरीवाले हटवले\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तुर्भे परिसरात रस्ते, पदपथांवर बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या कारवाईत या परिसरातील ५०० हून अधिक फेरीवाल्यांना हटविण्यात आले. तसेच त्यांचे साहित्यदेखील जप्त ���रण्यात आले. यावेळी पुढील काळातही या परिसरात नियमित कारवाई होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nसर्वांना घरे देण्यासाठी केंद्राचे नवे धोरण\nनागपूर - सर्वांना घरे देता यावी याकरिता शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांचे बांधकाम नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे....\nढाब्यावर चौकशीसाठी गेलेल्या ग्रामसेवकावरच हल्ला\nमनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक...\nलघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात\nतुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची...\nपुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा...\nमुंबईचा पारा 35.1 अंशांवर\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ha-company-sell-88-acres-land-22372", "date_download": "2018-11-16T10:14:08Z", "digest": "sha1:S4IIXGB3NUI7DRPU6GNND4U2DS6LRH4J", "length": 20892, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "ha company sell 88 acres of land 'एचए'ची 88 एकर जमीन विकणार | eSakal", "raw_content": "\n'एचए'ची 88 एकर जमीन विकणार\nगुरुवार, 22 डिसेंबर 2016\nसिटिझन जर्नालिस्ट बनू या\n'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च ��्राधान्य आहे.\nआपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः\n'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ.\nई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist\nप्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर\nकेंद्र सरकारची मंजुरी; कामगारांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटणार, कंपनीचे पुनरुज्जीवनही होणार\nपिंपरी - गेल्या अनेक वर्षांपासूनची हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीची आर्थिक कोंडी आजअखेर (ता. 21) फुटली. कंपनीची वित्तीय गरज भागविण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनीला आपल्या मालकीची 87.70 एकर जागा विक्रीस परवानगी दिली. तसेच कामगारांच्या वेतनापोटी तातडीचा निधी म्हणून कर्जरूपाने शंभर कोटी रुपये मंजूर केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. कंपनीकडे असलेली जागा आणि वित्तीय गरज यांचा सारासार विचार करूनच मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला.\nगेल्या अनेक वर्षांपासून आजारी असलेली एचए पुनरुज्जीवनाबाबतचे विविध प्रस्ताव केंद्र सरकारने मागविले होते. सार्वजनिक औषध निर्माण क्षेत्रातील आजारी उद्योगांसंदर्भात सापेक्ष भावनेने निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिगटाची स्थापनाही केली होती. आजारी उद्योगांच्या यादीत समावेश असलेल्या \"एचए'चा अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्रिगटाला केल्या होत्या, तर कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक के. वी. वर्की यांनाही वस्तुस्थितीदर्शक प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. या सर्व अहवाल आणि प्रस्तावांचे बारकाईने परीक्षण केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय खते व रसायन खात्याचे राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी \"सकाळ'शी बोलताना त्या वेळी सांगितले होते. तसेच एचएबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.\nसत्तेवर आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात देशातील सर्व आजारी उद्योग बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या यादीमध्ये एचए कंपनीचाही समावेश होता; मात्र उद्योगापेक्षाही या कंपनीला ऐतिहासिक महत्त्व असल्याने कामगार प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच एचएचा प्रश्‍न सुटावा आणि तिचे पुनरुज्जीवन व्हावे, याबाबत \"सकाळ'नेही वृत्तांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. एचएचे प्रश्‍न, तसेच घडामोडींसंदर्भात \"सकाळ'ने विस्तृत वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले होते.\n- कंपनीची एकूण देणी 821 कोटी रुपये आहेत. ही देणी फेडण्यासाठी कंपनीने आपल्या मालकीची मोकळी 87.70 एकर जागा विक्रीचा प्रस्ताव तयार करावा. त्या प्रस्तावाशी निगडित जागा खरेदीसाठी दाखल होणाऱ्या निविदेपैकी 821 कोटी रुपयांची वित्तीय गरज भागविणारी निविदा कंपनीने मंजूर करावी.\n- कामगारांचे वेतन, तसेच अत्यावश्‍यक गरजा भागविण्यासाठी तातडीचा निधी म्हणून कर्जरूपाने कंपनीला शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जमीन विक्री प्रक्रियेतून मिळणाऱ्या पैशांमधून हे शंभर कोटी रुपयांचे कर्ज फेडावे.\n- भारत सरकार : व्याजासहित 307 कोटी रुपये (मुद्दल 186 कोटी, तर 30 सप्टेंबर 2017 पर्यंतचे त्यावरील व्याज 120 कोटी)\n- अन्य देणी : 128.68 कोटी रुपये\n- कंपनीचे एकूण क्षेत्र : 250 एकर\n- कंपनी इमारत, कामगार वसाहत : 190 एकर\n- मोकळा भूखंड : 60 एकर\n- एकूण मालमत्ता : 5 हजार कोटी रुपये\n- कामगारांची संख्या : 1100\n- कामगारांची देणी (वेतनापोटी) : 80 कोटी\nमोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मी व कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. लेखी, तोंडी, तसेच अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून एचएचा सतत पाठपुरावा केला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा कारखाना बंद करू नये, असे भावनिक आवाहनही सरकारला केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर निर्णय रद्द करून संपूर्ण देशवासीयांना एकप्रकारे दिलासा दिला आहे.\n- श्रीरंग बारणे, खासदार\nएचएच्या कामगारांसमोरील मोठा प्रश्‍न या निर्णयामुळे सुटला आहे. राष्ट्रीय वास्तू असलेली ही कंपनीला पुनरुज्जीवित होऊन पुन्हा नव्या दमाने सुरू होईल, याचा मनस्वी आनंद आहे. मोदी सरकारने उचललेल्या या सकारात्मक पावलाचे आम्ही अभिनंदन करतो.\n- अमर साबळे, खासदार\nकामगारांची सहनशीलता, संयम आणि लढ्याचा हा विजय आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले. ज्येष्ठ नेते शरद पवार, श्रीरंग बारणे, अमर साबळे, अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे यांनीदेखील कंपनीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.\n- अरुण बोऱ्हाडे, उपाध्यक्ष, एचए कामगार संघटना\nज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाढ बघत होतो, तो दिवस आज प्रत्यक्षात आला. कामगारांनी दाखविलेल्या संयमाचा आणि एकजुटी���ा हा विजय आहे.\n- सुनील पाटसकर, महासचिव, एचए कामगार संघटना\n- कंपनीवर 821.17 कोटी रुपयांचा बोजा\n- केंद्र, राज्य सरकारे, सरकारी कंपन्या, स्वायत्त संस्था, नगरविकास संस्थांकडून बोली अपेक्षित\n- कंपनीला केंद्र सरकारने कर्ज आणि व्याजात दिलेली सूट 307.23 कोटी रुपये\n- कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थमंत्री अरुण जेटली, परिवहनमंत्री नितीन गडकरी तसेच खत आणि रसायनमंत्री अनंत कुमार या तीन मंत्र्यांची अनौपचारिक समिती नेमली होती.\n- या समितीच्या शिफारशींच्या आधारे जमिनी विक्रीचा प्रस्ताव\nमदतीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान फिरतायत देशोदेशी..\nइस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मि��विण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/what-pre-eclampsia", "date_download": "2018-11-16T10:05:41Z", "digest": "sha1:JL66IRKHGFEB5FEFDTKXODR6OEBKUESS", "length": 10309, "nlines": 82, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "What is Pre eclampsia | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गरोदरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे ये���न तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसाठी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2308.html", "date_download": "2018-11-16T09:51:54Z", "digest": "sha1:FMQWWNFNSEIHJAKPTH5OA3B2RBN6JS7N", "length": 8110, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "प्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षिततेच्या नियमांची जनजागृती. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Press Club Ahmednagar Social News प्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षिततेच्या नियमांची जनजागृती.\nप्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षिततेच्या नियमांची जनजागृती.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :-रस्ता सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनला आहे. यावर केंद्र सरकार सातत्याने काम करत असून, येत्या वर्षभरात मोटार वाहन कायद्यात बदल होणार आहे. वाहनांचा वेग वाढल्याने धोके वाढले आहेत. वाहतुक सुरक्षिततेचे नियम पाळून जनतेच्या सुरक्षिततेची सेवा आपल्या हातून घडणार असल्याची भावना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी व्यक्त केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय व प्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करण्याची सामुदायिक शपथ देण्यात आली. नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी वाहतुक सुरक्षितता जनजागृती उपक्रम राबवून, कामाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली.\nयाप्रसंगी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर वाघमारे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख, महेश महाराज देशपांडे, मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा, सुनिल देशमुख, सहा. मोटार वाहन निरीक्षक फैरोज शेख, विनोद घनवट, समीर शेख, राजू कुलकर्णी, बाबा सुर्यवंशी, दिलीप कुलकर्णी, रमेश भोसले, राजू वाघमारे, अनिल तळेकर, अनिल ससाणे, मनोज मेहेर आदिंसह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nपाटील पुढे म्हणाले की, रस्ते, वाहन, वेग, सुरक्षा यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर चालक वर्ग देखील बदलला आहे. सध्या कमी वेळेत सर्वांना इच्छित स्थळी पोहचण्याची घाई झाली आहे. वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने जे नियम बनवले ते पाळणे गरजेचे आहे.\nशहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहे. हे बदल घडविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात झाली पाहिजे. जीव मोलाचा असून, घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्यास तो संसार उघड्यावर येत असल्याचे ते म्हणाले.तसेच यावेळी पाटील यांचे प्रेस क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nप्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षिततेच्या नियमांची जनजागृती. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, November 23, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/mla-jitendra-awhad-bhima-koregaon-violence-investigation-bhima-koregaon-violence-1630301/", "date_download": "2018-11-16T09:55:09Z", "digest": "sha1:MNSCLEOQ5BDL6H642BTM2JJNX7FM4WWP", "length": 15838, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MLA Jitendra Awhad bhima koregaon violence investigation bhima koregaon violence | भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही\nभीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही\nराज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड. (संग्रहित छायाचित्र)\nआमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका\nराज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे. आता ज्या समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक नाही, अशी चौकशी समिती स्थापन करून निव्वळ धूळफेक केली जात आहे. या चौकशीला काही अर्थ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथे आज पत्रकार परिषदेत केली.\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशीकरिता राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे.एन. पटेल अध्यक्षतेखालील द्विदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणातून सरकारला जे साध्य करायचे होते, ते साध्य झाले आहे. आता चौकशी करून काहीही साध्य होणार नाही. कारण समितीचा अहवाल सरकारसाठी बंधनकारक नाही. अशा स्थितीत लोकांनी चौकशीला सामोरे जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.\nसंभाजी भिडे हे तरुणांची माथी भडवण्यात पारंगत आहेत. त्यांना शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्याविषयी प्रश्न विचारलेले आवडत नाही. भिडेंच्या शिक्षणाबाबत उलटसुलट चर्चा आहे. फग्र्युसन महाविद्यालयात त्यांच्याविषयीच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. उदयनराजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार भिडे गणितात पीएच.डी. आहेत. काहींच्या मते ते आण्विक विज्ञानाचे तज्ज्ञ आहेत, परंतु उच्चशिक्षित असणे म्हणजे शिवी आहे, असे खुद्द भिडे त्यांच्या भाषणातून सांगतात. त्यावरून सरकारने भिडेंचे नेमके शिक्षण किती, याचा खुलासा करावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली व भिडे यांच्या भाषणाची चित्रफित दाखवली.\nराजकीय प्रसिद्धीसाठी शरद पवार यांच्यावर आरोप\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भीमा कोरगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना यापूर्वी एका प्रकरणात अटक होऊ दिली नाही, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून देखील प्रकाश आंबेडकर यांना त्यांची राजकीय पोकळी भरून काढता आली नाही. त्याऐवजी रामदास आठवले हे प्रभावी नेते होऊ शकले. आज आव्हान फॅसिस्टवाद्यांचे असताना आंबेडकर अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी राजकीय क्षितिजावर चमकण्यासाठी पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. यापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे, गो.रा. खैरगार यांनी देखील पवार यांच्याविरोधात पुरावे असल्याच्या वल्गना केल्या होत्या. याकडे आव्हान यांनी लक्ष वेधले.\nसरकारची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्व नियोजन आणि धोरण अपयशी ठरले आहे. सरकारला गेल्या चार वर्षांत महसुलासाठी नियोजन करता आले नाही. नोटबंदी आणि जीएसटीने तर राज्य सरकारची आर्थिक स्थिती खिळखिळी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर ‘सेस’ लावला नसता तर राज्याचा गाडा हाकणे कठीण झाले असते. मंत्री, आमदार यांचे काम होत नसल्याने नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळातील सहकारी सहकार्य करीत नाहीत. मुख्यमंत्री एकटे पडले असून त्यांचे मंत्री परिस्थितीचा आनंद घेत आहेत, असे आव्हाड म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या ब���तम्या\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/bedhaak-on-increases-in-petrol-price-260915.html", "date_download": "2018-11-16T10:06:21Z", "digest": "sha1:OVUDQT35TVUBBC47D4SGJIB5CMQPGASO", "length": 1616, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातल्या जनतेने का विकत घ्यावं?–News18 Lokmat", "raw_content": "\nदेशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातल्या जनतेने का विकत घ्यावं\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nटीआरपीच्या युद्धात वाहिनी घेऊन आली महाएपिसोड्स\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nजेवणानंतर या चुका कधीही करू नका\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/honorable-prime-minister-people-do-not-want-speech-ration-havens-shatrughan-sinha/", "date_download": "2018-11-16T09:44:22Z", "digest": "sha1:4CN3HR7KS77BXV7TOPBFOBA2Q3GELI4H", "length": 8049, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माननीय पंतप्रधान महोदय! जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय- शत्रुघ्न सिन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय- शत्रुघ्न सिन्हा\nशत्रुघ्न सिन्हा यांचा नरेंद्र मोदींना घरचा आहेर\nटीम महाराष्ट्र देशा: भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. “मोदीजी जनतेला भाषण नकोय रेशन हवंय” अशा शब्दात वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ कार्यक्रमात मोदींनी केलेल्या भाषणावर टीका केली.