diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0388.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0388.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0388.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,514 @@ +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/adam-lallana-transit-today.asp", "date_download": "2021-07-30T02:21:01Z", "digest": "sha1:IYBYLDJFPFQTYVYLRIUKVSR4372VSX6J", "length": 14621, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अॅडम लल्लाना पारगमन 2021 कुंडली | अॅडम लल्लाना ज्योतिष पारगमन 2021 Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 0 W 18\nज्योतिष अक्षांश: 51 N 44\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअॅडम लल्लाना प्रेम जन्मपत्रिका\nअॅडम लल्लाना व्यवसाय जन्मपत्रिका\nअॅडम लल्लाना जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअॅडम लल्लाना 2021 जन्मपत्रिका\nअॅडम लल्लाना ज्योतिष अहवाल\nअॅडम लल्लाना फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nअॅडम लल्लाना गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nअॅडम लल्लाना शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nअॅडम लल्लाना राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठ��वण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nअॅडम लल्लाना केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nअॅडम लल्लाना मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअॅडम लल्लाना शनि साडेसाती अहवाल\nअॅडम लल्लाना दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ind-vs-eng-axar-patel-has-taken-a-wicket-in-his-first-over-in-each-of-the-three-innings-in-ahmedabad-od-527309.html", "date_download": "2021-07-30T02:16:25Z", "digest": "sha1:5FYSX75ABESJDRUY2KFNS3DBRHYOHDG2", "length": 7920, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम– News18 Lokmat", "raw_content": "\nIND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम\nभारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. या टेस्टमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) एक खास पराक्रम केला आहे.\nभारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. या टेस्टमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) एक खास पराक्रम केला आहे.\nअहमदाबाद, 4 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडची सुरुवात खराब झाली आहे. इंग्लंडचा ओपनर डॉम सिबले (Dom Sibley) याला अक्षर पटेलनं (Axar Patel) फार काळ खेळू दिलं नाही. अक्षरनं त्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर सिबलेला आऊट केलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बॉलिंगमध्ये पहिला बदल करताना अक्षरच्या हातामध्ये बॉल दिला होता. अक्षरनं कॅप्टनचा हा विश्वास सार्थ ठरवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे अक्षर पटेलचं होम ग्राऊंड आहे. या मैदानावर त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे. त्यानं यापूर्वी याच मैदानावर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षरनं मागच्या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेल्या सलग तीन टेस्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम अक्षरनं केला आहे. पहिल्या सीरिजमध्येच जबरदस्त कामगिरी अक्षर पटेलची इंग्लंड दौऱ्यासाठीच टीम इंडियात निवड झाली होती. त्याला दुखापतीमुळे पहिली टेस्ट खेळता आली नाही. चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्यानंतर अक्षरनं सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. विशेषत: बॉलिंगला आल्यावर लगेच विकेट घेण्याच्या त्याच्या कौशल्यानं टीमला मोठा फायदा होत आहे. त्यानं आत्तापर्यंत पाच इनिंगमध्ये बॉलिंग केली आहे. यापैकी तीन इनिंगममध्ये पहिल्या, एका इनिंगमध्ये दुसऱ्या तर एका इनिंगमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट घेतली आहे. त्याला पहिली विकेट घेण्यासाठी जास्तीत जास्त 20 बॉल लागले आहेत. (हे वाचा : IND vs ENG इंग्लंडनं टॉस जिंकला, बुमराहच्या जागी 'या' बॉलरचा समावेश ) टीम इंडियानं या टेस्टमध्ये एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. सिराज यापूर्वी देखील चेन्नईमध्ये बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये दुसरी टेस्ट खेळला होता. इंग्लंडच्या टीममध्येही दोन बदल करण्यात आले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांच्या जागेवर डॉम बेस आणि डॅन लॉरेन्सचा समावेश करण्यात आला आहे.\nIND vs ENG: घरच्या मैदानावर अक्षरचा कहर, सलग तिसऱ्या इनिंगमध्ये केला पराक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/505441", "date_download": "2021-07-30T02:21:38Z", "digest": "sha1:RZEROYACOHC3LUKQ7GILM5ZAYLYBF4KY", "length": 2472, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विद्युत अभियांत्रिकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विद्युत अभियांत्रिकी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:१२, १५ मार्च २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n१५:१३, ३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१३:१२, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/jet-airways/", "date_download": "2021-07-30T00:57:32Z", "digest": "sha1:ZFVQF77JCIHOTKHR7COMF5TCWFWDJPJM", "length": 5824, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "jet airways – Dainik Prabhat", "raw_content": "\nजेट एअरवेजचे लवकरच ‘टेक ऑफ’; कंपनीचा शेअर 5% टक्‍क्‍यांनी उसळला\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\n जेट एअरवेजची काय ही अवस्था; टॉवेल-ट्रॉली आणि कपबशांचा लिलाव\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nजेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या ठिकाणांवर छापे\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n‘जेट एअरवेज’ चे संस्थापक गोयल यांच्या घरावर ईडी चे छापे\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेज ताळेबंद जाहीर करणार नाही\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेजमुळे नागरी विमान वाहतुकीवर परिणाम\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nएचडीएफसीकडून जेट एअरवेजचे कार्यालय विक्रीला\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेजच्या शेअर मध्ये सुधारणा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘जेट’मुळे वाढले विमान तिकिटांचे ‘रेट’\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nबॅंका जेटच्या मालमत्तेचा वापर करणार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nबॉलिवूडने ही जागवल्या ‘जेट एरवेज’ च्या आठवणी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेटचा ‘स्लॉट’ आता अन्य कंपन्यांना\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेज कंपनीचा शेअर कोसळला\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेजची सेवा आज रात्रीपासून बंद\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेज कंपनीला घरघर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमी जेलमध्ये जाऊनही कर्ज फेडेल, पण जेटला वाचवा – मल्ल्या\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘जेट’ ला मदत करण्याचे कर्मचाऱ्यांचे बॅंकांना आवाहन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजेट एअरवेजच्या अडचणी वाढल्या\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.in/page/5/", "date_download": "2021-07-30T01:04:47Z", "digest": "sha1:BWIAHELIGFK4ZBSEVAB5RRAA7UL544FZ", "length": 9083, "nlines": 234, "source_domain": "www.mpsckida.in", "title": "Home - MPSCKIDA - MPSC Exam Preparation Mock Test - Page 5", "raw_content": "\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 2\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 1\nमहात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण माहिती\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 2\nराजर्षी शाहु महाराज याच्याबद्दल माहिती\n1942 च्या क्रिप्स योजने बद्दल माहिती\nआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती\nदादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल माहिती\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nराज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट – 2020\nRajyaseva Pre Exam Book list पूर्व परीक्षेचे स्वरुप : पेपर 1 व 2 सामान्य अध्ययन - 1 (GS-) (100 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास)...\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरतीचा सराव पेपर सोडवा व जास्तीत जास्त सराव करा. चेक करून बघा कि तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळतात\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरतीचा सराव पेपर सोडवा व जास्तीत जास्त सराव करा. चेक करून बघा कि तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळतात\nपोलिस भरती स���ाव पेपर -1\nपोलिस भरतीचा सराव पेपर सोडवा व जास्तीत जास्त सराव करा. चेक करून बघा कि तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळतात\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nपोलिस भरती प्रश्नसंचसोडवाआरोग्य विभाग प्रश्नसंचसोडवापोस्ट विभाग सरावसोडवाचालू घडामोडी प्रश्नसंचसोडवापरिचर भरती सराव प्रश्नसंचसोडवा\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरतीचा सराव पेपर सोडवा व जास्तीत जास्त सराव करा. चेक करून बघा कि तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळतात\nआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती\nनाना जगन्नाथ शंकरसेठ यांच्याबद्दल माहीती\nदादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल माहिती\nमराठी व्याकरण आ‍ॅनलाईन Mock Test -1 मोफत सोडवा\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-IFTM-story-about-chinese-billionaire-wang-jianlin-and-his-son-5826391-PHO.html", "date_download": "2021-07-30T01:46:31Z", "digest": "sha1:ZIHSO3AEPD5QIHZOFO4RG3BONFA2EYPG", "length": 7160, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Story About Chinese Billionaire Wang Jianlin And His Son | चीनचा चौथा सर्वात धनाढ्य माणूस, मुलाने ठोकरली अब्जावधींची संपत्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचीनचा चौथा सर्वात धनाढ्य माणूस, मुलाने ठोकरली अब्जावधींची संपत्ती\nइंटरनॅशनल डेस्क - चीनचे चौथे सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले वांग जिआनलिन फोर्ब्सच्या टॉप 30 यादीत समाविष्ट आहेत. वांग डालियन वांडा ग्रुप कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक आहेत. 2015 मध्ये ते आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक ठरले होते. त्यांनी चीनचे अलीबाबा फाउंडर जॅक मा आणि ली का शिंग यांनाही पिछाडीवर टाकले होते. पण, त्यांना ही संपत्ती आणि बिझनेस सांभाळण्यासाठी वारसदार सापडत नव्हता. त्यांच्या मुलाने अब्जावधींची संपत्ती नकारली होती.\n- वांग 1970 ते 1986 पर्यंत चिनी लष्करात होते. यानंतर एक छोटे प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून त्यांनी 1988 मध्ये सुरुवात पोर्ट सिटी डॅलियन येथून केली.\n- आज चीनच्या 60 शहरांमध्ये कंपनीची संपत्ती 90 लाख चौरस मीटर संपत्ती आहे. त्यामध्ये 58 शॉपिंग प्लाझा, 25 लग्जरी हॉटेल, 68 सिनेमागृह आणि 57 डिपार्टमेंटल स्टोर्स आहेत.\n- एएमसी थिएटर्स खरेदी केल्यानंतर 10 हजार स्क्रीनसह जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहांची चेन बनवली. वेस्टिन आणि सॉफिटेल मार्फत ऑपरेट होणाऱ्या हॉटेल आणि शॉपिंग मॉल्स सुद्धा त्यांच्याच आहेत.\n- यूरोपियन फुटबॉल क्लबमध्ये भागिदारी घेतल्यानंतर त्यांनी डिक क्लार्क प्रॉडक्शन विकत घेतले. यासोबत गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा प्रसारणाचे अधिकार मिळवले.\n- वांग यांनी सांगितल्याप्रमाणे, ''माझ्या मुलाला (सिकोंग) जबाबदारी स्वीकारण्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. मी तुमच्यासारखे जीवन जगण्यास इच्छुक नाही. असे तो म्हणाला.''\n- ''आज युवकांच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. त्यामुळे मॅनेजिंग समुहाला जबाबदारी सोपवून आम्ही बोर्डमध्ये राहून काम सांभाळावे हाच पर्याय उत्तम आहे.''\nमुलाने कुत्र्यासाठी विकत घेतले 8 iPhone\n- जिआनलिन यांचा मुलगा सिकोंग आता 30 वर्षांचा झाला आहे. तो गतवर्षी आपल्या कुत्र्यासाठी 8 iPhone 7 विकत घेऊन जगभरात सोशल मीडियावर चर्चेत आला होता.\n- तर 2015 मध्ये त्याने आपल्या कुत्र्यासाठीच 2 अॅपल वॉच खरेदी केल्या होत्या. सिकोंग वांडा ग्रुपचा 2 टक्क्यांचा पार्टनर आहे. अर्थातच तो 12,400 कोटी रुपयांचा मालक आहे.\n- त्याने लंडन येथून आपले पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच 2011 मध्ये वडिलांकडून 488 कोटी रुपये घेऊन इक्विटी फंड कंपनी सुरू केली होती.\n- सोबतच इंटरनेट एंटरटेनमेंट, गेमिंग आणि सोशल नेटवर्किंग इंडस्ट्री, डायनिंग कंपनीमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे.\n- सोशल मीडियावर त्याचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याला चीनचा मोस्ट एलिजिबल बॅचलर देखील म्हटले जाते. कित्येक चिनी अभिनेत्रींसोबत त्याचे रिलेशन चर्चेत राहतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/meaning-of-maharashtra-elections-mandate", "date_download": "2021-07-30T01:46:18Z", "digest": "sha1:ZF2FO5WYVTRHA25CEEOLQSWH2FSLPV6Q", "length": 15727, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "महाजनादेशाचा अन्वयार्थ - द वायर मराठी", "raw_content": "\nकाँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.\n‘विजय मिळविण्यासाठी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिले पाहिजे’ महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला भाजप- शिवसेनेने स्वतःला कायम विजयी भूमिकेत पहिले. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सर्वकाळ पराभूत मानसिकतेत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजयाचा आत्मविश्वास त्यांनी कधीही कमी झालेला दाखवून दिला नाही. कायम २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा त्यांचा हा दावा मात्र निकालात प्रतिबिंबित होताना दिसत नाही, तो ही लोकसभेतील प्रचंड यशानंतर व मोठ्या प्रमाणावर भाजप – शिवसेनेत झालेल्या पक्षांतरानंतरही.\nया संदर्भात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षांतर केलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या २५ पैकी केवळ १९ सदस्यांनाच या निवडणुकीत यश प्राप्त झाले आहे. पक्षांतर करून केवळ चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या व नंतर राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निकालाने एकप्रकारे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना त्यांना निवडणुकीत मिळालेले यश हे त्यांचे व्यक्तिगत नसते तर संघटना व पक्षाचे असते हे दाखवून दिले आहे.\nया निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मानसिक पातळीवर झालेले पक्षांतर जनतेने यातूनच चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. भाजप व शिवसेना युतीला अपेक्षित यश न मिळण्यामागे त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणल्याने तयार झालेली नाराजीसुद्धा कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असताना ज्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे नेते भाजपात व शिवसेनेत उमेदवारी मिळविताना दिसत होते तर ज्यांनी सातत्याने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला त्या प्रमुख नेत्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजप- शिवसेनेचा मतदार निश्चितच दुखावला गेला ज्यामुळे त्यांना अपेक्षित यश प्राप्त होताना दिसत नाही.\nभाजपला केवळ १०० च्या आसपास जागा मिळाल्यामुळे आता भाजपला कायम शिवसेनेवर विधानसभेत विसंबून राहावे लागेल आणि त्याची पुरेपूर किंमत शिवसेना उठवत राहील हे निश्चितच.\nनिकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचा ५० : ५०चा आग्रह बरेच संकेत देऊन जात आहे. या शिवाय २०१४च्या निकालानंतर सुरवातीला ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची ऑफर दिली त्यावेळी अल्पमतात असलेल्या भाजपने शिवसेनेस शिरजोर होऊ दिले नाही. उलट त्यांनी सत्तेच्या वाटणीत आपल्या मनाप्रमाणे शिवसेनेला वाकवले. तसे सहकार्य यावेळी शरद पवार यांच्याकडून भाजपला मिळण्याची कोणतीही अपेक्षा नाही. किंबहुना भाजपशी बार्गेनिंग करण्याकरिता शरद पवारांचा वापर यावेळी शिवसेना करण्याची पूर्ण शक्यता आहे. तशी शिवसेनेला मदत यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडूनही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकाँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीला प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश हे महाराष्ट्राच्या मतदारांच्या प्रगल्भतेचे लक्षण म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणावर या दोन्ही पक्षातून पक्षांतर होऊनही या पक्षांनी आपले संख्याबळ वाढविले आहे. असा जनादेश देताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपेक्षा पक्ष संघटना व वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असते हे जनतेने दाखवून दिले आहे.\nसातारचे उदयनराजे भोसले व पक्षांतर करणाऱ्या जवळपास २५ पैकी १९ आमदारांचा पराभव करून जनतेने या नेत्यांची चूक दाखवून दिलेली दिसते.\nया निवडणुकीत ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आजारपणात वयाच्या ७९ व्या वर्षी स्वतःला झोकून दिले व आपल्या आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निरुत्तर केले ती निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गौरवाने नोंद घेणारी घटना ठरणार आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत निरस व एकतर्फी वाटणारी निवडणूक शरद पवारच्या प्रचारामुळे शेवटच्या टप्प्यात रंगतदार व उत्कंठावर्धक झाली. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच या निवडणुकीत सर्वाधिक फायद्यात त्यांचा पक्ष असल्याचे दिसून येते.\nया निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेतून जात होता. लोकसभेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने आजारीपणात सोनिया गांधींकडे काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद आले होते. या निवडणूक काळात सोनिया गांधी या Non Playing Capton सारख्या वाटत होत्या. राहुल गांधी व काही मोजके नेते सोडले तर महाराष्ट्रात देशभरातील कोणीही नेता फारसा प्रचारात दिसला नाही. आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना जबाबदारी देऊन त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला मिळालेले हे यश केवळ प्रामाणिक काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे व मतदाराचे आहे.\nया निवडण���कीने सर्वच पक्षांना धडा दिला आहे. भाजपला १००च्या आसपास जागा देताना त्यांना कायम शिवसेनेच्या गरजेची जाणीव ठेवण्यास भाग पाडले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ मिळाल्याने एक मजबूत विरोधी पक्ष आला असे म्हणता येईल. अशा मजबूत विरोधी पक्षामुळे आता सत्ताधारी युतीला कायम दबावात राहावे लागेल असे दिसते.\nप्रा. डॉ. प्रमोदकुमार ओलेकर आर्टस् अंड कॉमर्स कॉलेज, आष्टा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख आहेत.\nकाश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-07-30T02:37:14Z", "digest": "sha1:DYR4ISKHJA6DL3KYTBYM4YBTGFNCXDYU", "length": 22261, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष\n< विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी\nविकिपीडिया नवीन सदस्यांच्या लेखन/संपादनाचे स्वागत करतो. नवागत सदस्यांना या प्रकल्प पानाच्या परीघ/कार्यकक्षा मर्यादेचा अंदाज येत नाही.म्हणून हे पान अर्धसुर्क्षीत केले आहे.\nसगळ्या भाषांतील विकिपीडियांमध्ये १,००० लेख असणे अपेक्षित आहे. या अशा निवडक लेखांची विषयांनुसार यादी मराठी विकिपीडियन्सच्या महाराष्ट्रीय/भारतीय परिपेक्षातून/दृष्टीकोणातून येथे दिलेली आहे.\nमहाराष्ट्रीय/भारतीय दृषीकोणातून अशा नोंदी या पान यादीत कराव्य���त. मराठी विकिपीडियातून इतर भाषी विकिपीडियात अनुवाद समन्वयाकरीता लेख नोंदणी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इतर विकिपीडियात निर्यात सुसूत्रीकरण#मराठीतून इतर भाषात अनुवादीत करून हवे असलेले लेख यादी येथे करावी मराठी विकिपीडियावर हवे असेलेल्या लेखांची नोंद या दुव्यावर टिचकी देऊन करावी.\nयातील काही लेख अगदी सुरुवातीच्या स्थितीत आहेत तर काही अजून तयार केले गेलेले नाहीत. बर्‍याचशा लेखांसमोर त्याच विषयावरील इंग्लिश विकिपीडियातील लेखाचा दुवा दिलेला आहे. संपादक त्याचा मुक्त उपयोग करू शकतात.\nभारतीय, महाराष्ट्रीय, मराठी परिपेक्षातून या यादीत नोंदी कराव्यात. शंका वाटल्यास चर्चा पानावर चर्चा करावी. गरज भासल्यास प्रचालक मार्गदर्शन करतील.\nइतर विकिपीडियावर अस्तीत्वात असलेले लेख दुवे\n१ भारत en:India hi:भारत उदाहरण उदाहरण\n१ महाराष्ट्र en:Maharashtra, hi:महाराष्ट्र उदाहरण उदाहरण\n२ मराठी भाषा उदाहरण उदाहरण उदाहरण\n२ महाराष्ट्रातील धर्म,संस्कृती आणि सामाजिक चळवळी उदाहरण उदाहरण उदाहरण\n३ महाराष्ट्रातील तालुके उदाहरण उदाहरण उदाहरण\n४ उत्तर महाराष्ट्र उदाहरण उदाहरण उदाहरण\n५ पश्चिम महाराष्ट्र उदाहरण उदाहरण उदाहरण\n६ मराठवाडा उदाहरण उदाहरण उदाहरण\n७ विदर्भ उदाहरण उदाहरण उदाहरण\n८ कोकण उदाहरण उदाहरण उदाहरण\n९ मुंबई विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n१० पुणे विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n११ नाशिक विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n१२ नागपूर विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n१३ औरंगाबाद विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n१४ अमरावती विभाग उदाहरण उदाहरण उदाहरण\n१५ खानदेश उदाहरण उदाहरण उदाहरण\n१६ माणदेश उदाहरण उदाहरण उदाहरण\n१७ गोवा उदाहरण उदाहरण उदाहरण\n१८ बेळगाव उदाहरण उदाहरण उदाहरण\n१९ कोल्हापूर उदाहरण उदाहरण उदाहरण\n२० नाशिक उदाहरण उदाहरण उदाहरण\n२१ मुंबई उदाहरण उदाहरण उदाहरण\n२२ पुणे उदाहरण उदाहरण उदाहरण\n२३ औरंगाबाद उदाहरण उदाहरण उदाहरण\n२४ उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nइतर विकिपीडियावर अस्तीत्वात असलेले लेख दुवे\n१ मराठीतील बोलीभाषा उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण कोल्हापूरी, उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण चंदगडी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण नागपूरी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण मराठवाडी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण कोकणी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण वऱ्हाडी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण बेळगावी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण मालवणी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण मोरस मराठी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण झाडीबोली उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण तंजावर उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण बगलांनी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण नंदुरबारी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण खाल्यांन्गी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण वर्ल्यांगी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण तप्तांगी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण डोंगरांगी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण जामनेरी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण खानदेशी उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उद��हरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nउदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/babasaheb-bhosale-biography/", "date_download": "2021-07-30T02:09:01Z", "digest": "sha1:WU64WNHLJHGD7NYSXLKYV2SPXLA6AT5A", "length": 9157, "nlines": 82, "source_domain": "tumchigosht.com", "title": "बाबासाहेब भोसले: महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र खुप लवकर विसरला – Tumchi Gosht", "raw_content": "\nबाबासाहेब भोसले: महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र खुप लवकर विसरला\nबाबासाहेब भोसले: महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र खुप लवकर विसरला\nआतापर्यंत महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, त्यात काही नावे नावाजलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांची नावे लक्षात ठेवली आहे. मात्र एक मुख्यमंत्री असे आहे ज्यांना महाराष्ट्र खूपच लवकर विसरला ते म्हणजे बाबासाहेब भोसले यांना.\nबाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री होते. बाबासाहेब भोसले यांना आताचा महाराष्ट्र विसरला असेल पण जेव्हा भोसले मुख्यमंत्री होते, तेव्हा फक्त आणि फक्त त्यांचीच चर्चा होती.\nभोसले यांचे व्यक्तिमत्त्व विनोदी आणि स्पष्ट वक्ता असे होते. ते हजरजबाबी होते, त्यामुळे बऱ्याचदा अनेक लोकांना ते आपल्या स्टाईलमध्ये उत्तर द्यायचे. जाणून घेऊ बाबासाहेब भोसले यांच्या काही गोष्टी…\n१९८२ मध्ये कथित सिमेंट घोटाळा प्रकरणात नाव अडकल्याने बॅरिस्टर ए आर अंतुले यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. पण तेव्हा इंदिरा गांधी यांनी बाबासाहेब भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.\n१९८२ ते १९८३ या काळात म्हणजे फक्त वर्षभर भोसले हे मुख्यमंत्री होते. जेव्हा भोसले यांच्या नावाची घोषणा झाली होती, तेव्हा वर्तमानपत्रात छापण्यासाठी कोणाकडे त्यांचा साधा फोटो देखील नव्हता, इतकेच काय तर माहिती संचालनालयाकडे देखील त्यांचा फोटो नव्हता.\nमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा असावा अशी इच्छा त्यावेळी इंदिरा गांधी यांची होती. भोसले राजकारणात हेवी वेट नसल्याने त्यांना कंट्रोल करणे दिल्लीला सोपे जाणार होते. तसेच बाबासाहेब भोसले हे मराठा होते, त्यामुळे इंडिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडले.\nबाबासाहेब भोसले यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ जरी एक वर्षाचा असला तरी त्याकाळात त्यांनी घेतलेले निर्णय चांगले गाजले होते. १० पर्यंत मुलींना मोफत शिक्षण, असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षण देणे. मासेमारांसाठी विमा योजना, पंढरपूर देवस्थान कायदा, असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते.\nबाबासाहेब भोसले यांनी आपल्या पक्षातील आमदारांवर नियंत्रण न ठेवता आले नाही. त्यामुळे अवघ्या ३७७ दिवसांत बाबासाहेब भोसले यांचे मुख्यमंत्री पद गेले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर ते आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले, मुख्यमंत्री पद तर काढून घेतले पण आता नावापुढे लागलेले माजी मुख्यमंत्री हे कोणीही काढू शकत नाही.\nlatest articlemarathi articletumchi goshtताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\nभारतीय संघात जेव्हा विराट होता नवखा तेव्हा त्याची झाली होती रॅगिंग, केले होते ‘हे’ काम\nभुतांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या ‘या’ पत्रकाराने लढवली अजब शक्कल\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीच्या आधी घडलेला संवाद…\n‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यासोबतचे राज ठाकरे यांचे कनेक्शन…\nअसा पंतप्रधान ज्याने अन्न सोडले पण अमेरीकेच्या धमकीसमोर झुकला नाही, वाचा पुर्ण किस्सा\nलाल बहादूर शास्त्री: असे पंतप्रधान ज्यांना गाडी घेण्यासाठी बँकेतून कर्ज काढावे लागले,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/651", "date_download": "2021-07-30T02:08:45Z", "digest": "sha1:KRC67WWADYGI4VQ2KPNXTPJ7UB24UKIT", "length": 22646, "nlines": 138, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता केंव्हा समजून घेणार ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता केंव्हा समजून घेणार \nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता केंव्हा समजून घेणार \nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राज्याचा विकास आराखडा मांडून व एका महानगर पालिकेत सत्ता मिळाल्यावर त्या विकास आराखड्याप्रमाणे त्या शहराचा सामाजिक.सांस्क्रुतिक. शैक्षणिक व सौंदर्यद्रुष्टीने विकास कसा होतो त्यांचे प्रात्यक्षिक दाखविणारे राजसाहेब ठाकरे हे खरे तर एका राज्याचे नेते नाही तर ते अख्ख्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहे असे अनेक विचारवंतांना वाटते. मागील लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता मोदी-शहा ह्या भारतीय राजकारणात हिटलरशाही आणणाऱ्या जोडीला भारतीय राजकारणाच्या राजकीय क्षितिजावरुण हटवा अंशी भिमगर्जना करून संपूर्ण भारतीय राजकारणात भूकंप आणणारे राजसाहेब ठाकरे यांचेबद्दल अनेक राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांना खूप अपेक्षा आहे.त्यांच्या मते येणाऱ्या समोरच्या काळात महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्या हाती येईल. पण ज्या प्रकारे महाराष्ट्रात मनसेचे आमदार नगरसेवक यांची संख्या रोडवली त्यामुळे अनेकांना राजसाहेबांच्या भविष्याबद्दल शंका सुद्धा आहे. कारण एकतर महाराष्ट्रातील जनतेला अजूनही राजसाहेब ठाकरे पटले नाही. किंव्हा महाराष्ट्रातील जनतेनीं त्यांचे नेत्रुत्व स्वीकारले नाही असे सर्वच विचारवंत. राजकीय विश्लेषक आणि पत्रकार चर्चेतून आपले मत मांडताना दिसतात. पण हे काही अंशी खरं असलं तरी माझं मतं मात्र वेगळं आहे. माझ्या मते ज्या पद्धतीने इतर पक्षाचे पक्ष संघटन सर्वत्र दिसते आणि विशेष म्हणजे त्या संघटनेमधे श्रीमंत नेते मंडळी असतात शिवाय निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आपल्या पक्षाकडे ओढतात आणि त्यांनाच सर्व राजकीय पक्ष उमेदवाऱ्या देतात त्यामुळे त्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात.इकडे मात्र मनसेमधे कट्टर कार्यकर्त्यांची फौज असली तरी ऐन वेळेवर काही कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराला विकले जातात.खरे तर हीं विक्रूतिच म्हणावी लागेल पण हे मी मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः हे चित्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्रांत बघितलं आहे.जिथे पक्षाचे पदाधिकारीच भाजपा शिवसेना उमेदवारांच्या दावणीला होते आणि पक्षाची उमेदवार सौ. सुनीता गायकवाड ह्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेवून मनसेचा किल्ला लढवित होत्या.असं चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतं, कारण मनसेच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांना वाटायला पैसे नव्हते आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडे कोट्यावधी रुपये होते.मला आठवतंय एकदा राजसाहेब चंद्रपूर दौऱ्यावर असतांना एका पदाधिकाऱ्यांनी राजसाहेबांना म्हटलं होतं की आम्हच्या क्षेत्रांत विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते हे खूप श्रीमंत असल्याने ते आम्हचेवर भारी पडतात आम्हाला संघटन बांधण्यासाठी त्यामुळे अडचण येते. त्यावर राजसाहेबांनी त्या पदाधिकाऱ्यांना एकच म्हटलं की ते काहीही असलं तरी तुम्ही विकले जावू नका.पण त्यांच्या त्या महत्वपूर्ण संदेशाकडे येथील पदाधिकाऱ्यांनीं लक्ष दिलं नाही आणि पक्षाचे उमेदवार त्या 2014 च्या निवडणुकीत अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकले नाही. खरं तर या अनुभवातून बोध घेवून पक्षाची संघटन बांधणी नव्याने होणे गरजेचे होते मात्र पाच वर्षापूर्वीची परिस्थिती आजही आहे. त्यामुळे जोपर्यंत राज���ाहेब संपूर्ण महाराष्ट्रात संघटन बदल घडविणार नाही तोपर्यत पक्षाला नवी उभारणी येणार नाही. त्यात पूर्व विदर्भ तर काही पदाधिकाऱ्यांची मनसे म्हणजे त्यांची खाजगी मालमत्ता आहे असेच एकूण चित्र आहे. जो त्यांच्या मताप्रमाणे आणि इशाऱ्यावर चालेल ते मग पक्ष संघटन वाढवीत नसले तरी ते पदाधिकारी आणि पक्षाचे, आणि जे महाराष्ट्र सैनिक पक्ष हितासाठी सदैव तत्पर. अनेक समस्याविषयी निवेदने.आंदोलने आणि उपक्रम घेवून पक्षाचे नाव रोशन करतात पण त्यांच्या इशाऱ्यावर चालत नाही ते महाराष्ट्र सैनिक पक्षाचेच नाही.त्यांचा पक्षाशी काही समंध नाही असे वरीष्ठ पदाधिकारी प्रसारमाध्यमांना सुद्धा प्रतिक्रीया देत असतात त्यामुळे यांना पक्ष वाढवायचा नाही तर कुण्यातरी धनदांडग्या. श्रीमंत विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या दावणीला बांधायचा आहे.नव्हे पूर्व विदर्भात राजसाहेबांचे लक्ष नाही त्यामुळे हे वरीष्ठ पदाधिकारी आपल्या सोईप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतात आणि पक्ष संघटन आपल्या भोवती फिरवीतात हे आता स्पष्ट दिसते.पण अशाही स्थितीत काही राजमावळे आपल्या नेत्यांची दूरद्रुष्टी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याचा द्रुढ संकल्प आपल्या मनमस्तीकामधे साठवून व त्यासाठी आपले सर्वोच्य योगदान देण्यासाठी धडपडत आहे.मात्र वरिष्ठाची नजर त्यांचेकडे नाही. त्यामुळे पक्ष आहे तिथेच आहे. मुंबई.पुणे. नाशिक. ठाणे सोडले. व विदर्भातील वणी विधानसभा क्षेत्र सोडले तर बाकी ठिकाणी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही कारण तेच ते पदाधिकारी आणि तेच ते रडगाणे यामुळे पक्षातील अनेक चांगले कर्तबगार कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. त्यांचा राजसाहेबांवर विश्वास आजही आहे पण स्थानिक पदाधिकारीच निष्क्रिय असल्याने त्यांचा नाईलाज आहे. पण तरीही आज राजसाहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवशी महाराष्ट्रातील सर्व राजसमर्थक आणि महाराष्ट्र सैनिकांनी एक संकल्प करून या महाराष्ट्रात मनसेची सत्ता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला राजसाहेबांचे विचार पटवून सांगावे लागेल व दूरदृष्टी असणाऱ्या राजसाहेबांच्या नेत्रुत्वाला प्रस्थापित करण्यासाठी मराठी चळवळ चालवावी लागेल. तर आणि तरच या महाराष्ट्रात पुन्हा सकळ मराठी मनाचं. मावळ मातीच राज्य निर्माण होईल. आणि शिवछ���्रपतीच्या स्वराज्याची संकल्पना पुन्हा या महाराष्ट्रात प्रत्यक्षात साकारली जाईल.