\nखासदार शत्रुघ्न सिन्हा भाजपवर नाराज आहे. त्यांची भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान महोदय तुम्ही लंडनमधील वेस्टमिनिस्टरमध्ये चांगले भाषण दिले. जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्केस्ट्रेटेड, कोरियॉग्राफ्ड आणि स्क्रिप्टेड होते. पण भारताच्या जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय, ते देण्यास तुम्ही सक्षम आहात. वेळ संपत आलीय. पण माझ्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. जय हिंद\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007?page=11", "date_download": "2018-11-16T09:30:33Z", "digest": "sha1:6OUM3UBXYCUPLHCCPMZASVQBSZXS5EKA", "length": 6456, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालू घडामोडी | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी\nचालू घडामोडींवरचं मायबोलीकरांचं हितगुज\nचेन्नई अतिवृष्टी व पूरपरिस्थिती संबंधाने लेखनाचा धागा\nदहशतवादाचे कूळ आणि मूळ लेखनाचा धागा\nलेख तात्पुरता रद्द केला आहे लेखनाचा धागा\nनवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर लेखनाचा धागा\nDec 28 2015 - 12:04am मुक्तेश्वर कुळकर्णी\nवास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता लेखनाचा धागा\nझपाटलेल्या जागा लेखनाचा धागा\nसांगीतिक गरिबीतलं श्रीमंत वर्ष (२०१५ सालातल्या चित्रपटांची उजळणी) लेखनाचा धागा\nचोरी अथवा घरफोडी- प्रसंगावधान आणि ऊपाययोजना लेखनाचा धागा\nथेंबे थेंबे तळे साचे - पाणी बचतीचे उपाय लेखनाचा धागा\nवैद्यकीय इच्छापत्र लेखनाचा धागा\nSep 6 2015 - 6:58am प्रकाश घाटपांडे\nआता हे \"डिजिटल ईंडिया\" काय आहे भाऊ \nलालबहादुर शास्त्री जयंती...... लेखनाचा धागा\nशेतकरी आत्महत्या,सोयाबीन आणि समाज लेखनाचा धागा\nदादरी हत्याप्रकरण, धर्मीय राजकारण आणि शांततेचे आवाहन \nक्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस लेखनाचा धागा\nछत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड लेखनाचा धागा\nनवीन प्रतिज्ञा... लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/homosexuality-study-alfred-kinsey-american-biologist-1622251/", "date_download": "2018-11-16T10:28:50Z", "digest": "sha1:4M2YALPYCBJS64VQ7SIGCL6LW7EWC6UX", "length": 30237, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Homosexuality study Alfred Kinsey American biologist | समलैंगिकतेचा अभ्यास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nलिंगभेद भ्रम अमंगळ »\nया संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली\nअमेरिकेमधे २०व्या शतकाच्या मध्यात समलिंगी व्यक्तींवरचा पहिला खरा शास्त्रशुद्ध अभ्यास अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञानं केला. संशोधनाअखेर किन्सीनं रॉकफेलर फाऊंडेशनच्या हाती जणू एक टाइम बॉम्बच ठेवला होता. या संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली होती. पुढे या अभ्यासाबाबत अनेक वाद-वादंग निर्माण असले, तरी तो पूर्णत: कधीच रद्दबातल ठरवला गेला नाही, की कधीच दुर्लक्षितही होऊ शकला नाही.\nआमच्या समूहाच्या अंधारातल्या, मर्यादित असलेल्या जगातून आम्ही एकदम प्रकाशझोतात कसे आलो, याबद्दल मी जरा सांगतो. १९व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या दरम्यान बर्लिन, पॅरिस, लंडन आणि अ‍ॅमस्टरडॅम या शहरांमध्ये समलैंगिकांचे असे अनेक गट दिसू लागल्यावर युरोपमधल्या लोकांनाही असाच धक्का बसलेला होता. ऑस्कर वाइल्डमुळं असे गट लंडनमध्ये ‘मॉली कल्चर’ या नावानं प्रसिद्ध झालेले होते. या साऱ्या एकत्र येणाऱ्या पुरुषांचा मुख्य उद्देश सुरक्षितता मिळवणं हा तर होताच, पण त्यासोबतच ‘पुरुषांचे अन्य पुरुषांशी शारीरिक संबंध असणाऱ्या जगाबद्दलची माहिती’ भोवतालच्या समाजाला देणं, हा दुसरा उद्देशही होताच.\nहे पुरुष अगदी उत्तम प्रकारे शास्त्रीय आणि साहित्य या विषयांवर चर्चा करू शकत होते, असं सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आढळलं. मात्र अशा लोकांना इतरांपेक्षा ‘वेगळं’ समजलं जात होतं, ते केवळ त्यांना इतर पुरुषांबद्दल असणाऱ्या लैंगिक आकर्षणामुळं. त्याकाळी चर्चकडून अशा पुरुषांची ‘सोडोमाइट्स’ आणि ‘कॅटामाइट्स’ अशी अवहेलना केली जात असे. हे दोन्हीही शब्द बायबलमधल्या उल्लेखांवर आधारित होते. सोडोम आणि गोमोरा या दोन शहरांमधले पुरुष परस्परांशी संबंध ठेवण्याचं पाप करत असल्यामुळंच ईश्वरानं त्या शहरांचा विनाश केला, असा बायबलमध्ये उल्लेख आहे. अर्थात, असे धार्मिक कायदे मोडीत काढण्यात फ्रेंच मंडळींनी पुढाकार घेतला. फ्रेंचांनी ‘कोड नेपोलियन’ ही नवी न्यायिक पद्धती अस्तित्वात आणून समलिंगी लोकांवरचा गुन्हेगारी कृत्यं करण्याबद्दलचा शिक्का पुसून टाकला आणि त्यांना मुक्तपणे जगण्याची संधी दिली. ब्रिटिश समाजात मा��्र परंपरावादी ‘व्हिक्टोरिअन’ मूल्यं सांभाळण्याचा कालखंड येऊन गेला. अगदी ऑस्कर वाइल्डच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर असे पुरुष ‘नाव न उच्चारण्याजोगं कृत्य’ करत असत. त्याबद्दल त्यांना शिक्षा दिल्या जात असत आणि तुरुंगातही डांबलं जात असे. पण लवकरच बदलाचे वारे वाहू लागलेले होते.\nअन्य एखाद्या प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करावा, अगदी अशाच प्रकारे युरोपातील सामाजिक शास्त्रज्ञांनी मानव प्राण्याच्या लैंगिक वर्तनाचा अगदी शास्त्रशुद्धपणे अभ्यास करायला सुरुवात केली. प्रत्येक समाजामध्ये ‘अशा’ स्त्री-पुरुषांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे, असं त्यांना आढळून आलं. यामधे हॅरलॉक एलिस या समाजशास्त्रज्ञाचं विस्तृत अभ्यास करण्याबद्दलचं योगदान पहिलं मानावं लागेल. मानव प्राण्यामधील लैंगिक वर्तनाचा अभ्यास करून त्यानं ‘लैंगिकतेचे मानसशास्त्र’ या विषयावर एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. अर्थात खुद्द हॅवलॉक एलिसचं वैयक्तिक आयुष्यही वादळीच होतं. एलिसनं आपल्या पुस्तकात ‘अशा’ व्यक्तींना विशिष्ट संज्ञा देण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण तो अयशस्वी ठरला. या ग्रंथाच्या दोन खंडातल्या १,०००हून अधिक पानात तुम्हाला अगदी एकदादेखील ‘समलिंगी’ (होमोसेक्शुअल) असा शब्द आढळणार नाही. याचं कारण म्हणजे या संज्ञेची उत्पत्तीच मुळात १८८९ पर्यंत झालेली नव्हती. १८८९मधे एका ऑस्ट्रियन वैद्यकीय मानसशास्त्रज्ञानं ‘होमोसेक्शुअल’ हा शब्द तयार केला. ज्या स्त्री किंवा पुरुषांना आपल्याच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं, त्यामुळं उत्तेजना प्राप्त होते आणि त्यांच्याशी शारीरिक संबंधही असतात, अशा व्यक्तींसाठी ही संज्ञा वापरण्यात आलेली होती. होमो या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘एकसारखे’. त्याला ‘सेक्शुअल’ हा शब्द जोडून या शास्त्रज्ञानं त्यांच्या लैंगिक वर्तनाची व्याख्या केलेली आहे. म्हणजेच हे दोन वेगवेगळे शब्द मिळून हा शब्द बनलेला आहे.\nदरम्यान जर्मनमध्ये, मॅगनीस हर्शफिल्ड या दुसऱ्या समाजशास्त्रज्ञानं विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चर्चमधल्या नोंदींचा धांडोळा घेतला. नियमितपणे चर्चला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये ‘अशा’ किती लोकांचा समावेश आहे, याबद्दल त्यानं तिथल्या पाद्रींकडे पृच्छा केली. या संशोधनात आकडेवारी सगळीकडेच साधारण सारखी होती. बहुसंख्य चर्चमध्ये येणाऱ्या लोकांत ‘अशा’ लोकांचं दोन ते तीन टक्के इतकं प्रमाण होतं. हर्शफिल्डनं अनेक सर्वेक्षणं केली. त्यामधे अशा समाजघटकांचा आकडा छोटा असला, तरी तो लक्षणीय होता असं आढळून आलं. पुढं हिटलर आणि नाझींनी हर्श फिल्डची लायब्ररी जाळून टाकली.\nअशा प्रकारे समलिंगी व्यक्ती आपल्या गुप्त, खासगी जगातून बाहेर येऊन आता एकदम समाजाच्या दृष्टीत आल्या. याबद्दल त्या वेळी फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फॉकल्टनं धोक्याची सूचना दिलेली होती. आपल्या समाजाला विशिष्ट व्यक्तींसाठी वैद्यकीय उपचार आणि अनैसर्गिकता याबद्दल ‘उपाययोजना करावी लागेल’, असं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळं समलिंगी व्यक्तींसाठी एका नव्या प्रकारच्या छळवादाचा प्रारंभ झाला. तो म्हणजे – त्यांच्यामधे सुयोग्य बदल करणं आणि त्यांना देशाचे आदर्श, गुणी नागरिक बनवणं.\nया छळामध्ये इटालियन लोक आघाडीवर होते. मेंदूमध्ये असणाऱ्या ‘होर्मोन्स’ किंवा स्रावांमधे बिघाड झाल्यामुळं लोक समलिंगी होतात, अशी तिथल्या मानसशास्त्रज्ञांनी कारणमीमांसा केली. जर तुम्ही एखाद्या ‘नॉर्मल’ माणसासारखे दिसत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या पुरुषांबद्दल प्रेम वाटत असेल, तर नक्कीच तुमच्या ‘हार्मोन्स’मध्ये बिघाड असणार. तो ‘दुरुस्त करण्यासाठी’ अशा व्यक्तींना पुरुषांच्या शरीरात असणारी हार्मोन्स देण्याची गरज आहे, असा. पण याचा बरोबर उलटाच परिणाम झाला. यामुळं त्या रुग्णाच्या अन्य पुरुषांबाबतच्या लैंगिक भावना कमी होण्याऐवजी त्यांचं समलिंगी वर्तन अधिकच वाढलं. त्यांची अन्य पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा अधिक तीव्रतेनं वाढली. त्यामुळं त्यांच्या मूळ ‘आवडीमध्ये’ काहीच फरक पडला नाही. आपण तुलनेसाठी एक उदाहरण बघू या. समजा एखादं मूल डावखुरं असेल आणि त्यानं उजव्या हातानं लिहावं अशी तुमची इच्छा असेल, तर त्या मुलाच्या मेंदूत कमी असणारं रसायन टोचलं, की त्याचा डावखुरेपणा बंद होईल अशा धर्तीची ही कल्पना होती. पण असं रसायन टोचल्यावर ते मूल डाव्या हातानंच अधिकाधिक चांगलं लिहू लागलं तर ते उजव्या हाताचा वापर अजिबातच करेनासं झालं तर ते उजव्या हाताचा वापर अजिबातच करेनासं झालं तर समलिंगी व्यक्तींना पुरुषांची होर्मोन्स टोचल्यावर नेमकं हेच झालं.\nअशा अनेक फसलेल्या प्रयोगांनंतर समाजशास्त्रज्ञांनी ठरवलं, ���ी हा प्रश्न मनाशी निगडित असणार. मग याची चिकित्सा सायकियाट्री म्हणजे मनोविकारशास्त्राद्वारे करण्यात आली. मेंदूच्या मुख्य कार्याचा, म्हणजेच त्यात खोलवर असणाऱ्या ‘मन’ या गोष्टीचं काम कसं चालतं, याचा अभ्यास आणि पृथक्करण करणारी शाखा म्हणजे सायकियाट्री ऊर्फ मनोविकार शास्त्र. तरुण मुलांच्या आयुष्यात जर आग्रही व्यक्तिमत्त्व असणाऱ्या स्त्रिया (मदर फिगर्स) जर असतील, तर त्यांचं आपल्या वडिलांबद्दलचं आकर्षण वाढतं आणि ते आपल्या आयांपासून दूर होतात, असं या विषयातल्या शास्त्रज्ञांचं मत पडलं. अशा अनेक खुळचट संशोधनांमुळं आणि प्रयोगांमुळं अखेर हा ‘प्रश्न’ सुटलाच नाही. कारण मुळात तो प्रश्न नव्हताच, हे पुढच्या अभ्यासातून लक्षात आलं.\nअमेरिकेमध्ये २०व्या शतकाच्या मध्यात (१९५०च्या दशकात) समलिंगी व्यक्तींवरचा पहिला खरा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला. हा अभ्यास अल्फ्रेड किन्सी या शास्त्रज्ञानं केला होता. किन्सी खरं तर एक कीटकशास्त्रज्ञ होता. अमेरिकेतल्या विख्यात रॉकफेलर फाऊंडेशननं त्याला या संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक मदत केली होती. संशोधनाअखेर किन्सीनं रॉकफेलर फाऊंडेशनच्या हाती जणू एक टाइम बॉम्बच ठेवला होता. किन्सीच्या या अभ्यासाचं शीर्षक होतं, ‘अमेरिकन पुरुषांचे लैंगिक वर्तन’. या अभ्यासात जरी काही त्रुटी असल्या, तरी हा पुरुषांबाबतचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास होता. या संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली होती. पुढं या अभ्यासाबाबत अनेक वाद-वादंग निर्माण झाले असले, तरी तो पूर्णत: कधीच रद्दबातल ठरवला गेला नाही, की कधीच दुर्लक्षितही होऊ शकला नाही.\nकिन्सीच्या अभ्यासात असं म्हटलं होतं, की लोकसंख्येमधील लैंगिकदृष्टय़ा सक्षम वयोगटातील पाच टक्के लोक समलिंगी संबंध ठेवणारे असतात, असं खात्रीशीरपणे म्हणता येतं. शिवाय सर्व पुरुषांमधील सुमारे वीस टक्के पुरुष त्यांच्या प्रौढ जीवनामध्ये निदान १५ वर्षे तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारचं समलिंगी वर्तन दर्शवतात. हे निष्कर्ष इतके धक्कादायक होते, की ते स्वीकारण्याऐवजी पुराणमतवादी लोकांनी किन्सीची भरपूर बदनामी केली आणि वर खिल्लीही उडवली. खास करून चर्च आणि त्या संबंधित मुखपत्रं याबाबतीत आघाडीवर होती. रॉकफेलर फाऊंडेशननं किन्सीच्या पुढच्या संशोधनासाठीची आपली आर्थिक मदत रद्द केली. आयुष्याची अखेर होईपर्यंत किन्सीच्या मनात या गोष्टीचा विखार राहिला. काही झालं तरी शेवटपर्यंत त्यानं आपलं संशोधन मागं घेतलं नाही. पुढं त्याच्या विद्यार्थ्यांनी हे मोलाचं काम पुढं नेलं. अजूनही अमेरिकेमधील ब्लूमिंगडेल इथल्या आयोवा विद्यापीठातमधल्या इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्शुअ‍ॅलिटीमध्ये हे सारं संशोधन उपलब्ध आहे.\nअल्फ्रेड किन्सीचं हे संशोधन केवळ मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या शाखांतच नव्हे, तर जाहिरात व्यवसाय, सामाजिक अभ्यास इतकंच काय निवडणुकींच्या तंत्रात बदल घडवून आणणारं ठरलं. कसं ते पाहू या पुढील लेखात\nभाषांतर – सुश्रुत कुलकर्णी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBharat first look: वाघा बॉर्डरवर सलमान- कतरिना\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-16T10:01:41Z", "digest": "sha1:MKQH4OXJB4HEXXBQDKFIEDM36IIOHM4J", "length": 7359, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केरळ पूरग्रस्तांना फेसबुकचा मदतीचा हात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेरळ पूरग्रस्तांना फेसबुकचा मदतीचा हात\nनवी दिल्ली – केरळमध्ये अतिवृष्टीचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. पूर आणि भूत्सखलनामुळे ३०० पेक्षा अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झला आहे. तर १० हजारांपेक्षा जास्त नागरिक विस्थापित झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी देशातील राज्यांसह बॉलीवूडचे कलाकार यांनी मदत केली आहे. यामध्ये लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईट फेसबुकनेही केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.\nफेसबुकने केरळ पूरग्रस्तांसाठी २ लाख ५० हजार डॉलरची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिल्लीस्थित ‘गुंज’ या सामजिक संस्थेद्वारे केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले कि, मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्ससोबत मिळून लोकांपर्यंत पोहचणे, लाईव्ह, क्रिएटींग पेज, जॉईनिंग कम्युनिटी आणि फंड उभारणे यासारखे अभियान राबविले आहेत. यामधून जागतिक समुदायाने केरळ पूरबाधितांना २ लाख ५० हजार डॉलरचा फंड गोळा केला आहे.\nदरम्यान, फेसबुकने ९ ऑगस्टपासून ‘सेफ्टी चेक’ फिचर सुरु केले आहे. या फिचरद्वारा लोक आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना सूरक्षित असल्याची माहिती देऊ शकतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाकिस्तानची पलटी; मोदींनी चर्चेचा प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्टीकरण\nNext articleदरोड्याच्या तपासासाठी वीस पथके\nरेल्वेकडून केरळला पाठविली 849 टन साधनसंपत्ती\nकेरळमधील सर्व महोत्सव वर्षभरासाठी रद्द\nधार्मिक संस्थांची केरळला मदत\nश्रीगोंद्याच्या ‘टीम’ची केरळात वैद्यकीय सेवा\n‘केरळ’ करदात्यांसाठी आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ\nक्रेडाई महिला सदस्यांकडून पाच लाखांची केरळला मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B8-9/", "date_download": "2018-11-16T10:03:12Z", "digest": "sha1:QMLIZXS5VUDBLZDLWIU6BFEMDLO7NYQY", "length": 6742, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन कर���्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. पाकच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसे चोख उत्तर दिले. बुधवारी मध्यरात्री उरी सेक्टरमध्ये कमलकूट परिसरात पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत गोळीबार केला.\nपाकच्या रेंजर्सनी मशीनगन आणि मॉर्टारमधून गोळीबार केला. जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या परिसरात पाककडून गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करीत गावांना आणि चौक्यांना लक्ष्य केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबेकायदेशीर बांधकामावर कारवाईची मागणी\nNext articleविधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी\nपाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद\nबर्फवृष्टीमुळे ‘श्रीनगर-लेह’ राष्ट्रीय महामार्ग बंद\nजम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nभूस्खलनामुळे काश्मीरमधील ‘श्रीनगर-जम्मू’ राष्ट्रीय महामार्ग बंद\nकाश्‍मिरातील धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी मागितली पाक लष्कराची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA-3/", "date_download": "2018-11-16T09:49:51Z", "digest": "sha1:LS4JLLNLFFG4Z7VE4V7OYRFZW3P22GHB", "length": 7904, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाकसई देवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांना प्रारंभ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाकसई देवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांना प्रारंभ\nवाकसई फाटा : येथे विकासकामांचे भुमिपूजन करताना मान्यवर.\nकार्ला – वाकसई-देवघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विविध भागातील सुमारे 50 लाखांहून अधिक रक्कमेच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आली. पंधरा दिवसापूर्वीच वाकसई-देवघर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्यांनी सदस्य पदाचा भार स्वीकारला आहे.\nविकासकामांमध्ये प्रामुख्याने वाकसई ते जेवरेवाडी रस्ता दुरुस्ती, वाकसई प्राथमिक शाळा दुरुस्ती, भिमनगर-वाकसई कॉंक्रिट रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, मुंबई-पुणे महामार्ग ते वैकुंठ स्मशानभुमी ���ाकसई कॉंक्रीट रस्ता, करंडोली-जेवरेवाडी अंगणवाडी दुरुस्ती व शौचालय, आदिवासी वस्ती करंडोली कॉंक्रीट रस्ता व आदिवासी वस्ती वाकसई येथे समाजमंदिर कामांचा समावेश आहे.\nपुणे जिल्हा परिषद सदस्या कुसूम काशिकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे, वाकसई गावचे सरपंच दीपक काशिकर, उपसरपंच मनोज जगताप यांच्या हस्ते या विकासकामांना सुरुवात करण्यात आली.\nया वेळी मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक हुलावळे, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संत तुकाराम झाड पादुका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भरत येवले, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, उद्योजक बिनेश इनामदार, संतोष राऊत, नवनाथ देशमुख, अमोल केदारी, मारुती देशमुख, अशोक रोकडे, बाळासाहेब येवले, शंकर शिर्के, गणपत विकारी, प्रवीण येवले, वसंत विकारी, अनंता शिंदे, निवृत्ती देशमुख, अमोल शेलार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, कैलास काशिकर, महेंद्र शिंदे, प्रदीप येवले, पुनम येवले, अनिता रोकडे, पुष्पा देसाई, आरती कारके, उषा देशमुख, निलम शेलार, ग्रामसेवक नवनाथ गर्जे आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमामाच्या गावाला जाऊ या …\nNext articleग्रामीण भाग रस्त्यांच्या सेतूने जोडणे हा संकल्प – आमदार बाळा भेगडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1953.html", "date_download": "2018-11-16T09:31:10Z", "digest": "sha1:PJWYJBBI75BQLZAF3OSEFXX3PB4DQ273", "length": 4588, "nlines": 79, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nकंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसंतोष बबन सातपुते व संतोष मधुकर खरे (दोघेही रा. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकहून पुणेकडे जाणा-या कंटेनरने (आर. जे. ०१, जी. बी. ६३५१) खरे व सातपुते हे प्रवास करित असलेल्या दुचाकीला ( एम. एच. १७, जे. ४७७७) धडक दिली. यात सातपुते व खरे हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्��ाची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/fremdgehen", "date_download": "2018-11-16T10:02:21Z", "digest": "sha1:LV2J3ALUGJPUPUORA7HF3ECUBMD4DGXD", "length": 7176, "nlines": 136, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Fremdgehen का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nfremdgehen का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे fremdgehenशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकम इस्तेमाल होने वाला fremdgehen कोलिन्स शब्दकोश में आमतौर पर इस्तेमाल किये जाने वाले 50% शब्दों में है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nfremdgehen के आस-पास के शब्द\n'F' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे fremdgehen का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Dare and need' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dhabdhaba/", "date_download": "2018-11-16T10:25:46Z", "digest": "sha1:NLC634AD3MBO6XAKVHBYCWGGURZOACIT", "length": 6774, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "विजेचे दुःख – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ November 16, 2018 ] ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे\tविशेष लेख\n[ November 16, 2018 ] रात्र मिलनाची\tकविता - गझल\n[ November 16, 2018 ] तुला लाभलेली निसर्ग देणगी\tकविता - गझल\n[ November 15, 2018 ] ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\tनियमित सदरे\nHomeकविता - गझलविजेचे दुःख\nNovember 2, 2018 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nलख्ख प्रकाश देई आधार\nघेई सर्वांच्या मनाचा ठाव\nभिती असूनही, प्रसन्न भाव\nकरुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन\nनिर्माण झाला मनी अभिमान\nपरि दुःखी होते तीचे मन\n‘क्षणिक’ लाभले तिला जीवन\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1229 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – करवंदे\n'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...\nकोकणचा मेवा – कोकम\nआंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...\nकोकणचा मेवा – आंबा\nउन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...\nकोकणचा मेवा – काजू\nउन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...\nडॉ. भगवान नागापूरकर यांचे लेखन\nतुला लाभलेली निसर्ग देणगी\nदेह – एक महान वस्ती\nमाझा चड्डी यार – भाग १\nलोप पावू लागलेली स्त्रीलज्जा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/148?page=3", "date_download": "2018-11-16T09:41:13Z", "digest": "sha1:LN7BRIKXRR3BAREU7BCBTVSQPNRI4E4Q", "length": 7713, "nlines": 176, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रकला : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /चित्रकला\nहे अजून एक नवीन पेंटिंग, ४ फूट x २ फूट:\nआणि इथे बघा ती फुलं :\nRead more about पुन्हा अ‍ॅक्रिलिक :-)\nदिल से रे ....\nव्हेलेंटाइन्स डे चं निमित्त साधून 1kW Creations ने रीलीझ केलेले 'फूल टू फिल्मी' कार्टून पोस्टर ..... Dil say re \nअजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स\nअजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स\nRead more about अजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स\nमाझी रंगलेली रांगोळी ..\nRead more about माझी रंगलेली रांगोळी ..\nMS-Paint मधील काढलेली चित्रे - \" श्री गणेशाय नमः \"\nशाळेत ड्रॉईंग पेपर वर चित्रे काढल्यानंतर घरच्या पीसी वर MS-Paint मध्ये २००५ साली काढलेलं बाप्पाचं चित्र.\nआशा आहे आपल्या सर्वांना पसंत पडेल.\nRead more about MS-Paint मधील काढलेली चित्रे - \" श्री गणेशाय नमः \"\nक्रिएटीव्ह अॅप :Silk Paint App\nरोलर पेनने काढलेली डिझाईन्स\nमध्ये मंडला डिझाईन्स काढण्याचं खुळ लागलं होतं. ते जरा कमी झालंय. काही दिवसांपूर्वी असंच एका उशीवर एकदम सोपी डिझाईन पाहिली होती. ती पूर्ण आठवली नाही म्हणून जमेल तशी ही फुलं काढली. आणि ते पूर्ण झाल्यावर इतकं छान वाटलं. ते काढताना एकसलग पेनने वळणं घेत रेषा मारायला मजा आली. एकदम स्ट्रेस बस्टर.\nRead more about रोलर पेनने काढलेली डिझाईन्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/so-these-hag-tomato-and-potatoes-118090100018_1.html", "date_download": "2018-11-16T10:37:03Z", "digest": "sha1:XHDUPAFPJIWHRWLAWDCNV4A4YKEE7FMJ", "length": 13391, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे\nएखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना महागाई काय असते, हे विचारावे. चलनाचे एवढे पतन येथे झालेले आहे की, दोन वेळच्या अन्नाला येथील करोडपतीही मोताद झाला आहे. लाखो बोलिव्हर (देशाचे चलन) एक किलो भाजी खरेदी करण्यासाठीही द्यावे लागत आहेत. परिस्थिती अशी झाली आहे की, बॅगभर नोटा घेऊनही तुम्ही येथे पोटभर पूर्ण कुटुंबाला खाऊ घालू शकत नाहीत. या काही उदाहरणावरून तुम्हाला अतिप्रचंड महागाईचा अंदाज येईल. येथे एक किलो बटाट्यांची किंमत 20 लाख बोलिव्हरवर गेली आहे, तर टोमेटो 50 लाख बोलिव्हर, एक किलो गाजर 30 लाख बोलिव्हर, एक किलो तांदूळ 25 लाख बोलिव्हर आणि एक किलो पनीर 75 लाख बोलिव्हरमध्ये मिळत आहे. दुसरीकडे एक प्लेट नॉनव्हेज थाळी 1 करोड बोल��व्हरमध्ये मिळत आहे.\nया देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, लोक व्हेनेझुएला सोडून शेजारी देश कोलंबियाला पळून जाण्यासाठी मजबूर झाले आहेत. दुसरीकडे अनेक लोक ब्राझीललासुद्धा जात आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात घट झाल्याने व्हेनेझुएलावर आर्थिक संकट आले आहे. गरजेपेक्षा जास्त चलन येथील सरकारने छापले, यामुळे त्याची किंमत खूप कमी झाली, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. या कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो राजधानी कराकसमध्ये सातत्याने बैठका घेत आहेत. त्यांनी इतर देशांना मदतीचे आवाहनही केले आहे.\nजैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन\nबँके बंद राहण्याचा तो मेसेज 'खोटा'\nअभिनेत्रीचे कृत्य, पॉवर बँक भिंतीवर फेकली, झाला स्फोट\nगणपती मंडपांच्या परवानगीसाठी मुदतवाढ\nGoogle Pay च्या युजर्ससाठी आकर्षक ऑफर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nस्वतःची चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या\nबुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे (५५) यांनी स्वतःची चिता ...\nमराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच\nमुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ ...\nतृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना\nशबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ���ांना ...\nप्रसुती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार\nमहिला कर्मचाऱ्यांना लक्षात घेता सरकार आता महिलांना मिळणाऱ्या प्रसुती रजेबाबत मोठी घोषणा ...\nलिव्ह इन रिलेशनशिपसाठीचा महत्वपूर्ण निर्णय\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत पोटगीसाठी ...\nयुट्यूब चॅनेलच्या यादीत टी-सिरीज अव्वल\nजगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या युट्यूब चॅनेलच्या यादीत टी-सिरीज अव्वल आहे. विशेष ...\nऑक्स्फर्डने ‘टॉक्सिक’ शब्द ‘वार्षिक शब्द’ ठरवला\nप्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने २०१८चा ‘वार्षिक शब्द’ म्हणून ‘टॉक्सिक’ या शब्दाची निवड ...\nपुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र\nपुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू होत आहे. यामध्ये ई-व्यसन, ब्रेन ...\nपिज्जा खा, 40 हजार मिळवा\nआर्यलँडची राजधानी असलेल्या डबलिन मध्ये एका रेस्टॉरंटने 35 मिनिटात 32 इंची पिज्जा फस्त ...\nमुंबईकरांना वडाळा ते जेकब सर्कल या मोनोरेलसाठी अजून किती ...\nतोट्यात चाललेल्या मोनो प्रकल्पासाठी सरकार आता जाहिरातदारांची मदत घेणार आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mobile-battery-blast-in-aurangabad-12-year-old-kid-injured-257284.html", "date_download": "2018-11-16T10:30:36Z", "digest": "sha1:KNZXMYKL7BWR4ASLUTYL3QPCU4POHRC6", "length": 11985, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गेम खेळताना मोबाईल बॅटरीचा स्फोट,विद्यार्थी जखमी", "raw_content": "\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\nतामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं\nमाझ्यावर हल्ला झाल्यास त्याला भाजप आणि RSS जबाबदार : तृप्ती देसाई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\n‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतने कुस्तीपटूला पुन्हा दिलं चॅलेंज\n'या' लोकप्रिय लव्ह बर्डसमध्ये का आलाय दुरावा\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nगेम खेळताना मोबाईल बॅटरीचा स्फोट,विद्यार्थी जखमी\nमुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत असताना हा स्फोट झाला\n01 एप्रिल : औरंगाबादेत मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरानजिक असलेल्या मिटमिटा परिसरातील एका मदरश्यामध्ये घडली.\nया घटनेत बारा वर्षांचा मुदस्सीर मुक्तार शेख नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत असताना हा स्फोट झाल्याची मदरसा संचालकाने मा���िती दिली.\nगंभीर जखमी मुदस्सीरवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एटीएसनं घटनास्थाळाची पाहणी केली. छावणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद कऱण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार\nपती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या\nमराठा संवाद यात्रेला सुरूवात, 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमराठा मोर्चा ते सीबीआय वाद, या बातम्या तुम्ही वाचल्या का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nअभी तक \u0003खेलने के लिए\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा\nअर्जुन कपूरच्या मांडीवर बसली मलायका, Photo व्हायरल\nया उपायांनी रागावलेल्या पार्टनरला चटकन मनवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pil-against-solapur-dcc-bank-127736", "date_download": "2018-11-16T10:27:57Z", "digest": "sha1:TAV5PJP7SRG65VBOLCKEQYQNP7GAMJES", "length": 11438, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "PIL against Solapur DCC Bank सोलापूर डीसीसीच्या कारवाई विरोधात याचिका | eSakal", "raw_content": "\nसोलापूर डीसीसीच्या कारवाई विरोधात याचिका\nसोमवार, 2 जुलै 2018\nसोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात संचालक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.\nसोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात संचालक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बँकेचे संचालक मंडळ ब���खास्त करण्यात आले आहे.\nतत्कालीन चेअरमन व माजी आमदार राजन पाटील म्हणाले, सहकार विभागाने चुकीचे आकडे दाखवून ही कारवाई केली आहे. आरबीआय सध्या सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे त्यामुळे न्यायलयानेच आता बँकेच्या कारभाराची फेर चौकशी करावी. याचिका कर्त्यांचे वकिल अॅड.अभिजीत कुलकर्णी म्हणाले, याचिकेवर कधी सुनावणी होणार आहे हे उद्या समजेल.\nविहिंपमधील ‘भाऊबंदकी’ संपवेल का ‘ऋतंबरा’\nनागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nस्वयंसेवकांच्या लाठीवरून सरसंघचालकांना नोटीस\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये बाळगली जाणारी लाठी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे, असा दावा करणारी याचिका नागपूर जिल्हा...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/home-delivery-notices-those-who-violate-rules-18702", "date_download": "2018-11-16T10:52:09Z", "digest": "sha1:V35DJTD4ZXTJSI27RUOUZFBFQ4FI2ZTJ", "length": 14134, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Home delivery of notices to those who violate the rules नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच नोटिसा | eSakal", "raw_content": "\nनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच नोटिसा\nशनिवार, 3 डिसेंबर 2016\nपुणे - वाहतुकीचे नियम मोडण्यात, तर कोणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यात आघाडीवर असल्याचे चित्र रोटरी क्‍लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या सदस्यांना दिसून आले.\nरोटरी क्‍लब आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्‍त विद्यमाने नळ स्टॉप चौकात शुक्रवारी वाहतूक अभियान राबविण्यात आले. यात सहभाग नोंदवून रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे काढली. त्या वेळी काही वाहनचालक आपली वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेत होते, तर काही जण सिग्नल तोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.\nपुणे - वाहतुकीचे नियम मोडण्यात, तर कोणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यात आघाडीवर असल्याचे चित्र रोटरी क्‍लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या सदस्यांना दिसून आले.\nरोटरी क्‍लब आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्‍त विद्यमाने नळ स्टॉप चौकात शुक्रवारी वाहतूक अभियान राबविण्यात आले. यात सहभाग नोंदवून रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे काढली. त्या वेळी काही वाहनचालक आपली वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेत होते, तर काही जण सिग्नल तोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले.\nया अभियानात रोटेरियन दिलीप कुंभोजकर, उदय कुलकर्णी, प्रकल्प संयोजक दिलीप देशपांडे, रोटरी क्‍लब ऑफ पुणे शनिवारवाडाच्या अध्यक्षा मीना भोंडवे, सचिव अनिता पाटील, सुभाष दांडेकर आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी रमेश रावण आदींनी सहभाग घेतला. प्रकल्प संयोजक दिलीप देशपांडे म्हणाले, \"\"नळ स्टॉप चौकातील सिग्नलचे सुसूत्रीकरण केल्यास येथील कोंडी कमी होण्यास मदत होईल.''\n- सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये बहुतांश वाहने शहराबाहेरील\n- स्टॉप लाइन (थांबा पट्टी) ऐवजी झेब्रा क्रॉसिंगवर वाहने\n- अनेकांना सिग्नल तोडून जाण्याची घाई\n- चालकांना झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे वाहन घ्या, असे सा���गावे लागत होते\nनियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी घरपोच नोटिसा पाठविण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत कारवाईचा वेग आणखी वाढविण्यात येईल. पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nबंगला विक्रीचे वकिलाने बनविले बोगस कागदपत्र\nजळगाव : आदर्शनगरातील \"प्रसाद' बंगला बनावट मालक उभा करून परस्पर विक्री प्रकरणातील कोठडीतील दहा पैकी आठ संशयितांना यापूर्वी अटक केली होती त्यापैकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/rift-committee-132360", "date_download": "2018-11-16T09:54:23Z", "digest": "sha1:GCV7I52ROVTE3QIOR5VOSSGRXUXYVPVC", "length": 15359, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "rift in committee घर बचाव संघर्ष समितीत दुही कायम | eSakal", "raw_content": "\nघर बचाव संघर्ष समितीत दुही कायम\nशनिवार, 21 जुलै 2018\nवाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे.\nवाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे.\nसरकारने अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याचा काढलेला जी.आर. फसवा आहे हे जनतेने केलेल्या नियमितीकरणाच्या अर्जावरून लक्षात येते. त्यामुळे जनतेला न परवडनारा दंड आणि जाचक अटी यामुळे जनतेने पूर्णपणे पाठ फिरवली हे सरकारचे अपयश आहे. रिंगरोड चाही प्रश्न आणखी सुटलेला नाही.त्याच्या निर्णयाची नागरिकांना आणखीही प्रतीक्षा आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या 23 तारखेच्या दौऱ्याच्या अनुषगाने झालेल्या बैठकीत स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीच्या समन्वयकांनी व बाधितांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा निर्णय घेतला. तसेच पिंपरी चिंचवडचे हे प्रश्न जो पर्यंत कायमचे सुटत नाहीत, तो पर्यंत कोणत्याही मंत्र्यांचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मध्ये होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. तर घर बचाव संघर्ष समितीच्या गटाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असे विजय पाटील गटाचे म्हणणे आहे.\nरिंगरोडच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून घर बचाव संघर्ष समितीची स्थापना केली होती. पण या संघर्ष समिती मध्येच फूट पडली असून यात आता दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणाच्या पाठीशी जावे हेच समजत नाही.\nरिंगरोडब���ित नागरिक हे घर बचाव संघर्ष समितीतील समन्वयकाना वारंवार सांगूनही एकत्र लढण्यास तयार होत नाही अशी काही नागरिकांची तक्रार आहे.त्यामुळे नागरिकांना नेमकं काय करायचं हे सुचत नाही नागरिक द्विधा मनस्थितीत असताना समन्वयक मात्र आपली बाजू कशी बरोबर आहे हे सोशल मीडियावरून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.\nमुख्यमंत्र्यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिला आहे.आम्ही आमच्या घरांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहोत,त्यामुळे आंदोलनाचा प्रश्नच येत नाही.\n- विजय पाटील, घर बचाव संघर्ष समिती\nप्रशासनाने आम्हालाही भेटण्यासाठी वेळ दिला आहे,परंतु आम्हांला चर्चा नको तर निर्णय हवा आहे.त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत, प्रशासनाने निर्णायक निर्णय घेऊन आमची घरे वाचवावीत.