साप्ताहिक आणि पोर्टल भुमीपुत्राची हाक परिवारातर्फे राजसाहेबांच्या वाढदिवशी त्यांना कोटी कोटी मनसे शुभेच्छा \nभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल पुन्हा कार्यान्वित अंतिम मुदत 30 जून पर्यंत\nअंधारी नदीअंधारी नदीधून हजारोधून हजारो ब्रॉस रेती चोरी करणारे व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/recruitment-rajapaksa-family-members-cabinet-sri-lanka-4493", "date_download": "2021-07-30T00:00:14Z", "digest": "sha1:R7O46HZW3PVE557TJE55NMNY55TDIPRL", "length": 3097, "nlines": 16, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "श्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती", "raw_content": "\nश्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती\nश्रीलंकेच्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबीयांची भरती\nकोलंबो: श्रीलंकेत सध्या दोन भावांचे सरकार आहे. अध्यक्षपदी गोटाबया राजपक्ष असून पंतप्रधानपदी त्यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्ष आहेत. महिंदा यांनी आधी देशाचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. हे कमी होते की काय, आता नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात राजपक्ष कुटुंबातील आणखी तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.\nश्रीलंकेच्या नव्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी झाला. २८ कॅबिनेट आणि ४० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. खातेवाटपात अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी स्वत:कडे संरक्षण मंत्रालय ठेवले असून अर्थ खाते महिंदा यांनी आपल्याकडे घेतले आहे. महिंदा यांचे थोरले पुत्र नमल राजपक्ष यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महिंदा यांचे मोठे बंधू चमल राजपक्ष यांची जलसंधारण मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. चमल यांचे पुत्र शशींद्र यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राजपक्ष कुटुंबातील इतर अनेक सदस्यांकडे विविध प्राधिकरणे, मंडळे, सरकारी कंपन्या यांचे प्रमुखपद आहे. एक जण खासदार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1626/", "date_download": "2021-07-30T00:56:10Z", "digest": "sha1:OWF4XNEUK5QVPMGNUZ5Z3MMBCRUYCWFT", "length": 2751, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मधुर नातं", "raw_content": "\nचांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,\nगर्दीतल्या थो���्यांशीच आपला सूर जुळतो.... १\nसुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,\nअशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२\nसुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,\nत्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३\nआपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,\nजीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T02:28:33Z", "digest": "sha1:37QHEH4OZZ6VBENM4CB25BRN55PAZXWK", "length": 3560, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फिलिप चौथा, फ्रांस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nफिलिप चौथा (१२६८ - २९ नोव्हेंबर, १३१४) हा तेराव्या आणि चौदाव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा तिसऱ्या फिलिप मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. याच्या राज्यकाला दरम्यान तूर दे नेस्लेचे लफडे बाहेर आले. यात फिलिपच्या तीन सुनांवर व्यभिचाराचा आरोप केला गेला. याचे पर्यवसान मृत्युदंड, तहहयात कैद आणि इतर शिक्षांमध्ये होउन याचा दूरगामी परिणाम फ्रांसच्या राजघराण्यातील स्त्रीयांवर झाला.\nयाच्यानंतर त्याची तीन मुले एकामागोमाग फ्रांसच्या राजेपदी आले.\nतिसरा फिलिप फ्रांसचा राजा\n५ ऑक्टोबर, इ.स. १२८४ – २९ नोव्हेंबर, १३१४ पुढील\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/new-record-name-ab-de-villiers-12881", "date_download": "2021-07-30T02:03:27Z", "digest": "sha1:MTR2D77KKCIAY6BH64YSNBAPBDHOVADL", "length": 4942, "nlines": 27, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "IPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम", "raw_content": "\nIPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (ABD) आयपीएलमध्ये आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलच्या (IPL) इतिहासात 5,000 धावा काढणारा डिव्हिलियर्स सहावा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 5,000 हून अधिक धावा करणारा तो दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. एबी पूर्वी डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये 5,000 हून अधिक धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत 6,041 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 6,000 धावा करणारा एकमेव फलंदाज कोहली आहे. डीव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 3,288 चेंडूत 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये कमी बालमध्ये जलद गतीने 5,000 धावा पूर्ण करण्यात एबी यशस्वी झाला आहे. (New record in the name of AB de Villiers)\nकमिन्सच्या आवाहनानंतर ब्रेट लीने केली भारताला मोठी मदत\nडेविड वॉर्नरने (David Warner)) आयपीएल कारकिर्दीमध्ये 3,555 चेंडूत 5,000 धाव पूर्ण केल्या आहेत. सुरेश रैनाने 3615 चेंडूत 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर, रोहित शर्माने (Rohit Sharma) 3,817 चेंडूत 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी देखील आयपीएलमध्ये 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्स एकमेक असा फलंदाज आहे ज्याने 150 च्या स्ट्राईक रेट 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत. एबीने 5,000 धावा 161 सामन्यात पूर्ण केल्या आहेत. सामन्यांचा हिशोबाने विचार केला तर डेविड वॉर्नरने 135 सामन्यात 5,000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता. तसेच विराट कोहलीने 157 सामन्यात 5,000 धावा पूर्ण केल्या आहेत.\nदरम्यान, आयपीएलचा यंदाचा हंगाम 9 एप्रिल पासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 22 सामने झालेले आहेत. काल दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या सामन्यात एबीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज रात्री चेन्नई (CSK) विरुद्ध हैद्राबाद (SRH) सामना होणार आहे.\nपाकिस्तानच्या ''या'' दिग्गज फलंदाजाने भारतीयांसाठी केली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/drought/", "date_download": "2021-07-30T01:04:19Z", "digest": "sha1:B7AS4BMSDTCNQTXFDVGG2RFYX3LULF37", "length": 4952, "nlines": 49, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Drought Archives | InMarathi", "raw_content": "\nया गावात अवतरलय ‘स्वदेस’ चित्रपटातील हे कॅरॅक्टर, सुरू आहे लोककल्याणाचं काम\n‘आपल्या राज्यात पाऊस पडत असतानाही आपल्याला पिण्याचे पाणी मिळत नाही’ या भावनेतूनच त्यांनी २० वर्ष जलसंवर्धन या विषयाचा अभ्यास केला.\nलातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये\nशिक्षण असो वा क्रीडा, कला असो वा विज्ञान, संगीत असो वा सिनेमा प्रत्येक ठिकाणी लातूरकरांचे नाव तुम्हाला ठळक अक्षरात दिसल्याशिवाय राहणार नाही.\nब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संताप आणते\nब्रिटिशांनी इतक्या सुधारणा राबविल्या होत्या तरी इथला समाज त्यांचा सत्तेविरुद्ध का पेटून उठला होता भारतीयांच्या मनात ब्रिटिश विरोधी भावना का निर्माण झाली\nयाला जीवन ऐसे नाव\nपूर्ण शहरात पाण्याची वानवा असताना या बहाद्दराकडे ६ महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक आहे\nभूजल पातळीत वाढही झाली मात्र नंतर खराब अंमलबजावणी मुळे हि परिस्थिती ओढवली.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या निमित्ताने “पाणी फाउंडेशन”ला काही सवाल..\nनागरिक म्हणून आपण देखील ह्या एका महत्वपूर्ण मुद्द्याकडे दुर्लक्ष करून गाफील राहत आहोत का \nउन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा\nजे करायचे ते फक्त या वर्षापुरतेच करून नाही चालणार, तो आपल्या सवयीचा भाग बनला पाहिजे. आपण काय काय करू शकतो याचा आपण जरा विचार करू या…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/mumbai-airport-tops-punctuality-he-left-delhi-and-bangalore-behind-a642/", "date_download": "2021-07-29T23:55:49Z", "digest": "sha1:67JHIS3LBXMFGW6PJ46HNVPLDRQVYQE4", "length": 17518, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे - Marathi News | Mumbai Airport tops in punctuality; He left Delhi and Bangalore behind | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २८ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे\nएका धावपट्टीवर विमानाची आगमन वा प्रस्थान प्रक्रिया सुरू असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागत असल्याने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते.\nमुंबई विमानतळ वक्तशीरपणात अव्वल; दिल्लीसह बंगळुरूलाही टाकले मागे\nमुंबई : वक्तशीरपणात मुंबईविमानतळ अव्वल ठरले आहे. जवळपास ९८ टक्के उड्डाणे वेळेत पूर्ण करीत मुंबईने दिल्ली आणि बंगळुरूलाही मागे टाकले आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा नंबर लागतो. शेकडो विमानांची ये-जा आणि प्रवाशांच्या वर्दळीमुळे दिवसभर हा परिसर गजबजलेला असतो. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्याने विमान संचलनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे समांतर धावपट्ट्या असलेल्या इतर विमानतळांप्रमाणे येथून एका वेळी दोन विमानांचे उड्डाण करता येत नाही.\nएका धावपट्टीवर विमानाची आगमन वा प्रस्थान प्रक्रिया सुरू असताना दुसरी धावपट्टी बंद ठेवावी लागत असल्याने पीक अवरमध्ये मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडते. मात्र, या अडथळ्यांवर मात करीत मुंबई विमानतळाने वक्तशीरपणात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ‘एटीसी’ टॉवरमधील कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे हे साध्य झाले आहे.देशांतर्गत सेवा देणाऱ्या सहा आघाडीच्या विमान कंपन्यांच्या मे महिन्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डिजीसीए) आकडेवारी सादर केली.\nदिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या विमानतळांवरील उड्डाणांचा तुलनात्मक अभ्यास त्यात करण्यात आला आहे. त्यानुसार सहापैकी चार कंपन्यांनी मुंबई विमानतळाला वक्तशीरपणात पहिला क्रमांक दिला आहे. मुंबई विमानतळावर मे महिन्यात एअर एशिया आणि विस्ताराच्या विमानांचे वेळापत्रक १०० टक्के अचूकरीत्या पाळले. तर इंडिगो ९९.३० टक्के, गो एअर ९४.२० टक्के, स्पाईस जेट ९५.८० टक्के आणि एअर इंडियाच्या विमानांनी ९५.७० टक्के अचूकता साधली.\nप्रतिदिन किती विमाने आकाशात झेपावतात\nकोरोनापूर्वी मुंबई विमानतळावरून प्रतिदिन सरासरी ९७० विमाने ये-जा करायची. कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या येथील उड्डाणसंख्या २५०वर स्थिरावली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमुंबई :समुद्राने गिळली महामुंबईची १०७ चौ. कि.मी. जमीन; ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढ\nउपग्रहाच्या अभ्यासातून स्पष्ट : ३० वर्षांत पाणी पातळीत चिंताजनक वाढ ...\nमहाराष्ट्र :Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर\nCoronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...\nमहाराष्ट्र :मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित\nकोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित करण्यात आले. ...\nराजकारण :“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले\nकाँग्रेसच्या संकल्प दिवसाच्या दिवशी माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...\nशिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण - ...\nसध्या मुंबईत करोनाचे रूग्न कमी झल्यामूळे ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या सटवर पोहचली आहेत...सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून आपण मुंबईच्या सेटवर पोहोचल्याच स ...\nमुंबई :24 वर्षात मुंबईकरांचे 21 हजार कोटी खड्यात टाकणारे वाझे कोण; अमित साटम यांचा सवाल\nमुंबई उच्च न्यायालयाने स्वतःदाखल केलेल्या सूमोटो याचिकेत काही किंबहुना थातुरमातुर कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई केली असे म्हटले आहे. ...\nमुंबई :Mumbai Local: लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा, पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत\nMumbai Local: मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असल्यानं चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...\nमुंबई :पासपोर्ट बनवणं झालं आणखी सोपं, पासपोर्ट केंद्रावर आता वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही; झटपट होणार काम\nPassport Service, India Post: तुम्ही जर परदेश दौऱ्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पासपोर्ट (Passport) असणं महत्वपूर्ण आणि अनिवार्य आहे. ...\nमुंबई :‘आरपीएफ’मुळे प्रवाशाला परत मिळाले ४ लाखांचे दागिने\nमुंबई : पश्चिम रेल्वेच्या बाेरिवली स्थानकात बॅगेचा रंग सारखा असल्यामुळे एका महिला प्रवाशाची बॅग बदलली हाेती. या बॅगेत ... ...\nमुंबई :राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू आहे. सातत्याने लसींचा साठा कमी पडत असल्याने दुसऱ्या ... ...\nमुंबई :मीटर रीडिंगच्या विलंबामुळे फरक पडल्याने वीज ��्राहकांना शॉक\nमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वीज पुरवठा करत असलेल्या वीज कंपन्यांकडून वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेण्यास विलंब झाल्यामुळे ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार; ममता बॅनर्जींचा एल्गार\nNarendra Modi: आता बँका बुडण्याचे टेन्शन नको 90 दिवसांत तुमचे पैसे परत मिळणार; मोदी सरकार कायदा आणणार\n...अन् तिनं डॉक्टर व्हायचं ठरवलं; सचिन तेंडुलकर जिच्या मदतीला धावला, त्या दीप्तीची प्रेरणादायी गोष्ट\n अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...\n...म्हणून संपूर्ण देशात वाढली आहेत पेट्रोल, डिझेलची किंमत; मोदी सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं\nअनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-aurangabad-police-harassed-citizens-5829164-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:10:00Z", "digest": "sha1:6DM26RNWU67GLYCRNOVR6KQFYY6RCKRE", "length": 8277, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad Police harassed citizens | ...हे तर पोलिसांचे गुंडाराज, मिटमिट्याच्या महिलांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचारांची कहाणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n...हे तर पोलिसांचे गुंडाराज, मिटमिट्याच्या महिलांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचारांची कहाणी\nऔैरंगाबाद - आमची काहीच चूक नाही. पोलिसांनी घरात घुसून आम्हाला मारहाण केली. मुलाबाळांनाही मारले. पुन्हा आमच्यावरच गुरकावत फ्रिजमधले आइस्क्रीमही खाल्ले.. हे गुंडाराज नाही तर काय आहे... अशा शब्दांत मिटमिटा गावातील महिलांनी सोमवारी पोलिसांच्या अत्याचाराबाबत विभागीय आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले. आमदार इम्तियाज जलील यांच्यासह मिटमिटा गावातील महिला, ग्रामस्थांनी सोमवारी विभागीय आयुक्तालयात धाव घेऊन पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची माहिती दिली. या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करत या ग्रामस्थांनी एक तास विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, असे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितल्यानंतर महिला शांत झाल्या. मि���मिटा गावातील युवकांसह महिला, बालके यांना पोलिसांनी कशी मारहाण केली, याचे चित्र या ग्रामस्थांच्या आक्रोशातून उभे राहिले. अनेक महिलांच्या पायांवर काठ्यांचे वळ होते. महिलांनी त्यांना झालेल्या मारहाणीची कहाणी विभागीय आयुक्तांसमोर सांगितली. हे वळ पाहून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अवाक् झाले.\nपोलिसांच्या धास्तीने अनेकांनी गाव सोडले\nमहिलांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला मारले, टीव्ही फोडला. अनेक जण आमच्याच घरातले पाणी पित होते. काहींनी फ्रिजमधील आइस्क्रीम फस्त केले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पोलिस पुन्हा गावात धडकतील, या भीतीपोटी अनेक जण गाव सोडून गेले आहेत. त्यामुळे या पोलिसांवर कठोर कारवाई करा, ग्रामस्थांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणी महिलांनी केली.\nवर्दी मिळाली म्हणून गुंडगिरी जमणार नाही : आमदार इम्तियाज जलील म्हणाले, वर्दी मिळाली म्हणजे पोलिसांनी अशी गुंडगिरी करणे योग्य नाही. ग्रामस्थांना अमानुषपणे झालेली मारहाण म्हणजे त्यांची गुंडगिरीच आहे, हे सहन केले जाणार नाही. या प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांनी मारहाण केलेल्या सहा महिलांना मंगळवारी विधानसभेत घेऊन जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.\nपोलिस उपायुक्तांनी केले आश्वस्त\nमहिला, आमदार इम्तियाज जलील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विभागीय आयुक्तांनी पोलिस आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे विभागीय आयुक्तालयात आले. आता गावात येऊन पोलिस कोणाला अटक करणार नाहीत. केवळ चौकशी केली जाईल, अशा शब्दांत त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. दोषी पोलिसांवरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nया वेळी छाया मालोदे यांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला घरात घुसून मारहाण केली. माझ्या दोन वर्षांच्या मुलीलाही चापट मारली. पतीला पकडून नेले. आम्हाला कोणाचाही आधार नाही. माझ्या पतीला सोडा, अशी विनवणी त्यांनी केली. फरिदा शेख इब्राहिम यांच्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. त्यांनीही मारहाणीबाबात गाऱ्हाण मांडले. अनेक महिलांनी पायावर उठलेले वळ दाखवल्यानंतर पोलिसांनी किती अमानुषपणे काठ्या चालवल्या हे समोर आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mumbai-police-help-tea-seller-boy-for-his-education-viral-news-on-social-media-mhrd-466695.html", "date_download": "2021-07-30T00:57:31Z", "digest": "sha1:SL3CTJBCS56XLMREHNL3RNUDNRVOX644", "length": 7681, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "याला म्हणतात खाकी वर्दी! रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत– News18 Lokmat", "raw_content": "\nयाला म्हणतात खाकी वर्दी रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत\nचहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता मुलाचं उत्तर ऐकून पोलीस कर्मचाऱ्याच्या काळजाचं पाणी झालं.\nचहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता मुलाचं उत्तर ऐकून पोलीस कर्मचाऱ्याच्या काळजाचं पाणी झालं.\nमुंबई, 24 जुलै : राज्यात सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मोठं संकट ओढावलं आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था पणाला लागली आहे. पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता मुंबई विभागात लॉकडाऊनदरम्यान काम करत आहेत. राज्य संकटात असताना जीवापाड काम करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. अशात देवासारख्या काम करणाऱ्या पोलिसांच्या अनेक कौतूकास्पद बातम्या समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार मुंबईत वरळी विभागात घडला आहे. वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ओंकार व्हनमारे या कर्मचाऱ्याने चहा विकणाऱ्या एका मुलाला शिक्षणासाठी वह्या-पुस्तकं घेण्यासाठी मदत केली आहे. माटुंगा (दादर) परिसरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार यांना चहा विकणाऱ्या सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. त्याची समस्या जाणून घेत ओंकार यांनी त्याला मदत केली आणि शिक्षणासाठी मोठं प्रोस्ताहन दिलं. आज माटुंगा (दादर) इथं बंदोबस्त करत असताना एक 14 वर्षाचा मुलगा आला आणि ओंकार यांना विचारलं ,\"साहेब चहा घेणार का \" त्यानंतर त्यांना सहज विचारलं, \"बाळा नाव काय तुझं\" त्यानंतर त्यांना सहज विचारलं, \"बाळा नाव काय तुझं\" \"सागर माने\" असं नाव त्याने सांगितलं. चहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता, 29 मार्चला वडील वारले. त्यांचं चहाचं कॅन्टीन होतं, आतापर्यंत जितकं कमवलं होतं तितकं सगळ संपलं. घरात आई आणि मी राहतो. आई आजारी असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज 200 रुपये मिळवतो. कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं द्यायचं आहे असं त्याने ओंकार यांना सांगितलं. महालक्ष्मी मंदिरासमोर तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ यावर ओंकार या���नी \"तुला पुढे शिकायचं आहे का\" \"सागर माने\" असं नाव त्याने सांगितलं. चहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता, 29 मार्चला वडील वारले. त्यांचं चहाचं कॅन्टीन होतं, आतापर्यंत जितकं कमवलं होतं तितकं सगळ संपलं. घरात आई आणि मी राहतो. आई आजारी असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज 200 रुपये मिळवतो. कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं द्यायचं आहे असं त्याने ओंकार यांना सांगितलं. महालक्ष्मी मंदिरासमोर तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ यावर ओंकार यांनी \"तुला पुढे शिकायचं आहे का\" असा प्रश्न विचारताच \"मला तुमच्या सारखं पोलीस व्हायचं आहे\" असं त्याने उत्तरं दिलं. त्यावेळेस कोणताही विचार न करता ओंकार यांनी आई वडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केले त्या प्रकारे त्याला 10वीची पुस्तकं आणि वह्या घेऊन दिल्या. इतकंच नाही तर अभ्यासाठी पुढे कोणतीही अडचण आली की मदतीसाठी कायम फोन कर असंही ओंकार यांनी सांगितलं. ओंकार यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं सर्वस्तरातून कौतूक होतं आहे.\nयाला म्हणतात खाकी वर्दी रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/career/", "date_download": "2021-07-30T02:06:47Z", "digest": "sha1:LFDRCDZZL52KGD53OAMAHM7UCF63JUIH", "length": 15624, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Career News in Marathi: Career Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nजिवाची पर्वा न करता तिघांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्....\nझटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी\nकोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं\nकेरळमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण, महाराष्ट्रातही वाढतायत आकडे\nएअर इंडियाचे जनक जेआरडी टाटा विमानातल्या स्वच्छतेबाबत होते खूप काटेकोर\n20 रुपयांच्या सिगरेटसाठी हत्या, BSF जवान आणि त्याच्या वडिलांवर गोळीबार\nHBD: सोनूच्या पत्नीला नव्हतं वाटत पतीने अभिनेता व्हावं; कॉलेजमध्ये अशी झाली ओळख\nसोशल मीडियावरही नोरा फतेहीचा बोलबाला; कमी कालावधीत गाठला लाखो फॉलोअर्सचा पल्ला\n'मैं पानी पानी हो गई..' जॅकलिनच्या गाण्यावर ACP दिव्याचा हॉट अंदाज; VIDEO Viral\nपूरग्रस्तांना पाहून दीपाली सय्य���ला अश्रू अनावर; कोट्यवधींच्या मदतीचं दिलं आश्वास\nटीम इंडियाला खराब बॅटींगचा फटका, श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच नामुश्की\nIND vs SL : चांगल्या खेळाचं बक्षीस, श्रीलंकन खेळाडूच्या 4 IPL टीम संपर्कात\nIND vs SL : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, मालिका गमावण्याचं गंभीर संकट\nटीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची पुन्हा निराशा, श्रीलंकेच्या बॉलरला दिलं Birthday Gift\n 31 जुलैपर्यंत KYC अपडेट करणं आवश्यक, नाहीतर बंद होतील तुमची ही खाती\nदररोज 130 रुपयांची बचत करुन मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख, काय आहे LIC योजना\nपुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली\n70 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय; 25 वर्षापर्यंत होईल मोठी कमाई\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nझटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी\nIIT शशांक मिश्रांनी IASसाठी सोडली अमेरिकेची नोकरी; ट्रेन प्रवासात केला अभ्यास\nअविचारी लोकांना असते संपत्तीची चणचण; लक्ष्मी कधीच नांदत नाही\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nCoronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट\nकोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं\nकेरळमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण, महाराष्ट्रातही वाढतायत आकडे\nजर्मन राष्ट्राध्यक्षांनी घेतले दोन वेगवेगळ्या लशींचे डोस; लस कॉम्बिनेशन फायदेशीर\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nजिवाची पर्वा न करता त���घांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्....\nरेल्वे कर्मचाऱ्याची गाडी घसरली; बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला बघून पत्नीचा तांडव\nVIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार\n11पैकी दोघेच बचावले; दरड कोसळल्यानंतर Video शूट करीत तरुणाने सांगितला प्रसंग\nIIT शशांक मिश्रांनी IASसाठी सोडली अमेरिकेची नोकरी; ट्रेन प्रवासात केला अभ्यास\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर इथे जुनिअर इंजिनिअर्ससाठी भरती; लगेच करा अर्ज\n 'ही' आयटी कंपनी यंदा तब्बल एक लाख भारतीयांना देणार नोकरी\nआता मराठीसह 'या' पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग; PM मोदींची मोठी घोषणा\nCBSE 10th, 12th result 2021: विद्यार्थ्यांनो, या पद्धतीनं चेक करा तुमचा रोल नंबर\nराष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण; विद्यार्थ्यांबाबत काय म्हणाले पंतप्रधान\n'उर्वरित आयुष्य कृष्णभक्तीत घालवायची इच्छा' IPS अधिकारी महिलेचा VRS साठी अर्ज\nमेडिकल प्रवेशामध्ये OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा मोठा निर्णय\nराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई इथे तब्बल 104 जागांसाठी भरती\nपायात घालायला कधीकाळी चप्पलही नव्हती, परिस्थितीवर मात करत भावेशची यशाला गवसणी\nIIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमध्ये भरती\nJob Alert: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे नोकरीची संधी\nगरीब कुटुंबात जन्मलेले IPS ऑफिसर प्रेमसुख डेलू; 12 वेळा मिळवली सरकारी नोकरी\nमहाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई इथे वकील पदासाठी नोकरीची संधी\nJob Alert: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर इथे पदभरती; इतक्या जागा रिक्त\nठाकरे सरकारचा खासगी शाळांना दणका, 15 टक्के फी कपात\nJob Alert: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 'या' पदासाठी जागा रिक्त\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये शिकत आहात तर आताच फॉलो करा 'या' करिअर टिप्स\n Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघाच\nमहाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरण इथे 'या' उमेदवारांना नोकरीची संधी\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nजिवाची पर्वा न करता तिघांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्....\nHBD: सोनूच्या पत्नीला नव्हतं वाटत पतीने अभिनेता व्हावं; कॉलेजमध्ये अशी झाली ओळख\nपायात घालायला कधीकाळी चप्पलह��� नव्हती, परिस्थितीवर मात करत भावेशची यशाला गवसणी\n स्टेजवरच नवरदेवानं केलेल्या त्या कृत्यामुळे नवरीचा हिरमोड; VIDEO व्हायरल\nखोचला पदर आणि साडीवरच दाखवलं असं करतब; नेटिझन्स म्हणाले, हिने Olympic मध्ये जावं\n78 वर्षीय आजीच्या भन्नाट डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ; VIDEO नं जिंकली लाखोंची मनं\n'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू\n'डिम्पल गर्ल' गायत्री दातारचा पैठणी लुक; फोटो पाहून चाहते म्हणाले Beauty Queen\nसाराच्या अदांवर फॅन्स पुन्हा फिदा; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली फारच हॉट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T02:01:56Z", "digest": "sha1:PTTM4BZF5STEQC3NSJUF3YL4UASD5JQ2", "length": 3498, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खाद्य व कृषी संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखाद्य व कृषी संस्था\nसंयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे. सध्या जगातील १९१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.\nसंयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/sensex-and-nifty-fell-sharply-today-12409", "date_download": "2021-07-30T01:50:49Z", "digest": "sha1:BEANRTELU7J7HWWCCN4FYIHMWXHT37QJ", "length": 6529, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच सत्रात भांडवली बाजार कोसळला", "raw_content": "\nShare Market Update : आठवड्याच्या पहिल्याच सत्रात भांडवली बाजार कोसळला\nदेशातील भांडवली बाजाराने आज सर्वात मोठी घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्याच सत्र व्यवहारात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 3.44 टक्क्यांनी खाली आला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजार���चा निर्देशांक निफ्टी देखील आज 3.53 टक्क्यांनी घसरला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवली होती. त्यानंतर आजच्या सत्र व्यवहारात देखील दोन्ही निर्देशकांनी जोरदार आपटी नोंदवली आहे. (The Sensex and the Nifty fell sharply today)\nफ्लिपकार्ट अदानी ग्रुपमध्ये सामील, 2500 लोकांना मिळणार रोजगार\nदेशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल 1,707.94 अंक गमावत 47,883.38 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार म्हणून ओळखला जाणारा निफ्टी 524.05 अंकांनी खाली येत 14,310.80 वर स्थिरावला आहे. आजच्या सत्र व्यवहाराच्या सुरवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 634.67 अंकांनी घसरत 48,956.65 वर उघडल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 190.20 अंशांनी घसरत 14,644.65 वर खुला झाला होता.\nयापूर्वी मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 154.89 अंशांनी खाली येत 49,591.32 वर बंद झाला होता. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 38.95 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 14,834.85 च्या पातळीवर स्थिरावला होता. त्यानंतर आजच्या सत्रातील घसरण आणि मागील सत्रातील घसरण मिळून मुबई शेअर बाजाराचा (BSE) बीएसई 3.75 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई (NSE) 3.79 टक्क्यांनी खाली आलेला आहे. मागील काही दिवसांपासून भांडवली बाजारातील चढ-उतार आजच्या सत्र व्यवहारात प्रकर्षांने दिसून आले.\nघरबसल्या तुमच्या वाहनावरील ई-चलन चेक करा आणि ऑनलाईनच भरा\nदरम्यान, देशातील कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि त्यामुळे पुन्हा एकदा टाळेबंदीचे (Lockdown) सावट यामुळे बाजाराने आजच्या व्यवहारात मोठी पडझड नोंदवल्याचे मत बाजारातील तज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. आज मुंबई शेअर बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी महाराष्ट्र बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोडा, सन फार्मा, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस, टायटन या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. तर डॉक्टर रेड्डीज या कंपनीचे समभाग वधारले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/man-send-bads-photo-woman-amravati-crime-news-429421", "date_download": "2021-07-30T02:22:57Z", "digest": "sha1:DPZJOZXZKNUCY3FMQA23Y634B2W4ODCE", "length": 7665, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काय सांगता! कैदी येरवडा कारागृहातून महिलेला पाठवायचा अश्‍लील फोटो; कारागृहातून घेतले ताब्यात", "raw_content": "\nपोलिस पथक फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील अंबवडे येथे देखील जाऊन आले. परंतु, रिकाम्या हाताने परतले. तेथे तपासामध्ये संदीप हा गिट्टीखदान, नागपूर, त्यानंतर संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी, बारामती येथे असल्याचे कळले. तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला.\n कैदी येरवडा कारागृहातून महिलेला पाठवायचा अश्‍लील फोटो; कारागृहातून घेतले ताब्यात\nअमरावती : महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्‍लील मॅसेज आणि अश्‍लील फोटो पाठविणाऱ्या युवकास अखेर पुण्याच्या येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. संबंधित युवकाविरुद्ध वरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संदीप सुखदेव हजारे (वय २९, रा. अंबवडे, जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nयुवकाविरुद्ध वरुड ठाण्यात विनयभंग व आयटी ॲक्‍ट अन्वये गुन्हा दाखल होता. त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्यात २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी त्याचा विविध टप्प्यात तांत्रिक पद्धतीने तपास करून विविध राज्यांत शोध घेतला. त्याला शोधण्यासाठी सायबर पोलिस राजकोट येथे जाऊन आले. तेथेही तो सापडला नाही.\nजाणून घ्या - मोठी बातमी नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या\nपोलिस पथक फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील अंबवडे येथे देखील जाऊन आले. परंतु, रिकाम्या हाताने परतले. तेथे तपासामध्ये संदीप हा गिट्टीखदान, नागपूर, त्यानंतर संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी, बारामती येथे असल्याचे कळले. तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला. तो पुणे पोलिसांच्या कोठडीत येरवडा कारागृहात असल्याचे कळले. वरुड न्यायालयाकडून आदेश घेऊन पोलिसांनी संदीप हजारे याला येरवडा येथून ताब्यात घेतल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.\nवैयक्तिक माहिती शेअर करू नका\nनागरिकांनी फेसबुक अकाउंटवर आपली वैयक्तिक माहिती, फोटो शेअर करू नये, तोतयांकडून त्याचा वापर करून बनावट खाते सोशल मीडियावर उघडण्याची भीती असते. अनोळखी व्यक्तीची फेसबुक फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये.\n- डॉ. हरिबालाजी एन.,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/ashish-shelar-asked-question-to-uddhav-thackeray-criticised-ajit-pawar-baramati.html", "date_download": "2021-07-30T01:28:26Z", "digest": "sha1:6OG244PI6QCFCEGLHONKVGVE2VK6DSYC", "length": 12404, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "…मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी का नाही?; आशिष शेलारांचा खोचक सवाल | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मुख्य बातम्या …मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी का नाही; आशिष शेलारांचा खोचक सवाल\n…मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी का नाही; आशिष शेलारांचा खोचक सवाल\nमुंबई: विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना आमदार आशिष शेलार म्हणाले, “२१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीसाठी विविध तरतुदी दिसतात, मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी तरतुदी का नाही,” असा खोचक सवाल त्यांनी ठाकरेंना केला. “मुख्यमंत्र्यांनी कला नगर पुलाचे लोकार्पण करताना मुंबईचा सुनियोजित विकास झाला पाहिजे असे विधान केलं.\nगेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना आताच सुनियोजित विकासाची आठवण का व्हावी एकीकडे पर्यावरण मंत्री सांगतात की, मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण असायला हवं. जर महापालिकेचे अधिकार अबाधित राहून असे प्राधिकरण होणार असेल, तर आमचा विरोध नाही. पण एकीकडे असे सांगितले जात असले, तरी मंत्रालयातून कृती मात्र उलटी केली जाते.\nपाली हिल येथील कृष्णा-अजय डेव्हलपर्सने यांच्या इमारतीचे बांधकाम करताना फनेल झोनच्या नियमापेक्षा १० फूट जास्त उंच करण्यात आले. त्याला एअरपोर्ट अँथाँरिटीने विरोध केला, त्यामुळे मुंबई महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र नाकारले. मात्र याबाबत मंत्रालयात नगर विकास विभागाने सुनावणी घेऊन त्या विकासकाला भोगवटा प्रमाणपत्र दिले.\nहेही वाचा : भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का ; नाना पटोलेंचा हल्लाबोल\nअशा प्रकारे महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतींना आता बांधकाम परवाने आणि भोगवटा प्रमाणपत्रे मंत्रालयातून देणार का, महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणार का, महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणार का जी तातडी कृष��णा-अजय डेव्हलपर्सच्या कामात दाखली ती फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत का दाखवत नाहीत जी तातडी कृष्णा-अजय डेव्हलपर्सच्या कामात दाखली ती फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत का दाखवत नाहीत हाच का तो तुमचा सुनियोजित विकास हाच का तो तुमचा सुनियोजित विकास,” असं म्हणत शेलार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.\n“५०० चौरस मीटरपेक्षा छोट्या भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणारे धोरण मुंबई महापालिकेने मंजूर केले. त्यातून काही सवलती देण्यात आल्या ही बाब अत्यंत चांगली आहे. पण एकदा धोरण महापालिकेच्या सुधार समितीने मंजूर केल्यानंतर पुनर्विकासाचे प्रत्येक प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीत आणायची अट का घातली ही तर टोल वसूली आहे.\nमुंबईत अशा २५ हजार इमारती आहेत म्हणजे धोरण मंजूर करताना कोणी “भेटले” नाही म्हणून प्रत्येक प्रस्ताव सुधार समितीत आणायची अट घातली का वांद्रे वरळी सी-लिंकमुळे बाधित होणाऱ्या वांद्रे, खार, जूहू वर्सोवा येथील कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईचे काय\nवांद्रे चिंबई येथे जेट्टी उभारली जात असून, त्याला स्थानिक कोळी बांधवाचा विरोध आहे. मग सरकार ही जेट्टी कुणासाठी बांधत आहे पुरवणी मागण्यांमधे सरकारने ईव्हीएम मशिनसाठी २.५ कोटींची तरतूद केली आहे, त्यामुळे यापुढे काँग्रेस ईव्हीएम मशिन विरोधात बोलणार नाही,” असा टोलाही शेलार यांनी काँग्रेसला लगावला.\nPrevious articleभाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का ; नाना पटोलेंचा हल्लाबोल\nNext articleनिया ‘या’ व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nउध्दव ठाकरेंना मातोश्रीवरुन गरीबांचे दुःख कळणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2014/07/31/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T02:06:30Z", "digest": "sha1:PXQEONRRGLWC5Y2SO5BVCIGW6ZKLJZO3", "length": 14177, "nlines": 186, "source_domain": "mazespandan.com", "title": "स्वत:विषयी काय सांगाल? – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nUncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nया प्रश्नाचं खरं खरं उत्तर ज्याला देता येतं, त्यालाच उत्तम करिअर संधी आहे, असं समजा\nस्वत:विषयी काय सांगाल, हे जर आपण एखाद्याला विचारलं तर त्या व्यक्तीला खूप विचार करावा लागतो. पण तेच दुसर्‍याबद्दलची मतं विचारा, भरपूर माहिती असते. भरपूर बोलता येतं.\nनोकरी मिळण्याचा, जॉब इंटरव्ह्यूचा, स्वत:बद्दलच्या माहितीचा अथवा दुसर्‍याबद्दल असणार्‍या मतांचा काय संबंध, असा प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता, पण तो संबंध आहे. आणि खूप मोठा आहे. तुमच्या यशाचा पाया हा या स्वत:विषयी असणार्‍या माहितीवर अवलंबून असतो. यालाच इंग्रजीमध्ये आपण सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो.\nआपण स्वत:ला खरंच ओळखतो हा प्रश्नच आहे. बरेचदा इंटरव्ह्युमध्ये विचारतात, स्वत:विषयी काही सांगा. अनेकांना, नावापलीकडे काहीच सांगता येत नाही. कारण साधं ईमेल लिहिण्यापासून तर बायोडेटामध्ये आपण स्वत:विषयी काय लिहितो इथपर्यंतची ओळख आपण बर्‍याचदा दुसर्‍याकडून उधार घेतलेली असते. त्यामुळे स्वत:विषयी काही सांगता येत नाही, इकडून तिकडून शब्द आणावे लागतात.\nएका कॉलेजात कॅम्पसमध्ये सिलेक्शन करताना शंभर-दीडशे मुलांनी दिलेल्या बायोडेटांवर ‘ऑबजेक्टिव्ह’ म्हणून जे लिहिले होते ते जवळपास ९0 टक्के मुलांचे सारखेच होते. आता हे खरंच शक्य आहे का आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आणि आपण जे शिकलो, त्याप्रमाणे जर आपलं करिअर आपण करत असू तर प्रत्येकाचे ऑबजेक्टिव्ह अर्थात करिअरचे ध्येय एकसारखेच कसे असू शकेल आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आणि आपण जे शिकलो, त्याप्रमाणे जर आपलं करिअर आपण करत असू तर प्रत्येकाचे ऑबजेक्टिव्ह अर्थात करिअरचे ध्येय एकसारखेच कसे असू शकेल पण ते होतं कारण सगळ्यांचं कॉपी/पेस्ट.\nआपल्या बर्‍याचशा नोकरीच्या संधी या कॉपी/पेस्टमुळे आणि स्वत:विषयी काहीच न सांगता आल्यामुळे आपल्या हातातून निघून जातात.\nपण हे मुलांच्या लक्षातच येत नाही. त��� कसाबसा बायोडाटा लिहितात, तेच ते शब्द, ज्यातून त्या विद्यार्थ्याच्या क्षमतांविषयी, त्याच्या ध्येयाविषयी काहीच कळत नाही.\nत्यात बर्‍याचदा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा शॉर्टटर्म असतो. जेव्हा कंपनी एखाद्या उमेदवाराला निवडते तेव्हा ती अर्जंट जॉब देत नसते, त्या उमेदवाराला एक करिअर म्हणून एक संधी-पर्याय देत असते. आणि विद्यार्थ्यांचा/उमेदवारांचा दृष्टिकोन फक्त जॉब . मिळवणं एवढाच असेल तर त्याच्याऐवजी लॉँग टर्म विचार करणार्‍या उमेदवाराला अर्थात करिअरचा विचार करणार्‍या उमेदवाराला कंपनी जास्त पसंती देते.\nपण करिअर करायचं म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर प्रथम स्वत:ला समजून घेणं आवश्यक आहे.\nमी एखाद्या तरुणाला मुलाखतीमध्ये त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत हे विचारतो तेव्हा तो काही तरी टिपीकल उत्तरं देतो. पण या गोष्टी तुझी स्ट्रेंथ आहे असं का वाटतं या प्रश्नावर त्यांना काहीच उत्तर देता येत नाही. कारण, स्वत:विषयी काही माहितीच नसते.\nचांगलं कम्युनिकेशन स्किल ही माझी स्ट्रेंथ आहे, लीडरशिप ही माझी स्ट्रेंथ असं जेव्हा उमेदवार सांगतो तेव्हा ती स्ट्रेंथ त्याला जस्टीफाय करावी लागते. तेच अनेकांना जमत नाही.\nअनेकांना हमखास विचारलं जातं, स्वत:त काय सुधारणा करायला आवडेल बरेच जण तर गप्पच होतात, ट्रान्समध्ये जातात. कारण त्यांनी याचा कधी विचारच केलेला नसतो. मग मी इमोशनल आहे, मी मनाला फार लावून घेतो किंवा मी कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. (फिअर टू से नो) यासारखी छापील उत्तरं दिली जातात.\nतसं पाहता जगातील शंभर टक्के लोक इमोशनलच असतात. हिटलरसुद्धा इमोशनलच होता. इमोशनल असणं हा काही वीकनेस असू शकत नाही. पण हे समजूनच न घेता काहीबाही सांगून टाकलं जातं.\nम्हणून सर्वप्रथम एखाद्या जॉबसाठी अप्लाय करण्याच्या आधी स्वत:बद्दल विचार करणे, स्वत:ला समजून घेणे महत्त्वाचे ठरते.\n.खुद के गिरेबान मे देखना भी सिखो दोस्तो\n– विनोद बिडवाईक, दै. सकाळ\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिह���सिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T02:27:57Z", "digest": "sha1:LYH6OKYMOCXNUMJIDOH4OLIE6OYSTMAF", "length": 3923, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► जागतिक व्यापार संघटना‎ (रिकामे)\n► हॅन्सियाटिक लीग‎ (१ प)\n\"आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१० रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tribal.maharashtra.gov.in/1007/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T00:22:47Z", "digest": "sha1:PZR45YXP5PW3X2UGPW2LM3JLOI27YYD2", "length": 6329, "nlines": 118, "source_domain": "tribal.maharashtra.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nपरिपत्रके , सूचना आणि न्यायालयीन आदेश\nसूचना आणि न्यायालयीन आदेश\nकायदा , नियम आणि सूचना\nजी. ओ. एम. शासन निर्णय\nआदिवासी़ विकास विभागाची माहिती पुस्तिका\nप्रकाशने - विभागाची माहिती\nप्रकाशने - आश्रम शाळा संहिता\nवार्षिक आदिवासी घटक योजना - 2018-19\nवार्षिक आदिवासी घटक योजना पुस्तक 2017-18\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2015-2016\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2016-2017\nवैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nक्रीडा व युवक कल्याण\nक्रीडा व युवक कल्याण\nमहिला व बाल कल्याण आणि पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nकेंद्र सरकारचे महत्वाचे पत्र\nमहाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या पत्र\nश्रेणी निवडा --निवडा-- आश्रम शाला बाबत वसतिगृह बाबत आदिवासी भागामध्ये परवडणारे गृहनिर��माण बाबत आदिवासी शिक्षण कौशल्य विकास बाबत आदिवासी भागामध्ये आदिवासी आरोग्य बाबत आदिवासी विकास विभाग संकेतस्थळ बाबत मॅट्रिकनंतर शिष्यवृत्ती बाबत पूर्व मॅट्रिक परिक्षा शिष्यवृत्ती बाबत आदिवासी विकास विभाग कोणत्याही कार्यक्रम / प्रकल्प बाबत आदिवासी जात प्रमाणीकरण प्रक्रिया बाबत आदिवासी वन हक्क बाबत\nखालील यादीमध्ये पहिला क्रमांक कोणता आहे \n© आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/suryakumar-revealed-secret-six-hit-archers-ball-11573", "date_download": "2021-07-30T01:43:46Z", "digest": "sha1:6SCLA57GHPQGWOCN5YOGLOY3YG4JOSA6", "length": 6059, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "आर्चरच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराचं सूर्यकुमारने सांगितलं सिक्रेट", "raw_content": "\nआर्चरच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराचं सूर्यकुमारने सांगितलं सिक्रेट\nअहमदाबाद: ( Suryakumar revealed the secret of the six hit on Archers ball) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धडाक्यात सुरुवात केली. सूर्यकुमारने दुसऱ्याच सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सहा चौकार आणि तीन षटकारांची बरसात करत आपल्या पदार्पणाच्य़ा इंनिग्समध्येच सूर्यकुमारने 31 चेंडूमध्ये 57 धावा ठोकल्या.\nसूर्यकुमारला कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र गुरुवारी पार पडलेल्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. सूर्यकुमारने कारकिर्दीमधील पहिल्याच सामन्यामध्ये षटकार ठोकला, आणि तो ही इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर. जोफ्राच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा षटकार ठोकत सूर्यकुमारने आपली प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. या सामन्य़ामध्ये सूर्यकुमारला 'मॅन ऑफ द मॅच' चा किताब देऊन गौरवण्यात आले. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने सूर्यकुमार यादवची एक विशेष मुलाखत घेतली. आणि या मुलाखतीचा व्हिडिओसुध्दा ट्विटरवरुन शेअर केला. ( Suryakumar revealed the secret of the six hit on Archers ball)\nINDvsENG 4th T20 : इंग्लंडच्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना ब���न स्टोक्स म्हणतो...\nया मुलाखतीत, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची हिंमत कशी आली असा प्रश्न शार्दुलने सूर्यकुमारला विचारला. त्यावर सूर्यकुमारने, ‘’मी जोफ्रा आर्चरची गोलंदाजी नेहमी पाहत आलो आहे....आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हाही नवीन फलंदाज मैदानावर उतरतो तेव्हा तो त्याला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. मी त्याच्याविरोधात दोन ते तीन वर्षापासून खेळतोय, त्यामुळे त्याबाबत मला सर्वंकश माहिती आहे... मी मारलेला शॉट आधिपासूनच खेळत आलो आहे... लोकल क्रिकेट, डोमॅस्टीक क्रिकेट... जेव्हा मी क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा रबर बॉल, टेनिस बॉलने सिमेंटवर खेळायचो... आणि तेव्हापासूनच हा शॉट मी विकसीत केला. आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहचला,’’ असं सूर्यकुमारने सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_28.html", "date_download": "2021-07-30T00:31:50Z", "digest": "sha1:KBJFVD3J2Q5JZU5KXPLHMVLWNKEMMXLT", "length": 9411, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "बकरी ईद सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन;भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस सज्ज १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / बकरी ईद सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन;भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस सज्ज १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात\nबकरी ईद सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन;भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस सज्ज १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे\nअद्यापही कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली दिसत नाही. या कोरोना परिस्थितीमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच आता मुस्लिम बांधवाचा बकरी ईद हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. दिलेल्या निर्बंधातील नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस प्रशासन आपल्या कार्यास तयार झाली आहे.नागरिकांनी कोरोना काळामध्ये सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. भिवंडी, मुंब्रा शहरात मशिदीमध्ये नमाज पठण होणार नाही. तर भिवंडी शहरातील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या ३८ कत्तलखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणू�� पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.\nबजरंग दल आणि मुस्लीम संघटनांचीही पोलिसांनी बैठक घेऊन त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. भिवंडी आणि मुंब्रा या दोन्ही शहरात सुमारे १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करणे टाळावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. भिवंडीत सुमारे १०० हून अधिक मशिदी आहेत. तर सुमारे १२ लाख मुस्लीम बांधवांची या ठिकाणी लोकसंख्या आहे.शहरातील मशिदीत नागरिकांनी येऊन नमाज पठण करू नये म्हणून मशिदी परिसरात तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून भिवंडीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते, शांतता समितीतील नागरिक आणि मुस्लीम समुदायातील मौलानांची एकत्रित बैठक घेण्यात येत आहे. त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले जात आहे.\nबकरी ईद सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन;भिवंडी मुंब्रा शहरातील पोलीस सज्ज १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:43:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.by-ifeeder.com/series-of-desk-top-feeder/", "date_download": "2021-07-30T00:19:26Z", "digest": "sha1:JD6I2D7RS55EQNCMDZTV475KCTXPBL5S", "length": 4164, "nlines": 153, "source_domain": "mr.by-ifeeder.com", "title": "डेस्क-टॉप फीडर फॅक्टरीची मालिका - डेस्क-टॉप फीडर उत्पादक आणि पुरवठादारांची चीन मालिका", "raw_content": "\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nटीटीओसह मानक रवींदर ...\nइंटेलिजेंट फीडीची मालिका ...\nआहार आणि टीटीओ थर्मल ...\nपत्ता:ए 7, यिनहू औद्योगिक क्षेत्र, 500 गुआंगशान 1 एसटीचा क्रमांक. रस्ता, तियान्हे जिल्हा, गुआंगझोउ.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/marriage-shubh-muhurt-in-2021-panchang-127818762.html", "date_download": "2021-07-30T00:28:34Z", "digest": "sha1:YZAYDVINW2IJYH6BKGUI7736U4QEQZLA", "length": 5463, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "marriage shubh muhurt in 2021 panchang | नवरात्रोत्सवात साखरपुडा, तर नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त, यंदा एकूण 53 शुभमुहूर्त, मे महिन्यात सर्वाधिक 15 तिथी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nज्योतिष:नवरात्रोत्सवात साखरपुडा, तर नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त, यंदा एकूण 53 शुभमुहूर्त, मे महिन्यात सर्वाधिक 15 तिथी\nयंदा विवाहाचे एकूण 53 शुभमुहूर्त\nआधी पितृपक्ष आणि आता अधिक महिना यामुळे दीड महिना विवाहसोहळ्यांना विराम मिळाला आहे. दरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असून दुसरीकडे गुरू आणि शुक्र अस्त आल्याने यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ५३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत.\nदीड महिन्यांनंतर तिथी सुरू होणार असल्याने यंदा नवरात्रोत्सवात साखरपुडा, तर तुळशी विवाहानंतर रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत. सध्या सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. अशातच दीड महिन्यांनी सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. काेराेनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत गुरू अस्त, तर यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत शुक्र अस्त असल्याने शुभ मुहूर्त नाहीत. दरम्यान, सर्वाधिक १५ लग्नतिथी मे महिन्यात आहेत.\n१९ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्या झाल्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. सनई चौघडे वाजणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये २७, २८ यानंतर डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ अशा तारखा आहेत. तसेच, २०२१ मध्ये जानेवारीत ३, ५, ६, ७, ८, ९,१०, फेब्रुवारीत १५, १६, यानंतर शुक्र अस्त आल्याने मार्चमध्ये लग्न तिथी नसून थेट एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१, तसेच जून महिन्यात ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८, जुलै महिन्यात १, २, ३, १३, अशा तारखा असून यंदा ५३ शुभ मुहूर्त आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1656/", "date_download": "2021-07-30T02:15:37Z", "digest": "sha1:NFC42H6FANHMAQSE643HPD3C2IHHYMTK", "length": 4183, "nlines": 100, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- आयुष्याच्या प्रत्येक वळणावर", "raw_content": "\nAuthor Topic: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर (Read 3249 times)\nआयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत\nकुणाची तरी हवी असते\nपण असे का घडते की जेव्हा ती\nव्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते\nअसे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते\nप्रेम हे नकळत होऊन जाते\nमग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती\nप्रेमाच्या शोधात का असते\nअसे म्हणतात की प्रेमात पडल्यावर\nसर्व काही सुंदर असते\nअश्रूंना का स्थान असते\nहे सर्व काही असले तरी\nप्रेम हे अतिशय सुंदर असते\nपण काही जणांना ते\nशोधून ही सापडत नसते\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर\nखूप छान ...... पण जसे कि पुढे काय \nRe: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर\nRe: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर\nअसे म्हणतात प्रेम हे अतिशय सुंदर असते\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2021-07-30T02:31:31Z", "digest": "sha1:2FEK2FWMAHIRREW25C32JEQQQTMHJJFZ", "length": 4938, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२४७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२४७ मधील मृ��्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२४७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१३ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/cg726kx9kdrt", "date_download": "2021-07-30T02:34:05Z", "digest": "sha1:RRJLQOZP4N6AVSU4SSLSYMEGBUOQMX5L", "length": 10787, "nlines": 176, "source_domain": "www.bbc.com", "title": "नाशिक - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 1:39 29 जुलै 20211:39 29 जुलै 2021\nऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल\nराज ठाकरे हे काही दिवसांपासून सक्रिय झालेले दिसत आहेत पण ऐन निवडणुकीच्याच तोंडावर सक्रिय होण्यामुळे पक्षाला फायदा होईल\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 10:06 19 जुलै 202110:06 19 जुलै 2021\nनाशिकमध्ये एक हिंदू-मुस्लीम लग्न रद्द का करावं लागलं\nVideo caption: लग्न रद्द करावं लागल्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांना धक्का बसला आणि मानसिक त्रास झाला.लग्न रद्द करावं लागल्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांना धक्का बसला आणि मानसिक त्रास झाला.\nरसिका आणि आसिफ अतिशय आनंदात होते. मोठ्या प्रयत्नांनी घरच्यांची संमती मिळवली होती, तारीख ठरली, पत्रिका वाटल्या गेल्या पण ऐनवेळी या लग्नात लव्हजिहादच्या नावाखाली विघ्न आणलं गेलं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 1:55 15 जुलै 20211:55 15 जुलै 2021\n'मुस्लीम मुलाशी लग्न करतेय म्हणून मला धमक्यांचे फोन आले'\n\"मुस्लिम मुलाशी लग्न करते, म्हणून धमक्यांचे फोन आले, निनावी पत्र आलं. वडीलांचं ब्रेनवॉश केलं गेलं.\"\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 6:33 9 जुलै 20216:33 9 जुलै 2021\n'मला मिळालेलं मंत्रिपद हा आदिवासी समाजाचा सन्मान, मंत्रिपदाबाबत समजताच आलं रडू' - भारत��� पवार\nपहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉ. भारती पवार यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्रीपदाची शपथ 7 जुलै रोजी घेतली.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 12:27 7 जुलै 202112:27 7 जुलै 2021\nडॉ. भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान, जाणून घ्या त्यांचा प्रवास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 10:55 2 जून 202110:55 2 जून 2021\n'आम्ही खासगी डॉक्टर्स थकलोय, आता कोव्हिडची जबाबदारी आमच्यावर नको'\nआम्हाला कोव्हिडच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा अशी मागणी नाशिकमधल्या खासगी हॉस्पिटल्सच्या संस्थेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 2:35 22 एप्रिल 20212:35 22 एप्रिल 2021\nनाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, सरकारकडून तपासासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना\nनाशिक ऑक्सिजन टॅंक गळती दुर्घटना प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 304 (अ) खाली सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 14:14 21 एप्रिल 202114:14 21 एप्रिल 2021\nनाशिक ऑक्सिजन गळती: अपघात की 'खून' यावरून सुरू झालं राजकारण \nनाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती झाल्यामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 11:02 21 एप्रिल 202111:02 21 एप्रिल 2021\n'आमचा पेशंट तर जिवंत करून देणार नाही, मग त्यांच्या मृत्यूची जबाबदारी तरी घ्या'\nनाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला लागलेल्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 6:54 2 एप्रिल 20216:54 2 एप्रिल 2021\nबेडसाठी आंदोलन करणाऱ्या कोव्हिड रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार कोण\n'मीडिया फक्त प्रशासनाला, सरकारला वाचवायचा प्रयत्न करतेय. आमचा माणूस मेला आणि तुम्ही स्टंटबाजी म्हणताय.'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nपान 1 ��ैकी 7\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/mr/construction-demolition-waste", "date_download": "2021-07-30T00:27:07Z", "digest": "sha1:2KWYWPVHPNXZFKWTAFQOPDCNUSWC7L6N", "length": 14712, "nlines": 296, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "Construction & Demolition Waste | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपा��े नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_26.html", "date_download": "2021-07-30T00:49:18Z", "digest": "sha1:2AAWMPBL244HHQJM4OGKYKHZGHU6A4FA", "length": 6480, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा\nसारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे\nछत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.\nसारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:53:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/bouddh-parishad-in-lonavala/", "date_download": "2021-07-30T00:00:36Z", "digest": "sha1:OOBDV53ZTH7EJMGVDPUPMKXBK7TNYVBM", "length": 9359, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "लोणावळ्यात होणार बौध्द धम्म शिकवणीचा जागर | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome अवांतर लोणावळ्यात होणार बौध्द धम्म शिकवणीचा जागर\nलोणावळ्यात होणार बौध्द धम्म शिकवणीचा जागर\non: March 18, 2017 In: अवांतर, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, लाईफ स्टाईल\n२५ आणि २६ मार्च आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषद\nभारतात प्राचीन काळापासून रुजलेल्या बौध्द परंपरेचा जागर करण्यासाठी अखिल भारतीय भिक्कू संघातर्फे २५ आणि २६ मार्च २०१७ असे दोन दिवस आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेचे आयोजन लोणावळा येथे केले आहे.\nआंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेमध्ये चित्रे, छायाचित्र प्रदर्शन, संगीत आणि प्रसिध्द कलाकार आणि विद्यार्थी समूहाने सादर केलेल्या परफॉर्मिंग आर्टसचा समावेश दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आणि पर्यटन महोत्सवाचा समावेश असेल.\nलोणावळ्यातील कार्ले, भाजे आणि बेडसे या ऐतिहासिक लेण्यांच्या सान्निध्यात ही परिषद होणार असून अखिल भारतीय भिक्कू संघाच्या मुंबई शाखेने त्याचे आयोजन केले आहे. या परिषदेत भारतभरातून बौध्द अध्यापक, शेकडो आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि सन्माननीय सदस्य सहभागी होणार आहेत.\nया कार्यक्रमाविषयी भिक्कू संघाच्या युनायटेड बुध्दिस्ट मिशनचे अध्यक्ष डॉ. वेन. भदंत राहुल बोधी महा थेरो म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट परिषदेचे आयोजन करण्यामागे आमचा मुख्य हेतू लोकांना धम्म दैनंदिन जीवनात कसा आचरता येईल याविषयी जागृती करण्याचा आहे. बुध्दाची शिकवण समजून, उमजून या आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ जगात कशी अंगिकारता येईल हे समजावणे आमचे मिशन आहे.’\nया परिषदेचा एक उद्देश जगातील विविध भागांतील बौध्दांमध्ये मैत्री घडविण्याबरोबरच त्यांचा विविध उपक्रमांच्या माध्यमातून बौध्द कार्यकर्ते आणि अभ्यासकांमध्ये संवाद घडवून धम्म जगण्याचा भाग कसा करायचा याविषयी मार्गदर्शन मिळविणे आहे.\nबौध्द धम्म महाअधिवेशनाचा एक भाग म्हणून स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित भित्तीपत्रक आणि फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात येणार आहेत.\nसहभाग घेण्यासाठी लॉग इन करा www.buddhaadhiveshan.com\nकिंवा adhiveshan2017@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधा.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2755/", "date_download": "2021-07-30T00:53:46Z", "digest": "sha1:H3GLBNRIXUU2DI3GFHZ7XQZGZ4FXM5WH", "length": 4337, "nlines": 110, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-अर्थ नाही या जीवनाचे...", "raw_content": "\nअर्थ नाही या जीवनाचे...\nअर्थ नाही या जीवनाचे...\nअश्रु साक्षी आहेत तिच्या विरहाचे\nतुकडेच उरले आहेत या मनाचे\nआहे मी आता एकला\nअर्थ नाही या जीवनाचे\nवाटते असे एका धूळभेटीचे प्रेम होते आमचे\nकान थकले ऐकून शब्द सांतवनाचे\nगेली ती न विचार करता\nद��:खात झाले रुपांतर सर्व सुखांचे\nसमजवले देऊन उदाहरण लैला मजुनेचे\nदुर्लक्ष केले सांगून कारण मजबुरीचे\nऐकून तिचे सर्व बहाने\nडोळे मिटून पाहिले क्षण पूर्वीचे\nअर्थ नाही या जीवनाचे...\nRe: अर्थ नाही या जीवनाचे...\nकविता छान आहे पण आपण आपलाच विचार न करता सर=मोर्च्या व्यक्तीच पण विचार करा कितीला किती दुख झाल असेल\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: अर्थ नाही या जीवनाचे...\nRe: अर्थ नाही या जीवनाचे...\nRe: अर्थ नाही या जीवनाचे...\nRe: अर्थ नाही या जीवनाचे...\nअर्थ नाही या जीवनाचे...\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T02:25:33Z", "digest": "sha1:C27VDV2IONJSGAVE6XUIM5JHXZ7XSHVJ", "length": 4538, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५८७ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५८७ मधील जन्म\n\"इ.स. १५८७ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०१४ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/sensex-and-nifty-gained-todays-session-12520", "date_download": "2021-07-30T02:12:52Z", "digest": "sha1:YSAWCITM6HNWIEW45NFUJSSLZWEPYY4L", "length": 5617, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Share Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला", "raw_content": "\nShare Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला\nदेशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या चौथ्या आणि सलग दुसऱ्या सत्र व्यवहारात तेजी नोंदवली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.53 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सत्रात सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 48,512.77 वर खुला झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 14,522.40 च्या पातळीवर ���घडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारापर्यंत घसरण झाल्यानंतर शेवटच्या सत्रात पुन्हा दोन्ही निर्देशांकानी उभारी घेतली. (The Sensex and Nifty gained in todays session)\nआज देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 259.62 अंशांनी वधारत 48,803.68 वर बंद झाला. त्यासोबतच देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 76.65 अंकांनी वाढून 14,581.45 च्या पातळीवर बंद झाला. त्यामुळे सलग दोन सत्र व्यवहारात मिळून सेन्सेक्स 920.30 अंकांनी व निफ्टी 270.65 अंशांनी वधारला आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 1,707.94 आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 524.05 अंशांनी उतरला होता.\nआठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहारात देशातील कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि त्यासाठी निरनिराळ्या भागात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता. त्यामुळे एकाच सत्रात शेअर बाजाराने मोठी आपटी नोंदवली होती. त्यानंतर केंद्र सरकारने देशात परकीय लसींना परवानगी देण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा दोन्ही निर्देशांक सावरले आहेत.\nदरम्यान, आज मुंबई शेअर (Mumbai Share Market) बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, बजाज ऑटो, एनटीपीसी, एचसीएल टेक, ओएनजीसी, सन फार्मा, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांचे समभाग वधारले. तर इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, आयटीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र बँक, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोडा, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, इन्फोसिस, टायटन या कंपनीचे समभाग आजच्या व्यवहारात घसरले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/big-blow-to-bjp-three-mlas-on-the-way-to-trinamool-with-another-mp-after-mukul-roy/", "date_download": "2021-07-30T01:16:10Z", "digest": "sha1:6YABXY74SVM2LRHVT35UY2EIXBS2HSP6", "length": 9303, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपला बसणार मोठा झटका?; मुकुल रॉयनंतर आणखी एका खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर? – Dainik Prabhat", "raw_content": "\nभाजपला बसणार मोठा झटका; मुकुल रॉयनंतर आणखी एका खासदारासह तीन आमदार तृणमूलच्या वाटेवर\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ए���दा राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. कारण निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर जाताना पाहायला मिळत आहे. शुक्रवारी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर भाजपाला आणखी मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.\nभाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.\nदरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे हे चौघे भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचे म्हटले जात आहे. भाजपाचे खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते. मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी हे घडले.