\n- धनाजी येळकर-पाटील, स्वाभिमानी घर बचाव संघर्ष समिती\nदंगलीचे तेवीस गुन्हे मागे घेण्याची शासनाकडे शिफारस\nऔरंगाबाद - भीमा-कोरेगावप्रकरणी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून औरंगाबादेत उसळलेली दंगल तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या काळात घडलेल्या...\nगरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण\nनागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘...\n५० लाखांसाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका\nपिंपरी - पैशाच्या हव्यासापोटी बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nबांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’\nनागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/animation/", "date_download": "2018-11-16T10:24:01Z", "digest": "sha1:DNW4M5QCVFBSJWEGJBEGEE6VOESGBJ5E", "length": 19158, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऑनिमेशनची अद्भुत दुनिया! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nदहशतवादावर भाष्य करणारं ‘अचानक’\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nगांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला काँग्रेसाध्यक्ष बनवून दाखवा\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nनोटाबंदी सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, नक्की सिद्ध होणार- राहुल गांधी\nअलोक वर्मांसोबत अन्याय झाला; सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेमुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या\nसपना चौधरीला जवळून पाहण्यासाठी चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू\n खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारले\n वैज्ञानिकांना सापडली बर्फाळ पृथ्वी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nआता विश्वचषकापर्यंत संघात बदल नाहीत रवी शास्त्री यांचे स्पष्ट संकेत\nदेशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे माजी धावपटू पी. टी….\nरोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवा, पण खेळवा – गांगुली\nहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\n– सिनेमा / नाटक\nविठ्ठल’ मध्ये दिसणार श्रेयस तळपदे \n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\n दिलीप प्रभावळकर यांचे मत\nचटक ���टक अडई डोसा\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nजगभरात वॉल्ट डिस्ने, जॉर्ज लुकास, जॉन लिसेस्टर, स्टीव जॉब्स यासारख्या प्रज्ञा/प्रतिभावान दिग्गजांनी विविध प्रयोगांअंती पडद्यावर आभासी जग निर्माण केलं. ऑनिमेशन तंत्र हाच त्यांचा प्रयोगाचा आत्मा होता. साधारण सिनेमा तंत्र माहीत असलेले चित्रकार, शिल्पकार, ग्राफिक डिझायनर्स पासून ते हार्डवेअर/सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटाबेस मॅनेजमेंट एक्स्पर्टपर्यंत व्यावसायिक ऑनिमेशन क्षेत्रात निर्मितीचे काम करतात.\nमूलभूतदृष्टय़ा मनोरंजन, प्रबोधन किंवा प्रशिक्षण याकरिताच ऑनिमेशन उपयोगात आणले गेले आहे. सिनेमा, टीव्ही, वेबसिरीज, मोबाइल किंवा व्हिडीओ गेमिंग व्यतिरिक्त रियल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, औषध निर्मिती, शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र, ललित साहित्य-कथा-कविता, मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्र, ई-लार्ंनग, जैवतंत्रज्ञान, रिसर्च बेस्ड प्रेझेंटेशन्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेन्ट, इंडस्ट्रीयल किंवा होम सेफ्टी, इरिगेशन, शेती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात ऑनिमेशनचा सर्वोत्तम वापर होताना दिसतो आहे. मुळात ऑनिमेशनमध्ये चित्रभाषा मोठय़ा प्रमाणात वापरल्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांशी सहज संवाद साधला जात असतो. हीच ऑनिमेशनची ताकद असून भाषा, प्रांत, वय याची बंधन ऑनिमेशनला नाहीत. आज जगभर अनेक विषयांवर ऑनिमेशन निर्मिती होत असून नवनवीन विषयाला, चित्रशैलीला कायम मागणी असते. हिंदुस्थानात मात्र आजही ऑनिमेशन म्हटल की कार्टून फिल्म किंवा लहान मुलांच्या मनोरंजनाचे क्षेत्र यापुरताच विचार होताना दिसतो. २८ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ऑनिमेशन दिनानिमित्त बँकांनी ऑनिमेशन क्षेत्रास पुरते भांडवल, लोन सुविधा, निर्मिती संस्थांची आर्थिक घडी नीट ��सण्याकरिता खेळते भांडवल किंवा काही स्कीम्स अभ्यासाअंती लवचिकता आणून उपलब्ध करून द्यायला हव्यात. हिंदुस्थानी अभिजात साहित्य-संगीत, हिंदुस्थानी सॉफ्टवेअरची उपलब्धता, हिंदुस्थानी टीव्ही चॅनल्सवर किमान ७०टक्के एअर टाइम हिंदुस्थानी कथांवर/समस्यांवर/क्षेत्रावर आधारित, हिंदुस्थानी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असावी किंवा अशा ऑनिमेशन प्रोग्रॅम्सना प्राधान्य द्यावे, तरुण कलातंत्रज्ञांना प्रोत्साहित करण्याकरिता सकारात्मकता आणावी. तर हिंदुस्थानी ऑनिमेटर्स आपले योगदान वाढवू शकतील.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमाओ यांच्यानंतर सर्वात शक्तिशाली नेते\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nवरळी सी फेसवर आजपासून ‘कोळी महोत्सव’, युवासेनेचे आयोजन\nनागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली डिझेलमुक्त करणार\nवाडियाच्या डॉक्टरांमुळे वाचला आठ वर्षांच्या मुलाचा हात\nशिवसेनेच्या प्रयत्नाने रस्त्याच्या काँक्रीटीकरणास मंजुरी, बदलापूर-तळोजावासीयांची खड्ड्यांतून होणार मुक्तता\n……आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\nअंबरनाथमध्ये शिवसेनेने लावलेली झाडे समाजकंटकांनी दुसऱ्यांदा जाळली\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nमध्य रेल्वे मार्गावरील फाटक कायमचे हद्दपार होणार\nमोखाड्यात बाटली आडवी करण्यासाठी नारीशक्तीचा एल्गार\nकेंद्राचे आधारभूत दर शेतकऱ्यांसाठी गाजर मका, ज्वारी, बाजरीचे खरेदी केंद्र सुरूच...\nशहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना 77 हजारांची आर्थिक मदत\nकमलनाथ ‘बाहुबली’ तर शिवराज ‘भल्लालदेव’; मध्य प्रदेशात व्हिडीओ व्हायरल\nदुष्काळी यादीतून येवल्यातील 17 गावे वंचित\nशैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन, विद्यार्थ्यांचे तापी नदीला साकडे\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rain-kolhapur-130291", "date_download": "2018-11-16T10:39:53Z", "digest": "sha1:ECKCYRAOD6NZUBCF5BB5KMEPBWGSQMHN", "length": 14537, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in kolhapur पावसाने शहर गारठले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nकोल्हापूर - पावसाळ्यात यंदा प्रथमच शहरात आज दमदार पावसाची बरसात झाली. ब��धवारी रात्री सुरू झालेल्या पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दिवसभर पाऊस असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही.\nकोल्हापूर - पावसाळ्यात यंदा प्रथमच शहरात आज दमदार पावसाची बरसात झाली. बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दिवसभर पाऊस असल्याने सूर्यदर्शनही झाले नाही.\nपावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे शहरात पावसाळी वातावरणही निर्माण झाले होते. शहराच्या उपनगरातील ओढे-नाले वाहू लागले असले तरीही पावसाची संततधार शहरात अद्याप नव्हती. मात्र आज पावसाने क्षणाचीही विश्रांती न घेता दिवसभर हजेरी लावली. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदी पातळीत वाढ झाली. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत आले होते. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परीख पूल, फोर्ड कॉर्नर, राजारामपूरी जनता बझार, कावळा नाका, शाहुपूरी पोलिस ठाणे, शिवाजी स्टेडियमसमोर पाणी साचले होते. त्यामुळे येथून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांची कसरत होत होती. सकाळी रेनकोट घालून शाळेला जाणारे विद्यार्थी आणि त्यांना सोडण्यासाठी छत्री घेऊन निघालेले पालक असे चित्र होते. पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यावर दुचाकींची संख्याही नेहमीपेक्षा कमी होती. फेरीवाले आणि भाजी मंडई मधील विक्रेत्यांची पावसामुळे धांदल उडाली. नेहमी संध्याकाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी गजबजणारा महाद्वार रोडवर आज मात्र तुरळक गर्दीच होती. शहरासह उपनगरातही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे उपनगरातील ओढे, नाले भरून वाहू लागले. काही ठिकाणी झाड पडण्याच्या किकोळ घटना घडल्या मात्र यात कोणतेही हानी झालेली नाही.\nशहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण अधिक दिसत आहे. यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत. सतत पडणारा पाऊस आणि त्यात खड्डे यामुळे कसरत करतच वाहन चालवावे लागते.\nशाळांच्या परिसरात मुले पावस��त खेळताना दिसत होती; तसेच शहरातील काही बागांमध्ये पाणी साठले होते. तेथे पावसात भिजण्याची मजा घेताना मुले दिसत होत्या. संध्याकाळी रंकाळ्यावरही पावसाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nरस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना\nरसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. आशी नागरिकांची तक्रार आहे....\nसपना चौधरीच्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू\nपटना : हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी हिच्या गुरुवारी (ता. 15) रात्री झालेल्या कार्यक्रमादरम्यान एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली...\nपाल यात्रा नियोजन बैठक संपन्न\nउंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा....\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nऔरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/mars-orbiter-mission-3-1619549/", "date_download": "2018-11-16T09:54:19Z", "digest": "sha1:HVMEJNWKWAR2BJ7M236TBTWDV3D5VEL6", "length": 11703, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mars Orbiter Mission | बाराशे दिवस! | Loksatta", "raw_content": "\nमाती, मा��सं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०९ अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nअलीकडेच ५ जानेवारीला एका महत्त्वाच्या गोष्टीला बाराशे दिवस पूर्ण झाले.\n(सर्व फोटो स्पेस डॉट कॉमच्या सौजन्याने)\nअलीकडेच ५ जानेवारीला एका महत्त्वाच्या गोष्टीला बाराशे दिवस पूर्ण झाले. ती कोणती गोष्ट माहीत आहे का ती आहे आपली मार्स ऑरबिटर मिशन म्हणजे मॉम मोहीम\nमॉमचं मंगलयान ५ नोव्हेंबर २०१३ ला निघून २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोचलं. गंमत म्हणजे हे यान केवळ सहा महिने काम करील असा अंदाज होता, पण इथेही आपण बाजी मारली. तब्बल सव्वातीन वर्ष आपलं मंगलयान मंगळाभोवती फिरत आहे आणि मंगळाचा अभ्यास करत आहे.\nमंगळावर यान पाठवणारा संपूर्ण आशियामधला आपला पहिला देश. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या यानामागे इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे परिश्रम आहेत. आपण पहिल्याच प्रयत्नात एवढं घसघशीत यश मिळवलं याचा सार्थ अभिमान सर्वाना आहे.\nइस्रोच्या मते, हे यान असंच चांगल्या स्थितीत राहिलं तर ते सुमारे पाच-सहा वर्ष काम करू शकेल. सहा महिन्यांसाठी तयार केलेलं यान सहा वर्ष चालणे म्हणजे आपल्या भारतीय अंतराळशास्त्रज्ञांची मोठीच कामगिरी म्हटली पाहिजे.\nइतकं प्रचंड यश मिळाल्यावर साहजिकच सर्वाना मोठ्ठं कुतूहल आहे, की भारताची पुढची अवकाश मोहीम कोणती तर येत्या दोन-तीन महिन्यांत आपलं चांद्रयान-२ निघणार आहे. २००८ मध्ये आपल्या पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचा साठा असल्याचा महत्त्वाचा शोध लावला होता. आता दुसरं चांद्रयान २०१८ मध्ये काय करतं ते बघू या\nत्यानंतरची पुढची अवकाश मोहीम असणार आहे मंगलयान २.०; तर त्याच जोडीने शुक्रावर एक यान पाठवण्याच्या मोहिमेचा आराखडा तयार होतो आहे. या दोन्ही योजना २०२० नंतर सुरू होणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा द���वसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://empsckatta.blogspot.com/2015/10/blog-post_30.html", "date_download": "2018-11-16T10:24:51Z", "digest": "sha1:VJITUPFHS4ZMQ74T64AK5CNIDLWMVWF7", "length": 8982, "nlines": 104, "source_domain": "empsckatta.blogspot.com", "title": "eMPSCkatta :: e MPSCkatta for online MPSC Guidance: बेरिलियम", "raw_content": "\n• सर्वसाधारण गुणधर्म- दृश्यरूप\n• अणुभार- ग्रॅ·मोल −१\n(Be) (अणुक्रमांक ४) बेरिलियम (मराठीत बिडूर)हा एक असा धातू आहे की जो पाण्यात बुडत नाही, पोलादापेक्षाही ताकदवान आहे, रबरासारखा लवचिक, प्लॅटिनम सारखा कठीण आणि कायमचा टिकाऊ असे याचे गुण आहेत. उत्कृष्ट उष्णता वाहकता, उष्णता संचयनाची उच्च क्षमता आणि उष्णता रोधकता हे गुण बेरिलियमच्या अंगी असल्याने याचा वापर अवकाश अभियांत्रिकीत शक्य झाला. बेरिलियमपासून तयार होणारे भाग आपली तंतोतंत घडण आणि काटेकोर आकार\nफार उत्तम प्रकारे टिकवू शकतात. यामुळे अग्निबाणांची, अवकाशयानांची, कृत्रिम उपग्रहांची स्थैर्यता राखणार्या आणि दिशानिश्चिती करणार्या गायरोस्कोप उपकरणात बेरिलियमपासून बनविलेले भाग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बेरिलियमचे ज्वलन होतांना दर कि. ग्रॅ. ला १५,००० किलोकॅलरी एवढी प्रचंड ष्णता बाहेर पडते म्हणून पृथ्वीबाहेर होणाऱ्या अवकाश उड्डाणात एक अत्यंत कार्यक्षम इंधन म्हणूनही बेरिलियमचा उपयोग करण्याच्या दृष्टीने विचार होत आहेत.\n���ति हलक्या धातूंपैकी एक असूनही बेरिलियम उत्कृष्ट ताकदीचे आहे शिवाय मॅग्नेशियम, अॅऍल्युमिनियम यांच्या पेक्षाही त्याचा उकळणबिंदू जास्त वरचा आहे. बेरिलियम आणि तांबे यांच्या बेरिलियम-ब्राँझ नामक मिश्रधातूचे अनेक प्रकार विमान उद्योगात विस्तृतपणे वापरले जातात. आवश्यक असलेली उच्च ताकद, सतत होणाऱ्या ताणामुळे येणारी मरगळ दूर ठेवण्याची क्षमता, गंजरोधकता हे गुण बेरिलियम-ब्राँझ या मिश्र धातूच्या अंगी आहेत. या कारणाने विमानात वापरले जाणारे १,००० पेक्षाही जास्त सुटे भाग हे बेरिलियम-ब्राँझ पासुन बनविलेले असतात.\nया मिश्रधातूचा उपयोग काही हत्यारे बनविण्यासाठीही होतो व त्यांचा वापर स्फोट होऊ शकेल अशा ठिकाणी केला जातो कारण या मिश्रधातूच्या आपटण्याने कोणत्याही प्रकारची ठिणगी निघत नाही. बेरिलियम- मॅग्नेशियम, बेरिलियम-लिथियम ही संयुगेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.\nबेरिलियमच्या अनेक खनिजांपैकी पाचू , बेरूज, हेलियोडोर, वैडूर्य , फेनाकाइट, युक्लेज, हेमवैदूर्य , व्हेरोबायेव्हाइट आणि अॅलेझांड्राइट असे काही विशेष गाजलेले खनिज पदार्थ आहेत. पैकी हिरव्या एमराल्डची चमक, रंगाची शुद्धता, काळीशार वाटणारी गडद हिरव्या रंगापासून ते नेत्रदीपक चमचमत्या मोरपंखी रंगाचे अनेक प्रकार कित्येक शतकांपासून मानवाला भुरळ घालत आले आहेत. तर अॅलेझांड्राइट हा विस्मयजनक प्रकार असून तो दिवसा गर्द हिरव्या रंगाचा असतो तर हा रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात किरमिजी रंगात दिसतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमानव संसाधन आणि विकास(HRD) (17)\nExcise Sub Inspector Book list - दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क\nSTI Pre strategy : STI पूर्व परीक्षा नियोजन\nआमच्या ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद , आणखी अपडेट माहितीसाठी पुन्हा भेट द्या .\n© eMPSCkatta 2015. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mahades.maharashtra.gov.in/district.do?districtname=AMRAVATI", "date_download": "2018-11-16T09:27:37Z", "digest": "sha1:CL47SZKL2J57YGB4HKZ4CWBAWANM6COW", "length": 4321, "nlines": 62, "source_domain": "mahades.maharashtra.gov.in", "title": "Directorate of Economics and Statistics", "raw_content": "\nअर्थ व सांख्यिकी संचालनालय\nनियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी ���हवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18\nलेख्यांचे आर्थिक व उद्देशनिहाय वर्गीकरण\nराष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल\nराज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज\nजिल्हा एनआयसी संकेतस्थळ दृष्टिक्षेपात जिल्हा\n1 जिल्हा सामाजिक व आर्थिक समोचलन, अमरावती 2013 1701\n2 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती 2012 2526\n3 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती 2011 2520\n4 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती 2010 4712\n5 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती 2009 8184\n6 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, अमरावती 2006-07 17340\nआमच्याविषयी | संपर्क | अहवाल मागणी | मदत | स्थानदर्शक नकाशा | माहितीचा अधिकार | सेवासंधी | सेवासंबंधी | निविदा | संग्रहण | उत्तरदायित्वास नकार आणि धोरण\n१ मार्च २००८ पासून एकूण भेटी: 4281147\nअखेरची सुधारणा दि. 12.04.2018\nसर्वाधिकार © हे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, भारत यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे.\nअपेक्षीत मॉनीटर सेटींग 1280 X 768 रिजोल्यूशन .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2013/12/deputy-education-officer.html", "date_download": "2018-11-16T10:39:32Z", "digest": "sha1:SM5TO6XQLV6QNUI3YAFH2WPQ47LDFZFF", "length": 39804, "nlines": 211, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: Deputy Education Officer (उपशिक्षणाधिकारी)", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nउपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षेचा आराखडा आणि सुधारित अभ्यासक्रमांची माहिती देत या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन-\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या अभ्यासक्रमांत बदल केलेला आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी गट- ब या परीक्षेचाही समावेश आहे. पूर्वी उपशिक्षणाधिकारी व्हायचे असेल तर परीक्षार्थीची शैक्षणिक पात्रता पदवी + बी.