\nसीएए कायदा लागू करण्यावरून खासदार शांतनु ठाकूर भाजपावर नाराज असल्याचे समोर आले होते. बंगालच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या मतुआ समुदायातून ठाकूर येतात. तर विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दलही चर्चा होत आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजपातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे भाजपाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nगर्लफ्रेंडला भेटायला जायचंय Metro सुरू आहे का ’त्या’ नेटकऱ्याला मिळालं हटके उत्तर\nएकविरा देवी मंदिर आणि राजगडावर लवकरच ‘रोप वे’\nममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना\nदेशाला नवा पर्याय देण्यासाठी ममताजी प्राथमिक चर्चा करत आहेत – नवाब मलिक\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\nवाघोलीत रस्त्यांच्या कामांसाठी भाजपची स्टंटबाजी रामभाऊ दाभाडे यांचा आरोप\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nबैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\n��ेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना\nदेशाला नवा पर्याय देण्यासाठी ममताजी प्राथमिक चर्चा करत आहेत – नवाब मलिक\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_188.html", "date_download": "2021-07-30T01:50:56Z", "digest": "sha1:W2VREPLDCYSEULDLZ6EL3RPQHH7OIYVV", "length": 7280, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nमुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, इस्त्राईलचे महावाणिज्यदूत याकोव फिनकेलस्टाईन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस श्रीनिवास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nनि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क���रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:48:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-raj-thackeray-criticise-to-shiv-sena-5721586-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:13:26Z", "digest": "sha1:WGTUUUPY6XWKUZ7YFSZENTRVWBA5DDBR", "length": 7854, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raj thackeray criticise to shiv sena | शिवसेनेला आता हातावर नव्हे, गालावरच टाळी: राज ठाकरे, अाशिष शेलारांसोबत कृष्णकुंजवर चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशिवसेनेला आता हातावर नव्हे, गालावरच टाळी: राज ठाकरे, अाशिष शेलारांसोबत कृष्णकुंजवर चर्चा\nमुंबई - मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेने नीच राजकारण केले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मनातील खदखद रविवारी व्यक्त केली. शिवसेनेला अनेकदा मी अप्रत्यक्षपणे मदत केली. मात्र यापुढे शिवसेनेला ‘टाळी’ देण्याचा विषयच नाही. आता फक्त गालावर टाळी दिली जाईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.\nमनसेचे नगरसेवक आपल्या संमतीनेच गेले, या शिवसेनेच्या प्रचाराचाही त्यांनी समाचार घेतला. शिवसेनेत प्रवेशासाठी प्रत्येक नगरसेवकाला ५ कोटी रुपये दिले गेले. हे ३० कोटी कुठून आले, असा सवालही केला.\nअाशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात कृष्णकुंजवर ‘गुफ्तगू’\nमनसेचे सहा नगरसेवक आपल्या तंबूत आणून शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर डोळा ठेवून असलेल्या भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे ��डबडून जागे झालेल्या भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली अाहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात बैठक घेतल्यानंतर रविवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.\nया दाेघांत पाऊण तास झालेल्या चर्चेत शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भांडूप पोटनिवडणुकीत विजयानंतर महापाैरपदाकडे ‘अागेकूच’ करणाऱ्या भाजपला शिवसेनेने दाेन दिवसांपूर्वी जाेरदार झटका दिला. मुंबई मनपात शिवसेना (८४) व भाजपच्या (८३) संख्याबळमध्ये अवघ्या एका जागेचा फरक राहिल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने थेट मनसेचे सहा नगरसेवक पक्षात घेऊन संख्याबळातील ही दरी अाणखी रुंद केली. शिवसेनेच्या या ‘षटकारा’ने केवळ मनसेच नव्हे तर भाजपही दुखावला.\nया पार्श्वभूमीवर मुंबई मनपात सत्ताधारी शिवसेनेशी दाेन हात करण्यासाठी भाजप व मनसेची अनाेखी ‘मैत्री’ हाेणार असल्याचे राजकीय संकेत मिळत अाहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या ‘चाली’विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हाेता. अाता परदेश दाैऱ्यावरून मुख्यमंत्री परतल्यानंतर भाजपच्या गाेटातील हालचालींना अाणखी वेग अाला अाहे.\nमराठी मते फाेडून शिवसेनेला देणार शह\n‘आता हातावर नाही, गालावर टाळी’ अशा शब्दांत शिवसेनेला धडा शिकवण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला अाहे. मनसेच्या या संतापाचा फायदा उचलत भविष्यामधील निवडणुकांमध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार करण्याचा भाजपचा विचार असल्याचे समजते. मुंबई, ठाणे, कोकण या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेला ‘बळ’ देऊन मराठी मते शिवसेनेकडून मनसेकडे वळवण्याच्या हालचालींबाबत अाता भाजपकडून विचार केला जात अाहे,’ अशी माहितीही दाेन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sbi-card-for-bpo-3661287-NOR.html", "date_download": "2021-07-30T01:31:42Z", "digest": "sha1:ADQEEMP73PTT6DEKQ3NNBTSSCYK7D6P2", "length": 4497, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sbi card for bpo | एसबीआयचे विशेष कार्ड बाजारात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएसबीआयचे विशेष कार्ड बाजारात\nपुणे - क्रेडीट कार्डचा वापर करतांना बी पी ओ कर्मचारी शिस्त पळत नसल्याने एसबीआय कार्डस ने फिक्स डिपोझिटवर आधारित विशेष कार्ड बाजारात आणले असून आतापर्यंत १२ हजार ग्राहकांनी ते घेतल्याची माहिती एस बी आय कार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबी नरहरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.\n२०१४ पर्यंत कंपनी एक कोटी ग्राहक मिळविणार आहे असेही त्यांनी सांगितले. आडव्हानटेज प्लस हे बी पी ओ मधील लोकांसाठी कार्ड असून त्याची माहिती देताना नरहरी म्हणाले की, एखाद्या ग्राहकाने हे कार्ड घेतल्यावर तो जसजसे पैसे फेडेल त्याप्रमाणे त्याला दिल्या जाणा-या उचल रकमेची मर्यादा वाढविली जाते. त्यामुळे हा ग्राहक वेळेवर कार्ड वापरून उरलेल्या रकमेची परतफेड करतो. या प्रमाणे बचतीला चालना देणारे सिक्युअर्ड कार्ड आम्ही बाजारात आणले आहे. बँकेत मुदत ठेवीवर जसे व्याज मिळते त्याप्रमाणे यावर व्याज दिले जाते. पहिल्या वर्षात १८ टक्के दराने कार्ड धारकाला उचल मिळते आणि वर्षानंतर ती निशुल्क होते.\nमहाराष्ट्र बँकेच्या सहकार्यामुळे कंपनीने ९००० कार्ड विकली असून येत्या वर्षात २०-२५ हजार कार्ड विकली जातील अशी माहिती देऊन ते म्हणाले की, रिटेल आणि इंटर नेट यामुळे १.७ कोटीवरून (२००९ ) १.८ कोटी ( २०१२) झाली आहे. क्रेडीट ब्युरोकडे कर्ज थकविणा-या लोकांची माहिती गोळा होत असल्याने त्याचा फायदाही आम्हाला मिळत आहे. महाराष्ट्र बॅकेखेरीज ओरिएनटल बँक आणि करुर वैश्य बँकेशी आम्ही कार्ड विक्रीसाठी करार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-koperdi-completes-all-the-evidence-of-the-party-in-the-prosecution-adv-5606303-NOR.html", "date_download": "2021-07-30T00:49:14Z", "digest": "sha1:NJAWQRIIUB4GW4PTTGOBJUEA4E3DJ4IB", "length": 6476, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Koperdi completes all the evidence of the party in the prosecution; Adv. Nikams information | कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाच्या सर्व साक्षी पूर्ण; अॅड. निकम यांची माहिती, आता आरोपींचे जबाब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोपर्डी खटल्यात सरकार पक्षाच्या सर्व साक्षी पूर्ण; अॅड. निकम यांची माहिती, आता आरोपींचे जबाब\nनगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. बुधवारी ३१ व्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. आता पुढील सुनावणीत तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. त्यानंतर बचाव पक्ष काही जणांच्या साक्षी घेणार आहे.\nजिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. विशेष सरकारी वकील निकम यांनी बुधवारी सकाळी पोलिस नाईक भाऊसाहेब मुरलीधर कुरुंद यांची अर्धातास सरतपासणी घेतली. मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला १४ जुलैला श्रीगोंदे बसस्थानकातून ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. १६ जुलैला पिंपळवाडी येथे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याला ताब्यात घेतले. तो त्याच्या नातेवाइकांकडे लपला होता. १७ जुलैला पुण्यातील जहांगीर रुग्णालयासमोर तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याला ताब्यात घेतले. तो त्याच्या भावाला भेटायला पुण्यात गेला होता, असे कुरुंद म्हणाले. आरोपींतर्फे अॅड. योहान मकासरे, बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी कुरुंद यांची उलटतपासणी घेतली.\nजितेंद्र शिंदेला अटक केल्याची नोंद स्टेशन डायरीला केली का, अशी विचारणा मकासरे यांनी केली. त्यावर कुरुंद यांनी नाही, असे उत्तर दिले. आंदोलन सुरू झाल्यामुळे भवाळला अटक केल्याचा आक्षेप अॅड. खोपडे यांनी घेतला. कुरुंद यांनी त्याचा इन्कार केला. आहेर यांनी भैलुमेच्या अटकेच्या प्रक्रियेविषयी काही प्रश्न विचारले.\nसरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांनी एकूण ३१ जणांची सरतपासणी घेतली. पोलिस नाईक कुरुंद हे अखेरचे साक्षीदार ठरले. यानंतर एकही साक्षीदार तपासणार नसल्याचे निकम यांनी जाहीर केले. २१, २२ व २३ जूनला होणाऱ्या सुनावणीला तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. बचाव पक्षाचे वकील त्यांच्या वतीने काही साक्षीदारांची यादी न्यायालयात देणार आहेत. त्यानंतर त्यांचीही साक्ष नाेंदवली जाणार अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-big-names-in-support-staff-still-mumbai-not-won-yet-4966392-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:08:25Z", "digest": "sha1:VQIYY6FVKTYQLSJV22HBMTBRKLT7RTL2", "length": 3615, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Big Names in support staff still mumbai not won yet | सचिन, पाँटिंगसह स्टार स्टाफ काय करतोय ? मुंबईला एकही सामना जिंकण्यात यश नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिन, पाँटिंगसह स्टार स्टाफ काय करतोय मुंबईला एकही सामना जिंकण्यात यश नाही\nमुंबई | आयपीएलच्या आठव्या मोसमात मंुबई इंडियन्सकडे स्टार खेळाडूंचा सहकारी स्टाफ बघून अन्य कोणत्याही संघाचा जळफळाट होऊ शकतो. मात्र, हा दिग्गज स्टाफ अजून तरी मुंबईसाठी लाभदायक सिद्ध झाला नाही.\nमुंबईला सलग तीन सामन्यांत दणका बसला. ज्या संघासोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आॅस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पाँटिंग, महान लेगस्पिनर अनिल कुंबळे, शेन बाँड, जाॅन राइट, जाँटी ऱ्होड्स, भारताचा जाँटी नावाने प्रसिद्ध राॅबिनसिंग, माजी यष्टिरक्षक किरण मोरे, पारस महांब्रे आणि माजी फिरकीपटू राहुल संघवीसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.\nनीता अंबानी व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मुलांसोबत अशी केली मस्ती...\nPHOTOS: मुंबई विमानतळावर मुलगी जिवासोबत दिसला एमएस धोनी\nराजस्थानची विजयी हॅटट्रिक, मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग तिसरा पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/illegal-campaign-spending-also-slows-down-money-laundering-liquor-flood-also-reduced-125914322.html", "date_download": "2021-07-30T02:12:03Z", "digest": "sha1:YMJUYMJKU6KDAPALZOK7L737PFBS6ZGB", "length": 8632, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Illegal campaign spending also slows down; Money laundering, liquor flood also reduced | प्रचारातील अवैध खर्चालाही मंदीची झळ; पैसेवाटप, दारूचा महापूर ओसरला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रचारातील अवैध खर्चालाही मंदीची झळ; पैसेवाटप, दारूचा महापूर ओसरला\nमुंबई : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत निवडणूक प्रचारात पैसे, दारू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करून मतदारांना प्रभावित केले जाते. सहाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात तब्बल १६९ कोटींची रुपयांची जप्तीची कारवाई झाली होती. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जप्तीचा आकडा १०७ कोटींपर्यंतच पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीतील या अवैध गोष्टींनाही मंदीची झळ बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.\nविधानसभा निवडणुकीत उमेदवारास २८ लाख तर लोकसभेच्या उमेदवारास ७० लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अर्थात उमेदवार कागदोपत्री मर्यादेच्या आत खर्च दाखवत असले तरी प्रत्यक्षात ताे जास्तच असताे. मतदारा��ना प्रलोभने देत पैसे वाटप, मद्य व विविध वस्तूंच्या वाटपाच्या बेकायदेशीर मार्गांचाही अवलंब केला जातो. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल दरम्यान दरम्यान १६९ कोटी १८ लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्ती करण्यात आल्या होत्या. त्यात ५३ कोटी २१ लाखांची रोकड आणि ३४ कोटी ११ लाखांच्या मद्याचा समावेश होता. त्यानंतर ६ महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या. २१ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आजपावेतो राज्यात १०७ कोटी ८७ लाखांचा ऐवज जप्त झाला आहे. त्यात ४४ कोटी २१ लाखाची रोकड असून २० कोटी ५१ लाख किमतीच्या मद्याचा समावेश आहे.\nयामुळे जप्तीचा आकडा घटला\nलोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. त्यानंतर पाच महिन्यांनी विधानसभेची आचारसंहिता लागली. दोन्ही निवडणुकांत केवळ सहा महिन्यांचा कालावधी आहे. मात्र सरकारी जप्तीच्या कारवाईचा आकडा घटल्याचे दिसते. या बाबत राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभेची आचारसंहिता दीड महिन्यांची होती. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी महिनाभरापेक्षा मी आहे. त्यामुळे जप्तीच्या ऐवजाचे मूल्य घटल्याचे दिसते.\nलोकसभा निवडणुकीत जप्तीची कारवाई\n9 लाख रुपयांच्या साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कुकर आदी\n53 कोटींची रोख रक्कम\n34 कोटींचे देशी-विदेशी मद्य\n10 कोटींचे अंमली पदार्थ\n71 कोटींचा सोने-चांदी ऐवज\n169 कोटी रुपये जप्त केलेल्या वस्तूंचे एकूण मूल्य\nविधानसभा निवडणुकीत जप्तीची कारवाई\n1 लाख रुपयांच्या साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कुकर आदी\n44 कोटींची रोख रक्कम\n20 कोटींचे देशी-विदेशी मद्य\n20 कोटींचे अंमली पदार्थ\n23 कोटींचा सोने-चांदी ऐवज\n107 कोटी रुपये जप्त केलेल्या वस्तूंचे एकूण मूल्य\nप्रचारादरम्यान दारूचे वाटप घटले...\nलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३४ कोटी ११ लाखांची दारू जप्त झाली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश नंतर दारू वाटपात महाराष्ट्राचा क्रमांक होता. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत २० कोटी ५१ लाख रुपयांची दारू जप्त झाली आहे.\nप्रचाराच्या रणधुमाळीतही नेतेमंडळी प्रवासात जपतात आपला वाचनाचा छंद\nगोंदियात 57 वर्षांत 12 निवडणुका, मात्र एकदाही कमळ फुलले नाही\nमोदींचे 3 चॅलेंज v/s राहुल यांचे 3 वार\nएका रुपयात आरोग्य चाचणी, 10 रुपया���त जेवण; वीजही स्वस्त करण्याचे आश्वासन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T00:28:59Z", "digest": "sha1:YR3H4VVLATHYL3NGJZ5KS2GXH7RUXFT3", "length": 19704, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा - द वायर मराठी", "raw_content": "\nकेविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा\nधक्कादायक निकालांसह भाजप आणि शिवसेना युती १६१ जागांवर तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९८ जागा मिळाल्या आहेत. सत्ता नेमकी कोण स्थापन करणार याबाबत अजूनही संभ्रम निर्माण झाला असून, जागा कमी होऊनही शिवसेनेची ताकद वाढली आहे.\nशिवसेना जोर लावत असून, राष्ट्रवादीने नामोहरम केल्याने सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या १२२ जागा होत्या. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये सेनेला ६४ जागा होत्या. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १४४ जागा आवश्यक असल्याने ते एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतील. भाजपच्या गेल्यावेळी पेक्षा १७ जागा कमी झाल्या आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या असून, त्या पक्षाने भाजपला रोखल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये रोखले असून, कॉंग्रेसने भाजपच्या विदर्भातील जागा कमी केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचे आव्हान पेलल्याचे चित्र निर्माण झाले असून, ५४ जागा मिळवूनही राष्ट्रवादीची हवा निर्माण झाली.\nकाँग्रेसचे कोणतेही मोठे नेते प्रचाराला महाराष्ट्रात आले नाहीत. तरीही कॉंग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत.\nमहाराष्ट्रात एकूण मतदानाच्या २५.७ टक्के मते भाजपला मिळाली आहेत. राष्ट्रवादीची मतांची टक्केवारी १६.७ टक्के आहे. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी १६.४ टक्के इतकी आहे. संख्याबळात दुसऱ्या स्थानी असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा कमी मते मिळाली आहेत. काँग्रेसला १५.८७ टक्के मते मिळवता आली आहेत. मनसेला २.२५ टक्के तर एमआयएमला १.३४ टक्के मते मिळाली असून, १.३५ टक्के मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय वापरला आहे.\nनव्या विधानसभेत २३ महिला आमदार असतील असे चित्र असून त्यात ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मावळत्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या. २३५ महिला उमेदवारांनी विविध पक्षांकडून निवडणूक लढविली होती.\nभाजप-सेना महायुतीला २२० ते २५० जागा मिळतील असा भाजपचा कयास होता. आज सकाळीही इतक्याच जागा मिळतील असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी व्यक्त केला होता. पण संध्याकाळपर्यंत निकाल जसजसे येऊ लागले तसे राज्याचे चित्र बदलत गेले.\nपश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०१४ च्या निवडणुकीमध्ये गेलेले आपले बहुतांशी मतदारसंघ परत मिळविले आहेत. राष्ट्रवादीने पुणे, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे विजय मिळविले. विशेषतः साताऱ्यामध्ये भाजपचे उद्यनराजे भोसले पराभूत झाले. तेथे लोकसभेसाठी पोट निवडणूक झाली. त्या ठीकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी मोठा विजय मिळविला.\nराष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून, परळीमधून धनंजय मुंडे, बारामतीमधून अजित पवार, नाशिकमध्ये छगन भुजबळ, श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे या विजयी झाल्या.\nपंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, राम शिंदे, मुक्ताईनगर मधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचे पराभव झाल्याने भाजपला धक्का बसला आहे.\nभोकरमधून ८७ हजार मतांनी अशोक चव्हाण विजयी झाले तर ८ हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण कराड मधून जिंकले. काँग्रेससाठी हे विजय मोठे होते. यांशिवाय परिणीती शिंदे, अमित आणि धीरज देशमुख, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी झाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये १५ हजार मतांनी विजयी झाले, आशिष शेलार २५ हजार मतांनी विजयी झाले तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील २१ हजार मतांनी कोथरूडमधून विजयी झाले.\nकल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे प्रमोद पाटील यांचा विजय झाल्याने मनसेला एक जागा मिळाली.\nठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य आदित्य ठाकरे ६२ हजार मतांनी वरळीतून विजयी झाले. तर कणकवली येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे २३ हजार मतांनी विजयी झाले आहेत. मुंबईचे महापौर शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पराभव झाला. तेथे कॉंग्रेसचे झीशान सिद्दिकी निवडून आले.\nनिवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि काँग्रेसमधून ३५ जण महायुतीमध्ये गेले होते. त्यापैकी १९ जण पराभूत झाले आहेत. त्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिलीप सोपल, भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. तर भाजप सेनेच्या ७ विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला.\nशिवसेनेला कमी जागा मिळाल्या असल्या तरी सेनेची सत्तेत सहभागी होण्यासाठीची ताकद वाढली आहे. आम्ही आमचा पक्ष वाढविणार असून, मी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे म्हणाले, की जनतेने सगळ्यांचेच डोळे उघडले आहेत. ते म्हणाले, “जी काही भाजप बरोबर चर्चा होईल, ती पारदर्शकपणे केली जाईल.” सत्ता एकत्रितपणे राबविण्यासाठी ५०-५० टक्के सहभाग ठरविला जाईल.\nआदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी तसेच महत्त्वाची खाती मिळविण्यासाठी शिवसेना दबावतंत्राचा वापर करणार असल्याचे चित्र आहे.\nसंध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपचा स्ट्राईकरेट वाढला आहे. ते म्हणाले, “यावेळी आम्ही केवळ १६४ जागा लढवल्या, त्या तुलनेत आमच्या चांगल्या जागा आल्या आहेत. आमचा स्ट्राईकरेट ७० टक्के आहे. पण विरोधकांच्या जागा फार काही वाढलेल्या नाहीत. आम्हाला उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा धक्का आहे. आमचे काही मंत्री पराभूत झाले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करू, दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका आम्हाला बसला.” फडणवीस म्हणाले, की अपक्ष निवडून आलेल्या १५ जणांनी आपल्याशी संपर्क साधला आहे.\nशरद पवार यांनी एकहाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. त्यांनी भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आणि पर्याय असल्याचे महाराष्ट्रात जाणवून दिले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “२२० जागा मिळविण्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते, ते महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. सत्तेमध्ये गेल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्तेचा दुरुपयोग करायचा नसतो. डोके ताळ्यावर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ला करण्याचा जो प्रकार झाला, त्याला जनतेने नाकारले आहे. हे शासन आणि मु���्यमंत्री याना लोकांनी नाकारले आहे” मात्र आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला असल्याचेने सहकारी काँग्रेस आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nया निवडणुकीमध्ये ३७० चा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खूप वापरला. याशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरे काहीच नाही, असे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. पण ग्रामीण मतदारांनी हा मुद्दा नाकारल्याचे चित्र आहे. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग- कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि कलम ३७० जे संसदेने रद्द केले आहे. ते परत आणण्याचा प्रश्नच नाही, तरी पंतप्रधान आव्हान देत होते.\nआसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kathua-tighanna-janmathep-tighanna-5varshachi-shiksha", "date_download": "2021-07-30T02:15:46Z", "digest": "sha1:IPUIVHJUFZTYTQLH77JZXV3XHLUSNLNJ", "length": 11053, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कथुआ बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप, तिघांना ५ वर्षांची शिक्षा - द वायर मराठी", "raw_content": "\nकथुआ बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप, तिघांना ५ वर्षांची शिक्षा\nजम्मू व काश्मीरमधील बकरवाल समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले. त्यात एका आठ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला लक्ष्य करून त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला गेला.\nगेल्या वर्षी जम्मू व काश्मीरमधील कथुआ येथील एका आठ वर्षाच्या मुलीवर गँगरेप करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी सोमवारी पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सहा आरोपींपैकी तीन आरोपींना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. जन्मठेप सुनावलेल्या आरोपींची नावे सांझी राम, दीपक खजुरिया व परवेश कुमार अशी असून त्यांच्यावर ३०२ (खून), ३७६ ड (सामूहिक बलात्कार) व १२० ब (गुन्हेगारी कटकारस्थान) ही कलमे लावण्यात आली होती. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या तिघांना गँगरेप केल्याप्रकरणी २५ वर्षे कारावास व प्रत्येकी १ लाख रुपयाचा दंडही न्यायालयाने सुनावला. त्याचबरोबर पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यांची नावे आनंद दत्ता, तिलक राज व सुरेंदर वर्मा अशी आहेत. विशाल जंगोत्रा या सातव्या आरोपीची पुराव्याअभावी सुटका झाली.\nजिल्हा न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व आम्हाला न्याय हवा अशी मागणी केली.\nकथुआ बलात्कार प्रकरणाची पार्श्वभूमी सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप पसरवणारी होती. कथुआ जिल्ह्यात Kathua.docxसुन्नी मुसलमान बकरवाल समाज शेकडो वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायात आहे. ऋतू बदलेल तसा हा समाज आपला बाडबिस्तारा गुंडाळून स्थलांतर करत असतो. या समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले. त्यात एका आठ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला लक्ष्य करून त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला गेला.\nएके दिवशी दैनंदिन कामानुसार बकरवाल समाजातील मुलगी जंगलात निर्जन ठिकाणी गुरं चरायला घेऊन गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले. तिला गुंगी येणाऱ्या गोळ्या जबरदस्तीने देण्यात आल्या व तिच्यावर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला.\nबलात्कार करणारे इतके नीच व नराधम वृत्तीचे होते की मंदिरातही या मुलीवर तीनवेळा बलात्कार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एक सरकारी अधिकारी (सांझी राम-जो मुख्य आरोपी आहे) व दोन पोलिस या नीच कृत्यात सहभागी झाले व या प्रकरणाची अधिक वाच्यता होऊ नये म्हणून तिचा दगडाने ठेचून खून केला गेला.\nया घटनेने तीन महिने जम्मू व काश्मीरचे राजकारण व समाजजीवन घुसळून काढले होते पण आरोपींना पकडले जात नव्हते. जेव्हा सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला तेव्हा पोलिसांनी सर्व आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण अशी चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांचा एक गट भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आला. ए���ढेच नव्हे तर बलात्कारांचा बचाव करण्यासाठी हिंदू एकता मंच जन्मास घातला गेला. आरोपींना न्यायालयात हजर करत असताना या झुंडशाहीने न्यायालयासमोर जय श्रीरामाच्या, भारतमातेच्या घोषणा दिल्या. तिरंगा फडकवला गेला. शिवाय बलात्काराचे समर्थन करणाऱ्यांनी पोलिसांनाच ते पक्षपाती व हिंदूविरोधी असल्याचा बेधडक आरोप केला.\nसोमवारी या प्रकरणाचा निकाल येत असल्याने राज्य सरकारने राज्यात सुमारे हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.\nन्याय 188 Jammu and Kashmir 97 Kathua 2 Rape 18 कथुआ 1 जम्मू-काश्मीर 4 बकरवाल समाज 1 बलात्कार 2 शिक्षा 2\nपरंपरा, मिथके, इतिहासाला उलगडणारा नाटककार\nआधुनिक विचारांचा कलावंत हरपला\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/comfort-edible-oil-will-be-even-cheaper/", "date_download": "2021-07-30T01:03:25Z", "digest": "sha1:LZVTN3WCZFBAKZG7K2KBBMQ2E4C47UH7", "length": 9046, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गृहिणींना दिलासा ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त – Dainik Prabhat", "raw_content": "\n खाद्यतेल होणार आणखी स्वस्त\nसरकार कडून आयात शुल्कात घट\nनवी दिल्ली – सरलेल्या बारा महिन्यात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गेल्या काही आठवड्यात खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घट होत होती. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्‍यता बळावली आहे.\nकेंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, खाद्य तेलावरील आयात शुल्क प्रति टनाला 112 डॉलरपर्यंत कमी करण्यात आले आहे. या सूचनेची अंमलबजावणी लगेच सुरू करण्यात आली आहे.\nभारतातील खाद्य तेलाचे उत्पादन गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे भारताला बरेच खाद्यतेल आयात करावे लागते. मात्र आयात खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क असल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने आज घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे खाद्यतेलाच्या आयातदार संघटनेने म्हटले आहे.\nएक वर्षांमध्ये खाद्य तेलाचे दर जवळजवळ दुपटीने वाढले आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. सरकार मध्यम, लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपायोजना करून खाद्यतेलाचे दर आवाक्‍यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.\nसरकारने गळीत धान्याचे उत्पादन वाढावे यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत.\nआधारभूत किमतीच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असे सरकारला वाटते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n…तरीही व्याजदर वाढणार नाहीत; स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालातील निष्कर्ष\nRamdev BaBa : रामदेवबाबा यांच्याविरोधात छत्तीसगढमध्ये गुन्हा दाखल\nआयातशुल्क घटवूनही बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर चढेच\nभाताच्या कोंड्यापासून पोषक राईस ब्रान तेल; “नाफेड’ने केलेल्या खाद्यतेलाचे…\nPune | अखेर महापालिका करणार लस “आयात”\n‘मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी…’; दिल्लीतील…\nखाद्यतेलाचे दर भडकले; गृहिणींच्या अडचणीत वाढ\nमुंबई | खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई\nआयात शुल्क 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याची गरज\nBudget 2021 : पोलाद उत्पादनांवर आयात करात सवलत\nGold Price : सोनं होणार ‘स्वस्त’; आयात शुल्कात ‘कपात’ जाहीर\n पुण्याच्या बाजारात रत्नागिरी हापूस आला; भाव वाचून व्हाल आवाक्‌\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nआयातशुल्क घटवूनही बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर चढेच\nभाताच्या कोंड्यापासून पोषक राईस ब्रान तेल; “नाफेड’ने केलेल्या खाद्यतेलाचे ई उद्‌घाटन\nPune | अखेर महापालिका करणार लस “आयात”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-you-want-a-dream-home-read-this-news-you-can-get-a-house-here-for-only-12-rupees/", "date_download": "2021-07-30T01:00:28Z", "digest": "sha1:AX7BIIXKLIJCMNUOP4HKRHDUN2RBZZLN", "length": 11715, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वप्नातलं घर हवं असेल तर ही बातमी वाचा; ‘इथे’ मिळतंय चक्क 12 रुपयांत घर – Dainik Prabhat", "raw_content": "\nस्वप्नातलं घर हवं असेल तर ही बातमी वाचा; ‘इथे’ मिळतंय चक्क 12 रुपयांत घर\nनवी दिल्ली: तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात हवं असेल तर ही बातमी तुम्ही नक्की वाचा… हक्काचे घर साकारत असताना घर घेण्यासाठी होणारा खर्च विचारात आला की स्वप्नांनाही मुरड घालावी लागते. त्यातच आता एक बातमी संपूर्ण जगाचे लक्ष वेधत आहे, कारण इथं चक्क बारा रुपये, खरंतर पूर्ण बारा रुपयांपेक्षाही कमी दरात घरांची विक्री करण्यात येत आहे. हीच बाब अनेकांना थक्क करुन जात आहे. काहींचा तर यावर विश्वासच बसत नाहीये, पण हे खरंय.\nउत्तर क्रोएशियामधील ग्रामीण भागात सध्या सध्या अनेकजण राहती घरं सोडून चालले आहेत. त्यामुळं इथं आता निर्मनुष्य आणि एकांतात असणाऱ्या घरांची विक्री 1 कुना म्हणजेच भारतीय प्रमाणानुसार 11.83 रुपयांना विकली जात आहेत. नव्या रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी काही अटींसह ही ऑफर देण्यात आली आहे.\nक्रोएशियाच्या उत्तरेकडे असणाऱ्या, 62 चौरस किलोमीटरच्या भूभागावर पसरलेल्या लेग्राड या शहरानं सध्या तेथे होणाऱ्या घरांच्या विक्रीमुळे लक्ष वेधलं आहे. सहसा भारतात लेग्राडइतक्या शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असते. पण, इथं मात्र सद्यस्थितीला फक्त 224 नागरिकच राहत आहेत अशी माहिती समोर आली आहे.\nलेग्राडचे महापौर इवान साबोलिया सांगतात की शहरात दळणवळणाच्या सुविधा नसल्यातच गणणं योग्य असेल. या शहराची लोकसंख्या कमी होऊ नये यासाठी इथल्या घरांची इतक्या कमी दरात विक्री केली जात आहे. आतापर्यंत इथली 17 घरं विकली गेली आहेत. घरांची किंमत कमी असली तरीही त्यांची विक्री एका करारपत्राअंतर्गत करण्यात येत आहे. ज्यामध्ये घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 15 वर्षे इथंच राहण्याची अटही नमूद करण्यात आली आहे.\nलेग्राडच्या सीमा हंगेरीशी जोडल्या गेल्या आहेत. इथं चारही बाजूंना जंगलाचा वेढा आहेय जवळपास 100 वर्षांपूर्वी अॅस्ट्रो आणि हंगेरियन साम्राज्यामध्ये फूट पडल्यानंतर इथली लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हल्लीच इथली 19 कुटुंब शहर सोडून जाग्रेब येथे स्थलांतर���त झाले. ही घरं कोणी खरेदी करु इच्छित असल्यास शासन त्यांची डागडुजी करुन देत आहे, शिवाय इथं नव्यानं आयुष्याची सुरुवात करण्यासाठी 35 हजार कुना म्हणजेच 3 लाख रुपयेही देत आहे.\nविक्री केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती अतिशय नगण्य आहेत. किंबहुना घरं मोफत मिळत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, असं असलं तरीही महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार ही घरं खरेदी केली जातात, परदेशी नागरिक इथं राहायलाही येतात. पण, काही दिवसांतच इथून निघूनही जातात. त्यामुळंच इथं घर खरेदी करणाऱ्यांना आता 15 वर्षांचा करार करावा लागत आहे. जेणेकरुन लोक इथेच स्थिरावून शहराला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकेल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n शाळेवर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चार शिक्षकांची कार पडली खड्ड्यात, पाण्यामध्ये चौघांचाही गुदमरून मृत्यू\nमाळशिरस तालुक्यात वरुणराजाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n आकाशातून नऊ तारे अचानक गायब तब्बल\n भारतात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर ‘या’ देशाकडून तीन वर्षांची बंदी\n ‘या’ देशात आता लस घेतलेल्या नागिरकांना पुन्हा मास्क घालण्याचे…\nजगात सर्वत्र खराब हवामानाचा पिकांना फटका; खाण्यापिण्याच्या वस्तू होणार महाग\n“आमची तपासणी करण्यापेक्षा अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करा”; चीनचा…\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corona-prohibition-to-leave-home-in-high-alert-villages-in-pune-mask-at-home-too", "date_download": "2021-07-30T02:12:18Z", "digest": "sha1:BR374PKSCIIGIB3WNGWOD7T6ZRBECDMC", "length": 8738, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क", "raw_content": "\nपुण्यातील हाय अलर्ट गावांमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव; घरातही हवा मास्क\nपुणे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेली गावे हाय अलर्ट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या गावांमधील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरी असतानाही मास्कचा वापर करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व्हे करण्यात आला. ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, अशी गावे हाय अलर्ट घोषित करण्यात आली आहेत. तसेच, ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी होत नाही, ती अलर्ट गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nहाय अलर्ट आणि अलर्ट गावांमध्ये जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हे तालुक्यातील सुमारे शंभराहून अधिक गावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर गावे अलर्ट घोषित करून आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना राहतील. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सर्व गावस्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात. ग्रामीण पोलिसांनी या ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. सर्व गावांमध्ये लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.\nहेही वाचा: पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र सुरु\n- अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गावातील नागरीकांनी बाहेर पडू नये\n- आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे\n- घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा- सहव्याधी असलेले नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.\n- अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षि��� अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.\nहवेली तालुक्यातील हाय अलर्ट गावे :\nवाघोली, नऱ्हे, नांदेड, कदमवाकवस्ती, मांजरी बु. गाऊडदरा, किरकटवाडी, लोणीकाळभोर, मांजरी खु., केसनंद,\nवडगाव शिंदे, आव्हाळवाडी, पेरणे, थेऊर, आळंदी म्हातोबा, लोणीकंद, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, फुलगाव, देहू नगरपंचायत.\nहवेली तालुक्यातील अलर्ट गावे :\nउरुळी कांचन, कोंढवे धावडे, डोणजे, खडकवासला, शिंदवणे, मांगडेवाडी, रहाटवडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/janata-curfew-jalna-fight-coronavirus-india-maharashtra-news-272693", "date_download": "2021-07-30T02:12:40Z", "digest": "sha1:3EWK66ZGU5CYXRPSRY54FZOHRSV3VS3I", "length": 6809, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जालना शहराने पहिल्यांदा अनुभवली स्‍मशानशांतता", "raw_content": "\nजिल्हयात अद्यापही एकही कोरोना विषाणूमुळे बाधीत झालेल्या रूगण् आढळुन आलेला नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरूवातीपासून दक्ष झाले असून, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.\nजालना शहराने पहिल्यांदा अनुभवली स्‍मशानशांतता\nजालना : जालना शहरात रविवारी (ता.22) नागरिकांनी जनता कर्फ्यूचे शंभर टक्के पालन केल्यामुळे अख्ख्या शहराने पहिल्यांदा स्‍मशान शांतता अनुभवली. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळत देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटात सर्वजण प्रशासन आणि सरकारच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे.\nजिल्हयात अद्यापही एकही कोरोना विषाणूमुळे बाधीत झालेल्या रूगण् आढळुन आलेला नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरूवातीपासून दक्ष झाले असून, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना जनता कर्फ्यूचे पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला सकाळपासूनच जनतेने प्रतिसाद दिला.\nचिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर\nजनता कर्फ्यूचे नागरिकांनी स्‍वतःहून पालन केल्यामुळे पोलिस प्रशासनाला कोणतेही पाऊल उचलण्याची गरज पडली नाही. शहरातील सर्व रस्‍ते, गल्ली, बाजारपेठात शहरात पहिल्यांदा स्‍मशान शांतता पसरल्याचे पहायला मिळाले. महत्वाची ब��ब म्हणजे जीवनआवश्‍यक वस्‍तूंची दुकाने, मेडीकलही बंद दिसून आले. पोलिस प्रशासनातर्फे प्रत्येक चौकात पेालिस अधिकारी कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध भागात पेट्रेालिंगही करण्यात येत असल्याचे दिसून आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-during-third-wave-how-much-it-will-impact-children-know-what-health-ministry-says-a653/", "date_download": "2021-07-30T01:56:13Z", "digest": "sha1:PUFYDTBV2ISCI665GQOGYLGEDCDJ42VQ", "length": 20681, "nlines": 138, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nCoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं\nआता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता.\nCoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं\nनवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. देशभरातील कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीचा विचार करता, संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना संक्रमितांच्या संख्येत घट होत असली तरी, अद्यापही धोका पूर्णपणे टळलेला नाही. (CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says)\nआता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सच्या सर्व्हेतून जे आकडे समोर आले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत.\nमुलांवर तिसऱ्या लाटेचा कितपत परिणाम\nनीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ आणि एम्सच्या सीरो सर्व्हेमध्ये जे आकडे समोर आले आहेत, यावरून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर फारसा परिणाम होणार नाही, हे स्पष्ट होते.\n जगभरातील कोरोना बळींची संख्या 40 लाखांवर; 166 दिवसांत 20 लाख मृत्यू\nपॉल म्हणाले, या सर्व्हेदरम्यान 18 वर्षांवरील आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या सर्व्हेमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच होता. 18 वर्षांवरील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 67 टक्के आणि 18 पेक्षा कमी वस असलेल्या लोकांत हा रेट 59 टक्के आहे. शहरी भागांत 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांत 78 टक्के तर 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांत हा रेट 79 टक्के असल्याचे दिसून आले आहे.\nसर्व्हेत सीरो- पॉझिटिव्हिटी रेट जवळपास सारखाच -\nग्रामीण भागांतील सर्व्हेदरम्यान 18 वर्षांखालील लोकांत सीरो पॉझिटिव्हिटी रेट 56 टक्के, तर 18 वर्षांवरील लोकांत 63 टक्के दिसून आला आहे. यावरून असे दिसून येते, की मुले कोरोना संक्रमित झाले, पण त्यांच्यावर फार कमी परिणाम झाला. तसेच, तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांत संक्रमणाच्या काही केसेस समोर येऊ शकतात.\nCoronaVirus News: एका दगडात दोन पक्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा\nतसेच, आरोग्य विगाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे, की तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर मुले प्रभावित होतील, हे खरे नाही. कारण सीरो-सर्व्हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सरखाच आहे. मात्र, असे असले तरी, सरकार तयारीत कुठल्याही प्रकारची कसर ठेवणार नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusCoronavirus in MaharashtraCorona vaccineCentral Governmentdocterकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसकेंद्र सरकारडॉक्टर\nमहाराष्ट्र :ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली दुसऱ्या स्तरात; रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर\nठाणे शहर, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली देखील आता दुसऱ्या स्तरात आले आहे. ...\nपुणे :Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार\nपुण्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्���ा तीन हजारांच्या आत आली आल्यामुळे पुणेकरांना महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...\nकोल्हापूर :corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्याच्या लागू निर्बधांना मुदतवाढ\nCoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी 7 जून 2021 पासून स्तर-4 अंतर्गंत लागू केलेल्या निर्बंधांना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ...\nउस्मानाबाद :Corona Virus : वाढीव बिलाला बसणार चाप; ऑडिटिंगसाठी प्रत्येक रुग्णालयात असणार शासकीय कर्मचारी\nवाढीव बिले आकारली जाऊ नयेत, यासाठी अशा प्रत्येक रुग्णालयात ऑडिटिंगसाठी शासकीय कर्मचारी दिवसभर बसविण्यात येणार आहे. ...\nव्यापार :Fuel Price Hike: इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य\nNitin Gadkari on Fuel Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर नितिन गडकरी यांनी एक उत्तम उपाय सूचवला आहे. ...\nसांगली :corona cases in Sangli : प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत : जयंत पाटील\ncorona cases in Sangli : : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक् ...\n DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद\nसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देत देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या फायर अँड फॉरगेट मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाइलची (MPATGM) यशस्वीरित्या चाचणी केली आहे. ...\nराष्ट्रीय :भाजपला सत्तेतून हटवेपर्यंत संपूर्ण देशात 'खेला होबे'; ममतांचा मोदी सरकारवर निशाणा\nममता म्हणाल्या भाजपने देशाला अंधकारात नेले आहे. ते जोवर केंद्राच्या सत्तेतून बाहेर जात नाही, तोवर ‘खेला होबे’. पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला. ...\nराष्ट्रीय :मायलेकींच्या घरातून येऊ लागली दुर्गंधी; शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावताच समोर आला धक्कादायक प्रकार\nपोलीस घरी येताच धक्कादायक प्रकार उघडकीस ...\nराष्ट्रीय :Corona oxygen : Oxygen अभावी झालेल्या मृत्यूंबाबत मंत्र्याचं उत्तर, नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्ह��यरल\nशिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. ...\nराष्ट्रीय :Corona death : ... तर जीव वाचला असता, ऑक्सिजन मुद्द्यावरुन मोदी सरकारवर भडकले 'राज'\nकाँग्रेस नेते आणि माजी मंत्री राज बब्बर यांनी रिक्षात आपल्या नवऱ्याला तोंडातून ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आग्र्यातील रेणु यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, रेणू यांनी पतीला वाचविण्यासाठी आपला प्राण पणाला लावला होता. ...\nराष्ट्रीय :सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा पेट्रोल, डिझेल 'इतकं' स्वस्त होण्याची शक्यता\nइंधन कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये कपात होण्याची शक्यता ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n DRDO नं केली MPATGM आणि आकाश एनजी मिसाइलची यशस्वी चाचणी, लष्काराला मिळाली ताकद\nमी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अन् शरद पवारांशी बोलू शकत नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल\nPolicybazaar IPO : आणखी एक IPO येणार, मालामाल करणार; पॉलिसीबाझार 6500 कोटी जमविणार\nचिनी उत्पादनांच्या बहिष्कार मोहिमेला आजपासून सुरूवात, एक लाख कोटींचा झटका देण्याची तयारी\nMNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\nIndia Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?p=1969", "date_download": "2021-07-30T00:32:33Z", "digest": "sha1:QUG2KSSTAJRNXRRNZZJPOFOUCV7ZIJOW", "length": 5384, "nlines": 116, "source_domain": "sangsakhi.com", "title": "मी अबला की सबला - सांगसखी", "raw_content": "\nमी अबला की सबला\nकिती सोसला मी वनवास\nया जीवनात होती भास\nनाही मिळाली कधीच संधी\nचूल आणि मूल इतकेच जग\nनव्हते कुठेच मला महत्त्व\nकाय करणार होती मी मग\nरामानेही पारखले माझे सत्त्व\nत्यातूनही सावरून झेप घेतली\nशिक्षण घेऊन मी सबला बनली\nसारी क्षेत्रे मी पादाक्रांत केली\nशिक्षणरूपी पंखाने गगनभरारी मारली\nपण संपलेच नाही माझे कष्ट\nअजूनही माझ्यावर नजरा दृष्ट\nआधी होती अबला म्हणून दुःखी\nसबला होऊनही नाही मी सुखी\nकधी संपेल का हा माझा संघर्ष\nलढतेय त्यासाठीच कि��ी वर्ष\nआनंदाचे जगणे आहे माझ्याही नशिबी\nउमटेल का कधी चेहऱ्यावर हर्ष\n©®श्रीमती साईली राणे सावरकर नगर,ठाणे\nसहाय्यक शिक्षिका पराग विद्यालय,भांडुप\n2 Replies to “मी अबला की सबला”\nकिरण अशोक सावंत says:\nस्त्रियांच्या आजच्या आणि कालच्या स्थिती यावरील आपली कविता…..आज आपन पाहतो की महीला आथ्रीक दृष्ट्या सबला झाली असली तरी प्रत्येक ठीकानी तिची वाटचाल ही संघर्षमय आहे.\nPrevious Previous post: ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळानं निधन\nझीनत अमानला एकदा तिच्या [...]\nएकदा संगीतकार नौशाद … दिग्दर्शक मेहबूबखान\nएकदा संगीतकार नौशाद [...]\nसांग सखी सांग स्री मन एक [...]\nमाझ्या भारतीय संस्कृतीची [...]\nमुले परदेशात आईवडील [...]\nनर्गिस यांच्यावर राज [...]\nकधी भेटशील… तर, सांगशील न मला…\nती कमावते त्याच्या [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/to-increase-weight-eat-these-foods/", "date_download": "2021-07-30T02:32:34Z", "digest": "sha1:O6WFCZRH4OOCPIZZXVF2IM7KPZCTNE7T", "length": 7066, "nlines": 88, "source_domain": "arogyanama.com", "title": "to increase weight eat these foods | शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा 'हे' ७ उपाय", "raw_content": "\nशरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरयष्टी खुपच किरकोळ असल्यास व्यक्तीमत्व भारदस्त वाटत नाही. शिवाय,आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभावसुद्धा पडत नाही. यासाठी वजन वाढवायचे असल्यास काही खास घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास वजन वाढू शकते.\n१) आहार घेण्याचे प्रमाण वाढवा. दिवसातून तीन वेळा संपूर्ण जेवण व अधून-मधून काहीतरी खा.\n२) दिवसाची सुरुवात पोटभर नाश्त्याने करा. दर दोन ते तीन तासांनी काहीतरी खा.\n३) सकाळी सुकामेवा दुधात उकळून प्या. बदाम, खजूर व अंजीर यांच्यासोबत गरम दूध प्या. दररोज किसमिस खा.\n४) शेंगा खा. वाटीभर शेंगांमध्ये ३०० कॅलरी असतात. हा पौष्टिक आहार आहे.\n५) दिवसभरात तीन केळी खा. दूध व दह्यासोबत केळी खाऊ शकता. बनाना मिल्क शेक घ्या.\n६) नाश्त्याच्या वेळी व झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून प्या.\n७) पिनट बटरमधील मोनो अनसॅच्युरेटेड फॅट वजन वाढवते.\n८) खरबूज खाल्ल्याने वजन वाढते.\n(टिप : वर���ल सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)\nमहिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण\nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nअन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या\nदररोज अंघोळ केल्यानं होऊ शकतं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - bathroom benefits | तुम्ही विचार करत असाल की रोज आंघोळ केल्याने आरोग्य चांगले राहते, तर हा...\nUnwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती\nHealth Tips | पावसाळ्यात भिजल्यावर ‘या’ पध्दतीनं करा सर्दी-खोकल्यापासून बचाव, अवलंबा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या\nHealth Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या\nSharp Mind | ‘सुपर अ‍ॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-infog-love-and-betrayalparents-sale-a-daughter-in-2-lakh-trapped-in-prostitution-5827573-PHO.html", "date_download": "2021-07-30T00:42:58Z", "digest": "sha1:6VOJX4ZYIJIIUL6W457W43UG5O2YMRUT", "length": 7144, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Love And Betrayal:Parents Sale A Daughter In 2 Lakh, Trapped In Prostitution | लव्ह-सेक्स अन् धोका: आईवडिलांनी विकले, प्रियकरासह पळून गेली; तरीही भोग संपलेच नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलव्ह-सेक्स अन् धोका: आईवडिलांनी विकले, प्रियकरासह पळून गेली; तरीही भोग संपलेच नाही\nअहमदाबाद - जेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती तेव्हा मुंबईत तिच्या आईवडिलांनीच तिच्या शरीराचा सौदा केला. मग अनेक जणांसोबत अनेक शहरांत फिरून ती अहमदाबादेत पोहोचली. दरम्यान, एका कस्टमरशी तिचे प्रेमसंबंध जुळले, मग ते दोघेही तिथून पळून गेले. यानंतर काही दिवसांनीच तिच्या प्रियकराने तिला दगा दिला, तिला पुन्हा वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकवले. थकून-भागून तिने पोलिसांना मदत मागितली. सध्या ती नारी संरक्षणगृहात आहे.\nलहान वयातच मायबापाने तिच्याकडून देहव्यापार करून घेतला. तिला 2 वर्षे ते वेगवेगळ्या कस्टमरकडे पाठवत राहिले. यातू�� होणाऱ्या कमाईने तिच्या मायबापाची गरिबी दूर झाली. ते तिला म्हणायचे- \"पोरी, आपली गरिबी आहे, तू अजून दोन वर्षे धंदा कर, मग तुझे लग्न लावून देऊ.\" पण तिला कुठे माहिती होते, हा धंदा आता तिच्या आयुष्याला जळूसारखा चिकटला आहे.\n2 लाखांत झाला होता लेकीचा सौदा\nदोन वर्षांनी आईवडिलांनी अहमदाबादच्या एका महिलेला आपल्या मुलीची दोन लाखांत विक्री केली. त्या महिलेने तिचे प्रचंड शोषण केले. तीही तिला विकण्याच्या विचारात होती. तेवढ्यात नेहमी ग्राहक बनून येणाऱ्या एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. तो तिला घेऊन नवे आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहू लागला. तरुणाने तिला अनेक स्वप्ने दाखवली. मग एका दिवशी ती त्याच्यासोबत पळून गेली.\nखरे रूप आले समोर\nग्राहक बनून येणाऱ्या तरुणासोबत ती पळून तर गेली, पण तिला थोड्याच दिवसात तिला कळले की, आपल्या जीवनातला अंधार कधीच दूर होणार नाही. प्रियकराने काही दिवसांतच तिला खरे रूप दाखवले. तो तिला देहव्यापार करण्यासाठी मजबूर करू लागला. आता तो किरायाच्या खोलीतच ग्राहकांना घेऊन येऊ लागला. यामुळे ती पुन्हा संकटात सापडली. शेवटी तिचा संयम संपला आणि एका दिवशी तिने 181 ला कॉल करून आपली आपबीती ऐकवली. तिने स्वत:ची या दलदलीतून सुटका करण्याची विनंती केली.\nतिचा प्रियकर राहुलची वर्तणूक पाहून तिने हेल्पलाइनला फोन करून मदत मागितली. महिला समुपदेशक शीतल तिच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांनी तेथे जाऊन तिची परिस्थिती पाहिली. तिने सांगितले की, तिच्या आईवडिलांनीच तिला या धंद्यात ढकलले आहे, मी त्यांच्याकडे कधीच जाणार नाही. प्रियकराने धोका दिला, तोही आता फरार आहे. यामुळे मग तिला नारी संरक्षण गृहात पाठवण्यात आले. आता महिला पोलिस तिचे आईवडील, अहमदाबादची आँटी आणि कथित प्रियकर राहुलचा शोध घेत आहेत.\nपुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून जाणून घ्या घटना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%A1_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-07-30T02:42:16Z", "digest": "sha1:MVBDPOYJ53IGIUGWPRACXXHMGV3HGOWZ", "length": 7364, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक गट ड निकाल - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक गट ड निकाल\nविजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले\nकवानी २४' (प��नल्टी) अहवाल कांबेल ५४'\nस्टरिज ३७' अहवाल मार्चिसियो 35'\nअरेना दा अमेझोनिया, मानौस\nसुआरेझ ३९', ८५' अहवाल रूनी ७५'\nअरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो\nपंच: कार्लोस वेलास्को कार्बालो\nअरेना दास दुनास, नाताल\nपंच: मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\n२०१४ फिफा विश्वचषक साचे\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१४ रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-dietary-norms-and-the-underlying-spiritual-science/?add-to-cart=2323", "date_download": "2021-07-30T00:40:12Z", "digest": "sha1:XPJJXI3LRBOG253ND3C6J53MJXN7ZDVK", "length": 17206, "nlines": 360, "source_domain": "sanatanshop.com", "title": "आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\t1 × ₹70 ₹63\n×\t स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\t1 × ₹70 ₹63\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृ��ायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे” has been added to your cart.\nHome / Marathi Books / आनंदी जीवनासाठी अध्यात्म / आचारधर्म\nआहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र\nव्यक्तीचे सारे आयुष्यच आरोग्यसंपन्न अन् सुखकर जावे, यासाठी धर्मशास्त्राने आहारविषयी नियम सांगितले आहेत; परंतु गेल्या १०० वर्षांत धर्मशास्त्राचे महत्त्व विसरल्यामुळे आपण ते नियम डावलले.\nभूक लागल्याविना खाऊ नये, भोजनाच्या स्वाभाविक वेळा सोडून इतर वेळी काही खाऊ नये, उष्टे खाऊ नये, ऋतूंनुसार आहारात योग्य तो पालट करावा, दुस-याने अधर्माने मिळवलेले अन्न खाऊ नये आदी लहान-मोठे अनेक नियम आपण विसरलो.\nयांतील काही नियम आणि त्यांमागील धर्मशास्त्र या ग्रंथात उद्धृत केले आहे. हे नियम जर आपण काटेकोरपणे पाळले, तर प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला डॉक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जायची आवश्यकताच भासणार नाही.\nआहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सद्गुरू (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ\nBe the first to review “आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र” Cancel reply\nआयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती\nपुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\nस्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे\nबिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग \nकेसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय\nस्त्रियांनी अलंकार घालण्यामागील शास्त्र\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्��� आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/be-careful-the-danger-is-not-averted-alarming-situation-in-these-six-districts-of-the-state-positivity-rate-above-10/", "date_download": "2021-07-30T00:32:28Z", "digest": "sha1:3NP5ZFRXQMPPU7M3747B7ZZLUWP62KWM", "length": 10408, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काळजी घ्या, धोका टळला नाही! राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांत चिंताजनक परिस्थिती; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून जास्त – Dainik Prabhat", "raw_content": "\nकाळजी घ्या, धोका टळला नाही राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांत चिंताजनक परिस्थिती; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून जास्त\nमुंबई : राज्यात इतरत्र करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यातील करोनाचा धोका काही कमी झालेला नाही. कारण अजूनही राज्यातल्या ६ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या सहा जिल्ह्यांत मात्र अजूनही पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अजूनही चिंतेचे वातावरण असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.\nप्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहेत. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी आणायची, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.\nगेल्या काही आठवड्यांपासून सरासरी ११ हजार ३० दैनंदिन रुग्णांची नोंद होते आहे. ७ ते १३ जूनदरम्यान राज्यात ७७ हजार २११ रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी ३० मे ते ६ जूनदरम्यान १ लाख ३ हजार ४८९ रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजार ७८४ असल्याचे दिसून आले आहे.\nराज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, राज्यात २० हून अधिक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बंध काहीसे कठोर आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्यमंत्री पदावरून दानवेंचा टोला, म्हणाले नाना पटोले, अजित पवार यांना येत्या तीन वर्षांतच संधी\n“मी राष्ट्रपती नियुक्त खासदार,हे पद मागायला भाजपकडे गेलो नव्हतो”; संभाजीराजेंचे चंद्रकांत पाटलांना सडेतोड उत्तर\nपायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री…\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\n“लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध…\n राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह…\n“कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल…\nमहिलेला दमदाटी केल्यानंतर भास्कर जाधव यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,…\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nपायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”; आशिष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/varanasi/", "date_download": "2021-07-30T01:31:20Z", "digest": "sha1:QCQID3KN3OMERALMY2ZQLUVDV7KLCVYW", "length": 3782, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Varanasi Archives | InMarathi", "raw_content": "\nकाशी विश्वेश्वराचं विमनस्क वास्तव : तो नंदी अजूनही आपल्या विश्वेश्वराची वाट बघतोय…\nApril 9, 2021 April 9, 2021 इनमराठी टीम 20 Views 0 Comments History, Uttar Pradesh, Varanasi, काशी विश्वेश्वर, पेशवे, प्राचीन मंदिर इतिहास, मोघल आक्रमणे, हिंदू मंदिर\nहिंदू मंदिरे पडून मोघलांनी आपल्या मशिदी उभारल्या, अनेक मंदिरे लुटून तिकडच्या पुजारांच्या कत्तली करून आज तिकडे मशिदी दिमाखात उभ्या आहेत\nतब्बल ४०० वर्षे जुना, पण आजही खूप चटकदार असलेला पदार्थ, असा बदलत गेला\nतर अशी ही कचोरी एकदम खुसखुशीत आणि चमचमीत, कधीही खावीशी वाटणारी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी\nबनारसी साडीच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारा मुघल बादशहा\nवाराणसीमध्ये सुरवातीपासूनच विणकाम खूप मोठया प्रमाणावर होते. सिल्कचे काम येथे कधीपासून सुरु झाले याचे आजही ठोस पुरावे नाहीत. पण हा वारसा खूप जुना आहे.\nआधी टॅक्स भरा आणि मग अत्यंस्कार करा, असा अजब नियम असलेल्या गावाची कथा ऐकून चक्रावून जाल\nआज हा येथील लोकांचा व्यवसाय झाला आहे. स्मशानाच्या प्रत्येक कोपऱ्यांवर नियमानुसार डोम कुटुंबीयांनी हेर पसरवले आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T02:32:53Z", "digest": "sha1:EQCF6YGOHAK37FEF5RQ6ZZNQB7CU3JQP", "length": 3445, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:पूर्ण समर्थन - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१८ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/sanju-samson-struggling-story/", "date_download": "2021-07-30T01:10:11Z", "digest": "sha1:PQPFEGIMC7HKMJ5QS4E4Z6F2EEQGVIE4", "length": 9794, "nlines": 85, "source_domain": "tumchigosht.com", "title": "..त्यावेळी संजूच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना सोडली होती पोलिसाची नोकरी, वाचा संघर्षमयी प्रवास – Tumchi Gosht", "raw_content": "\n..त्यावेळी संजूच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना सोडली होती पोलिसाची नोकरी, वाचा संघर्षमयी प्रवास\n..त्यावेळी संजूच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना सोडली होती पोलिसाची नोकरी, वाचा संघर्षमयी प्रवास\nआयपीएलचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. यावेळी सगळ्याच संघांमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. बऱ्याच नवीन खेळाडूंना यावेळी कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे.\nयात राजस्थानचा संजू सॅमसन याचाही समावेश आहे. आयपीएलच्या १० व्या हंगामात जेव्हा त्याने ६३ चेंडूमध्ये १०२ धावा केल्या होत्या तेव्हा त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी त्याला कर्णधारपद देण्यात आले आहे.\nयावेळीही त्याने पहिल्याच सामन्यात शतक ठोकून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते पण त्यानंतर राजस्थान संघाला काही खास अशी कामगिरी करता आली नाही. पण संजूचा प्रवास जर तुम्ही वाचला तर त्याला येथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे.\nसंजूचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ मध्ये तिरूवनंतपूरम येथे झाला होता. संजूचे वडील दिल्ली पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. दिल्लीमध्येच त्याची सुरूवात झाली होती.\nत्याच्या क्रिकेट प्रेमामुळे पुर्ण कुटुंब त्याला त्याला साथ देत होते. प्रचंड मेहनत केल्यानंतर संजूची दिल्लीच्या अंडर १४ च्या संघातही निवड झाली नाही. तेव्हा त्याच्या वडीलांनी दिल्ली पोलिसातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nपुर्ण कुटुंब घेऊन ते तिरूवनंतपुरम येथे गेले. आता वडीलांच्या देखरेखेखाली तो क्रिकेट खेळू लागला. संजूचे वडील विश्वनाथ सॅमसन हे पुर्णवेळ मुलाच्या क्रिकेटवर लक्ष ठेऊन होते. त्यांच्या तालमीत संजू क्रिकेट खेळू लागला.\nत्यानंतर लवकरच त्याची मेहनत फळाला आली. त्याने वडीलांची अपेक्षा पुर्ण केली. संजूची निवड भारताच्या अंडर १९ संघात झाली. या संघात तो उपकर्णधार होता. पण त्याचा खरा खेळ हा लोकांना आयपीएलमध्येच दिसला.\nआयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज खेळीनंतर त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले. भारताकडून आजपर्यंत त्याने ७ टी-२० सामने खेळले आहेत. पण त्याने आयपीएलमध्ये १०२ धावांची खेळी केल्यानंतर त्याला खुप प्रसिद्धी मिळाली.\nत्यानंतर त्याने या सीजनमध्येही शतक झळकवले पण तो सामना राजस्थान जिंकू शकली नाही. संजू धडाकेबाज खेळीसाठी आणि मोठमोठे सिक्स मारण्यासाठी ओळखला जातो. गेल्या हंगामात त्याने ३२ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या होत्य�� ज्यामध्ये ९ षटकारांचा समावेश होता.\nसंजूने आपल्या कॉलेजमधील एका मुलीसोबत २०१८ मध्ये लग्न केले आहे. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्याच्या पत्नीचे नाव चारूलता आहे. संजूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. रणची ट्रॉफीतील सर्वात तरूण कर्णधार म्हणून त्याची ओळख होती.\nविजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकवणारा तो एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nlatest articlemarathi articlesanju samsontumchi goshtक्रिकेटताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\nनातीने आजीच्या मिठाईला पोहोचवले देशाच्या बाहेर, ८ महिन्यात कमावले ४ लाख\nमहागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल\nजगातील सर्वात ताकदवान बिल्डर लॅरीला ‘या’ मराठमोळ्या पठ्ठ्याने पंज्यामध्ये…\nभारतीय संघात जेव्हा विराट होता नवखा तेव्हा त्याची झाली होती रॅगिंग, केले होते…\nहिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहेत हे विक्रम जे आजपर्यंत कोणालाही मोडता आलेले नाहीत\nवाढदिवस विशेष: हिटमॅन रोहीत शर्माबद्दल या ७ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/global-mayors-challenge-muralidhar-mohol-among-631-mayors-from-around-the-world-in-final/", "date_download": "2021-07-30T00:04:00Z", "digest": "sha1:6YOVKBHK6AOLB7WGXIJWPX3ZXDKLPVGT", "length": 9937, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘ग्लोबल मेयर्स चॅलेंज’ : जगभरातील 631 शहरांमधून पुण्याची अंतिम फेरीत धडक – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘ग्लोबल मेयर्स चॅलेंज’ : जगभरातील 631 शहरांमधून पुण्याची अंतिम फेरीत धडक\nपुणे : कोरोना महामारीशी सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करणाऱ्या शहरांसाठी घेण्यात आलेल्या ‘ग्लोबल मेयर्स चॅलेंज’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याने धडक मारली आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या वतीने या स्पर्धेचेचे आयोजन करण्यात आले होते.\nग्लोबल मेयर्स चॅलेंजमध्ये 99 देशांतील 631 शहरांनी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या 50 शहरांत पुण्याचा समावेश आहे. भारतील केवळ दोन शहरे अंतिम फेरीत आहेत. पुणे शहराच्या वतीने सर्व इलेक्‍ट्रिक वाहनांचा भविष्यसाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना ग्लोबल मेयर्स चॅलेंज चॅम्पियन सिटीज या स्पर्धेसाठी सादर करण्यात आली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची न��वड झाली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.\nस्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्‍टोबर 2021 या कालावधीत होईल. यातून अंतिम 15 शहरांची निवड होईल. यात निवड होणाऱ्या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाईल.\nया निवडीबद्दल बोलताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, इलेक्‍ट्रिक वाहने याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ‘ब्लूम्बर्ग’चे मनापासून आभार. पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योग यांचे केंद्र आहे. पुण्याने भक्कम नागरी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे, परंतु त्याचबरोबर झालेल्या शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे.\nपर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्‍ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे. शहरात इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी इलेक्‍ट्रिक वाहन निधी उभारून लवकरात लवकर इलेक्‍ट्रिक वाहने सुरू करण्याचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केल्याचे महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nबनावट नोटांचे गोडावून दाखविण्याच्या अमिषाने पोलिसांकडून लाख रुपये स्विकारणाऱ्याला जामीन\nउत्तर कोरियात भीषण अन्न संकटाचे सावट; उद्‌भवू शकते भुकबळीची स्थिती\n पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nआधी सुविधा द्या, मगच करवाढीचा विचार करा : दीपाली धुमाळ\n; वाचा पुण्यातील लसीकरण केंद्रांची नावे\nपुणे पालिका वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर दाखल\n“त्या’ कुटुंबीयांसाठी पुण्याच्या महापौरांचा दिलासादायक निर्णय\nपुणे पालिका वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अडचणीत\nभवानी पेठ, ढोलेपाटील रस्ता करोनामुक्तीच्या दिशेने\nपुण्यात अजबच कारभार; सत्ताधारीच महापालिकेत याचकाच्या भूमिकेत\nपीएमपीला आर्थिक मदत करा\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पात��ीही खालावली आहे का\n पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग\nआधी सुविधा द्या, मगच करवाढीचा विचार करा : दीपाली धुमाळ\n; वाचा पुण्यातील लसीकरण केंद्रांची नावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/charity/", "date_download": "2021-07-30T00:05:09Z", "digest": "sha1:VWMSGVGY4F652XNN47BPKJFSHS7FCGLT", "length": 2995, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Charity Archives | InMarathi", "raw_content": "\nशनिवारची बोधकथा : आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ सांगणारी ही कथा वाचायलाच हवी\nरोजगार निर्मिती कर, गावाच्या विकासासाठी योजना बनव आदी अनेक चांगल्या आणि उपयोगी गोष्टींसाठी तुझी संपत्ती खर्च कर.