एड्., उच्च पदवी + एम.एड्. तसेच अध्यापन क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव असावा लागत असे. परंतु दिवसेंदिवस वाढती स्पर्धा लक्षात घेऊन प्रवेश परीक्षेतून चिकित्सक उपशिक्षणाधिकारी शैक्षणिक खात्याला मिळावेत, यासाठी आयोगाने उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा पदवीधरांसाठी खुली केली आहे. डी.एड्., बी.एड्., व एम.एड्. यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकष या परीक्षेसाठी आयोगाने लावलेला नाही. त्यामुळे बी.एड्. पदवीधारकांसोबतच फ्रेशर प��वीधारकांना या परीक्षेच्या निमित्ताने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.\nनव्या अभ्यासक्रमानुसार, या परीक्षेची मांडणी आपल्याला तीन टप्प्यांत करता येईल-\n१. अभ्यासक्रमाची माहिती करून घेणे : येत्या ५ जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी आयोग परीक्षा घेणार आहे. ती परीक्षा १०० गुणांची असून त्यात १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो. याचा अर्थ असा की, आयोगाला आपल्याकडून वेळेचे नियोजन, अचूकता व काटेकोरपणा अपेक्षित आहे. या परीक्षेचे नियोजन परीक्षार्थीनी योग्य पद्धतीने केले तर परीक्षेत प्रावीण्य मिळवणे फारसे कठीण नाही. आयोगाच्या अभ्यासक्रमात एकूण १० घटकांचा समावेश आहे. त्यात चालू घडामोडी, भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, राजकीय यंत्रणा (विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भात), अर्थव्यवस्था व नियोजन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम - २००५, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी.\nप्रत्येक घटकाचे अपेक्षित गुण व आधारित अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.\n१. चालू घडामोडी : प्रत्येक परीक्षेत सुमारे १५ टक्के वेटेज चालू घडामोडी या घटकाला दिले जाते. ज्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चालू घडामोडी यावरील प्रश्न अपेक्षित असतात. उपशिक्षणाधिकारी परीक्षांचा विचार करून जर चालू घडामोडी अभ्यासल्या तर आपल्याला राज्यस्तरीय ६० टक्के, राष्ट्रीय ३० टक्के व आंतरराष्ट्रीय १० टक्के प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, अर्थ व वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान, भौगोलिक, ग्रंथसंपदा व लेखन, विविध पुरस्कार व नामांकन, अर्थसंकल्प (केंद्रीय, राज्य व रेल्वे), महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रगती इत्यादी. परीक्षार्थीनी चालू घडामोडींचा अभ्यास करताना राज्य सरकारचे लोकराज्य मासिक, केंद्र सरकारचे योजना, कुरुक्षेत्र इयर बुक तसेच आघाडीची वृत्तपत्रे, काही शासकीय वेबसाइट्स यांचे वाचन करावे. उपयुक्त माहितीचे संकलन करणेही परीक्षेसाठी उपयुक्त ठरते.\n२. भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास : या घटकामध्ये आयोगाला परीक्षार्थीकडून ब्रिटिश सत्तेची स्थापना देशामध्ये केव्���ा झाली, त्यांचे आगमन, सामाजिक व सांस्कृतिक बदल, सामाजिक, आíथक जागृती, राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, राज्यातील समाजसुधारक- ज्यात गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज हे महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर साधारणत: ९ ते १० प्रश्न परीक्षेला अपेक्षित आहेत. ज्यात ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (दोन प्रश्न), सामाजिक व सांस्कृतिक बदल (एक प्रश्न), सामाजिक व आíथक जागृती (एक प्रश्न), राष्ट्रीय चळवळ (एक प्रश्न), स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत (दोन प्रश्न), महाराष्ट्रातील समाजसुधारक (तीन प्रश्न) अपेक्षित आहे. या घटकांसाठी संदर्भग्रंथ राज्य मंडळाच्या पाठय़क्रमाची इतिहासाची पुस्तके, एनसीईआरटीची इतिहासाची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, ग्रोवर व बेल्लेकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसारचे इतिहास घटक, जयसिंगराव पवार इत्यादी संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हरकत नाही.\n३. भूगोल : या घटकात परीक्षार्थीना प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा आíथक भूगोल, महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, लोकसंख्या, भूगोलशास्त्र व हवामान अभ्यासावे. साधारणत: आठ ते दहा प्रश्न अपेक्षित आहेत. भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा प्रामुख्याने वापरणे गरजेचे असते. नकाशाद्वारे भूगोलाचा अभ्यास केल्यास कमी वेळेत उत्तम आकलन होऊ शकते. राज्याच्या भूगोलात नसíगक सीमा, राज्याची प्राकृतिक रचना, नदीप्रणाली, राज्याचे हवामान, वनस्पती जीवन, प्राणीसंपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने, जलसिंचन, विविध जलाशये, राज्यातील नदीप्रकल्प व जिल्हा, राज्यातील जलविद्युत प्रकल्प, राज्याचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प व सहकारी राज्ये, राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रे, खनिज संपत्ती, उद्योगधंदे, वीजनिर्मिती, वाहतूक व दळणवळण, पर्यटन, राज्यातील प्रमुख किल्ले, विविध संशोधन संस्था, विकास योजना, पर्यावरण, हवामानाचा इतर घटकांवर होणारा परिणाम, राज्यातील लोकसंख्यावाढ व विकास इत्यादी घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. भूगोल या घटकाच्या अभ्यासासाठी परीक्षार्थीनी राज्य शिक्षण मंडळाची भूगोलाची पाठय़पुस्तके, एनसीईआरटीची भूगोलाच्या अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची भूगोल अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तके महत्त्वाची आहेत.\n४. राजकीय यंत्रणा (शासकीय रचना, अधिकार व काय्रे) : उपशिक्षणाधिकारी परीक्षेसाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. या घटकामध्ये प्रामुख्याने राज्यघटना, भारतीय घटनेची उगमस्थाने, घटनेचा सरनामा, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये, घटनात्मक अधिकार, घटनादुरुस्ती, भारताचे संघराज्य, कार्यकारी मंडळ (राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ), कायदेमंडळ (संसद), लोकसभा, राज्यसभा, संसदीय समित्या, राज्याचे विधिमंडळ (कलम १६८), विधानसभा, विधान परिषद, राज्याचे कार्यकारी मंडळ (राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ), भारतीय न्याय व्यवस्था, सर्वोच्च न्यायालय (कलम १२४), उच्च न्यायालय (कलम २१४), कनिष्ठ न्यायालये, केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, निर्वाचन/ निवडणूक आयोग, महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५), नियंत्रण व महालेखापरीक्षक (कलम १४८) व भारताची मानचिन्हे इत्यादी घटकांवर अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी परीक्षार्थीनी संदर्भग्रंथ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, राज्य शिक्षण मंडळाची नागरिकशास्त्र व राज्यघटनेची पाठय़पुस्तके अभ्यासावीत.\n५. अर्थव्यवस्था व नियोजन : आयोगाकडून या घटकावर आठ ते नऊ प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्था, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग - गरजा, सहकार, आíथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रमुख घटक होत. दिलेल्या घटकात भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन, प्रक्रिया, प्रकार, पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण संबंधातील ७३वी व ७४वी सुधारणा, ऊर्जा, पाणीपुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन, संसूचना (टपाल, तारायंत्र, व दूरसंच), रेडीओ नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल, केंद्र व राज्यशासनाचे उपक्रम, बी.ओ.एल.टी. (बांधा, वापरा, भाडेपट्ट���ाने द्या), आíथक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका, विशेषत: राज्याच्या संदर्भात शिथिलीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, धोरण उपाययोजना व कार्यक्रम, सहकार-संकल्पना, जुनी नवीन तत्त्वे, राज्यधोरण व सहकार क्षेत्रे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, राज्याची अर्थव्यवस्था : कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्टय़े, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, राज्यातील एफडीआय, विकास व कृषी अर्थशास्त्र आणि भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवाक्षेत्र हे घटक बारकाईने अभ्यासणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अर्थव्यवस्था व नियोजन या घटकांवर आकडेवारी कशी लक्षात ठेवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या घटकासाठी संदर्भग्रंथ प्रतियोगिता किरण - अर्थव्यवस्था मिनिस्ट्री ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड ब्रॉडकािस्टग वेबसाइटवरून चालू आकडेवारी विद्यार्थ्यांनी गोळा करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वित्त मंत्रालयाच्या शासकीय संकेतस्थळावरून माहिती गोळा करायला पाहिजे.\n६. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आजचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे प्रशासनाला संगणक ही एक अत्यंत गरजेची बाब बनलेली आहे. प्रशासकीय व्यक्तीला संगणक हाताळता यावेत व त्याचे ज्ञान असावे यासाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न परीक्षेला विचारणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असल्यामुळे त्या घटकाची संपूर्ण माहिती आपल्याला अचूक असेल तर परीक्षार्थी अचूक पर्यायापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रविज्ञान, दृक्श्राव्य साधने, संगणकाचा इतिहास, संगणकाचे गुणधर्म आणि वैशिष्टय़े, द्विमान पद्धती, डिझाईन टुल्स आणि प्रोग्रािमग भाषा, संगणकाची उपकरणे, स्मृती, संगणकाची कार्यपद्धती, मायक्रोसॉफ्ट िवडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट एक्सेस, आधुनिक समाजात संगणकाची भूमिका, संप्रेषण/कम्युनिकेशन मीडिया, सायबर गुन्हा, आय.टी. अमेंडमेंट अ‍ॅक्ट २००, शासनाचे कार्यक्रम व माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य, संगणक संक्षिप्त संज्ञा व त्यांचा विस्तार इत्यादी घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी एम.एस.सी.आय.टी.चा अभ्यासक्रमाची पुस्तके वाचावी.\n७. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ : उपशिक्षणाधिकारी परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न आयोगाकडून अपेक्षित आहेत. माहिती अधिकार मूलभूत माहिती- अभ्यासक्रम (स्पर्धा परीक्षांचा), माहितीची गरज, माहितीचे सामथ्र्य, अभिव्यक्तीचा अधिकार, माहिती कशासाठी व कोणती मागावी, माहितीचा अधिकार अधिनियम २००५, माहिती अधिकार कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे, पाश्र्वभूमी, जागतिक इतिहास, भारतातील चळवळ, माहिती अधिकारामुळे काय होईल, माहितीचा अधिकार कोणासाठी कायदा, माहितीच्या अधिकारात कोणती माहिती मिळेल, जन माहिती अधिकारी कोण असतो काय काम करतो अर्ज न करताही माहिती मिळेल, माहिती अधिकाराचा अर्ज कसा भरावा, माहिती मिळविण्यासाठी नागरिकांचा मार्ग - तक्ता, माहिती अधिकारात माहिती किती दिवसांत मिळेल कोण देईल कोणती माहिती मिळणार नाही, माहिती अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती अधिकाऱ्याला शिक्षा काय होईल, पहिल्या अपिलात माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती आयोग म्हणजे काय, माहिती आयुक्तांची काय्रे, माहिती अधिकाराचे प्रशिक्षण कार्यक्रम, माहिती अधिकाराचे फायदे व अपेक्षित परिणाम, माहिती आयोगाचे पत्ते, माहिती अधिकार अर्जाची नोंदवही - तक्ता, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ यासाठी विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथ म्हणून 'यशदा'ने प्रकाशित केलेली माहितीचा अधिकारपुस्तिका वाचावी.\n८. मानवी हक्क व जबाबदाऱ्या : प्रशासनाच्या दृष्टीने मानवी हक्क व जबाबदाऱ्या हाताळणे महत्त्वाचे असते. परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न अपेक्षित आहेत. ते प्रश्न मानव संसाधन विकास : संकल्पना, भारतातील लोकसंख्येची स्थिती, भारतातील बेरोजगारी, मानव संसाधन विकासासाठी कार्यरत शासकीय व निमशासकीय संस्था, शिक्षण आणि मानव विकास संसाधन, भारतातील शिक्षणपद्धतीचा विकास, शिक्षणासंदर्भातील विविध समस्या, विविध सामाजिक घटकांसाठीचे शिक्षण, औपचारिक-अनौपचारिक शिक्षण, शिक्षणातील विविध प्रवाह, देशातील व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणपद्धती, आरोग्य आणि मानव संसाधन विकास, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, शासनाची आरोग्यविषयक भूमिका, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आरोग्यविषयक विविध योजना व कार्यक्रम, जागतिक आरोग्य संघटना, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा इतिहास व विकास, ग्रामीण विकास व पंचायतराज संस्थांची भूमिका, ग्रामीण विकासासाठीचे संस्थात्मक उपाय, ग्रामीण विकास व शाश्वत रोजगार, ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा, भारताची १५वी जनगणना, आठवा वार्षकि शैक्षणिक स्थिती अहवाल (असर २०१२), सहकार क्षेत्रातील सुधारणा, मानव विकास, सर्वासाठी दर्जेदार, मोफत आरोग्यसेवा, वसाहतकालीन ग्रामीण विकासाचे प्रयत्न, मानव संसाधन विकासातील कार्यरत विविध राष्ट्रीय संस्था या अनुषंगाने अभ्यास करावा. सद्यस्थितीतील घटनांचा अभ्यास करणेही आवश्यक ठरते.\n९. सामान्यविज्ञान : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्यविज्ञान हा घटक महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक परीक्षेला या घटकावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेत या घटकावर १० ते १२ प्रश्न अपेक्षित असतात. ज्यात जीवशास्त्र (तीन ते चार प्रश्न), भौतिकशास्त्र (तीन ते चार प्रश्न), रसायनशास्त्र (दोन ते तीन प्रश्न), आरोग्यशास्त्र (एक ते दोन प्रश्न) व सामान्यविज्ञान (एक ते दोन प्रश्न) अपेक्षित आहेत; परंतु, यात असलेले उपघटक अभ्यासणे गरजेचे ठरते. प्रकाश, ध्वनी, गती, कार्य आणि ऊर्जा, बल व बलाचे वर्गीकरण, चुंबकत्व, धाराविद्युत, उष्णता, रासायनिक संज्ञा व सूत्रे, द्रव्याचे स्वरूप, मूलद्रव्याचे वर्गीकरण, अणू संरचना, कार्बनी संयुगे, सजीवांचे वर्गीकरण, सजीवांतील संघटन, जीवनप्रक्रिया, मानवी शरीर, पोषकद्रव्ये, मानवी आरोग्य या घटकांसाठी विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाची आठवी ते दहावीपर्यंतची विज्ञान पाठय़पुस्तके, एन.सी.ई.आर.टी.ची विज्ञानाची आठवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत.\n१०. बुद्धिमापन चाचणी : योग्य वेळस योग्य निर्णय घेणारी व्यक्ती उत्तम प्रशासनासाठी आवश्यक असते. त्याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने परीक्षेत साधारणत: १२ ते १५ प्रश्न बुद्धिमापन चाचणीवर अपेक्षित असतात. हे प्रश्न सोडवताना महत्त्वाची भूमिका म्हणजे वेळेचे नियोजन. एक प्रश्न सोडविण्यासाठी आयोगाने आपल्याला ३६ ते ३८ सेकंद वेळ दिलेला असतो. त्यात प्रश्नाचे आकलन करून घेत उत्तर लिहिण्याची कसरत परीक्षार्थीला साधावी लागते. त्यामुळे या घटकासाठी अचूकसराव महत्त्वाचा असतो. प्रामुख्याने य���त संख्यांची ओळख, संख्यामालिका, संख्या संबंध, अक्षरमाला - लयबद्ध मालिका, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, समान संबंध, बठक व्यवस्था, दिशा, घडय़ाळ, नातेसंबंध, दिनदíशका, ठोकळे व सोंगटी, वेन आकृती, तर्क अनुमान, पृथक्करण, कूटप्रश्न, वय-वष्रे, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळ, काम, वेग, शेकडेवारी, भूमिती, संकीर्ण (परीक्षेतील प्रश्न), माहिती विश्लेषण, आकृत्यांची संख्या मोजणे या घटकांवरील परीक्षाभिमुख सराव करणे गरजेचे आहे.\nकोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी एक व्यूहरचना बनवायला हवी. सुमारे ८० टक्के प्रश्न आपण कसे सोडवू, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. प्रत्येक उदाहरण- काठिण्य पातळी, मध्यम पातळी व सर्वसामान्य पातळी या पद्धतीने ३६ ते ३८ सेकंदांत सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून योग्य त्या संदर्भग्रंथांचा- प्रामुख्याने शासनमान्य संदर्भग्रंथांचा अभ्यास करणे उत्तम.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC Prelims- जगाचा भूगोल\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%89%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-16T09:35:08Z", "digest": "sha1:2HWUR6L6PCTUZBSNH7CU6LLUFWHWZ6ZU", "length": 8605, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रम्प-किम जोंग उन भेटीनिमित्त खास शांतिवार्ता नाणे जारी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रम्प-किम जोंग उन भेटीनिमित्त खास शांतिवार्ता नाणे जारी\nवॉशिंग्टन (अमेरिका) – व्हाईट हाऊसने ट्रम्प-किम जोंग उन भेटीनिमित्त खास शांतिवार्ता नाणे जारी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील शिखर 12 जून रोजी सिंगापूर येथे होणार आहे. या भेटीनिमित्त व्हाईट हाऊसने एक खास नाणे जारी केले आहे.\nया नाण्याच्या एका बाजूला परस्परांकडे पाहत असलेले डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे चेहरे आहेत. वरच्या बाजूला पीस टॉक असे शब्द आणि खालच्या बाजूला 2018 हे वर्ष आहे. डाव्या बाजूला युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका आणि उजव्या बाजूला डेमॉक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया असे शब्द आहेत. आतील बाजूल प्रेसिडेंट डोनॉल्डस्‌ ट्रम्प आणि उजव्या बाजूला सुप्रीम लीडर किम जोंग उन असे लिहिलेले आहे. नाण्याच्या मागील बाजूस व्हाईट हाऊस, एयरफोर्स 1 आणि अध्यक्षांचा शिक्का आहे.\nनाण्यावरील किम जोंग उनच्या फोटोबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात्‌ किम जोंग उनच्या हनुवटीवर थोड्य जास्तच वळ्या दाखवण्यात आलेल्या आहेत, तर ट्रम्प त्यांच्याकडेआक्रमकपणे रोखून पाहत आहेत.