\nस्वत:ची संपत्ती मृत्युनंतर सत्कारणी लागावी यासाठी एक कठोर निर्णय घेणारा फिल्मस्टार\nहॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आपल्या एकुलत्या एक मुलाला आपलीच संपत्ती देऊ पाहत नाही हे आश्चर्याचे आहे, नाही का\nजाणून घ्या – ९ असे भारतीय ज्यांनी खूप पैसा कमावलाय, आणि देशासाठी देखील दिलाय\nकाही भारतीय आपल्या संपत्तीपैकी काही भाग नेहमीच लोकांना दान करण्यासाठी तयार असतात आणि लोकांची मदत करतात. त्यांच्यामुळे गरजू लोकांना थेट आणि जलद लाभ मिळतो.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gallery/in-ayodhya-the-price-of-land-increased-by-8-times-some-pictures-about-the-temple-came-to-light-nrms-151633/", "date_download": "2021-07-30T02:03:24Z", "digest": "sha1:24BX3UFZKLH6DUYZS3PLNKRPD3JDCI3S", "length": 9802, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अयोध्यामधून मेगा स्टोरी | अयोध्यामध्ये जमिनीच्या किंमतीत ८ पटीने वाढ , मंदिराबाबत काही छायाचित्रे आली समोर ; पाहा अयोध्याचं रंग-रूप कसं बदलणार ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वे�� आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nअयोध्यामधून मेगा स्टोरीअयोध्यामध्ये जमिनीच्या किंमतीत ८ पटीने वाढ , मंदिराबाबत काही छायाचित्रे आली समोर ; पाहा अयोध्याचं रंग-रूप कसं बदलणार \nराम मंदिर उभारणीला ११ महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अयोध्यामध्ये मागील दोन वर्षांपासून जमिनीच्या किंमतीत ८ पटीने वाढ झाली आहे. तर मंदिर उभारणीसोबतच नवी शहरे आणि वस्ती कशाप्रकारे असणार आहेत. तसेच अयोध्याचं रंग-रूप कशाप्रकारे बदलणार आहे. त्याचप्रकारे जमिनीच्या किंमतीत आणि रजिस्ट्रीमध्ये किती पटीने वाढ झाली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून सादर केली आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/jalgaon-news-marathi/helicopter-crashes-in-jalgaon-one-killed-female-pilot-seriously-injured-nrms-2-156753/", "date_download": "2021-07-30T01:01:49Z", "digest": "sha1:QNQJAWUWE2SUY4HABUM5WUGJAMX2NK2L", "length": 12396, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Helicopter Crashes In Jalgaon | धक्कादायक घटना! जळगावमध्ये हेलिकॉप्टर काेसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\n जळगावमध्ये हेलिकॉप्टर काेसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी\nचोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे.\nजळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात दोन जणांचा मृत्‍यू झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.\nचोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्‍या सुमारास झाली आहे. दुर्घटना झालेले हेलिकॉप्‍टर आहे की प्रशिक्षणार्थींचे विमान आहे ही माहिती अद्याप स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र हेलिकॉप्‍टर असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, यात दोन जणांचा मृत्‍यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे.\nआदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधवांनी हेलिकॉप्‍टरमधील जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्‍थळी पोहचत आहेत.\nसदर घटना घडली हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्‍थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्‍याने प्रशासनाची देखील तात्‍काळ मदत मिळणे कठीण आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/ventilator-trailer-launch/", "date_download": "2021-07-30T00:33:18Z", "digest": "sha1:PNO6FOXEPVBMKKNHREY6WKKCFN4L5V2U", "length": 17204, "nlines": 115, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "ट्रेलरने वाढवली ‘व्हेंटिलेटर’ची उत्सुकता | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ट्रेलरने वाढवली ‘व्हेंटिलेटर’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘व्हेंटिलेटर’ची उत्सुकता\non: October 16, 2016 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nचाहते म्हणाले, पहिली झलक दाखवा पुन्हा पुन्हा\nएखादा चित्रपट कसा आहे, याची ओळख देणारी झलक म्हणजे ट्रेलर. बहुचर्चित ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा शनिवारी, १५ ऑक्टोबरला मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. या वेळी चित्रपट चाहत्यांनी ही झलक पुन्हा दाखवा म्हणत ट्रेलरलाही टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांची उत्तुंग दाद मिळाली. यामुळे ट्रेलरने ‘व्हेंटिलेटर’ची प्रचंड उत्सुकता वाढवली असल्याचे अधोरेखित झाले आहे.\nया ट्रेलर प्रकाशन सोहळ्याला दिग्दर्शक राजेश मापुसकर, निर्माती डॉ. मधू चोप्रा, अभिनेते आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.\nव्हेंटिलेटरची नक्की गोष्ट काय आहे, कोण कलावंत आहेत याविषयीची बरीच उत्सुकता या चित्रपटाविषयी होती. ट्रेलर लॉन्च सोहळ्यानिमित्त या साऱ्या प्रश्नांची उकल करत एक जोरदार धमाका ‘दिवाळी’त मराठी सिनेसृष्टीत होईल, अशी अपेक्षा वाढवणारा व्हेंटिलेटर असल्याचे ट्रेलरवरून तरी दिसते आहे.\nया चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी एकत्र आली आहेत. आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीतआपलं वेगळं स्थान निर्माण करणारी आजची आघाडीची अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्रा ‘व्हेंटीलेटर’मधून मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अनेक हिंदी चित्रपटांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले आणि ‘फेरारी की सवारी’सारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. हिंदीमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘व्हेंटीलेटर’मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी अनेक मराठी चित्रपटामधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आशुतोष या चित्रपटाद्वारे तब्बल अठरा वर्षांनी पुनरागमन करत आहेत.\nमागील वर्षी दिवाळीत ‘कट्यार काळजात घुसली’सारखा संगीतमय नजराणा देणा-या झी स्टुडिओजने यावर्षी ही नात्यांची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंबप्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव.. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.. या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.\nमुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी बोलताना डॉ. मधु चोप्रा म्हणाल्या की, ‘प्रियांकाचा कायमच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. ही निर्मितीसुद्धा तिचंच स्वप्न होतं. आमच्या निर्मितीच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा करते.”\nदिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले की, ‘व्हेंटिलेटर ही नात्यांची गोष्ट आहे. यातील घटना आणि पात्र प्रत्येकाने कधी ना कधी तरी अनुभवली असतील अशीच आहेत त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षक त्याच्याशी आपसुकच जोडला जाईल हा विश्वास आहे. कुटुंबात आणि नात्यात हरवत चाललेल्या संवादाची गोष्ट मार्मिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”\nया चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले की, ‘दिग्दर्शनात व्यस्त असताना पुन्हा कधी अभिनयाकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु यातील राजा कामेरकर या व्यक्तिरेखेसाठी मीच कसा योग्य आहे याबद्दलची खात्री राजेश मापुसकर बाळगून होते. यासाठी त्यांनी खुप आग्रह केला आणि प्रियांकानेसुद्धा निर्माती म्हणून विश्वास दाखवला आणि मी ही भूमिका स्वीकारली. मला या चित्रपटाची गोष्ट खुप आवडली. आता ट्रेलर पाहून तुम्ही जसे हसलात तसा मीदेखील फिल्मची संहिता वाचताना हसत होतो या फिल्मच्या निमित्ताने मला उषा नाडकर्णी, सुलभा आर्या आणि सतीश आळेकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आलं ही माझ्याकरता विशेष आनंदाची बाब होती.’\nया चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात बघायला मिळणार आहेत.\nचित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांचे असून छायाचित्रण सविता सिंह यांचे आहे. चित्रपटात दोन गाणी असून ती मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांनी लिहिली असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने ती संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचं संकलन रामेश्वर भागवत यांनी केले आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1418395", "date_download": "2021-07-30T02:23:36Z", "digest": "sha1:4CU2SPXQKM4DGHXETEJHCGJ6J22XBILN", "length": 2743, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९६२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १९६२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९६२ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट (संपादन)\n१९:३६, १८ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती\n१५१ बाइट्स वगळले , ४ वर्षांपूर्वी\n१७:४०, १८ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या अभिजीत (चर्चा | योगदान)\n१९:३६, १८ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या ��भिजीत (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १९६२ मधील चित्रपट|हिंदी]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2021-07-30T02:20:43Z", "digest": "sha1:ZQL45N7DGMMJXSVDVZ6TMXXE6HQQ5NIN", "length": 29078, "nlines": 415, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ - विकिपीडिया", "raw_content": "वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६\nवेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६\n३ – २६ जून २०१६\nऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ जिंकली\nवेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका\nजेसन होल्डर स्टीव्ह स्मिथ ए.बी. डी व्हिलियर्स\nमार्लोन सॅम्यूएल्स (२५८) स्टीव्ह स्मिथ (२६४) हाशिम आमला (२४१)\nसुनील नारायण (१२) जोश हेजलवूड (११) इम्रान ताहिर (१३)\nवेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१६ ही ३ ते २६ जून २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज मध्ये खेळवली गेलेली मालिका आहे.[१] ही त्रिकोणी मालिका वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान खेळवली गेली. मालिकेतील सर्व सामने दिवस/रात्र खेळवेले गेले. कॅरेबियनमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मालिका प्रकाशझोतात पार पडली.[२]\n२६ जून २०१६ रोजी, केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ५८ धावांनी पराभव करून स्पर्धेचे जेतेपद मिळवले.\n४ संदर्भ आणि नोंदी\nए.बी. डी व्हिलियर्स (क)\nघोट्याला झालेल्या इजेमुळे जॉन हेस्टिंग्स ऐवजी स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला.[६] ३र्‍या सामन्यादरम्यान रायली रॉसूच्या खांद्याला दुखापत खाली. त्याची जागा डीन एल्गरने घेतली.[७] ४थ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डेव्हिड वॉर्नरची तर्जनी मोडल्यामुळे उर्वरीत मालिकेस त्याला मुकावे लागले.[८]\nऑस्ट्रेलिया ६ ३ २ ० १ १ १५ +०.३८३\nवेस्ट इंडीज ६ ३ ३ ० ० १ १३ -०.४६०\nदक्षिण आफ्रिका ६ २ ३ ० १ २ १२ +०.१५५\nरायली रॉसू ६१ (८३)\nसुनिल नारायण ६/२७ (९.५ षटके)\nकीरॉन पोलार्ड ६७* (६७)\nॲरन फंगिसो ३/४० (१० षटके)\nवेस्ट इंडीज ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी\nप्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना\nपंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (वे)\nसामनावीर: सुनिल नारायण (वे)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nदक्षिण ��फ्रिकेतर्फे क्विंटन डी कॉक आणि हाशिम आमला यांची डावाची सुरवात करण्याची ५०वी वेळ.[९]\nगुण: वेस्ट इंडीज - ४, दक्षिण आफ्रिका - ०.\nजॉन्सन चार्ल्स २२ (४०)\nॲडम झम्पा ३/१६ (५.३ षटके)\nडेव्हिड वॉर्नर ५५* (५५)\nसुनिल नारायण २/३६ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ६ गडी व १४६ चेंडू राखून विजयी\nप्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल लाँग (इं)\nसामनावीर: नेथन ल्योन (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.\nओल्या मैदानामुळे खेळ १० मिनीटे उशीरा सुरू झाला.\nगुण: ऑस्ट्रेलिया - ५, वेस्ट इंडीज - ०.\nफरहान बेहार्डीन ६२ (८२)\nग्लेन मॅक्सवेल २/१५ (३ षटके)\nॲरन फिंच ७२ (१०३)\nकागिसो रबाडा ३/१३ (७ षटके)\nदक्षिण आफ्रिका ४७ धावांनी विजयी\nप्रोव्हिडन्स मैदान, प्रोव्हिडन्स, गयाना\nपंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जोएल विल्सन (वे)\nसामनावीर: फरहान बेहार्डीन (द)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पावसामुळे खेळ २० मिनिटे थांबवण्यात आला.\nएकदिवसीय पदार्पण: तब्रेझ शम्सी (द).\nगुण: दक्षिण आफ्रिका - ५, ऑस्ट्रेलिया - ०.\nडेव्हिड वॉर्नर १०९ (१२०)\nइम्रान ताहिर २/४५ (९ षटके)\nफाफ डू प्लेसी ६३ (७६)\nमिचेल स्टार्क ३/४३ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ३६ धावांनी विजयी\nवॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स\nपंच: नायजेल लाँग (इं) आणि जोएल विल्सन (वे)\nसामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.\nफाफ डू प्लेसीच्या (द) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१०]\nगुण: ऑस्ट्रेलिया ४, दक्षिण आफ्रिका ०.\nउस्मान ख्वाजा ९८ (१२३)\nकीरॉन पोलार्ड २/३२ (६ षटके)\nमार्लोन सॅम्युएल्स ९२ (८७)\nॲडम झम्पा २/६० (७ षटके)\nवेस्ट इंडीज ४ गडी व २६ चेंडू राखून विजयी\nवॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)\nसामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.\nएकदिवसीय पदार्पण: ट्रॅव्हिस हेड (ऑ)\nगुण: वेस्ट इंडीज - ४, ऑस्ट्रेलिया - ०.\nहाशिम आमला ११० (९९)\nकीरॉन पोलार्ड २/६४ (९ षटके)\nजॉन्सन चार्ल्स ४९ (४१)\nइम्रान ताहिर ७/४५ (९ षटके)\nदक्षिण आफ्रिका १३९ धावांनी विजयी\nवॉर्नर पार्क मैदान, बासेतेर, सेंट किट्स\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि नायजेल लाँग (इं)\nसामनावीर: इम्रान ताहिर (द)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.\nहाशिम आमलाची (द) सर्वात जलद २३ एकदिवसीय शतके (१३२ डाव).[११]\nइम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वात जलद १०० एकदिवसीय बळी घेणारा आणि दक्षिण आफ्रिकेतर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा खेळाडू.[१२]\nगुण: दक्षिण आफ्रिका - ५, वेस्ट इंडीज - ०.\nक्विंटन डी कॉक ५* (५)\nकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.\nदक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान पहिल्याच षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि अखेर १८:२५ वाजता सामना रद्द करण्यात आला.\nए.बी. डी व्हिलियर्सचा दक्षिण आफ्रिकेतर्फे २०० वा एकदिवसीय सामना. तो आफ्रिका XI साठी सुद्धा ५ सामने खेळला आहे.[१३]\nगुण: ऑस्ट्रेलिया - २, दक्षिण आफ्रिका - २.\nमार्लोन सॅम्युएल्स १२५ (१३४)\nमिचेल स्टार्क ३/५१ (१० षटके)\nमिचेल मार्श ७९* (८५)\nशॅनन गॅब्रिएल १/४३ (५० षटके)\nऑस्ट्रेलिया ६ गडी व ८ चेंडू राखून विजयी\nकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)\nसामनावीर: मार्लोन सॅम्युएल्स (वे)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.\nएकदिवसीय पदार्पण: शॅनन गॅब्रिएल (वे).\nदिनेश रामदिनच्या (वे) एकदिवसीय क्रिकेट मध्ये २,००० धावा पूर्ण.\nह्या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र.\nगुण: ऑस्ट्रेलिया – ४, वेस्ट इंडीज – ०\nडॅरेन ब्राव्हो १०२ (१०३)\nकागिसो रबाडा ३/३१ (१० षटके)\nफरहान बेहार्दिन ३५ (५७)\nशॅनन गॅब्रिएल ३/१७ (५ षटके)\nवेस्ट इंडीज १०० धावांनी विजयी\nकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस\nपंच: ग्रेगरी ब्रेथवेट (वे) आणि कुमार धर्मसेना (श्री)\nसामनावीर: डॅरेन ब्राव्हो (वे)\nनाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.\nवेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ २० मिनीटे थांबवण्यात आला.\nह्या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज अंतिम सामन्यासाठी पात्र तर दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद.\nगुण: वेस्ट इंडीज - ५, दक्षिण आफ्रिका - ०.\nमॅथ्यू वेड ५७* (५२)\nजेसन होल्डर २/५१ (१० षटके)\nजॉन्सन चार्लस् ४५ (६१)\nजोश हेजलवूड ५/५० (९.४ षटके)\nऑस्ट्रेलिया ५८ धावांनी विजयी\nकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस\nपंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि जोएल विल्सन (वे)\nसामनावीर: मिचेल मार्श (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nमिचेल मार्शच्या (ऑ) १,००० एकदिवसीय धावा पूर्ण\n^ \"ऑस्ट्��ेलिया, दक्षिण आफ्रिका त्रिकोणी मालिकेसाठी २०१६ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार\" (इंग्रजी भाषेत).\n^ \"वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका प्रकाशझोतात खेळवली जाणार\" (इंग्रजी भाषेत).\n^ \"त्रिकोणी मालिकेच्या पहिल्या चार सामन्यांसाठी नारायण, पोलार्डचा वेस्ट इंडीज संघात समावेश\" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"वेस्ट इंडीजमध्ये स्टार्क पुनरागमन करणार\" (इंग्रजी भाषेत). ३० मार्च २०१६ रोजी पाहिले.\n^ \"दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात शाम्सीची निवड\" (इंग्रजी भाषेत). ६ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"दुखापतग्रस्त हेस्टिंग्स वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिकेतून बाहेर\" (इंग्रजी भाषेत). ४ मे २०१६ रोजी पाहिले.\n^ \"खांद्याच्या दुखापतीमुळे हेस्टिंग्स वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिकेतून बाहेर\" (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ \"मोडक्या बोटामुळे वॉर्नर त्रिकोणी मालिकेतून बाहेर\" (इंग्रजी भाषेत). १२ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नारायण, पोलार्डमुळे वेस्ट इंडीजची विजयी सुरवात\" (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१६ रोजी पाहिले.\n^ \"प्रोटेस कोलॅप्स टू ऑस्ट्रेलिया डिफीट\".\n^ \"ताहीरची दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वोत्तम कामगिती\" (इंग्रजी भाषेत).\n^ \"ताहिर, आमलामुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी एक बोनस गुण\" (इंग्रजी भाषेत).\n^ \"डि व्हिलियर्सचा २००वा सामना पावसामुळे रद्द\" (इंग्रजी भाषेत).\nमालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१५\nभारत वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • वेस्ट इंडीझ वि ऑस्ट्रेलिया\n१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ • श्रीलंका वि भारत • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • २०१६ आशिया कप\n२०१६ आशिया कप • २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी\n२०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी\nश्रीलंका वि इंग्लंड, आयर्लंड\nश्रीलंका वि इंग्लंड, आयर्लंड • भारत वि झिम्बाब्वे • वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका\nभारत वि वेस्ट इंडीज • पाकिस्तान वि इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे\nभारत वि वेस्ट इंडीज • पाकिस्तान वि आयर्लंड • न्यू झीलँड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका\nन्यू झीलँड वि भारत • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • पाकिस्तान वि इंग्लंड\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, ���०१६-१७\nइ.स. २०१६ मधील क्रिकेट\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-minister-include-cabinet-expansion-maharashtra-government-248031", "date_download": "2021-07-30T01:27:49Z", "digest": "sha1:D6ZWZBZMKONC26OIBMKJTAQX3A2HZADX", "length": 7028, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी", "raw_content": "\nशिवसेनेचे सर्वच मंत्री मराठी आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक उत्तर भारतीय असले, तरी ते स्वच्छ मराठी बोलतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक आपली उत्तर भारतीय ओळख पुसली आहे.\nमंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी\nमुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून, या मंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी असल्याचे दिसून येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात कृपाशंकरसिंह, अरुण गुजराथी व अन्य राज्यांतील नेते सत्तास्थानी असायचे. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान मंत्रिमंडळात होत्या. खान महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील होत्या, तरीही त्यांना अनेक वर्षे मराठी बोलता येत नव्हते. सन 2014 च्या युतीच्या सत्तेतही भाजपचे अनेक चेहरे अमराठी होते. प्रकाश महेता, विद्या ठाकूर, योगेश सागर मंत्रिमंडळात होते. त्यामुळे सरकारवर राजकीय टीका होत होती. महाविकास आघाडी सरकारचा चेहरा मात्र बऱ्यापैकी मराठी असल्याचे स्पष्ट ��ाले आहे.\nशिवसेनेचे सर्वच मंत्री मराठी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक उत्तर भारतीय असले, तरी ते स्वच्छ मराठी बोलतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक आपली उत्तर भारतीय ओळख पुसली आहे. त्यामुळे त्यांना कुणीही परप्रांतीय म्हणायचे धाडस करीत नाही. हीच परिस्थिती काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याबाबतीत आहे. शेख हेदेखील अस्सल मराठी बोलतात आणि त्यांनी मुंबई हीच आपली कर्मभूमी असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. मुंबईतील मुस्लिम समाजाचे हे दोन नेते वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीम आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार मराठी मातीतील आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील 42 मंत्र्यांवर नजर टाकली असता मंत्रिमंडळाचा मराठी चेहरा समोर आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bhusawal-47-people-uttar-pradesh-state-stop-corona-virus-border-0", "date_download": "2021-07-30T02:10:08Z", "digest": "sha1:ASOLR22VFIE62NRSH2JIQ4NVX4ZU3N3O", "length": 8952, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video भुसावळचे ४७ यात्रेकरुंची उत्तरप्रदेशात भटकंती; अन्न, निवाऱ्यासाठी हाल", "raw_content": "\nअलाहाबाद, बुध्दगया, वाराणसी येथे जाऊन दर्शन घेतले. असे असतानाच कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने रेल्वे सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ही बातमी ऐकताच सर्व प्रवाशांनी आपला पुढील प्रवास रद्द करुन वाराणसी येथून रेल्वेने भुसावळला परत येण्याचा निर्णय घेतला,\nVideo भुसावळचे ४७ यात्रेकरुंची उत्तरप्रदेशात भटकंती; अन्न, निवाऱ्यासाठी हाल\nभुसावळ : देशभरात प्रादुर्भाव होत असलेल्या कोरोनाचा फटका तालुक्यातून काशी येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या प्रवाशांना बसला आहे. मध्यप्रदेश सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे सर्व प्रवासी अहलाबाद येथेच अडकून पडले आहेत. त्याठिकाणी प्रशासनाकडूनही त्यांना कुठलीही मदत मिळत नसून त्यांना अन्न आणि निवाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे.\nहेपण वाचा -\"कोरोना इफेक्‍ट' : धुळ्यातील 20 हजार रहिवासी \"माहेरी'\nभुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातून ४७ प्रवासी १३ मार्चला काशी एक्सप्रेसने उत्तर प्रदेशात तिर्थयात्रेसाठी रवाना झाले. त्यांनी अलाहाबाद, बुध्दगया, वाराणसी येथे जाऊन दर्शन घेतले. असे असतानाच कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने रेल्वे सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ही बातमी ऐकत��च सर्व प्रवाशांनी आपला पुढील प्रवास रद्द करुन वाराणसी येथून रेल्वेने भुसावळला परत येण्याचा निर्णय घेतला, मात्र रेल्वे स्थानकावर गेले असता एकही गाडी नसल्याने त्यांनी स्थानिक ट्रॅव्हल्स करुन मार्गस्थ झाले. उत्तर प्रदेशातून मध्यप्रदेशाच्या सीमेवर आले असता त्यांच्या वाहनास अडविण्यात आले.\nनक्‍की वाचा - आता...व्हॉट्‌ऍपद्वारेच द्या श्रद्धांजली; अंत्ययात्रेत न येण्याचे आवाहन\nमध्य प्रदेश सरकारने राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे हे प्रवासी पुन्हा अलाहाबाद येथील रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. तेथून झुसी रेल्वे स्थानकावर त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथेही त्यांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यानंतर मात्र, यात्रेकरुंना कुठेच निवाऱ्याची व्यवस्था होत नसल्याने त्यांनी एका ओसाड जागेवर झाडाखाली आपले ठाण मांडले. गेल्या दोन दिवसात त्यांच्याकडे असलेली शेव, मुरमुरे आदी शिदोरीही संपली असून, केवळ पाणी पिऊन दिवस काढावे लागत आहे. असे असताना त्यांना कुठूनही मदतीचा हात मिळत नसल्याने यात्रेकरुन पुरते हैराण झाले आहेत.\nमध्य प्रदेशाच्या सीमा बंद केल्यामुळे आम्ही उत्तर प्रदेशातच अडकून पडलो आहे. तेथेही राहण्याची अन्‌ खाण्याची कुठलीही व्यवस्था होत नाही. जिथेही जा सर्वच आम्हाला हाकलून लावत आहे. याबाबत आमदार संजय सावकारे आणि खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.\n- दिलीप वारके, यात्रेकरु.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/10-things-know-travel-by-train-in-budapest/", "date_download": "2021-07-30T01:48:49Z", "digest": "sha1:KCOEJ7GDDVKPXEAREL2GO7RJCWTXYJSY", "length": 16975, "nlines": 89, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "रेल्वे प्रवास बुडापेस्ट मध्ये: 10 आपल्याला माहित असणे आवश्यक गोष्टी | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > रेल्वे प्रवास बुडापेस्ट मध्ये: 10 आपल्याला माहित असणे आवश्यक गोष्टी\nरेल्वे प्रवास बुडापेस्ट मध्ये: 10 आपल्याला माहित असणे आवश्यक गोष्टी\nट्रेन ट्रॅव्हल हंगेरी, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 31/03/2021)\nबुडापेस्ट नक्कीच हंगेरी केंद्र आहे. अनेक गाड्या थांबवू आहेत बुडापेस्ट रेल्वे प्रवास येतो तेव्हा तो एक मध्यवर्ती ब��ंदू आहे. बुडापेस्ट आणि सामान्य रेल्वे प्रवास रोमांचक आणि अनेकदा अनेक लोक एक नवीन अनुभव आहे तर, तो देखील काही वेळा थोडा मज्जातंतू- wracking असू शकते, विशेषत: नवीन आणि परदेशी शहरात. सहजपणे आपल्या मनात ठेवा आणि एक कटाक्ष 10 गोष्टी आपण बुडापेस्ट रेल्वे प्रवास बद्दल माहित असणे आवश्यक.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nआपण बुडापेस्ट रेल्वे प्रवास करू शकता तीन मुख्य रेल्वे स्थानके आहेत आणि ते:\nपूर्व: पूर्व मध्ये स्थित. या बुडापेस्ट मुख्य आंतरराष्ट्रीय आणि इंटरसिटी रेल्वे स्टेशन आहे.\nपश्चिम: पश्चिम मध्ये स्थित.\nडेली: दक्षिण मध्ये स्थित\nबुडापेस्ट विमानतळ टर्मिनल जवळचा रेल्वे स्थानक 2 Ferihegy आहे, आणि बुडापेस्ट Nguyati स्टेशन पासून कार्य प्रवासी वाहतूकीच्या रेल्वे मार्गांवर.\nआपण कोणत्याही शहरात सुमारे प्रवास करत असाल तर बॅकपॅक, handbags इतर कोणत्याही किंवा हातातील सामान असणे रेल्वे प्रवास करताना आपले पाय दरम्यान मजला वर संचयित खात्री करा सुरक्षित बाजू.\nमहिला सहजपणे वाटू शकते बुडापेस्ट सुमारे गाडी तेव्हा. शहर केंद्र मोठ्या शहरात जोरदार सुरक्षित आहे आणि जोपर्यंत प्रवास त्यांच्या अक्कल वापरा आणि अनावश्यक धोका घेऊ नका म्हणून ते सुट्ट्यांमध्ये फक्त कारण नंतर त्यांना इजा येतील याबद्दल खात्री बाळगा करू शकता.\nपर्यटकांची निवडीचे pocketed मिळविण्यासाठी सर्वात शक्यता आहे गर्दीच्या अशा रेल्वे स्थानके म्हणून सार्वजनिक वाहतूक भागात, जेथे इतर मामुली चोरी उद्भवू शकते. या प्रमुख चिंता अभ्यागत कारण नाही आहे याची जाणीव असू करावा आणि सतर्क रहा.\nसुमारे मिळवत – बुडापेस्ट रेल्वे प्रवास\nबुडापेस्ट विविध रेल्वेमार्ग आणि ट्रेन प्रवासाच्या फॉर्म त्यांच्या सार्वजनिक वाहतूक एक मोठा भाग जे आपण गाडी फक्त बद्दल सर्वत्र मिळवू शकता याचा अर्थ असा अनेक आहेत. आपण आपल्या गंतव्य प्राप्त करण्यासाठी घेणे आवश्यक आहे वेळा आणि विविध ओळी असल्याचे सुनिश्चित करा. आपण हे शोधू शकता प्रवास माहिती ऑनलाइन किंवा रेल्वे स्टेशनवर. तुम्ही देखील करू शकता तिकीट खरेदी कर स्टेशनवर.\nआपण एक किंवा दोन दिवस बुडापेस्ट आहेत आणि आपल्या वरीलप्रमाणे आला आहे एकदा, एक बुडापेस्ट कार्ड मिळविण्यासाठी खात्री करा. कार्ड काही मध्ये मुक्त प्रवेश अतिरिक्त संख्या देते संग्रहालये, फुकट बस/ट्रेन / ट्राम / पाणी प्रवास, आणि पाणी समुद्रपर्यटन.\nबुडापेस्ट दिवस ट्रिप मध्ये रेल्वे प्रवास\nअनेक आहेत विलक्षण दिवस ट्रिप बुडापेस्ट रेल्वे प्रवास करत द्वारे घेणे. ते काही घेऊन जाईल अविश्वसनीय गंतव्ये आणि तुम्हाला दिसून नेत्रदीपक एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा वाटेत. आपण जाण्यापूर्वी आपल्या संशोधन करावे खात्री करा. आपण या शहरात आपल्या वेळेचा सर्वात आहे याची खात्री करा.\nबुडापेस्ट सर्वात जुने आणि सर्वात काही आहे सुंदर रेल्वे स्थानके हंगेरी. पूर्व रेल्वे स्टेशन भेट खात्री करा (पूर्व रेल्वे स्टेशन) आणि पश्चिम रेल्वे स्टेशन (पश्चिम रेल्वे स्टेशन) आणि आपण बुडापेस्ट रेल्वे प्रवास त्यांना पाहिजे, आपण तेथे आहेत आणि इतिहास आणि नेत्रदीपक आर्किटेक्चर बुडापेस्ट ऑफर आहे की आलिंगन तर.\nबुडापेस्ट M1 ओळ दुसऱ्या सर्वात प्राचीन आहे भूमिगत रेल्वे जगातील ओळ. तो पासून सुरू केला 1894 आणि अगदी एक म्हणून सूचीबद्ध आहे युनेस्को जागतिक वारसा. त्यामुळे आहे किती इतिहास हे शहर आणि गाड्यात वयोगटातील अजूनही आणि वापर आहेत कार्यक्षमतेने चालवू.\nबुडापेस्ट ते खरोखर सर्व नाही आणि एक आहे लोकप्रिय पर्यटन गंतव्य. का लोकल होऊ नका आणि सार्वजनिक वाहतूक एक प्रकार म्हणून गाड्या वापर करू आपण निराश होणार नाही\nएक रेल्वे तिकिट आरक्षण युरोपियन प्रवास मध्ये का घेतला नाही 3 आमच्या साइटवर मिनिटे स्वस्त तिकीट आपल्या मार्ग शोधून. लॉगिन करा आमच्या एक रेल्वे वेबसाइट जतन करा आता. तिकीट अनेक मार्ग मध्ये दिले जाऊ शकते, सर्वकाही शक्य तितके सोपे आपला अनुभव करण्यासाठी.\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/fr_routes_sitemap.xml आणि आपण / डी किंवा / आणि अधिक भाषा / फ्रान्स बदलू शकता.\nमी पुढे वक्र राहण्याचा प्रयत्न, मी प्रेक्षकांना आकर्षित करणे आणि ड्राइव्ह प्रतिबद्धता की आकर्षक कल्पना आणि कथा विकसित. मी प्रत्येक सकाळी आणि विचारमंथन मी आज लिहीन काय जागे करू. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\n10 सर्���ोत्तम कॉफी मध्ये युरोप सर्वोत्तम कॅफे\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nस्पेन करून रेल्वे: तिकीट आणि अधिक खरेदी कसे\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n10 दिवस स्वित्झर्लंड प्रवास प्रवासाचा मार्ग\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 जगातील सर्वोत्तम स्टीकहाऊस\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/kille-sinhagadh/", "date_download": "2021-07-30T02:22:42Z", "digest": "sha1:OOU2DA4JDUIZGHJYZZ6OWE7XYX6HE3RX", "length": 6911, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘किल्ले सिंहगडा’वर स्वच्छता मोहीम | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी ‘किल्ले सिंहगडा’वर स्वच्छता मोहीम\n‘किल्ले सिंहगडा’वर स्वच्छता मोहीम\non: November 07, 2016 In: चालू घडामोडी, पर्यटन, लक्षवेधी\n‘वणवा…बदलुया आणि घडवुया’ या संघाने ६ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘किल्ले सिंहगड’ येथे स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमे अंतर्गत गडावरील प्लॅस्टिक अन्य प्रकारचा कचरा ‘वणवा…बदलुया आणि घडवुया” संघाच्या कार्यकर्तानि गोळा करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरापेटीत आणून टाकला.\nगडाजवळ असलेल्या दुकाने व हॉटेल्स व त्यामध्ये येणार ग्राहकांना स्वच्छतेचे महत्व सांगून कचरा हा इतरत्र कुठेही न टाकता फक्त कचरापेटीतच टाकावा असे समाजप्रबोधनसुद्धा केलं.\nया स्वच्चता मोहीम मध्ये ‘वणवा…बदलुया आणि घडवुया’ संघाचे नीलम चोरघे, दीपाली भोर, स्वाती भंडारी, फारुक पठाण, महेश डुशिंग, सोहेल मुलाणी, रितेश काटम, राकेश कुटुंबकर, दिनेश शिवरकर, सादिक पठाण, गणेश धायगुडे, अक्षय वळकुंडे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/fpi-withdraws-rs-6200-crore-from-domestic-capital-market", "date_download": "2021-07-30T00:22:03Z", "digest": "sha1:YXRV4FN4FEWTXU2X7WV42HW3LEVWGXMX", "length": 5618, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विदेशी गुंतवणूकदारांकडून ६२०० कोटी मागे - द वायर मराठी", "raw_content": "\nविदेशी गुंतवणूकदारांकडून ६२०० कोटी मागे\nनवी दिल्ली : वैश्विक आर्थिक मंदी व व्यापार युद्ध भडकल्याने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले ६२०० कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.\n१ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या काळात शेअर बाजारातून ४९५५ कोटी रु. तर कर्जरोख्यातील १२६१ कोटी रु. विदेशी गुंतवणुकदारांनी काढून घेतल्याची माहिती आहे.\nगेल्या महिन्यात विदेशी गुंतवणुदारांनी ६५५७ कोटी रु. अर्थव्यवस्थेत गुंतवले होते. पण काही दिवसांपूर्वी मूडीज व अन्य पतमापन करणाऱ्या संस्थांनी भारताचा जीडीपी घसरणार असल्याचे भाकित केल्याचा परिणाम विदेशी गुंतवणुकदारांवर पडला असल्याचेही एक कारण सांगितले जात आहे.\nभारताचा आर्थिक विकास दर २०१८-१९ दरम्यान ६.९ इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. पण काही दिवसांपूर्वी बँकेने आपला अं��ाज ६ टक्के होईल असे स्पष्ट केले होते.\n‘जीएसटी’मुळे विकासदर घटला – बिबेक डेब्रॉय\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/one-sachin-waze-each-sectionformer-cm-devendra-fadnavis-criticizes-government-pdc-a642/", "date_download": "2021-07-30T00:43:02Z", "digest": "sha1:OI45XW5S5KEVW4DMUMAWJT4HEFURBC5V", "length": 17208, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | One Sachin Waze in each section;Former CM Devendra Fadnavis criticizes the government pdc | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nप्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल\nकोरोनाच्या काळातील भ्रष्टाचार व विविध प्रश्नांवर सरकारचा बुरखा फाडण्याचे काम भाजप करेल, असेही ते म्हणाले.\nप्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल\nमुंबई : ‘प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे’ अशी राज्य सरकारची अवस्था झाली आहे. बऱ्याच विभागांतील ‘वाझें’चे पत्ते माझ्याकडे आले आहेत. लवकरच ते जनतेसमोर आणू, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला.\nभाजप प्रदेश कार्यसमितीच्या समारोपप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, अशा वाझेंचे पत्ते आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा घाट घातला जात आहे. या सरकारने विधिमंडळ बंद केले. लोकशाहीची दारं बंद केली असली तरी लोकशाही पुनर्स्थापित कशी करायची, हे ठाऊक आहे.\nकोरोनाच्या काळाती�� भ्रष्टाचार व विविध प्रश्नांवर सरकारचा बुरखा फाडण्याचे काम भाजप करेल, असेही ते म्हणाले. सर्वाधिक मृत्यू राज्यात झाले. महाराष्ट्राचे मॉडेल हे तर मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे. या सरकारसाठी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे तरी का असा सवाल त्यांनी केला.\nओबीसींना आरक्षणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ\nओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण करणे, हे एकमेव काम सरकार करते आहे. या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला. ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. ते मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. - देवेंद्र फडणवीस\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Devendra Fadnavissachin Vazemaharashtra vikas aghadiMaharashtra GovernmentBJPदेवेंद्र फडणवीससचिन वाझेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारभाजपा\nनवी मुंबई :सरकारला 16 ऑगस्टची मुदत; विमानतळ नामकरणासाठी एल्गार, काम बंद पाडण्याचा इशारा\nचार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र उतरले रस्त्यावर : काम बंद पाडण्याचा इशारा ...\nराष्ट्रीय :Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध\nगृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे... ...\nपुणे :Pune Ambil Odha : आंबिल ओढा कारवाईवरून विरोधकांचा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा; महापौरांचंही जोरदार प्रत्युत्तर\nपुण्यातील आंबिलओढा येथील झोपडपट्टीवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ...\nराजकारण :OBC आरक्षणावरून राजकीय खलबतं; मंत्री छगन भुजबळांचा थेट देवेंद्र फडणवीसांना फोन, म्हणाले...\nOBC Reservation in Politics: ओबीसींचे नुकसान होऊ नये यासाठी निवडणुका होऊ नये किंवा यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला काही काळासाठी स्थगिती देण्यात यावी असं छगन भुजबळ म्हणाले. ...\nमुंबई :कोरोना काळात निवृत्त पोलिसांना घरे रिकामी करण्याची नोटीस; न्याय मिळवून देण्याची फडणवीसांकडे मागणी\nसेवानिवृत्त पोलीस आणि कुटुंबीय हवालदील. ...\nराष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे काँ��्रेस सोडून भाजपत का आले जेपी नड्डांनी केला खुलासा\nनड्डा म्हणाले, दीड वर्षे आपण पाहिले आहे, की काँग्रेस सरकार कसे चालते. दीड वर्षे दक्षिणा आणि ट्रान्सफर वाले सरकार आले होते. या दीड वर्षातच, अंधःकार आणि प्रकाशात काय फरक असतो अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो अमावस्या आणि पौर्णिमेत काय फरक असतो भ्रष्टाचार आणि प्रामाणीकपणाचे सरकार कसे ...\nमुंबई :Maharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले'\n'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे. ...\nमुंबई :Maharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भिंत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nकोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. ...\nमुंबई :Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...\nSharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. ...\nमुंबई :Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा\nMaharashtra Flood, Sharad Pawar: नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे ...\nमुंबई :वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती\nWanted criminal found in Mumbai: दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडले. ...\nमुंबई :Sharad Pawar: पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर\nSharad Pawar On Maharashtra Flood: राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; कृषी��ंत्र्यांची संसदेत माहिती\nCoronaVirus : लातूरमधील एका गावात कोरोनाचे २० रुग्ण, परिसर केला सील\nCM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...\nMaharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले'\nChiplun Floods : 'धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे', राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\n \"आपण थकलो आहोत, कोरोना नाही\" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5.html", "date_download": "2021-07-30T01:22:49Z", "digest": "sha1:JOINDCMWEDOIJFDVSSBSC2HLXLL7ZYFR", "length": 8881, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी - राधाकृष्ण विखे पाटील | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी – राधाकृष्ण विखे पाटील\nहा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी – राधाकृष्ण विखे पाटील\nमुंबई : अरुण जेटलींनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला असून ही निव्वळ जुमलेबाजी आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलीय. रब्बी हंगामात दीडपट हमीभाव वाढवून दिल्याचं अर्थमंत्री सांगत असले तरीही वस्तुस्थिती तशी नाहीये. तसंच जीडीपी वाढला असं सांगितलं गेलंय तर मग त्यानुसार व्यापार कुठे वाढलाय. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारने न केलेल्या प्रगतीचा अर्थमंत्र्यांनी कागदोपत्री मांडलेला निव्वळ देखावा आहे, असंही विखे पाटलांनी म्हटलंय.\nरब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कृषि मूल्य आयोगाने केलेले दरच केंद्र सरकारने हमीभाव म्हणून जाहीर केले आणि हे दर उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देणारे नाहीत.@INCMaharashtra #Budget2018 pic.twitter.com/OZNkwigBrS\nविखे पाटील म्हणाले, ”एकलव्य शाळा आदिवासी मुलांसाठी आणणार, हे बोलताना एकलव्य शब्दाला ते अडखळले. यावरूनच त्या शाळांचं धोरण अजूनही नीट तयार नाही. आणि कुठल्या २० लाख मुलांना शाळेत पाठवणार त्यामुळे हे बजेट म्हणजे, एकलव्याचा अंगठा मागणार्‍या द्रोणाचार्याचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सामान्य ज���ता आता या जुमलेबाजीला अजिबात बळी पडणार नाही.”\nPrevious articleराजस्थान, पश्चिम बंगालमध्ये भाजपा भुईसपाट\nNext articleकंबरडं मोडणारा अर्थसंकल्प\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2230", "date_download": "2021-07-30T01:22:40Z", "digest": "sha1:2FFBZQRH3MXL5A33IUZFT3E67LOA4KQL", "length": 18533, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "“RESOXY” ह्या कोचिंग क्लासेसच्या सलीम खानने आशिष रामटेके यांना दिली धमकी ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > “RESOXY” ह्या कोचिंग क्लासेसच्या सलीम खानने आशिष रामटेके यांना दिली धमकी \n“RESOXY” ह्या कोचिंग क्लासेसच्या सलीम खानने आशिष रामटेके यांना दिली धमकी \nदुसऱ्यां इन्स्टिट्यूटचे निकाल स्वतःच्या नावे दाखवून केली विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार लवकरच होणार गुन्हा दाखल \nड्रिम केअर एज्युकेशन प्रा.लि.चे संचालक आशिष योगराज रामटेके,यांनी उत्तर प्रदेश येथून आलेल्या सलीम खान गफ्फार खान या व्यक्तीसोबत भागीदारी करून ऑक्सिजन फॉर ड्रीम नावाने एक कोचिंग काढून सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ११ वी, १२ वी सोबत IIT-JEE/NEET ची तयारी करुन देण्यासाठी तुकडोजी भवन सिविल ���ाईन नागपूर रोड चंद्रपूर येथे क्लासेस सुरु केलेत.त्यावेळी इन्स्टिट्यूटला चांगला फायदा झाला व यामधील हिस्सेदारीचा पैसा आशिष रामटेके यांनी गुंतवला तो मिळून आशिष रामटेके यांना ३२ लाख रुपये वाट्याला येणार होते. मात्र इन्स्टिट्यूटचे सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेवून सलीम खान यांनी आशिष रामटेके यांनी ऑक्सिजन फॉर ड्रीमला उभारण्यात पूर्ण वेळ दिला व अथक परिश्रम घेत रक्ताचे पाणी करुन या इन्स्टिट्यूटचा पाया मजबूत केला पण त्याचं आशिष रामटेके यांच्या वडिलांचे निधन झाले असता यादरम्यान सलिम खान यांनी त्यांना ऑक्सिजन फॉर डिम मधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि भागीदारी जवळपास ३२ लाख रुपये असतांना शेवटी २५,०००००/- रुपये हे आशिष रामटेके यांना देण्याचे ठरले त्यावेळी रवींद्र दारवटकर हे भागीदार सुद्धा त्यावेळी उपस्थित होते. व रवींद्र दारवटकर यांच्यासमोर हे पैसे देण्याबाबत आशिष रामटेके यांना देण्याचे कबूल केले, व नंतर त्यांना ५५०.०००/- टप्प्याटप्प्याने देण्यात आले,\nमात्र आता उर्वरित जवळपास २० लाख रुपयाची रक्कम सलीम खान देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांना पैसे मागण्यांसाठी त्यांच्या इन्स्टिट्यूटमधे गेले असता तूला यानंतर पैसे मिळणार नाही, तुला जिथे जायच आहे तिथे जा, मला काही फरक पडत नाही आणि जर जास्तच त्रास देशील तर मी एका गुंड्याला दोन लाखांची सुपारी देईन तूला २०लाख रुपये देण्यात काय फायदा असे म्हणून त्यांनी आशिष रामटेके यांना प्रत्यक्ष जीवे मारण्याची धमकीच दिली आहे .आशिष रामटेके हे आजही ‘ऑक्सिजन फॉर ड्रिम’ या कंपनीमध्ये भागीदार आहेत पण सलीम खान यांनी त्या इन्स्टिट्यूटमधे भागीदार असलेल्या रवींद्र दारवटकर यांना सुद्धा त्या इन्स्टिट्यूटमधून बाहेर करून त्यांचे भागीदारीत मिळणारे जवळपास २ लाख ५० हजार रुपये परत केले नाही व सलीम खान यांनी चार नविन भागीदारांना सोबत घेवून रेझॉक्सि नावाने नविन कालासेस सुरु केले आहेत. जे बोगस निकाल दाखवून विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करीत आहे. कारण रेझाक्शी या क्लासेसची निर्मीती जर २०१९ मध्ये झाली तर त्यांचे निकाल हे २०२१ मध्ये येतील.\nपण जर यांचे माहितीपत्रक बधितले तर हे लक्षात येईल की यांनी दाखविलेले निकाल हे पूर्णपणे खोटे आहेत त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची माहितीपत्रकामध्ये ऑ��्सिजन क्लासेसचे विद्यार्थी, Wisdom क्लासेस अमृतसर, यांचे विद्यार्थी Resonance क्लासेसचे विद्यार्थी दाखवून फसवणूक करीत आहे. कोणताही विद्यार्थी IT किंवा M.B.B.S. ला लागतो तेव्हा त्यामध्ये तिन\nविषया (PCM/PCB) मध्ये उत्कृष्ट गुण घ्यावे लागतात केवळ एकाच विषयात चांगले गुण घेवून चालत नाही, एखाद्या क्लासेसचे येणारे उत्कृष्ट निकाल ही त्या क्लासेसची संपत्ती असून त्याचा गैरवापर Resoxy करीत आहे.व आशिष रामटेके यांना मूळ ऑक्सिजन फॉर ड्रीम मधून बेकायदेशीरपणे बाहेर करून त्यांना व रवींद्र दारवटकर यांचे पैसे परत न देता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने सलीम खान यांचेवर तातडीने चौकशी करून कारवाई करावी व आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. या सोबतच आशिष रामटेके यांनी शिक्षण महासंचालक, पुणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर, शिक्षण अधिकारी, जि.प. चंद्रपूर आयुक्त , आयकर विभाग नागपूर\nराजू कुकडे सामाजिक कार्यकर्ते तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर.यांना सुद्धा तक्रार करून रेझाक्शीच्या सलीम खान यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.\nजिल्ह्यात दारू पुरवठा करणारे दारू माफिया बंडू आंबटकर व दगडी यांची पोलिसांशी साठगांठ \nग्राहक पंचायत महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी घोषित…\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकार��� यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/nia-and-ats-are-investigating-sachin-waze-case-very-professionally-anil-deshmukh.html", "date_download": "2021-07-30T01:45:10Z", "digest": "sha1:E6G6T3HHAZCHVAL2VSNFE6732FHDMCC5", "length": 9901, "nlines": 184, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "आता वाझे प्रकरणाचा कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल; अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र आता वाझे प्रकरणाचा कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल; अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण\nआता वाझे प्रकरणाचा कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल; अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण\nमुंबई: सचिन वाझे प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर काल(बुधवार) बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली आहे.\nसचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्या���च्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. तर, सचिन वाझे प्रकरणाचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.\n“एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करत आहेत, त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही अडथळ्याशिवाय तपास होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.\nदरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सचिन वाझे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बुधवारी शोधाशोध केली असून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याबाबत एनआयएने माहिती दिली नाही. वाझे वापरात असलेल्या मर्सिडीज गाडीतून हस्तगत करण्यात आलेली पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, कपडे आणि ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्यांबाबत एनआयएने वाझे यांच्याकडे चौकशी केल्याचे समोर आले आहे.\nPrevious article‘’पोलिसांना हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात नको ती कामं करावी लागत आहेत”\nNext article6,000mAh बॅटरीचा Poco X3 स्मार्टफोन खरेदीची संधी, ‘सेल’मध्ये आकर्षक ऑफर्स\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_92.html", "date_download": "2021-07-30T01:34:58Z", "digest": "sha1:BMHEO5S6AGNPKML6UAE5JWQAIKDPT6WP", "length": 8829, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदिश पाटील यांच्या वाढदिवसावर लाखो चाहत्यांनी वर्षावला शुभेच्छांचा वर्षाव - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदिश पाटील यांच्या वाढदि��सावर लाखो चाहत्यांनी वर्षावला शुभेच्छांचा वर्षाव\nमहाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदिश पाटील यांच्या वाढदिवसावर लाखो चाहत्यांनी वर्षावला शुभेच्छांचा वर्षाव\nBY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |\nमहाराष्ट्रात नामवंत म्हणून गायक म्हणून ज्यांची ओळख आहे असे जगदिश पाटील यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला.प्रमुख म्हणजे या वाढदिवसालाही दरवर्षी प्रमाणे शिर्डीचे सार्इबाबा चरणी मस्तक ठेवून त्यांच्या आशिर्वादाने नविन वर्षाची सुरूवात व वाढदिवसाचे औचित्य साधत समस्त शिर्डीतील चाहते,नागरिक आणि मुख्यतः येथिल भिक्षा घेणारे गोरगरिबांच्यासमवेत हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला.सार्इबाबांची कृपा आशिर्वादाने आणि नागरिकांच्या सहकार्याने आपल्या जीवनातील यशाला महत्व देणारे गायक जगदिश पाटील यांना संपुर्ण महाराष्ट्रातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव वर्षावला आहे.गायक म्हणून त्यांची ख्याती संपुर्ण जगाला ज्ञात आहे.त्यांची हजारो लोकगीत,कोळीगीत,भावगीत,मधूरगीत,सार्इगीत प्रसिध्द असताना त्यांना महाराष्ट्राचा उत्कृष्ठ गायक असा पुरस्कार मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते देण्यात आला.त्यांची ओळख नावानी नसून गायक म्हणून गोड वाणीची आहे त्यामुळे जेथे सार्इमाऊली तेथे जगदिश पाटील हे नाव आवर्जुन एैकायला मिळत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक गायक झाले.नेहमी चांगली सदबुध्दी मिळावी म्हणून सार्इचरणी असलेली इच्छा नेहमी दादांची पुर्ण झाली आहे.जगदिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुरबाड तालुक्याचा मिमिक्री मॅन म्हणून गणेश देसले यांची ओळख महाराष्ट्रात आहे.असे नामवंत गायक जगदिशदादा पाटील यांना मुरबाड विकासमंच ट्रस्ट,स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी परिवाराकडून पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जगदिश पाटील यांच्या वाढदिवसावर लाखो चाहत्यांनी वर्षावला शुभेच्छांचा वर्षाव Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 16:00:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग���णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/france", "date_download": "2021-07-30T02:02:26Z", "digest": "sha1:K4R4FE7ZFOD7252VBG3U3QU4CCH42PKJ", "length": 7683, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "France Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपिगॅससः फ्रान्स, इस्रायलमध्ये चौकशी पण भारताचा नकार\nनवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरीप्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रान्स व इस्रायलच्या सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...\nराफेल व्यवहाराची पुन्हा चौकशी व्हावीः काँग्रेस\nनवी दिल्लीः भारताला विक्री केलेल्या सुमारे ७.८ अब्ज युरो किंमतीच्या ३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतल्या ...\nराफेल करार चौकशीचा फ्रान्स सरकारचा निर्णय\nभारताला विक्री केलेल्या सुमारे ७.८ अब्ज युरो किंमतीच्या ३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे. फ्रान्स ...\n‘सुशेन गुप्तालाच मिळाले राफेल व्यवहारातले कमिशन’\nज्या दासो कंपनीने भारताला राफेल विमाने पुरवली होती, त्या कंपनीची भारतातील मध्यस्थ कंत्राटदार म्हणून डेफसिस सोल्युशन्सने काम केले आहे. ही कंपनी गुप्ता ...\nराफेल सौद्यात आर्थिक घोटाळा\nराफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत २०१७-१८ मध्ये दसॉल्ट एव्हिएशन व डेफसिस सॉल्यूशन्स (Defsys Solutions) या भारतीय संरक्षण कंपनीमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवह ...\nधर्माची चेष्टा करावी की नाही\nभारतात आजूबाजूला पाहिले तर लक्षात येते, की इस्लाममध्ये काहीतरी मूलभूत दोष आहे अशी टीका करणारे लोक चार्ली हेब्दोने हिंदू देवदेवतांवर टीका केली असती तर ...\nमुंबईत मॅक्रॉनविरोधातील पत्रके हटवली\nमुंबईः फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निषेध करणारी रस्त्यावर चिटकवलेली पत्रके दक्षिण मुंबईत गुरुवारी पाहावयास मिळाली. पण पोलिसांनी हस्तक् ...\nतिघांची हत्या हा इस्लामी दहशतवादः फ्रान्स\nपॅरिस: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धार्मिक विद्वेषातून शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, नीस शहरातील एका चर्चमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात ति ...\nफ्रान्सकडून ४०० पुरातन वस्तू पाकिस्तानला परत\nसिंधू खोऱ्यातील कबरस्तानांतून चोरलेल्या या पुरातन वस्तूंची अंदाजे किंमत १३९,००० युरो इतकी आहे. ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T02:27:34Z", "digest": "sha1:QYJUTEZYCTV3TTNZTGO2VD5RPHVBITWY", "length": 4570, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सन कंट्री एरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसन कंट्री एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. मिनीयापोलिसचे उपनगर मेंडोटा हाइट्स येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीचा मुख्य तळ मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि साउथवेस्ट फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इतर तळ असलेली ही कंपनी अमेरिका, मेक्सिको आणि कॅरिबियन बेटांमध्ये विमानसेवा पुरवते. याशिवाय सन कंट्री मागणीनुसार चार्टरसेवाही पुरवते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१६ रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन क���ण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/credit-score/", "date_download": "2021-07-30T00:23:06Z", "digest": "sha1:HEE6VXHJAIPDSPFZANAIMXDZASW44ASC", "length": 2939, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Credit Score Archives | InMarathi", "raw_content": "\nक्रेडिट कार्डचा “असा” केलेला स्मार्ट वापर लाखोंची बचत करु शकतो\nज्यांनी आयुष्यात कधीही क्रेडिट कार्ड वापरले नसते असे लोक देखील ते वापरणे कसे वाईट आहे हे छाती ठोकून जगाला सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते.\nकर्ज घेताना तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवर लक्ष ठेवायलाच पाहिजे, नाहीतर…\nतुमचा कर्जफेडीचा ट्रॅक हा नियमित असायला हवा, कोरा नाही. कर्ज तितकंच घ्यावं जितकं परतफेड करता येईल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं.\nतुमच्या खिशाला कात्री लावणारा कर्जाचा व्याजदर बँक ज्या पद्धतीने ठरवतात त्याबाबत पुर्ण माहिती असायलाच हवी\nक्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये पैश्यांचा व्यवहार करणे गरजेचे आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-mayor-kishori-pednekar-has-been-admitted-due-to-chest-pain-in-a-hospital-in-the-city-nrkk-157532/", "date_download": "2021-07-30T01:30:32Z", "digest": "sha1:NRJ4MMBM5T4F2XWN2AWCDGOS36VYMAFY", "length": 13065, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मोठी बातमी | छातीत दुखायला लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमोठी बातमीछातीत दुखायला लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल\nमहापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे.\nमहापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.\nकिशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.\nदरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच घटनांचा किशोरी पेडणेकर यांनी आज सविस्तर आढावा देखील घेतला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधून घडलेल्या घटनांची माहिती देखील दिली होती.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/privacy-policy/", "date_download": "2021-07-30T00:16:16Z", "digest": "sha1:T6HDUOUJ6DN3EUIBFMCVIWPX63CIH5TA", "length": 43965, "nlines": 157, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "गोपनीयता धोरण- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nट्रॅक्टर जंक्शन गोपनीयता धोरण\nही प्रायव्हसी पॉलिसी माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या अटींमधील इलेक्ट्रॉनिक करारनामाच्या स्वरुपात एक इलेक्ट्रॉनिक नोंद आहे आणि नियमांद्वारे त्या कालावधीत तयार केली गेली आहे (आवश्यक नसलेल्या वेळेत आवश्यक आहे) आणि आवश्यक नाही / आवश्यक नाही.\nहे गोपनीयता धोरण www.tractorjunction.com. www.tractorjunction.com डोमेन नाव फार्मजंक्शन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड [U74999RJ2019PTC065863] च्या मालकीचे आहे, कंपनी अ‍ॅक्ट, २०१ under (२०१ of मधील १ under) अंतर्गत प्लॉट नंबर -9, एनईबी सुभाष नगर, अलवर, राजस्थान येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीची मालकी आहे , भारत, 301001.\nया कागदपत्रात वापरलेला “आम्ही” / “आम्हाला” / “आमच्या” हा शब्द ट्रॅक्टर जंक्शन आणि “आपण” / “आपले” / “स्वतः” वापरणा users्या वापरकर्त्यांना संदर्भित करतात, जे भेट देतात किंवा प्रवेश करतात किंवा वापरतात किंवा त्यांचा लाभ घेतात वेबसाइट / मोबाईल साइट / अ‍ॅपवर किंवा त्याद्वारे सेवा किंवा उत्पादन (एकत्रितपणे “वापर”) (वैयक्तिक आणि एकत्रितपणे, “वेबसाइट”).\nकृपया हे गोपनीयता धोरण काळजीपूर्वक वाचा. आपण सूचित केले की आपण या गोपनीयता धोरणाला समजत आहात, सहमत आहात आणि आपण सहमती दिली आहे. म्हणूनच आमच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा आमच्या कोणत्याही सेवा किंवा उत्पादनाचा उपयोग करुन / त्याचा उपयोग करुन आपण संग्रह, वापर, साठवण, प्रक्रिया यासाठी माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम 42A आणि कलम 72A अ अंतर्गत प्रदान केलेल्या ट्रॅक्टर जंक्शनला आपली बिनशर्त संमती किंवा करार देता. आणि आपली माहिती हस्तांतरित आणि जाहीर करणे. आपण कबूल करता की आमच्याकडे माहिती सामायिक करण्याचे सर्व कायदेशीर अधिकार आणि कायदेशीर अधिकार आपल्याकडे आहेत आणि आपण कबूल केले आहे की आपल्याद्वारे प्रदान केलेली माहिती संकलित करणे, सामायिक करणे, प्रक्रिया करणे आणि हस्तांतरित करणे यामुळे आपणास किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीचे नुकसान किंवा अयोग्य नुकसान होणार नाही. आपण या गोपनीयता धोरणाच्या अटींशी सहमत नसल्यास, कृपया आमच्या वेबसाइटवर प्रवेश करू नका / वापरू नका किंवा आमच्या वेबसाइटवर आमची सेवा किंवा उत्पादन घेऊ नका.\nआम्ही संकलित करतो ती माहिती (आपली माहिती) आणि संग्रहितः\nवेबसाइटवर आपल्या वापराच्या दरम्यान किंवा आपण नोंदणीकृत वापरकर्ता म्हणून किंवा अन्यथा आपण वेबसाइटवर उपलब्ध कोणत्याही सेवा किंवा उत्पादनांचा वापर करता तेव्हा आम्ही आपली माहिती संकलित करतो. संग्रहित माहितीमध्ये हे असू शकतात:\nआपले नाव, वय, पत्ता, ईमेल आयडी, फोन नंबर, जन्म तारीख, लिंग, पत्ता, इतर कोणत्याही संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती इ यासह आपली वैयक्तिक माहिती आम्ही तृतीय पक्षांकडून आपली माहिती जसे की ���ोशल मीडिया, आणि अशा परिस्थितीत आम्ही गोळा केलेल्या माहितीमध्ये त्या सोशल मीडियाशी संबंधित आपले वापरकर्ता नाव, सोशल मीडियासह आमच्याशी सामायिक करण्याचा कोणताही अधिकार किंवा माहिती जसे की आपले प्रोफाइल चित्र, ईमेल पत्ता किंवा मित्रांची यादी आणि कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते आपण त्या सोशल मीडियाच्या संबंधात सार्वजनिक केले आहे. जेव्हा आपण वेबसाइटवर प्रवेश करता किंवा सोशल मीडियाद्वारे कोणत्याही ट्रॅक्टर जंक्शन घटकाशी सौदा करता तेव्हा आपण ट्रॅक्टर जंक्शनला या गोपनीयता धोरणाच्या अटींनुसार अशी माहिती आणि सामग्री गोळा करणे, संग्रहित करणे, वापरणे आणि टिकवून ठेवण्यास अधिकृत करता.\nआपली माहिती मुख्यतः इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संग्रहित केली जाईल परंतु काही डेटा प्रत्यक्ष स्वरूपात संग्रहित केला जाऊ शकतो. आम्ही भारतीय माहिती प्रजासत्ताकाशिवाय इतर देशांमध्ये आपली माहिती संग्रहित, संग्रह, वापर आणि त्यावर प्रक्रिया करू शकतो लागू कायद्यान्वये पालन करण्याच्या अधीन. आम्ही आपली माहिती संग्रहित करण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी तृतीय पक्षाशी (भारतात किंवा बाहेरील) करार करू शकतो आणि अशा तृतीय पक्षाकडे आपली माहिती सुरक्षित करण्यासाठी स्वतःचे सुरक्षा उपाय असू शकतात.\nसंग्रह, साठवण, प्रक्रिया उद्देश:\nट्रॅक्टर जंक्शन केवळ आपली माहिती केवळ ट्रॅक्टर जंक्शनच्या कार्य किंवा क्रियाकलापांशी जोडलेले उत्पादन किंवा सेवा प्रदान करण्याच्या हेतूने संकलित करते ज्यात खालील गोष्टी (\"हेतू\") समाविष्ट परंतु मर्यादित नाहीत.\nआपल्याला आमच्या वेबसाइटवर ऑफर केलेल्या विविध उत्पादने आणि सेवांबद्दल माहिती देण्यासाठी.\nआपल्या क्वेरींचे निराकरण करण्यासाठी आणि आपण शोधत असलेल्या कोणत्याही सेवा किंवा उत्पादनाशी संबंधित आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी.\nआपल्याला सर्वेक्षण आणि विपणन संप्रेषणे पाठविण्यासाठी किंवा आमच्याद्वारे किंवा तृतीय पक्षाद्वारे सुरू केलेले विविध कार्यक्रम आणि पुढाकार सुलभ करण्यासाठी ज्या आपल्याला विश्वास आहे की आपल्या आवडीचे असू शकते.\nआपला वेबसाइट वापरण्यास सुलभ करण्यासाठी आणि आमची सेवा, उत्पादन किंवा वेबसाइटवरील सामग्री सुधारण्यासाठी वेबसाइटच्या कार्यप्रदर्शनाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि आपला अनुभव अधिक चांगले करण्यासाठी डेटा विश्लेषण करा.\nआमच्या वेबसाइटची अखंडता संरक्षित करण्यासाठी.\nआपल्याला या गोपनीयता धोरणाच्या अटी किंवा शर्तीत झालेल्या बदलांविषयी किंवा ट्रॅक्टर जंक्शनच्या कोणत्याही वेबसाइटच्या वापराच्या अटींबद्दल माहिती देण्यासाठी.\nमाहिती सुरक्षा पद्धती अंमलात आणण्यासाठी, कोणत्याही सुरक्षा उल्लंघन, दूषित किंवा संगणक विषाणूचे निर्धारण करण्यासाठी, बेकायदेशीर क्रियाकलाप आणि संशयित फसवणूकीची चौकशी / प्रतिबंध / कारवाई करण्यासाठी.\nसामायिकरण, हस्तांतरण किंवा प्रकटीकरण:\nआमच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेली कोणतीही सेवा किंवा उत्पादन एकतर ट्रॅक्टर जंक्शन किंवा तिचा विक्रेता, डीलर, ओएम, चॅनेल पार्टनर आणि अन्य तृतीय पक्षाद्वारे (“इतर संस्था”) प्रदान केले जाऊ शकतात जे सेवा प्रदान करण्यासाठी किंवा प्रदान करण्यासाठी ट्रॅक्टर जंक्शनसह नोंदणीकृत आहेत. वेबसाइटद्वारे उत्पादने.\nआपण कबूल करता आणि सहमत आहात की ट्रॅक्टर जंक्शन आपण शोधत असलेल्या सेवा किंवा उत्पादनाच्या प्रकारानुसार किंवा एक किंवा अधिक परवानगीच्या उद्देशाने ट्रॅक्टर जंक्शन इतर घटकांना आपली माहिती सामायिक करू, उघड करू, हस्तांतरित करू किंवा भाग घेऊ शकता. ट्रॅक्टर जंक्शन कदाचित आपल्याला आपली सेवा किंवा उत्पादन प्रदान करण्यासाठी अशा इतर संस्थांसह समान सामायिक करणे आवश्यक आहे तेथे आपली वैयक्तिक किंवा गैर-वैयक्तिक माहिती देखील सामायिक करा आणि आपण ट्रॅक्टर जंक्शन प्रदान कराल, तसे करण्याची आपली बिनशर्त संमती.\nट्रॅक्टर जंक्शन ट्रॅक्टर जंक्शन, थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हाईडर, पार्टनर किंवा वित्तीय संस्थांद्वारे वेळोवेळी सुरू केलेले विविध कार्यक्रम किंवा उपक्रम सुलभ करण्यासाठी आपल्या व्यक्त किंवा सूचित संमतीशिवाय सांख्यिकीय डेटा आणि / किंवा इतर वैयक्तिक-वैयक्तिक माहिती किंवा तपशील सामायिक करू शकतो. वेळ.\nया व्यतिरिक्त, ट्रॅक्टर जंक्शनला आपली माहिती कोणत्याही सरकारी एजन्सी किंवा इतर अधिकृत कायदा अंमलबजावणी एजन्सी (एलईए) सह आपली माहिती सामायिक करण्यासाठी ओळख सत्यापित करण्याच्या उद्देशाने किंवा प्रतिबंध, शोध, सायबर घटना, खटला चालवणे आणि गुन्ह्यांची शिक्षा इत्यादींसह परंतु त्यापुरते मर्यादित नाही.\nहे स्पष्ट केले आहे की आमच्या वेबसाइटवर आपला वापर करताना आपण कदाचित तृतीय पक्षाद्वारे प्रदान केलेल्या तृतीय पक्षाच्या वेबसाइट / जाहिराती / इलेक्ट्रॉनिक संप्रेषण सेवेचे दुवे पाहू शकता. तृतीय पक्षाचे कार्य चालू नसल्याने ट्रॅक्टर जंक्शन नियंत्रित करा, म्हणूनच ट्रॅक्टर जंक्शन कोणत्याही सेवा किंवा उत्पादनाची कोणतीही मान्यता किंवा गारंटी देत ​​नाही किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाइटद्वारे कोणत्याही गोपनीयता धोरण किंवा अन्य धोरणांशी संबंधित प्रतिनिधित्व करत नाही अशा तृतीय पक्षाच्या वेबसाइटचा कोणताही वापर किंवा तृतीय पक्षाद्वारे कोणतीही सेवा किंवा उत्पादन मिळविणे आपल्या जोखमीवर असेल आणि ट्रॅक्टर जंक्शन कोणत्याही तोटा / नुकसानीसाठी किंवा अन्यथा जबाबदार नाही.\nट्रॅक्टर जंक्शन आपली माहिती अनधिकृत प्रवेश, वापर किंवा प्रकटीकरण किंवा बदल पासून सुरक्षित करण्यासाठी अत्यंत काळजी घेतो. आम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती पावले आणि सुरक्षा उपाययोजना करतो आणि आपली माहिती कायद्याद्वारे अनिवार्य केलेली आहे याची खात्री करुन घेण्यासाठी. या उद्देशासाठी आम्ही आपली वैयक्तिक माहिती अनधिकृत प्रवेशापासून किंवा उघडकीस आणण्यापासून आपल्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणास संरक्षण देण्यासाठी, औद्योगिक मानकांच्या अनुषंगाने, तांत्रिक, कार्यकारी, व्यवस्थापकीय आणि शारीरिक सुरक्षा नियंत्रणे समाविष्ट करण्यासाठी वाजवी सुरक्षा पद्धती आणि कार्यपद्धतींचा अवलंब करतो.\nआम्ही आपली वैयक्तिक माहिती उद्योग मानकांनुसार संरक्षित करीत असताना, आपण कबूल करता की इंटरनेट किंवा संगणक नेटवर्क पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतेही पूर्ण आश्वासन देऊ शकत नाही. म्हणून आपण कबूल करता की आपण असे करू शकत नाही ट्रॅक्टर जंक्शनला तुमची माहिती किंवा कोणत्याही डेटाच्या नुकसानासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार धरा किंवा आपण आमच्याबरोबर सामायिक केलेला कोणताही डेटा किंवा फोर्स मॅजेअर इव्हेंटमुळे आपल्याला असे नुकसान किंवा कोणतेही नुकसान झाल्यास आमच्याकडे आहे. आपण पुढे कबूल करता की कोणताही आमच्याकडे किंवा आपल्या वेबसाइटच्या वापरामधून प्रसारित केलेली माहिती (आपल्या वैयक्तिक माहितीसह) आपल्या स्वत: च्या जोखमीवर असेल.\nहे स्पष���ट केले गेले आहे की फोर्स मॅजेअर इव्हेंट्समध्ये ट्रॅक्टर जंक्शनच्या वाजवी नियंत्रणाबाहेर कोणतीही घटना समाविष्ट आहे ज्यात तोडफोड, आग, पूर, स्फोट, देव कृत्ये, नागरी हंगामा, संप किंवा औद्योगिक कारवाई मर्यादित असू शकत नाही. कोणत्याही प्रकारची दंगल, बंडखोरी, युद्ध, सरकारची कामे, संगणक हॅकिंग, संगणक, संगणक प्रणाली किंवा संगणक नेटवर्कचा अनधिकृत प्रवेश, संगणक क्रॅश, सुरक्षा आणि एनक्रिप्शनचा भंग.\nआपली माहिती अद्यतनित करा\nट्रॅक्टर जंक्शनने आपल्याद्वारे प्रदान केलेल्या अद्ययावत माहितीसह आमची रेकॉर्ड अद्यतनित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात, तथापि आपल्याला आपल्या वैयक्तिक माहितीत काही विसंगती दिसल्यास आपण आमच्याशी आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी तक्रार अधिकारी मार्गे आमच्याशी संपर्क साधू शकता.\nआपण हे देखील कबूल करता की आपण पुरविलेली सर्व माहिती आपल्या स्वेच्छेच्या बाहेर आहे आणि आपल्या प्रदेशात लागू असलेल्या कायद्यांचे पालन करीत आहे. जर आपल्याला आढळले की आपली कोणतीही माहिती अटी व शर्तींचे आणि गोपनीयतांचे पालन करीत नाही. पॉलिसी, ट्रॅक्टर जंक्शनने आपल्या सिस्टममधून आपली गैर-अनुपालन करणारी माहिती काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.आपल्या पालन न करण्याच्या गंभीरतेवर अवलंबून आम्ही आपल्याद्वारे आपल्याला पुरविल्या जाणार्‍या काही किंवा सर्व सेवा बंद करण्याचा पर्याय निवडू शकतो.\nटेलिकॉम नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पूर्वानुसार, आपण याद्वारे ट्रॅक्टर जंक्शन आणि त्याच्याशी संबंधित / भागीदार किंवा अन्यथा जे आपल्याशी ट्रॅक्टर जंक्शनच्या सहकार्याने आपली माहिती telephoneक्सेस करीत आहेत, टेलीफोनद्वारे आपल्याशी संपर्क साधू शकता. / मोबाईल, ईमेल, एसएमएस किंवा संप्रेषणाचे अन्य मार्ग जरी नॅशनल डू कॉल कॉल रजिस्ट्रीमध्ये (एनडीएनसी) किंवा www.nccptrai.gov.in\nमध्ये नोंदणीकृत असले किंवा नसले तरीही\nगोपनीयता धोरणाच्या अटी बदला:\nट्रॅक्टर जंक्शन या गोपनीयता धोरणास आवश्यकतेनुसार कधीच सुधारित किंवा सुधारित करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. आपण केलेल्या बदलांची माहिती ठेवण्यासाठी आम्ही आपणास वेळोवेळी हे गोपनीयता धोरण नियमितपणे तपासण्याची विनंती करतो. आपले सुरू वेबसाइटचा वापर गोपनीयता धोरणाच्या अटींमध्ये अशा बद��ास आपली बिनशर्त स्वीकृती देतो.\nआपल्याला या गोपनीयता धोरण किंवा संग्रह, संग्रह, धारणा किंवा आपली गोपनीयता गोपनीयता धोरणांच्या वापराच्या अटींनुसार किंवा वापराच्या अटींनुसार किंवा ट्रॅक्टर जंक्शनच्या कोणत्याही अटी व शर्तींसह किंवा त्याच्या अन्य व्यवसाय संस्थांसह कोणत्याही क्वेरीसह अन्य माहिती किंवा संबंधित माहिती असल्यास खाली दिलेल्या तपशिलावर आपण तक्रार निवारण अधिका-याच्या माध्यमातून ट्रॅक्टर जंक्शनवर संपर्क साधू शकता.