\nअमेइकन अध्यक्षांच्या परदेश दौऱ्यापूर्वी व्हाईट हाऊस स्मरणिका म्हणून एक नाणे जारी करीत असते. एका एजन्सीमागर्फत ही नाणी निर्माण करण्यात येतात आणि वितरित केली जातात. ही नाणी परदेशी पाहुणे, अधिकारी आण्‌ लिष्करी अधिकारी यांनी स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात येतात. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या गिफ्ट हाऊसमध्ये ही नाणी मर्यादित प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयोगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या संघटनेत फूट\nNext articleकोणते संत खरे\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Peek-vima-Plan-not-is-use/", "date_download": "2018-11-16T09:34:52Z", "digest": "sha1:PPJCY2DU7FIAIO6LQ4ROS4DG5OJSUFDN", "length": 9191, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीकविमा योजना सर्व्हरच्या कचाट्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पीकविमा योजना सर्व्हरच्या कचाट्यात\nपीकविमा योजना सर्व्हरच्या कचाट्यात\nजवळा : दीपक देवमाने\nपावसाने ओढ दिल्याने शेतकरी एकीकडे आस्मानी संकटात सापडला असताना दुसरीकडे सुल्तानी संकट त्याच्या पाठीमागे आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहूनही सर्व्हरच्या बिघाडामुळे अर्ज भरता येत नसल्याने पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी काही दिवस बाकी असल्याने शेतकर्‍यांची धावपळ होत आहे.\nजामखेड तालुक्यात पावसाने यावर्षी कमी प्रमाणात हजेरी लावल्य���मुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना भरण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये गर्दी करत आहेत. परंतु तीन दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेची साईट अंडर मेंटेनन्स (तांत्रिक देखरेख) दाखवत आहे. आपले सरकार सेवा केंद्र व सीएससीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी गर्दी करत आहेत परंतु साईट चालू नसल्याने केंद्र चालकांना रात्रभर जागून देखील एकही अर्ज भरला जात नाही. शेतकरी दुसर्‍याच दिवशी आपली पावती घेण्यासाठी एकच गर्दी करतात परंतु साईट बंद असल्यामुळे विमा अर्ज भरला गेला नाही असे सांगितल्यावर केंद्रचालक व शेतकरी यांच्यात वाद, शाब्दिक चकमकीव्सर घटना घडत आहे.\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जाचे नेमके काय करावे हा यक्षप्रश्‍न केंद्र चालकांपुढे निर्माण झाला आहे . त्यामुळे केंद्र चालकांनी अर्ज घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पीक विमा भरताना रांगा लावण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे सरकारने पहिल्यांदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्व्हर सुरळीत केले पाहिजे. मागील वर्षीचा अनुभव घेता काही बदल होतील. सर्व्हर सुरळीत चालेल असे वाटत होते परंतु केंद्रचालकांचा व शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे. साईट दोन दोन दिवस चालत नाही. त्यामुळे केंद्रचालक ही पीक विमा योजनेला कंटाळले आहे. कधी कधी केंद्र चालकांची विमा रक्कम खात्यातून कट झाली परंतु त्याची पावती निघाली नाही. त्यामुळे केंद्र चालकांचे देखील पैसे अडकले आहेत.\nकेंद्र चालकांचे पैसे अडकणे, सर्व्हरच्या अडचणी अशा विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्याला स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु तसे नसल्याने केंद्र चालकांचे व शेतकर्‍यांचे हाल होत आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी सुरळीत सर्व्हर चालू झाल्याशिवाय पीक विमा घ्यायचे नाहीत असाच पवित्रा घेतला आहे. याच्यावर लवकर उपाययोजना झाली नाहीतर शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना भरण्यापासून वंचित राहणार आहे.\nकेंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू\nसर्व्हर बाबतीत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा चालू असून, 21 जुलै रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्व्हर सुरळीत सुरू होणार असल्याचे नगर जिल्हा सीएससीचे व्यवस्थापक कुंदन कोरडे यांनी सांगितले.\nपीक विम्याचे अर्ज भर��े जिकरीचे\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले असून सर्व्हरच्या अडचणी असल्यामुळे अर्ज भरणे शक्य होत नसल्याने शेतकर्‍यांचे अर्ज घेणे जिकरीचे होत आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून रात्र रात्र जागत असून देखील एकही अर्ज भरले जात नाहीत. सर्व्हर लवकरात लवकर सुरू करून शेतकरी व केंद्रचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जवळा येथील आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालिका आरती देवमाने यांनी केली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/water-problem-aurangabad-corporation/", "date_download": "2018-11-16T09:31:44Z", "digest": "sha1:IN7LMKSRQLBKFIBOHSTMQEI5H4I6VO4V", "length": 6469, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जलशुद्धीकरण पावडरचा तुटवडा; पाणीपुरवठा धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › जलशुद्धीकरण पावडरचा तुटवडा; पाणीपुरवठा धोक्यात\nजलशुद्धीकरण पावडरचा तुटवडा; पाणीपुरवठा धोक्यात\nऔरंगाबाद : राहुल जांगडे\nजायकवाडी धरणातून येणार्‍या पाण्यावर फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या शुद्ध पाण्याचा शहरवासीयांना पुरवठा केला जातो. मात्र, जलशुद्धीकरणासाठी लागणार्‍या रासायनिक पावडरचा केवळ सात दिवसांचा साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.\nवाढत्या उन्हासोबत पाण्याची मागणी वाढली आहे. दररोज जवळपास दीडशे एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची जायकवाडी धरणातून उचल सुरू आहे.\nया पाण्यावर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. अ‍ॅलम, क्लोरीन टोनर आणि ब्लिचिंग पावडरचा शुद्धीकरणासाठी वापर केला जातो. त्यानंतर हे पाणी पिण्यास योग्य होते व शहरवासीयांना पुरवले जाते. मात्र, आता फारोळ्यातील जल शुद्धीकरणा केंद्रामध्ये जलशुद्धीकरणास���ठी लागणार्‍या या रसायनांचा केवळ आठ दिवस पुरेल एवढाच साठा पाणीपुरवठा विभागाकडे शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या रासायनिक पावरडचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून जलशुद्धीकरण रसायन खरेदीची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.\nमनपा प्रशासनाने या रसायनाचा साठा त्वरित उपलब्ध करून न दिल्यास शहराचा शुद्ध पाणीपुरवठा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी फारोळा शुद्धीकरण केंद्रातील काही अधिकार्‍यांनी स्वखर्चातून रसायनाची खरेदी करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा केला होता अशी माहिती सूत्रांनी दिली.\nऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन\nअच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी\nपुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी\nआजपासून शहरात ‘पाणी कपात’\nकचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका\nदोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/navy-day-in-belgaum/", "date_download": "2018-11-16T09:49:24Z", "digest": "sha1:CLJM6Q6CAWAS237VQA3LLFXM376PRU6O", "length": 4617, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव येथे १७ रोजी नौदल दिन कार्यक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव येथे १७ रोजी नौदल दिन कार्यक्रम\nबेळगाव येथे १७ रोजी नौदल दिन कार्यक्रम\nभारतीय नौदलातर्फे दि. 17 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत लिंगराज कॉलेज मैदानावर नौदल दिन कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. 1971 च्या भारत-पाक युध्दामध्ये नौदलाने जी गौरवास्पद कामगिरी केली तो नाविक दलाचा विजय दिन म्हणून साजरा केला जातो.\nया कार्यक्रमामध्ये बेळगाव जिल्ह्यातील नाविक दलाचे माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी सदस्य सहभ��गी होणार आहेत. या कार्यक्रमाला आयएनएस कदंबा कारवार येथून नौदलाचे बँडपथक येणार आहे. त्यांच्यावतीने देशभक्तीपर शौर्यगीते व लोकप्रिय गीते सादर केली जाणार आहेत. तरुणांनी नौदलात भरती होऊन देशसेवा करावी हा उद्देश या कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बेळगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नाविक दल संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील व कार्यवाह राजीव साळुंखे यांनी केले आहे.\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता 10 कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहिंडलग्यात सफाई मोहीम सुरू\nऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/bus-issue-in-radhanagari/", "date_download": "2018-11-16T09:48:11Z", "digest": "sha1:DUJJKMQXG76EX2GBIL6ZV54BRYHIMULF", "length": 8573, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राधानगरी आगाराला लागली उतरती कळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राधानगरी आगाराला लागली उतरती कळा\nराधानगरी आगाराला लागली उतरती कळा\nकौलव : राजेंद्र दा. पाटील\nखासगी वाहतुकीचे वाढते आव्हान अत्यावश्यक मार्गावर असणारी गाड्यांची कमतरता प्रवाशांची दिवसागणिक घटणारी संख्या अधिकार्‍यांची अनास्था व डबघाईला आलेल्या गाड्या यामुळे एकेकाळी नफ्यात असणार्‍या राधानगरी आगाराला उतरती कळा लागली आहे. हे आगार दरमहा लाखो रुपयांच्या तोट्यात चालले आहे.\nराधानगरी हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. त्यामुळे पंचवीस तीस वर्षांपूर्वी या तालुक्यात दळण-वळणाच्या सोयी सुविधा अत्यल्प होत्या. शासनाच्या धोरणाप्रमाणे 1992 साली तालुक्याला स्वतंत्र आगार अस्तित्वात आले. मात्र, हे आगार म्हणजे नव्याचे नऊ दिवस ठरले. प्राथमिक टप्प्यात दहा बारा वर्षे हे आगार नफ्यात चालले होते. आय. एम. वन्यालोलू हे आगार व्यवस्थापक असत��ना हे आगार प्रगतीपथावर होते. मात्र, विविध कारणांनी या आगाराला अक्षरशः घरघरच लागली आहे. गेल्या काही वर्षांत तर हे आगार तोट्यात गेले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच डोंगराळ आहे. त्यामुळे धामोड, म्हासुर्ली खोरा, वाकीघोल दाजीपूर परिसरातील विविध गावे वाड्या वस्त्यांवर अपवादानेच एस. टी. चे दर्शन घडत तालुक्यात आतिपावसामुळे व निकृष्ट कामामुळे रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. त्यातच बहुतांशी गाड्या नादुरुस्त व खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी गाडी कुठे बंद पडेल याची शाश्‍वती नसते. आगाराला नवीन गाडीच मिळालेली नाही. उलट उपलब्ध गाड्यांपैकी पंधरा गाड्या दुरुस्त करून वापरल्या जात आहेत.\nआगाराकडे केवळ 55 गाड्या असून 52 मार्गांवर त्या धावतात. प्रत्येकी 135 चालक व वाहकांची गरज असताना प्रत्येकी 122 कार्यरत आहेत. त्यामुळे कोणी आजारी पडला अथवा रजेवर गेले तर फेरी रद्द करण्याशिवाय पर्यायच नसतो. देखभाल दुरुस्ती विभागाकडे 66 कर्मचारी असून आणखी दोघांची गरज आहे. तर कार्यालयाकडे नऊ कर्मचारी आहेत. कागल औद्योगिक वसाहत मार्गावर राशिवडे वाळवा मार्गावरून गाड्या धावतात. मात्र, भोगावती अथवा धामोड मार्गावरून एकही गाडी ठेवलेली नाही. हा मार्ग उत्पन्न देणारा ठरणार आहे. औद्योगिक वसाहत मार्गावरील गाड्याही सद्या तोट्यात धावत आहेत. धामोड, म्हासुर्ली खोरा, वाकीघोलसह सरवडे परिसरातील व पूर्व भागातील विविध मार्गांवर गाड्यांची संख्या तोकडीच आहे. त्यामुळे या सर्वच मार्गावर खासगी वडाप धारकांनी कब्जा केला आहे. एस. टी. वेळेवर येतच नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी एस. टी. ला. सवलत धारकांचाच आधार राहतो. ज्या मार्गावर खासगी वाहतूक वाढली आहे. आगाराला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी सुस्थितीतील गाड्यांची गरज असून विविध मार्गांची पुनर्रचना करून जादा गाड्या सोडण्याची गजर आहे. प्रवाशांचे भारमान वाढले तरच उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र, नवीन मार्गावर गाड्या सुरू करण्यासाठी अधिकारी पातळीवरच अनास्था आहे. त्यामुळे या आगाराचे अस्तित्वच धोक्यात आले असून हे आगार तोट्याच्या नावाखाली गुंडाळले तर तालुक्यातील जनतेचे हाल होणार आहेत. गाड्या नियमित वेळेवर सोडण्याबरोबरच एस. टी. ची विश्‍वसनियता वाढवण्याची गरज अधोरेखीत झाली आहे.\nधक्‍कादायक..म्‍हणू��� प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/water-tree-in-mula-river/", "date_download": "2018-11-16T10:24:51Z", "digest": "sha1:7Q53O5LW73IR3CXFI5L4QYX2VBOMLM76", "length": 7475, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुळा पात्रास जलपर्णीचा विळखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुळा पात्रास जलपर्णीचा विळखा\nमुळा पात्रास जलपर्णीचा विळखा\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवरील दापोडी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीचा विळखा कायम आहे. सांगवीच्या मुळा नदी पात्रातही अद्याप जलपर्णीचे अस्तित्व कायम आहे. त्यामुळे दापोडी, सांगवी व बोपोडी परिसरातील रहिवाशांना गेल्या 3 महिन्यांपासून डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. परिणामी, स्थानिक नगरसेवक वैतागले असून त्यांनी आयुक्तांसह संबंधित अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.\nठेकेदारामार्फत खूपच संथगतीने जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. तर, काही भागात जलपर्णी काढलीच जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. दापोडीतील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा कायम आहे. त्यामुळे दापोडी व बोपोडी परिसरातील रहिवाशांना डासांचा त्रास गेल्या 3 महिन्यांपासून सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक त्यामुळे आजारी पडत आहेत. उकाडा व डासांच्या त्रासामुळे रात्रीची झोपही व्यवस्थित घेता येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.\nसांगवीतील पवना नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, अद्याप काठावर काही प्रमाणात जलपर्णी कायम आहे. तसेच, मुळा नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णीचा विळखा कायम आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात सांगवीतील नदीकाठच्या परिसरातील वस्त्यांची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍यांना तातडीने जलपर्णी काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संथगती कामामुळे जलपर्णी अद्याप आहे तशीच आहे, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.\nऑक्टोबरमध्येच जलपर्णीच्या बिया हटवाव्या नदीपात्रात ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास जलपर्णीच्या बिया तयार होतात. छोट्या-छोट्या पानाच्या आकाराची जलपर्णी सर्वत्र पसरू लागते. त्याच वेळी जर या बिया काढून टाकल्या तर, उन्हाळ्यात ती वाढून नदीला जलपर्णीचा विळखा पडणार नाही आणि डासांचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच, थेट नदीपात्रात ड्रेनेज, सांडपाणी व औद्योगिक रासायनिक सांडपाणी न सोडल्यास जल प्रदूषण कमी होऊन जलपर्णीची वाढ रोखण्यास मदत होईल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टीने पालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे.\nरवीना म्‍हणते : वाघाच्या 'त्‍या' बछड्यांची हत्‍याच\n..म्‍हणून प्राध्यापकाने केली पदवी प्रमाणपत्रांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Youth-should-make-organic-farming/", "date_download": "2018-11-16T09:39:48Z", "digest": "sha1:5MS5EKI7U7QS3PPQDOT3HO7OVPHZS55C", "length": 3973, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवकांनी सेंद्रीय शेती करावी : ना. सदाभाऊ खोत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › युवकांनी सेंद्रीय शेती करावी : ना. सदाभाऊ खोत\nयुवकांनी सेंद्रीय शेती करावी : ना. सदाभाऊ खोत\nसेंद्रीय शेती ही आजची खरी गरज आहे. त्यासाठी युवकांनी सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे आवाहन कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी पडवळवाडी (ता. वाळवा) येथे बोलताना केले. येथील सचिन येवले यांनी केलेल्या केंद्रीय शेतीला ना. खोत, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, तालुका कृषी अधिकारी बी.डी. माने, सरपंच प्रमिला यादव, उपसरपंच अतुल कोकाटे, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, संजय खोत, अशोक खोत, शरद खोत आदींनी भेट दिली. इस्लामपूर नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये सेंद्रीय शेतीमाल विक्रीसाठी दोन गाळे उपलब्ध करून दिले जातील, अशी घोषणा ना. खोत यांनी केली.\nयावेळी सचिन येवले यांच्या सेंद्रीय शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सेंद्रीय शेतीमाल, धान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.\nधक्‍कादायक..म्‍हणून प्राध्यापकाने केली डिग्र्यांची होळी\nपुरंदरला एअरपोर्ट सिटी करणार : मुख्यमंत्री\n'सीबीआय'ला आंध्रात नो एन्‍ट्री\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nसासरेबुवांनी दीपिकाला दिल्‍या हटके शुभेच्‍छा\n...हे आरक्षण न्यायालयात देखील टिकणारे : तावडे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/509007", "date_download": "2018-11-16T10:08:14Z", "digest": "sha1:MFPSIB62GCSXBX3GOKFMGTGK4NEQAXLX", "length": 6491, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रीडा क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रीडा क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा\nक्रीडा क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा\nजीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि नेतृत्वगुण वाढीस लागतात. जय पराजयाची पर्वा न करता खेळात करीयर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळले पाहिजे. असे प्रतिपादन समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांनी केले.\nयेथील राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज मध्ये तालुकास्तरीय बँडमिंटन स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे, शंकरराव खैरमोडे, सहसचिव प्रा दिपक कर्पे, प्राचार्य डॉ संभाजीराव बामणे, एस बी घार्गे, प्रा प्रमोद राऊत, प्रा सुधाकर कुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसभापती संदीप मांडवे म्हणाले की कुस्ती मुळे माझ्या सारख्या खेळाडूला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणार्या खेळाडूंना नोकरीत संधी मिळाली आहे. मोबाईल वरील गेम आणि टी.व्ही वरील कार्यक्रम पाहण्यात अडकून पडणार्या मुलांनी मैदानावर गेले पाहिजे पालकांनी देखील मुलांना मैदानावर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.\nयावेळी खेळाडू क्रीडा शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रा प्रमोद राऊत यांनी प्रास्ताविक केले प्रा संजय निकम यांनी आभार मानले.\nस्मृतिसदनच्या काचा उन्हाने तडकल्या\n…ते शिक्षक सापडणार कात्रीत\nसेंद्रिय खताला हरीत ब्रँडचे मानांकन\nअखेर दोन्ही राजेंना जामीन मंजुर\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616422", "date_download": "2018-11-16T10:05:23Z", "digest": "sha1:KSEAPENE65CHJ4CYMNQN3REEC7AB2RXX", "length": 6272, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात\nआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात\nकॅप्शन-आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्यात सहभागी 1977 च्या बॅचचे माजी विद्याथीं व शिक्षक.\nआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये बुधवारी 5 ���ोजी 1977 सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. शिक्षणदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. आर. समुद्रे होते. मुख्याध्यापक एस. व्ही. चोकाककर यांनी प्रास्ताविक केले.\nयाप्रसंगी 1977 सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला डिजीटल क्लासरूमसाठी स्क्रीन व प्रोजेक्टर देण्यात आला. यावेळी ऍड. डी. डी. धनवडे, संजय पाटील, यु. ए. बिजापूरकर, प्रदिप पाटील, प्रकाश मिसाळ यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देवून शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.\nयावेळी उपमुख्याध्यापक एस. एन. सूर्यवंशी, प्रदिप कदम, आर. जी. कदम, संजय मोरे, महंमद शेख, अनिल मुसळे, अनिल गणपते, सलिम मुल्लाणी, विजय माने, अनिल बनगे, संपत चव्हाण आदी उपस्थित होते. एस. जी. जगताप यांनी आभार मानले.\nकबनुरात पाण्यासाठी नागरिकांचे उपोषण सुरू\nमाणगाव परिषद वर्धापन दिनी अभिवादन रॅली\nभाजपच्या महापालिका कारभाराचे सुशिलकुमारांकडून वाभाडे\nपार्ले-उंबळवाडी परिसरात हत्तीचा धुमाकूळ\nआधी तुम्ही चार पिढय़ांचा हिशोब द्या, मग मी चार वर्षांचा देईन : मोदी\nसीबीआय वाद ;सुप्रिम कोर्टाने अलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण. 20 नोव्हेंबरला सुनावणी\n‘पु.लं’च्या चित्रपट महोत्सव आणि पोस्टर्सचे प्रदर्शन\nपुण्याच्या महिलेची विक्रमी गिनीज बुकात नोंद \nतामिळनाडूवर ‘गाजा’ वादळाचे संकट ; 76,000लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती एल्गार परिषदेमुळे वाढल्याचे स्पष्ट\nशबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 16 नोव्हेंबर 2018\nगुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार\nकाल तसे, आज असे…\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nmms-scholarship-student-education-127941", "date_download": "2018-11-16T10:25:56Z", "digest": "sha1:T6LEMAVXIN567WQSBFD2GFDO7324HKTC", "length": 15385, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "NMMS Scholarship Student Education एनएमएमएस शिष्यवृत्तीत कष्टकऱ्यांच्या मुलांना संधी | eSakal", "raw_content": "\nएनएमएमएस शिष्यवृत्तीत कष्टकऱ्यांच्या मुलांना संधी\nमंगळवार, 3 जुलै 2018\nसेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होत आहेत.\nसेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होत आहेत.\nदीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांसाठी ही परीक्षा म्हणजे सुवर्णसंधी आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९ पासून ही परीक्षा सुरू झाली. त्यात सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात मार्गदर्शनाचे नेटके नियोजन होत असल्याने येथील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामधील पात्र विद्यार्थ्यांना चार वर्षांत २४ हजार रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढली असून ती नववी ते बारावी या काळात प्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे ४८ हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शिष्यवृत्ती देणारी ही स्पर्धा परीक्षा ठरली आहे.\nजिल्ह्यातील ४४८ विद्यार्थी गुणानुक्रमे निवडले जातात; तर वाढत्या गुणवत्तेमुळे जिल्ह्यातील यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिल्लक कोट्यातून संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून जादा करून घेतलेला सराव, शिष्यवृत्तीची रक्कम आणि शाळांचा वाढता सहभाग यामुळे ग्रामीण मुले यामध्ये अधिक चमकत आहेत. ही योजना केवळ मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच असून विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही.\nएनएमएमएस व इतर शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत स्पर्धेबाबत जागृती होते. या सरावातून राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोग अशा स्पर्धा परीक्षांमधील कोल्हापूरचा टक्का वाढविण्यात शिक्षकांनी योगदान द्यावे. आजवरचे निकाल पाहिले तर या शिष्यवृत्तीत अव्वल असणारा जिल्हा स्पर्धा परीक्षेतही आघाडी घेईल.\n- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर\nनववी ते बारावीसाठी प्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती\nशालेय स्तरावरील अल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक शिष्यवृत्ती रक्कम\nजिल्ह्यातील ४४८ विद्यार्थी गुणानुक्रमे निवडले जातात.\nकाही विद्यार्थ्यांना शिल्लक कोट्यातून मिळते संधी\nमहाडीबीटी ‘फेल’, शिष्यवृत्ती तत्काळ मिळणे अशक्यच\nअकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nपाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी\nदोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,...\nआरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी\nजळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून \"आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nयुवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले\nपुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscsimplified.com/%E0%A4%85%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-29-%E0%A4%86%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-2018/", "date_download": "2018-11-16T09:38:03Z", "digest": "sha1:PLMFGVZ2AAHSPQRTK7O7DGTTCGRCVQEK", "length": 8414, "nlines": 138, "source_domain": "www.mpscsimplified.com", "title": "अाजचा अभ्यास 29 आॅक्टोबर 2018 – MPSCSIMPLIFIED.COM", "raw_content": "\nसर्व परीक्षा पुस्तक सुची\nमहिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन\nसहाय्यक कक्ष अधिकारी पुस्तक सुची\nमहाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका\nमहाराष्ट्र वन सेवा परीक्षा प्रश्नपत्रिका\nस्वतःला खंबीर बनवा हे 7 नियम\nअाजचा अभ्यास 29 आॅक्टोबर 2018\nआजचा अभ्यास 16 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास 15 नोव्हेंबर 2018\nआजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 29/10/2018दिवस= 155 वा———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९\nविषय= अर्थशास्त्र [दिवस-04] अर्थशास्त्र अभ्यास घटक=\nआर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक\n2️⃣जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)\nविषय- गृहविज्ञान (दिवस 04)\nभारतातील पोषण विषयक समस्या, कारणे, परिणाम.\n👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇\nखड्यातून बाहेर पडा अभियान\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 12 ऑक्टोबर टेस्ट-59\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 11 ऑक्टोबर टेस्ट 58\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑक्टोबर टेस्ट 57\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 9 ऑक्टोबर टेस्ट 56\nचालू घडामोडी प्रश्नोत्तरे 8 ऑक्टोबर टेस्ट 55\nCDPO सिम्प्लिफाइड टेस्ट–5महिला व बालविकास विषयक योजना\nCDPO SIMPLIFIED TEST 4 महिला व बालविकास विषयक कायदे\nसिम्प्लिफाइड CDPO 3 टेस्ट समाजशास्त्र\nनाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव\nसिम्प्लिफाइड स्टोरी–आई वडिलांचे कष्ट विसरणाऱ्यांनो\nपुढील परीक्षा तारीख,फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मुदत\nमहाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 17, 2018 at 9:00 AM – 5:00 PM\nमहाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 24, 2018 at 8:00 AM – 9:00 AM\nमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2018 November 25, 2018 at 9:00 AM – 10:00 AM\n📙राज्यघटना 📘मराठी 📗इंग्रजी 📙इतिहास 📓महाराष्ट्राचा भूगोल📗भारताचा भूगोल 📗पर्यावरण📘अर्थशास्त्र 📙विज्ञान 📓अंकगणित📗बुद्धिमत्ता 📘चालू घडामोडी📙पंचायती राज 📘महाराष्ट्र इतिहास📙NCERT सारांश📒मानव संसाधन विकास📑CSAT 📙माहितीचा अधिकार कायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/star-profile-marathi/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE-108073100011_1.htm", "date_download": "2018-11-16T10:13:22Z", "digest": "sha1:QWEB34IORDLULYUP7WANM2VVWHPX6HLS", "length": 11297, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Hot Gossip in Marathi, Hindi Movie Gossip, Hindi Cinema Gossip | अजरामर गायक- रफीदा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकवीच्या कल्पनेला मधुर आवाजात श्रोत्यांसमोर मांडणे म्हणजे कवितेला मूर्त स्वरूपच देणे होय. अशाच कविता, गीतांमध्ये मोहम्मद रफी ऊर्फ रफिदांनी प्राण ओतले. रफीदांनी 1944 पासून ते 1980 पर्यंत हिंदी चित्रपटामधील गीतांना आवाज दिला. जवळपास 1960 चित्रपटामधील 4518 गीते त्यांनी गायली. 24 डिसेंबर 1924 रोजी पृथ्वीवर आलेला हा तारा 31 जुलै 1980 रोजी तुप्‍त झाला. त्यानिमित्त....\nरफीदांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानातील कोटला सुल्तानसिंगमध्ये झाला. शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1944 पासून 1980 पर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले. त्यांनी 1960 हिंदी चित्रपटांमधील 4518 गीते गायली. तर अन्य भाषांमधील 68 चित्रपटांमधील 112 गीतांना त्यांनी स्वर दिला. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा पहिला रिलीज झालेला चित्रपट 'पहले आप'(1944) होता. यात 'हिंदुस्तान न के हम है, हिंदुस्तान हमारा है' हे देशभक्तिवर पहिले गीत सादर केले तर शेवटचे गीत 'आसपास' या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आले होते. 'तेरे आने की आस है दोस्त...' असे त्या गीताचे बोल आहेत. रफीदांना 1967 मध्ये पद्‍मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना सहा फिल्मफेअर अवार्डदेखील मिळाले आहेत.\nअभिनेता शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी, धर्मेंद्र व राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गीतांना रफीदांनीच आवाज दिला. त्यांनी गायिलेल्या गीतांनी मधुबाला, वहिदा रहमान, शर्मिला टागोर, रेखा व मुमताज यांच्यासारख्या अनेक नायिकांना प्रसिध्दी मिळवून दिली. कारण रफीदांनी गायलेल्या गाण्यांत या नायिकांचे अप्रतिम वर्णन आले होते. त�� वर्णन रफीदांनी आपल्या आवाजातून जिवंत केले. गीतकारांनी या नायिकांना कधी नाजुक फूल म्हटले त कधी चंचल हरीण, कधी रेशमी केस तर कधी गोरे गाल, कधी चंद्रासारखे तेज अशा उपमांनी सजलेली गाणी रफीदांनी अक्षऱशः जिवंत केली. त्यामुळे त्या नायिकांचे सौंदर्य प्रभावीपणे लोकांसमोर आले.\nरफीदांनी 'हम किसीसे कम नही' या चि‍त्रपटात 'क्या हुआ तेरा वादा' अशी भावनांना साद घालताना 'सावन की घटा' या चित्रपटात 'ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे' असे म्हणत ते रोमॅंटिकही झाले.\nगुरूवार, दि. 31 जुलै 1980 रोजी सकाळी वेळी त्यांना ह्‍दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी दाखल करण्‍यात आले. त्याच रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.\nयावर अधिक वाचा :\nसलमानचा चर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज\nअभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट ...\nकलाकारांच्या यशावर ठरते मानधन\nअभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी आहेत. हे दोघे ...\nप्रियांकाने लग्नाअगोदरच विकले लग्नाचे फोटो\nबॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या व्यवहारज्ञानाची सर्वत्र चर्चा सुरु असून तिने तिच्या ...\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sharad-pawar-our-god-says-mla-vadkute-125860", "date_download": "2018-11-16T10:35:22Z", "digest": "sha1:D5R42OTWDQS655WFFSFEO6LYTPAOIEQD", "length": 14182, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sharad pawar is our god says MLA vadkute शरद पवार आपले दैवत: आमदार वडकुते | eSakal", "raw_content": "\nशरद पवार आपले दैवत: आमदार वडकुते\nरविवार, 24 जून 2018\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा कुठल्याही प्रकारचा विचार मनात येत नसल्��ाचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले.\nहिंगोली: राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याचा कुठल्याही प्रकारचा विचार मनात येत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले.\nराज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटिल रविवारी (ता.24) परभणी येथे आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली यावेळी त्यांनी चहा पाणी घेतले तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. वडकुते यांचे सभागृहातील काम चांगले असून ते नेहमीच जनहिताचे प्रश्न मांडतात त्यामुळे त्यांचे काम आवडत असल्याचे महसूल मंत्री श्री पाटील यांनी श्री. वडकुते कुटुंबियांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळेच आपण आवर्जून चहा पाण्यासाठी आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमहसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटिल व राष्ट्रवादीचे आमदार श्री. वडकुते यांच्यातील आज सकाळी सुमारे वीस मिनिट झालेल्या भेटीनंतर अनेक राजकिय तर्कवितर्क काढले जाऊ लागले होते. या भेटीमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकताही राजकीय क्षेत्राला लागली होती. यासंदर्भात आमदार वडकुते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता महसूल मंत्री श्री. पाटील यांच्याशी वैयक्तिक नाते असल्यामुळे ते चहापाण्यासाठी आले होते. यावेळी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. तर घरी आलेल्या पाहूण्यांकडे विकासकामांसाठी निधीची मागणी करणे योग्य वाटले नाही. ही भेट केवळ कौंटूबिक आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपले दैवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे आपण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ लावू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यातही आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगत त्यांनी राजकीय अफवांना पूर्णविराम दिला आहे.\nदिव्यांगांनी घेतलाय स्वयंरोजगाराचा ध्यास\nऔरंगाबाद - शिक्षण पूर्ण झाले; मात्र सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्��ाने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यावर दिव्यांग प्रतिष्ठानने उपाय काढला असून...\nस्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर\nऔरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...\nवाढत्या थंडीमुळे तरुणाईचे फिटनेसकडे लक्ष\nऔरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nवसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक\nसांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री...\nशिक्षण, रोजगाराच्या हक्कासाठी लाँग मार्च\nपुणे - शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महात्मा फुले वाड्यातून गुरुवारी लाँग मार्चला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/article-about-robotic-surgery-1627401/", "date_download": "2018-11-16T10:10:56Z", "digest": "sha1:PZ4GSQBFW5MIHORJ3C34SOGOETRFNDJU", "length": 20612, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article About Robotic surgery | रोबोटिक शस्त्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमोल काळेला कोठडी\nखाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nऑनलाइन टॅक्सी कंपन्यांची करचोरीसाठी नवीन युक्ती\n‘महाराष्ट्रातील १०��� अन्न प्रक्रिया उद्योगांना मान्यता’\nरोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे.\nमागील काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. संगणकाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रियेत त्रुटींना वाव नसतो, जखमा कमी होतात आणि त्यामुळेच रुग्ण लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. मात्र या शस्त्रक्रिया अजूनही काही मोजक्याच रुग्णालयांत उपलब्ध असून अत्यंत महागडय़ा आहेत. पुढील काही वर्षांत या शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान कमी किमतीत उपलब्ध झाले तर त्या सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील. या शस्त्रक्रियेविषयीची ही माहिती.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार सर्वच क्षेत्रात बदल होत असतात. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. गेल्या दोन दशकांत औषधोपचार आणि शस्त्रक्रियांच्या प्रकारात तसेच त्यासाठी वापरात असलेल्या तंत्रज्ञानातही बदल झाले. असाच एक प्रकार म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोट किंवा संगणकीकरणातून केली जाणारी शस्त्रक्रिया. १९८० साली अमेरिकेत पहिल्यांदा रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १९९८ साली पहिली रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. २०१० नंतर भारतात रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले.\nरोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या चित्रफितीचे आकारमान कमी जास्त करत, यांत्रिक हातांना योग्य ते निर्देश देत ही शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी शस्त्रक्रियागृहात दोन उपकरणे असतात. यातील एक उपकरण (टेलीमनीप्युलेटर) तज्ज्ञांकडून हाताळले जाते तर दुसऱ्या उपकरणाच्या (यांत्रिक हात) माध्यमातून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली जाते. टेलीमनीप्युलेटरमध्ये तज्ज्ञाच्या पायाखाली आणि हाताजवळ हॅण्डल स्वरूपातील स्वतंत्र यंत्र बसविले जाते. हॅण्डलच्या साहाय्याने तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. तर पायावरील यंत्राच्या माध्यमातून स्क्रीनवरील दृश्यफितीच्या आकारमानात बदल करता येतो. स्क्रीनवर (थ्रीडी)अधिक स्पष्टता असल्याने शस्त्रक्रिया करणे सोयीचे जाते.\nरोबोटिक शस्त्रक्रिया करताना त्वचा जास्त प्रमाणात कापावी लागत नाही. तर ज्या भा��ाची शस्त्रक्रिया करायची त्यावर लहान चीर पाडली जाते. सात मिलिमीटरच्या छेदातून यांत्रिक हातांच्या सहाय्याने दुर्बिण रुग्णाच्या पोटात बसविण्यात येते. दुर्बिणीच्या साहाय्याने शरीराचा भाग डॉक्टरांना स्क्रीनवर दिसू लागतो. त्या चित्रफितीच्या आधारे तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतो. याच लहान छिद्रातून यंत्र शरीराच्या आत सोडले जाते. शरीराअंतर्गत गेलेल्या यंत्राच्या माध्यमातून शल्यचिकित्सा केली जाते. हे करताना डॉक्टरांचे यांत्रिक हातांवर पूर्ण नियंत्रण असते. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यांत्रिक हातांद्वारे अत्यंत सराईतपणे शस्त्रक्रिया केली जाते. कमी जखमा, छोटी उपकरणे हाताळणे यंत्राला शक्य होते. त्यामुळे शस्त्रक्रिया रोबोमार्फत करून घेणे सोपे जाते. या रोबोटला तीन ते चार हात असतात. शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्याचे कामही या यंत्रामार्फत केले जाते.\nया प्रकारात रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी असते. ओपन शस्त्रक्रियेसाठी तीन तासांचा अवधी लागतो. मोठय़ा प्रमाणात रक्त वाया जाते. तर रोबोटिकमध्ये त्याहून निम्मा वेळ लागतो. आणि यात रक्त वाया जात नाही. त्यामुळे रक्ताची गरज पडत नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढल्या दोन ते तीन दिवसांत रुग्ण कामावर रुजू होऊ शकतो. संगणकाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रिया अतिशय सूक्ष्म पातळीवर केल्या जात असल्याने हा प्रकार कमी वेदनादायी असतो. त्याशिवाय या प्रकारात जास्त त्वचा कापावी लागत नसल्याने त्वचेवर व्रण राहण्याची शक्यता कमी होते. भारतात मूत्रपिंड, मूत्राशय, मेंदू, घसा, फुप्फुसे, स्त्रीरोग यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करता येऊ शकते. मात्र मेंदू आणि हाडांच्या आजारांवर भारतात तरी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी सुमारे ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च येतो.\nरोबोटिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण –\nरोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. जेथे दुखापत झाली आहे त्याच ठिकाणी आणि तेवढय़ाच भागावर रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली जाते. यावेळी गुडघ्याच्या सांध्याजवळील इतर भागाला दुखापत होत नाही तसेच हाडांच्या मजबुतीवर परिणाम होत नाही. वयोवृद्धांमधील गुडघेदुखीच्या समस्या लक्षात घेऊन गुंतागुंत��च्या शस्त्रक्रियांना उपाय म्हणून हे तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी उपयुक्त आहे. रोबोटिकच्या साहाय्याने गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्यंत वेदनारहित असून रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते. या शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव होतो.\nदुर्बीण शस्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने होते. मूत्राशय, हृदय, थोरासिकमध्ये मोठय़ा प्रमाणात शस्त्रक्रिया होते. जठर, मूत्रपिंड, गर्भाशय, घसा आणि कर्करोगासारख्या आजारांवर रोबोटिक पद्धतीने उपचार करणे अधिक सोपे असते. प्रोटेस्ट ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्याची क्रांती रोबोटिक शस्त्रक्रियेने केली आहे. भारतात मुंबई, दिल्ली, बंगळुर आणि कलकत्ता येथे रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते.\n– डॉ. युवराज टी. बी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाजपा हिस्ट्री चेंजर, नोट चेंजर, नेम चेंजर; पण गेम चेंजर नाही-ममता\nलग्नाच्या व्हिडीओत टी सीरिजचं गाणं वापरणं पडू शकतं महागात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nकथा : हरवलेला महाराष्ट्र\nSabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले\nपुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरूवात, दहा दिवसांत विधान भवनावर धडकणार\n'काका आताच मित्राचा खून करुन आलो आहे', नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाची पोलिसांकडे कबुली\nमॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या\n दोघी बहिणी एकाच दिवशी झाल्या विधवा\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.satara.gov.in/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-16T09:55:50Z", "digest": "sha1:BZRZM43YGDRCGF7PYU2U55QUMFLBPFZS", "length": 5997, "nlines": 108, "source_domain": "www.satara.gov.in", "title": "दस्तऐवज | सातारा, महाराष्ट्र, भारत", "raw_content": "\nसामाजिक व आर्थिक समालोचन\nएसटीडी आणि पिन कोड\nअन्न व नागरी पुरवठा विभाग\nमान्सून पूर्वतयारी आढावा बैठक\nडॉ . पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( वसतिगृह प्रवेश अर्ज )\nपाचगणी गिरिस्थान नगरपरिषद भारतातील पश्चिम विभागात स्वच्छतेत प्रथम\nशासकीय सूचना, आदेश, अहवाल, मार्गदर्शक तत्त्वे आणि अधिक संबंधित दस्तऐवज येथे दिसतील. दस्तऐवज पीडीएफ स्वरुपात येथे अपलोड केले आहेत आणि त्यांना डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.\nसर्व भूसंपादन भाडेपट्टा आदेश माहिती पर्जन्यमान वार्षिक अहवाल\nपर्जन्यमान 02/04/2018 डाउनलोड(206 KB)\nसातारा जिल्हा दर्शनिका -२०१२ (पुरवणी) (पीडीएफ, 24.4 एमबी) गूगल ड्राइव्ह दुवा\nसांसद आदर्श ग्राम योजना गूगल ड्राइव्ह दुवा\nपंतप्रधान मुद्रा योजना 01/04/2017 डाउनलोड(3 MB)\nराष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय योजना 10/04/2018 डाउनलोड(299 KB)\nजलयुक्त शिवार अभियान गुगल ड्राइव्ह दुवा\nपुनर्वसन विभाग कोयना प्रकल्प बाधित - नोकरी अर्ज संकलन नोंद वही (गूगल ड्राईव्ह जोडणी)\nकब्जेहक्काने व भाडेपट्टयाने दिलेल्या शासकिय जमिनींची यादी व भाडेपट्टयाने दिलेल्या शासकिय जमिनींचे आदेश गूगल ड्राइव्ह जोडणी\nमा.उच्च न्यायालय,ओरंगाबाद येथील पी.आय.एल.क्र.३४/२०१७ नुसार भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८ यादी 23/10/2018 डाउनलोड(1 MB)\nसंकेतस्थळ मालकी हक्क - जिल्हा प्रशासन सातारा.\n© जिल्हा प्रशासन सातारा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Nov 16, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-16T09:54:53Z", "digest": "sha1:2NVEU5TY6RZORJMUSLIZAAZTNE3RNICC", "length": 7061, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी\nमुंबई: आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळणाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण या��िकेवर मंगळवार, दि. 11 रोजी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. न्यायमूर्ती आर. एम.सावंत आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षीत आहे.\nमराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा, जेणे करून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रीक चुकीमुळे ती निश्‍चित केली गेली होती. ही तांत्रीक दुरूस्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती के.के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर निश्‍चित करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅरिसमध्ये चाकूहल्ला; 7 जण जखमी\nNext articleसलमानच्या हिरोईनच्या रोलमध्ये दिशा पटाणी\nमहापालिका रणसंग्राम २०१८: भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान 10 नगरसेवकांना तिकिट\nपहाटेचा गारठा कायम राहणार\nमराठा आरक्षण “ओबीसी’ प्रवर्गातून द्यावे\nमाझा राजीनामा अमित शहा मागतील – मुनगंटीवार\nचारा पिकवण्यासाठी 1 रूपया भाडेपट्ट्याने जमिनी\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही : पृथ्वीराज चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-11-16T09:19:12Z", "digest": "sha1:FWQVVFZVK4RAX5OAORFDBXM6E5CAJVIM", "length": 16667, "nlines": 380, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियावर वापरण्यात आलेले व वापरासाठी उपलब्ध असलेले सर्व साचे या पानावर नमूद केले आहेत. एखादा साचा कसा वापरावा यासाठी त्या साच्याशी निगडीत 'चर्चा' हे पान बघावे.\n०-९ · अ-ॐ क ख़ ग च छ ज झ ट ठ ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल ळ व श ष स ह\nसूचना: विकिपीडियावरील काही साच्यांचे वर्गीकरण झालेले नाही. ते साचे येथे दिसत नाहीत. सर्व साचे पाहण्यासाठी येथे जावे. साचे वर्गीकरणासाठी आपण साचे सुसूत्रीकरण प्रकल्पाला मदत करू शकता.\nएकूण ५५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५५ उपवर्ग आहेत.\n► विषयानुसार साचे‎ (२० क)\n► ISO साचे‎ (२०५ प)\n► अपूर्ण लेखांचे साचे‎ (१७ प)\n► इंग्रजी शब्द सुचवा‎ (१ क, ६ प)\n► ऑलिंपिक साचे‎ (५ क, २३ प)\n► कारकीर्द साचे‎ (१० प)\n► कालक्रम साचे‎ (१ प)\n► कॉपीराइट साचे‎ (३ प)\n► खेळ साचे‎ (७ क, ११७ प)\n► गणित साचे‎ (१ क, ३ प)\n► गणितीक्रिया वापरणारे साचे‎ (८ प)\n► गुणक साचे‎ (२ क, १२ प)\n► चर्चा शीर्षक साचे‎ (५ क, ६ प)\n► चर्चापान साचे‎ (१ प)\n► चौकट साचे‎ (१ क, ६ प)\n► जुन्या चर्चा साचे‎ (१ प)\n► दालन साचे‎ (५ क, १ प)\n► ध्वज साचे‎ (३ क, ७ प)\n► ध्वनी साचे‎ (४ प)\n► नकाशा साचे‎ (३ क, ४ प)\n► निःसंदिग्धीकरण साचे‎ (२ क, १२ प)\n► निःसंदिग्धीकरण व पुनर्निर्देशन साचे‎ (४ प)\n► पारितोषिक साचे‎ (२ प)\n► पार्सरक्रिया वापरणारे साचे‎ (२८ प)\n► पुनर्निर्देशन साचे‎ (१ क, ५ प)\n► पुरस्कार साचे‎ (२ क, २ प)\n► प्रताधिकार साचे‎ (१ क, ८ प, २८२ सं.)\n► बातमी साचे‎ (५ प, १ सं.)\n► बार चार्ट साचे‎ (३ प)\n► बार्नस्टार गौरव साचे‎ (१ क, १५ प)\n► बिकट साचे‎ (१३६ प)\n► बौद्ध धर्मविषयक साचे‎ (३९ प)\n► भारतीय साचे‎ (१ क, २ प)\n► भौगोलिक साचे‎ (४ क, ५ प)\n► महत्त्वाचे व नित्योपयोगी साचे‎ (२ क, २० प)\n► मार्गक्रमण साचे‎ (१९ क, १२० प)\n► वंशावली साचे‎ (४ प)\n► विकिपीडिया प्रशासकीय साचे‎ (३ क, ३ प)\n► विकिपीडिया बटन साचे‎ (५ प)\n► विकिपीडिया साचे‎ (१४ क, ६ प)\n► विकिपीडिया स्वागत साचे‎ (५ प)\n► शीर्षनोंद साचे‎ (२ क, ६ प)\n► संदर्भ साचे‎ (५ क, २० प)\n► संयुक्त राष्ट्रे साचे‎ (२ प)\n► संरक्षक साचे‎ (३ प)\n► संरक्षित साचे‎ (४ प)\n► सदस्यचौकट साचे‎ (९ क, ५६ प)\n► सर्व पुनर्निर्देशन साचे‎ (४ प)\n► साचा कागदपत्रे‎ (१ क, ४८३ प)\n► साचा चाचण्या‎ (३ प)\n► साचा नामविश्व साचे‎ (७ क, २५ प)\n► सुचालन साचे‎ (२ क, १३ प)\n► स्वागत साचे‎ (२ प)\nएकूण ४०० पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nसाचा:Stub-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू\nसाचा:Stub-न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू\nसाचा:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nसाचा:अविरत संपादक मासिक पदक\nविकिपीडिया:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन - २००६\nसाचा:एज ऑफ एम्पायर्स मालिका\nसाचा:कसोटी न खेळणारे देश\nसाचा:क्रिकेट विश्वचषक इतर माहिती\nसाचा:खगोल शास्त्रावरील अपूर्ण लेख\nसाचा:जगातील सात नवी आश्चर्ये\nसाचा:जन्म दिनांक व वय\n(मागील पान) (पुढील पान)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०११ रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वाप���ण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/8.html", "date_download": "2018-11-16T10:24:51Z", "digest": "sha1:6R7J5XB5OEMUJWGJN3D35ZFSR2DYIAZG", "length": 4797, "nlines": 92, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन ८ डिसेंबर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन ८ डिसेंबर.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\n'त्यांना' विकासकामांपेक्षा ठेकेदारीत जास्त ' इंटरेस्ट ' - माजी मंत्री पाचपुते.\nमोठा संघर्ष करत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला - डॉ.सुजय विखे.\nजात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे होणार सुलभ\nप्रवरा नदीचा कालवा फुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातली शेती पाण्याखाली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nअपघाताचा बनाव करून दोघानी पावणेचार लाख लांबविले\nउसाच्या भावाचा तिढा; लोणीत शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन\nकाष्टीच्या धनश्री पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्षा कलेक्शन एजंट पती पत्नीस अटक.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nरिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री \nभाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री \nकुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-20/", "date_download": "2018-11-16T10:31:28Z", "digest": "sha1:WCXSDSZS7YRHQTF5WMC57FIAWSRVGMXH", "length": 6887, "nlines": 162, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "धुळे जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | देशदूत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nधुळे जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPrevious articleविंचूरजवळ पिकअप अपघातात एक ठार\nNext articleजळगाव जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nराजकीय शाल जोडीत झाले रावेरात ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन\nसोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय स���पंच परिषदेला येणार मुख्यमंत्री\nगिरणारे येथे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाल्याने तणाव\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरचं घर सजलं\nपैसे कमविण्यासाठी ‘त्याला‘ व्हाव लागत ‘पुतळा‘\nसिम स्वॅप म्हणजे नेमकं काय ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाच्या १३ गोष्टी\nKunal Salve on दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती\nRameshwar D KShirsagar on राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत एससी, एसटी शेतकऱ्यांना कृषी योजना\nराजकीय शाल जोडीत झाले रावेरात ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन\nसोलापुर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय सरपंच परिषदेला येणार मुख्यमंत्री\nगिरणारे येथे शेतकरी आणि कामगार यांच्यामध्ये वाद झाल्याने तणाव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच; मोदींचं आव्हान\nरोज हजारो वाचक ई मेलने वाचतात देशदूत\nआपणही नाव आणि ई-मेल खाली नोंदवा\nराजकीय शाल जोडीत झाले रावेरात ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/binkhambi-ganesh-mandir-kolhapur/", "date_download": "2018-11-16T09:44:31Z", "digest": "sha1:K5RIVELPOEMAILJKG6TDV3XMWZQQCE4W", "length": 8558, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ November 16, 2018 ] कोकणचा मेवा – करवंदे\tओळख महाराष्ट्राची\n[ November 15, 2018 ] कोकणचा मेवा – कोकम\tओळख महाराष्ट्राची\n[ November 14, 2018 ] कोकणचा मेवा – आंबा\tओळख महाराष्ट्राची\n[ November 13, 2018 ] कोकणचा मेवा – काजू\tओळख महाराष्ट्राची\nHomeओळख महाराष्ट्राचीबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर\nबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर\nकोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे.\nमूर्ती प्राचीन असून इ.स. १८८२ मध्ये बापूराव वाईकरांच्या विहीरीच्या दुरुस्तीच्या वेळी ती सापडली. तेव्हा कोल्हापुर छत्रपती व करवीरकरांनी मंदिर बांधले.\nसंगमेश्वराचे बाळ जोशीराव हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांना छत्रपती राजाराम यांनी इसवी १६९५ – ९६ मध्ये योगक्षेत्रासाठी इनाम दिले. पुढे ताराबाईच्या कारकीर्दीत कोल्हापुरास ते आले व छत्रपतीचे ‘जोशीराव बनले.\nहे प्रसिद्ध जोशीराव या मंदिराजवळ रहात म्हणून या गणपतीस जोशीराव गणपती असेही म्हणतात.\nऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८\n२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात ...\nपाकिस्तानला इशारा देणारा तडाखा\nपाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला ...\nफोर्टमध्ये फिरताना – भाग १\nफोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या ...\nभाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला ...\nमाझा चड्डी यार – भाग १\nआजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर ...\nकवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ ...\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nनवीन व्यक्तीची माहिती कळवा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743007.0/wet/CC-MAIN-20181116091028-20181116113028-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}