\nबँक :- एसबीआय बँक\nनाव :- फार्मजुंक्शन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड\nखाते क्रमांक :- 38835267512\nआयएफएससी कोड :- SBIN0031764\nसकाळी 10:30 ते सायंकाळी 6.30\nआम्ही आपला अभिप्राय आणि चिंता वेळेवर आणि प्रभावी मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करू. कृपया नोंद घ्या की हे गोपनीयता धोरण अद्यतनित करुन आमच्याकडून वेळोवेळी तक्रार अधिका यांचे तपशील बदलले जाऊ शकतात.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kgf-chapter-2-makers-quote-record-price-for-overseas-rights-128207208.html", "date_download": "2021-07-30T00:51:36Z", "digest": "sha1:I2DZQP2Y7HXUJG46YYOO34AWUB2B23Y2", "length": 7332, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "KGF Chapter 2 Makers Quote Record Price For Overseas Rights | ओव्हरसीज राइट्ससाठी 'केजीएफ चॅप्टर 2'च्या निर्मात्यांनी मागितले तब्बल 80 कोटी, आकडा ऐकून चित्रपट वितरकांनी हात घेतले मागे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nKGF चॅप्टर 2:ओव्हरसीज राइट्ससाठी 'केजीएफ चॅप्टर 2'च्या निर्मात्यांनी मागितले तब्बल 80 कोटी, आकडा ऐकून चित्रपट वितरकांनी हात घेतले मागे\n90 कोटींना विकले गेले हिंदी रिमेकचे हक्क\nयश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2' हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. येत्या 16 जुलै रोजी हा कन्नड चित्रपट प्रदर्शित होतोय. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचे हिंदी रिमेकचे हक्क रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसने मोठी किंमत चुकवत विकत घेतले आहेत. आता या चित्रपटाबद्दलची एक नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या ओव्हरसीज राईट्ससाठी निर्मात्यांनी तब्बल 80 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त आहे. मात्र एवढ्या रकमेची मागणी केल्यानंतर या चित्रपटासाठी पुढे आलेल्या चित्रपट वितरण कंपनीने आपले हात मागे खेचले आहेत. आता केजीएफचे ओव्हरसीज राइट्स कोण विकत घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\n90 कोटींना विकले गेले हिंदी रिमेकचे हक्क\nकेजीएफ 2 या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क एक्सेल एंटरटेन्मेंटला 90 कोटींपेक्षा जास्त किंमतीला विकले गेले आहेत. केजीएफ चॅप्टर 1 ची निर्मिती होत असताना, त्याच्या हिंदी रिलीजचा विचार केला गेला नव्हता. पण रिलीजच्या काही दिवसांपूर्वीच त्याचे हिंदी हक्क रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एन्टरटेन्मेंटला विकले गेले. पण आता गोष्टी बर्‍याच बदलल्या आहेत. केजीएफपेक्षा त्याच्या सिक्वेलमध्ये सातपट जास्त गुंतवणूक झाली आहे, म्हणून एक्सेलला यावेळी आपल्या हक्कांसाठी जास्त पैसे मोजावे लागले आहेत.\nरितेश सिधवानी आणि फरहानच्या प्रॉडक्शन हाऊसने 2018 मध्ये जेव्हा कन्नड चित्रपट केजीएफचे हक्क खरेदी केले होते तेव्हा हा चित्रपट जबरदस्त हिट होणार आहे, याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. रिपोर्टनुसार चॅप्टर 1 ने निर्मिती खर्चाच्या 35 पट कमाई केली होती.\n250 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला कन्नड चित्रपट\nकेजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला हो��ा, तर त्याने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा व्यवसाय केला होता. यासह हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा पहिला कन्नड चित्रपट बनला आहे. यश हा पहिला कन्नड नायक आहे ज्याच्या चित्रपटाने इतके मोठे कलेक्शन केले होते.\n'केजीएफ 2' हा चित्रपट 16 जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून यश आणि संजय दत्त आणि रवीना टंडन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/fear-of-freedom", "date_download": "2021-07-30T01:55:37Z", "digest": "sha1:E5RMC74QWS4IGDHJVK2LEYJV4QDXA4UR", "length": 25010, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘स्वातंत्र्याचे भय’ - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा' असे संबोधतात. भूतकाळात पलायनाच्या अशा यंत्रणा केवळ धर्म या एका गोष्टीपुरत्या मर्यादित होत्या. आधुनिक काळात मात्र अशा यंत्रणा विपुल प्रमाणावर आढळून येतात. भ्रष्ट आणि अनैतिक नेत्यांचे समर्थक, ढोंगी आणि बलात्कारी बाबांचे भक्त, दहशतीला खतपाणी पुरवणाऱ्या तथाकथित धार्मिक संस्थांचे सदस्य, मूलतत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ही व्यक्तीचे झुंडीत रूपांतर झालेल्या प्रक्रियांची उदाहरणे आहेत.\n‘अनेकदा लढाया होऊनही, स्वातंत्र्याने लढाया जिंकल्या आहेत. स्वातंत्र्याविना जगण्यापेक्षा जुलुमाविरुद्ध झुंज देत असताना मरणे हे अधिक चांगले, अशा दृढ विश्वासातून अनेक जण त्या लढायांत मृत्युमुखी पडले. अशा प्रकारचा मृत्यू ही त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची अत्यंत स्पष्ट घोषणा होती. इतिहास जणू सिद्ध करत होता, की स्वतःचे राज्य करणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि स्वतःला योग्य वाटेल तसा विचार करणे व अनुभव घेणे, हे मानवाला शक्य आहे. मानवाने निसर्गाचे वर्चस्व झुगारले होते आणि स्वतःला त्याचा स्वामी बनवले होते. त्याने चर्चचे वर्चस्व झुगारले होते आणि सर्वंकष राज्याचेही वर्चस्व झुगारले होते. व्यक्तिस्वातंत्र्याचे उराशी बाळगलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी बाह्य वर्चस्वाचा नाश, ही केवळ आवश्यकच नव्हे, तर पुरेशी अट आहे, असे वाटत होते.’ (१)\nवरील परिच्छेद प्रख्यात जर्मन विचारवंत ‘एरिख फ्रॉम’ यांच्या ‘Fear of freedom’ अर्थात ‘स्वातंत्र्याचे भय’ या ग्रंथातील पहिल्याच प्रकरणात आला आहे. मानवजातीचा एकूण सामाजिक इतिहास पाहिला, तर तो मानवाने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे; हे लक्षात येते. अगदी भारताकडे वळायचे तर, इंग्रजी सत्तेविरूद्ध भारतीयांनी दिलेला लढा, जातवर्चस्वातून मुक्तता मिळावी यासाठी दलित समाजाने केलेला संघर्ष ही उदाहरणे आपल्यासमोर आहेत.\nएखादा विशिष्ट जनसमूह आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान व्यक्त करतो, तेव्हाही तो त्याच्या पूर्वसूरींनी स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी दिलेला लढा आणि त्यासाठी त्यांनी चुकवलेले मोल याचाच अभिमान व्यक्त करत असतो. एरिख फ्रॉम यांच्या चष्म्यातून भूतकालीन जगाकडे पाहताना, मानवी जीवनातील स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे स्थान ध्यानात येते.\nमात्र त्याच चष्म्यातून समकालीन जगाकडे पाहताना, आपल्या नजीकच्या भवतालाकडे निकोप दृष्टीने पाहताना, हे चित्र अनेक स्तरांवर मोठ्या प्रमाणावर बदललेले दिसते. समाजातील मोठा वर्ग स्वातंत्र्याच्या उर्मीने पेटून उठण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला तिलांजली देत एकाधिकारशाहीपुढे मान तुकवताना दिसतो. अनेक लढाया आणि संघर्षातून प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यामुळे, व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे अविष्करण करण्यास सर्वाधिक पोषक असा काळ २१व्या शतकाच्या आरंभी निर्माण झाला. सर्वसामान्य माणसाला प्रथमच मूठभर लोकांच्या अंकित असलेल्या माध्यमांत प्रवेश मिळू लागला. समाज माध्यमांसारख्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःची मते, विचार मांडण्याची आणि टीकेचे प्रभावी अस्त्र उगारण्याची संधी प्राप्त झाली. याच माध्यमांनी व्यापक जनसमूहाशी थोड्या अवधीत जोडून घेण्याची मुभा त्याला बहाल केली. अनेक शतके ज्या स्वातंत्रासाठी मानवी समाजाने मोठी किंमत चुकवत त्याची प्राप्ती करून घेतली, ते स्वातंत्र्य पूर्ण दृष्टीक्षेपात आले, त्याचा खरा उपभोग घेण्यासारखी स्थिती निर्माण झाली.\nमात्र नेमक्या याच काळात असे न होता, मानवात स्वातंत्र्याचे भय बाळगण्याची, त्यापासून पलायन करण्याची आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी आश्रय शोधण्याची घातक प्रवृत्ती बळावलेली दिसून येत आहे.\nआज देश अनेक गंभीर समस्यांमधून जात आहे. बेरोजगारीचा आलेख सतत वरच्या दिशेने वाढत आहे. आर्थिक मंदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून हजारोंच्या संख्येने नोकरवर्गात कपात होत आहे. अशा स्थितीत कुठल्याही सुजाण तरुणाचे लक्ष्य आपले भवितव्य सुरक्षित करण्याचे असायला हवे; हे उघड आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने निश्चित आणि ठोस पावले उचलायला हवीत, यांकडे तरूण वर्गाने सरकारचे लक्ष वेधायला हवे. जगात सर्वाधिक युवावर्ग असणाऱ्या देशाकडून यांवर तीव्र चिंता व्यक्त होणे, त्यावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे. कारण या समस्या आपल्या जगातील आहेत. तुम्ही, मी आणि आपण सारे ज्या सामायिक जगाचा भाग आहोत, त्या जगातील या समस्या आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर पडू शकतो.\nमात्र देशातील मोठा युवावर्ग या समस्या कुणा दुसऱ्या ग्रहावरील असाव्यात अशा रीतीने एका निराळ्याच कल्पित समांतर विश्वातल्या समस्यांमुळे अस्वस्थ झाला आहे. हे समांतर विश्व मोठे रंजक आहे. या विश्वात देशातील सर्वात बहुसंख्येने असलेला धर्म धोक्यात आला आहे. अल्पसंख्य लोकांना या देशाविषयी ममत्व वाटेनासे झाले आहे. एक विशिष्ट नारा देण्यास लोक आक्षेप घेत आहेत. भूतकाळातील मोठ्या नेत्यांनी मोठ्याच घोडचूका केल्या आहेत, ज्यांची फळे आज आपल्याला भोगावी लागत आहेत. आजच्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची कारणे सहा दशकांपूर्वीच्या पंतप्रधानांच्या धोरणांत आहेत. केवळ हास्यास्पद वाटू शकतील अशा कृत्रिम समस्यांची निर्मिती करून या वर्गाने वास्तवाकडे पाठ फिरवली आहे.\nआपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील खऱ्याखुऱ्या समस्यांकडे पाठ फिरवून हा वर्ग कल्पित अशा समांतर विश्वात का रमत असावा व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची ओळख म्हणजे त्याच्या मुक्त आणि विवेकी विचारांचा पाया असतो; त्याला तिलांजली देऊन आपले विचार आणि मते यांसाठी हा वर्ग एखादा राजकीय नेता अथवा धर्मगुरू यांवर का विसंबून राहत असावा व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची ओळख म्हणजे त्याच्या मुक्त आणि विवेकी विचारांचा पाया असतो; त्याला तिलांजली देऊन आपले विचार आणि मते यांसाठी हा वर्ग एखादा राजकीय नेता अथवा धर्मगुरू यांवर का विसंबून राहत असावा आपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा इतक्या सहजपणे त्याग करायला कसा तयार होत असावा आपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा इतक्या सहजपणे त्याग करायला कसा तयार होत असावा या प्रश्नांची उत्तरे ‘एरिख फ्रॉम’ यांच्या एकल आणि समूहमनाच्या मनोविश्लेषणातून शोधता येतील.\nव्यक्तीने स्वतःच्या स्वतंत्र आणि विवेकी विचारांचा अवलंब करणे याचा अर्थ त्या विचारांची जबाबदारी घेणे, परिणामी त्यातून सूचित होणाऱ्या उत्पादक कार्याची जबाबदारी स्वीकारणे, त्याला अनुरून कृती करणे, सभोवतालचा बहुसंख्य जनसमूह विरोधी विचारांचा असेल तर त्या साऱ्यांपासून अलग पडणे, त्यातून आलेल्या एकटेपणाला सामोरे जाणे असा आहे. या भलत्याच कठीण मार्गाकडे पाठ फिरवून अशा जोखमा नसलेला मार्ग स्वीकारणे अगदीच शक्य आहे. राजकीय नेते आणि धर्मगुरू यांना समर्पित झालेल्या वर्गाने स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग सोयीस्कररित्या टाळून त्याहून सोप्या आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब केला आहे.\nयांत व्यक्तीच्या स्वातंत्र्याला फारसे स्थान नसते. उलट स्वातंत्र्यापासून चार हात दूर राहून, स्वतःचे व्यक्तित्व आणि वैचारिक स्वातंत्र्य यांना विशिष्ट पक्ष, राजकीय नेते अथवा धर्मगुरू यांना समर्पित करून त्यांच्या सुरक्षित निवाऱ्याखाली आश्रय घेता येतो. एकदा असे झाले की, व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाला आणि विचारांना महत्त्व उरत नाही. परिणामी त्यांची नैतिक जबाबदारी त्या व्यक्तीवर येत नाही. या प्रक्रियेत व्यक्तीचे समूहापासून अलग असे व्यक्तित्व उरत नाही. त्यामुळे एकटेपण वाट्याला येण्याचाही प्रश्न नाही. एका सुरक्षित आणि जबाबदारी नसलेल्या समूहांत व्यक्तीचे रूपांतर झाले, की ज्याचा अधिकार मान्य केला आहे, त्यांचे विचार आणि कृती हेच व्यक्तीच्या कृतींना नियंत्रित करू लागतात. समूहाची खास स्वतःची अशी विचारधारा निर्माण होते. जे कार्य एक व्यक्ती स्वतंत्ररित्या कधीही करू शकणार नाही, असे कार्य तो समूहाचा भाग बनून बिनदिक्कत करू शकतो. कारण त्याची जबाबदारी व्यक्तीने न घेता समूहाने घ्यायची असते. आणि समूहाला कुठलाच चेहरा नसल्याने अशी जबाबदारी कुणावरच येत नाही. झुंडीने केलेली ती कृती असते.\nप्राप्त स्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा’ अ���े संबोधतात. भूतकाळात पलायनाच्या अशा यंत्रणा केवळ धर्म या एका गोष्टीपुरत्या मर्यादित होत्या. आधुनिक काळात मात्र अशा यंत्रणा विपुल प्रमाणावर आढळून येतात. भ्रष्ट आणि अनैतिक नेत्यांचे समर्थक, ढोंगी आणि बलात्कारी बाबांचे भक्त, दहशतीला खतपाणी पुरवणाऱ्या तथाकथित धार्मिक संस्थांचे सदस्य, मूलतत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ही व्यक्तीचे झुंडीत रूपांतर झालेल्या प्रक्रियांची उदाहरणे आहेत.\nव्यक्तीचे स्वातंत्र्यापासून पलायन करून झुंडीत रूपांतर होणे किती धोकादायक रूप धारण करू शकते, ते वेगळे सांगायला नको. झुंडीच्या हिंसेचे आपण आता कायमचे साक्षीदार झालो आहोत.\nतथापि एरिख फ्रॉम सांगतात तसे, स्वातंत्र्यामुळे येणारे एकटेपण टाळण्याचा समर्पण हा एकमेव मार्ग नव्हे, हे समजून घ्यायला हवे. याहून निराळा असाही एक मार्ग आहे. तो मार्ग सर्जनशील आहे. आणि विधायक आहे. स्वतःच्या व्यक्तित्वाचा विनाश न करता तिला जगाशी जोडणारा असा हा मार्ग आहे. तो मार्ग आहे, मानव आणि निसर्ग यांच्याशी उत्स्फूर्त नाते जोडण्याचा. प्रेम आणि उत्पादक कार्य हे या नात्याचे सर्वोच्च आविष्कार आहेत. असे नाते व्यक्तीला त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मुभा तर देतेच, त्याबरोबरच जीवनभर पुरेल असे प्रेमाने जोडलेले नाते बहाल करते.\nस्वातंत्र्याचे भय आणि पलायनाच्या यंत्रणांचे ‘एरिख फ्रॉम’ यांनी केलेले विवेचन आजच्या काळाला लागू करून पाहिले की, समोर येणाऱ्या भयावह परिस्थितीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न निर्माण होतो. ‘एरिख फ्रॉम’ यांनी त्यांच्या ‘To have or to be’ आणि ‘The art of loving’ या ग्रंथांत यांवर केलेले भाष्य मुळातून वाचण्यासारखे आहे. ते आत्मसात करण्याची गरज तर कधी नव्हे तेवढी आज निर्माण झाली आहे.\nअवतरण (१)- भाषांतर- आ. ह. साळुंखे\nआमार कोलकाता – भाग ९ : बंगभोज\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरक���र पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/author/84449", "date_download": "2021-07-29T23:56:34Z", "digest": "sha1:ARTIBNMWGQ6YH5XWH7OOOGE2PAAGFQEB", "length": 27588, "nlines": 136, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "Bookstruck.app | We Tell Stories", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार...\n२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल \n२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल..\nसुधा मुर्ती यांची पुस्तके\nसुधा मूर्ती या इंग्रजी आणि कन्नड भाषेतील एक भारतीय लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, तंत्रविषयक पुस्तके, प्रवास वर्णने लघुकथा संग्रह, वास्तववादी लेख, बालसाहित्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये केला गेला आहे. सुधा मूर्ती यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २०११ मध्ये त्यांना कर्नाटक सरकार द्वारे कन्नड भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी साठी अत्तीमब्बे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांच्या शाळेगणिक एक ग्रंथालय या कल्पनेनुसार ५०००० ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिस फौंडेशन मार्फत त्यांनी पूरग्रस्त प्रदेशमध्ये २३०० घरे बांधून दिली आहेत. त्यांनी तामिळनाडू आणि अंदमान राज्यात त्सुनामी, गुजरातमधील कच्छ येथे भूकंप, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात वादळ आणि पूर, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचा यशस्वीपणे सामना केला आहे.\nनैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण, संवर्धन आणि उपयोग हे मनुष्याच्या आयुष्याच्या समृद्धीचं महत्वाचं रहस्य आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा धडा घालून दिला आणि जोपासण्यासाठी प्रेरणा दिली.हा पाठ समजून घेण्यासाठी बुकस्ट्रक वरील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कार्व्हर यांचा जन्म अंदाजे १८६० चा असावा आणि लहानपणापासूनच झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतले होते.गुलामगिरीच्या सावटातुन यशाची पायरी चढत जाताना त्यांचं ज���िनीशी असलेलं नात कायम घट्ट राहिले होते. अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला जणूकाही देणगीच दिली. या सगळ्याचा या पुस्तका मध्ये आढावा आहे.\nमहाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा\nमहाभारत हे भारतवर्षातील एक महान संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. यामध्ये मुळ कथानकाच्या बरोबरीने कुरुक्षेत्र आणि हस्तिनापुर , कौरव , पांडव ,त्यांच्या सभोवतालच्या विविध राज्य आणि राजे यांच्या बोधक कथा आहेत. शिवाय हे महाकाव्य लिहिताना व्यास मुनींनी गणपतीला विचारलेल्या प्रश्नांची आणि कोड्यांची उत्तरे यात लिहिली आहे. साधारणतः आपण जे महाभारत वाचतो, तो अखंड ग्रंथ नसून त्यातील काही भाग आहेत. प्रामुख्याने श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला बोध आहे. या व्यतिरिक्त अश्या अनेक कथा महाभारतात आहेत कि ज्या विस्मृतीत गेलेल्या आहेत. यातल्या काही रंजक कथा या पुस्तकात दिलेल्या आहेत.\nफार्महाउसवर विकेंड स्पेंड करायला कधीतरी गेला असालच. पुढच्यावेळेस जाल तेंव्हा नीट खात्री करून घ्या. ते फार्महाउस फार्महाउस आहे ना...\nमी पाहत असतो त्यांना.... हरितगृहात उमलणार्‍या झेंडुतुन... कधी मंद वाहणार्‍या वार्‍यातुन.. आणि त्या उन्मत्त लाटांतुन.. मी येतो भेटायला त्यानां त्याच किनार्‍यावर आजही लाटांच्या रुपात..\nजगात दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे नुसतं बोलतात आणि फक्त बोलतातच. मग असतात दुसऱ्या प्रकारचे लोकं जे काहीच बोलत नाहीत आणि बरंच काही करून टाकतात.\nजगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत.\nआपण गुढीपाडवा का साजरा करतो\nगुढीपाडवा का साजरा करतात याची कारणं खरंतर फार वेगवेगळी आहेत. हिंदु पुराणात या दिनाबद्दल अनेक कथा आहेत\n\"ए मोहोबत्त तुझे हासील करने की कोई राह नही.. तु मिलती है उसे जिसे तेरी परवाह नही..\nभगवान श्रीरामांच्या जन्म झाला तो दिवस म्हणजे राम नवमी. आनंद आणि उत्साहात हा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश \"आपल्या अंतःकरणातल्या ज्ञानाच्या प्रकाशाचा उदय\" आहे\nप्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हा दिवस हनुमानाच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आह��. या दिवशी हनुमानाची इत्यंभूत पुजा होते. सगळे हि पुजा करुन हनुमानाचा आशिर्वाद घेतात. हनुमानाची पुजा करण्यासाठी हा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी मंदिरातही विशेष पुजांचे आयोजन केले जाते. हनुमानाला विशेष नैवेद्यही असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच्या हनुमान जयंतीला अनेक शुभ मुहुर्त एकत्र आले आहेत.\nसन १९७१ मध्ये आपल्या देशातील राजेशाही संपुष्टात आली. त्याकाळची काही राजघराणी एकविसाव्या शतकात आपले आयुष्य राजासारखे जगत आहेत. इतक्या वर्षांनंतरही राजघराण्यांबद्दलचा आदर अजुनही त्यांच्या पुर्वीच्या प्रभागातील रहिवासी करतात. आजच्या महागाईच्या काळातही ही आपला राजेशाही थाट सांभाळुन आहेत. काळानुरुप बदलायला हवच तरच आपले घराणे तग धरु शकेल ह्या विचाराने ही घराणी अद्ययावत सोयी सुविधांयुक्त महालात रहातात.ही काहीच राजघराणी या वेळेच्या चढ-उतारातही आपले अपार वैभव राखण्यास समर्थ ठरली. या पुस्तकात देशातील सात अश्या राजघराण्याच्या बद्दल माहिती दिली आहे. यांनी पूर्वजांच्या वारसाचे आणि वैभवाचे व्यवसायात रूपांतरित केले\nभारत देश जागतीक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. आपल्या देशातील भव्य स्मारकं, चित्तथरारक निसर्गरम्य सौंदर्य, विविध वनस्पती आणि प्राणीजीवन यांनी मोहुन टाकणारी दृश्य आहेत. भारत एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे. या सगळ्याचा विचार करुन भारतीय रे्ल्वे प्रशासन आणि भारतीय सरकार यांनी काही विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. ह्यांचे उद्देश पर्यटकांना आरामदायी प्रवासासह भारत दर्शन घडवणे अहे.या गाड्या सहसा लक्झरी-गाड्या म्हणून ओळखल्या जातात. काही इतर रेल्वेगाड्या आहेत ज्या रोगांबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी आणि निरोगी जीवनास आधार देण्यास मदत करतात. तर काही ट्रेन ह्या त्या त्या वेळेची वेगळी कथा सांगतात.\nमोहम्मद आयशाचे शापित जहाज\nया पुस्तकात एका सत्य घटनेचे अनावरण केले आहे. एक खलाशी जो चार वर्षे एका जहाजावर अडकला होता. तो परत आला का तो जिवंत कसा राहिला तो जिवंत कसा राहिला त्या जहाजावर त्याल काय अनुभव आले त्या जहाजावर त्याल काय अनुभव आले त्या जहाजावर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी होते का त्या जहाजावर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी होते का या सगळ्याची सविस्तर महिती या पुस्तकात दिली आहेत.\nजगातली बरीच अशी का���ी रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला दुसरा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे.\n इस्ट इंडिया कंपनीला सहज पाय रोवता आले असा हा प्रदेश… भारतातले सर्वात मोठे शहर म्हणजे बंगालची राजधानी कोलकत्ता. स्वातंत्र्यपूर्व काळात “फोडा आणि राज्य करा” या ब्रिटीश राजनीतीला बळी पडलेला प्रदेश म्हणजे बंगालच. रवींद्रनाथ टागोर , राजा राम मोहन रॉय, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यासारखे महान समाजसुधारक आणि क्रांतिकारक बंगालचेच.. भारतातले सर्वात मोठे शहर म्हणजे बंगालची राजधानी कोलकत्ता. स्वातंत्र्यपूर्व काळात “फोडा आणि राज्य करा” या ब्रिटीश राजनीतीला बळी पडलेला प्रदेश म्हणजे बंगालच. रवींद्रनाथ टागोर , राजा राम मोहन रॉय, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यासारखे महान समाजसुधारक आणि क्रांतिकारक बंगालचेच.. असे असूनही, बंगालच्या लोकशाहीत कम्युनिस्ट आणि स्वतःला डाव्या विचारसरणीचे म्हणवून घेणाऱ्या माओवादी आणि नक्षली विचारसरणीच्या लोकांमुळे नेहमी रक्तरंजित निवडणुका आपण पहिल्या किंवा ऐकल्या, अनुभवल्या आहेत. २०२१ ची करोनाच्या सावटाखालची निवडणूक देखील याला अपवाद ठरली नाही. फासिवादाचा बुरखा पांघरलेली नेतृत्व हि खरोखर लोकशाही पध्दतीने निवडून आली आहेत कि, आणखी कोणत्या मार्गाने… असे असूनही, बंगालच्या लोकशाहीत कम्युनिस्ट आणि स्वतःला डाव्या विचारसरणीचे म्हणवून घेणाऱ्या माओवादी आणि नक्षली विचारसरणीच्या लोकांमुळे नेहमी रक्तरंजित निवडणुका आपण पहिल्या किंवा ऐकल्या, अनुभवल्या आहेत. २०२१ ची करोनाच्या सावटाखालची निवडणूक देखील याला अपवाद ठरली नाही. फासिवादाचा बुरखा पांघरलेली नेतृत्व हि खरोखर लोकशाही पध्दतीने निवडून आली आहेत कि, आणखी कोणत्या मार्गाने… बंगालबद्दल राजकीय, सामाजिक, भौगोलिकदृष्ट्या नेहमीच भारताला आणि इतर जगाला एक वेगळे आकर्षण राहिले आहे. यासगळ्याची एक झलक या पुस्तकात आहे.\nजगातली बरीच अशी काही रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाइल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत. खुनी कोण पुस्तक श्रुंखलेतला तिसरा आणि शेवटचा भाग तुमच्या भेटीसाठी येत आहे\n अनेक प्रश्न पडतात. आधी कधीही न भेटता तो तसा ओळखीचाच वाटतो. कारण मी त्याच्या अनेक मन्वंतरे जगलेल्या आयुष्यात कुठे न कुठे तरी होतेच. दर वेळेस मी मीच होते असे नाही. कधी स्त्री, कधी पुरुष, कधी एखादा प्राणी, कधी झाड तर कधी एखादी निर्जीव वस्तू तो जिथे-जिथे होता तिथे मी ही होतेच तो जिथे-जिथे होता तिथे मी ही होतेच माझी नावे वेगवेगळी होती... पण तो कायम होता प्रोफेसर एक्स माझी नावे वेगवेगळी होती... पण तो कायम होता प्रोफेसर एक्स कायम त्याच्या विचित्र फूडट्रक मध्ये\nअश्वत्थामा बलि: व्यासो हनूमांश्च विभीषण: कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥ सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम् कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥ सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्\n१ डिसेंबर १९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेल असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केसचा तपास काही प्रमाणात चालू आहे. कोण होता तो काय आहे रहस्य कोणी केला होता खून त्याने आत्महत्या केली होती का त्याने आत्महत्या केली होती का या सगळ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.\nआत्मविश्वासाने भाषण कसे कराल\nपराभवाची भीती बाळगू नका, एक यश आपले सगळे पराभव पुसून टाकतो.\nव्यवसायात, नोकरीत किंव्हा वैयाक्तिक आयुष्यात काही अडचणी येतात तेंव्हा आपण पाहतो कि चांगुलपणाने वागलेली लोकं जास्त खंबीरपणे बिकट परिस्थितीला सामोरे जातात. त्यांना आत्मविश्वास असतो कि आपण या बिकट परिस्थितीतून लवकरच बाहेर येऊ. खरंतर आत्मविश्वास कसा जोपासायचा असे कुणी शिकवत नाही. माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा त्यावर ओढवलेल्या भूतकाळातून आत्मविश्वास जास्त किंवा कमी असतो. ज्या व्यक्ती चांगुलपणा दाखवतात, त्या सगळ्यांनाच नेहमी आपल्याश्या वाटतात. त्या आजुबाजुला असल्यास लोकांचं मन रमते. आजूबाजूला आत्मविश्वासाने ओतप्रोत एखादी व्यक्ती जवळ असल्यास आपल्याला नेहमीच बरे वाटते. आपण स्वतः अशी व्यक्ती होण्यासाठी या पुस्तकातील काही टिप्स वाचा.\nनवे मित्र-मैत्रिणी कसे बनवाल\nअंतर्मुख व्यक्तींसाठी नवीन मित्र-मैत्रिणी बनवणे अवघड काम असू शकते, परंतु ते निश्चितच फायद्याचे आहे. तरीही, मित्र-मैत्रिणी आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होतात. एकत्रित आयुष्यासह जीवन जगणारे, चढउतार आणि वेदना आणि आनंद सामायिक करणारे तेच आहेत. मित्रांशिवाय जीवन हे सुने सुने वाटते. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रीण नसतील तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे कदाचित नसू. आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला योग्य मार्गदर्शन देतात, आपले दुखः समजून घेतात. या सगळ्यासाठी आपल्या आयुष्यात कुणीतरी मित्र-मैत्रीण हवे. ते कसे काही मिळवाल याच्या टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.\nडार्कनेट : इंटरनेटचे रहस्यमयी विश्व\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात इंटरनेटची अनेक वेगवेगळे उपयोग पहिले आहेत. नेटच्या वापराचे अनेक उपयोग ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. फेसबुकवर चित्र पोस्ट करणे आणि इंस्टाग्रामवर काही रील्स बनवून टाकणे याही व्यतिरिक्त वेगळे आणि रहस्यमयी काही करू इच्छित असणाऱ्या काही लोकांसाठी डार्कनेट आहे.\nह्या चित्तथरारक कथेचा काळ साधारण आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/yogi-adityanath-posts-message-koo-about-new-born-girl-child-found-box-a653/", "date_download": "2021-07-30T02:02:12Z", "digest": "sha1:PDZWJOJ6PD4J43AGA6OT452AS7HXQRN7", "length": 19023, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Twitter वरील नाराजीची झलक! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी koo अ‍ॅपवर लिहिला मेसेज - Marathi News | Yogi Adityanath posts message on koo about new born girl child found in a box | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार २९ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nTwitter वरील नाराजीची झलक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी koo अ‍ॅपवर लिहिला मेसेज\nयोगी सरकारने Twitter विरोधात नाराजी दाखवणे सुरू केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता Twitter ऐवजी koo अ‍ॅपवर मेसेज लिहिला आहे.\nTwitter वरील नाराजीची झलक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी koo अ‍ॅपवर लिहिला मेसेज\nनवी दिल्ली - भारतात Twitter ला मिळालेले कायदेशीर संरक्षण आता संपले आहे. Twitter चे कायदेशीर संरक्षण संपण्यासंदर्भात केंद्र सरकारने कुठलाही आदेश जारी केलेला नाही. यातच योगी सरकारने Twitter विरोधात नाराजी दाखवणे सुरू केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता Twitter ऐवजी koo अ‍ॅपवर मेसेज लिहिला आहे.\nसीएम योगींनी koo अ‍ॅपवर आपल्या मेसेजमध्ये लिहिले आहे, की 'गाझीपूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात तरंगणाऱ्या एका डब्यात ठेवलेली नवजात मुलगी ''गंगा'' हीचे रक्षण करणाऱ्या नाविकाने मानवतेचे अद्वितीय उदाहरण प्रस्तुत केले आहे. नाविकाला आभार स्वरुपात पात्र असलेल्या सर्व सरकारी योजनांचा फायदा दिला जाईल. राज्य सरकार या नवजात मुलीच्या पालन पोषणाची संपूर्ण व्यवस्था करेल.'\n बचावाची 'ती' ढाल गेली; आता सरकारकडून थेट कारवाई होणार\nनव्या आयटी नियमांचे पानल न करणे, ट्विटरला महागात पडले आहे. सरकारने 25 मेरोजी नवे नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कुठल्याही प्रकारचे आधिकृत निवेदन अथवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. पण असे असले तरी, ट्विटरने नवे आयटी नियम लागू न केल्याने, त्यांचे कायदेशीर संरक्षण अपोआप संपुष्टात आले आहे. ट्विटरचे कायदेशीर संरक्षण संपुष्टात येणे, ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. आता ट्विटर भारतीय कायद्यांच्या चौकटीत आले आहे. यामुळे त्याला आता कुठल्याही आक्षेपार्ह कंटेन्टसाठी जबाबदार धरले जाऊ शकेल.\nनव्या आयटी नियमांनुसार ट्विटरला वैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी २५ मेपर्यंची मुदत देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन आणि इतर कारणं देत ट्विटरनं अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. ट्विटरनं सुरुवातीला काही नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्या सरकारकडून फेटाळून लावण्यात आल्या. ट्विटरनं नेमलेले अधिकारी बाहेरील कायदेशीर सल्लागार होते. ते कंपनीशी थेटपणे जोडले गेलेले नव्हते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :yogi adityanathBJPTwitterUttar Pradeshयोगी आदित्यनाथभाजपाट्विटरउत्तर प्रदेश\nराजकारण :२५-३० आमदार अन् २ खासदार भाजपा सोडणार; 'या' राज्यात मोदी-शहा यांना मोठा धक्का\nWest Bengal Political Crisis: भाजपाचे जवळ��ास २५-३० आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्याशिवाय भाजपाचे २ खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. ...\nराजकारण :“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का\nobc reservation: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का, असा सवाल केला आहे. ...\n खायला अन्न अन् जगायला पैसेही नाहीत; १५ दिवस फक्त पाणी पिऊन ६ जणांचा मृत्यूशी लढा\nसामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस, प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...\nराजकारण :Maratha Reservation: “आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nMaratha Reservation: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...\nक्राइम :घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार\nदोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं. ...\nराष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO\nमनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...\nराष्ट्रीय :सरन्यायाधीशांनी तेलुगू भाषेत संवाद साधला आणि पती-पत्नीमधील २१ वर्षे जुना वाद मिटला\nSupreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने समजूत घातल्यानंतर पत्नीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणी पतीच्या कारावासात वाढ व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मागे घेतली. ...\nराष्ट्रीय :Coronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका\nCoronavirus: भारताने आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड अमेरिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली. ...\nराष्ट्रीय :Global Tiger Day: देशात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकडे खंबीर वाटचाल\n२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. यानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्याघ्रतज्ज्ञ आणि वरिष्ठ भारतीय वन सेवेतील अधिकारी डॉ. एस. पी. यादव यांची मुलाखत. ...\nराष्ट्रीय :अफगाण सेनेकडून तालिबानच्या डिप्टी चीफ उमरीचा खात्मा; पाकिस्तानकडून परिस्थितीबाबत अमेरिकेला दोष\nAfghanistan Taliban Issue : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अमेरिकेवर टीका. अमेरिकेमुळेच अफगाण समस्या गुंतगुंतीची झाल्याचा केला आरोप. ...\nराष्ट्रीय :गुन्हेगारी कायद्यापासून आमदारांना संरक्षण नाही; केरळची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nसर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने या प्रकरणीचा निकाल १५ जुलै रोजी राखून ठेवला होता. ...\nराष्ट्रीय :जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये ढगफुटी; १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू\nअनेक घरांसह पिकांचे, लघु विद्युत केंद्रांचे नुकसान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दूरवर्ती गावात पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ढगफुटी झाली ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\npegasus issue: नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र\n“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”\nCoronavirus: “कोरोना संकटकाळात भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही”: अमेरिका\nTokyo Olympics: शानदार, जबरदस्त गतविजेत्या अर्जेंटिनाचा धुव्वा उडवत भारत उपांत्यपूर्व फेरीत\nMaruti Suzuki च्या 'या' ७ सीटर कारची जबरदस्त विक्री; डिलिव्हरीसाठी पाहावी लागतेय महिनोंमहिने वाट\n 80 व्या वर्षीही जगण्यासाठी करावा लागतोय संघर्ष; कष्ट करून भरताहेत पोट; Video व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/744-suyash-tilak/", "date_download": "2021-07-29T23:53:28Z", "digest": "sha1:LAMQLATGS5KSZZ2NS65K2ZIEEL2NW6PD", "length": 8357, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "सुयश टिळकने लावली ४५ झाडं! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला य���डापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलावंत सुयश टिळकने लावली ४५ झाडं\nसुयश टिळकने लावली ४५ झाडं\nजागतिक पर्यावरण दिननिमित्तची संकल्पपूर्ती\nसुयश टिळकने गेल्या वर्षी पर्यावरण दिवशी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून त्याने आतापर्यंत ४० ते ४५ झाडे लावली आहेत आणि पुढील वर्षी पर्यंत याही पेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प जागतिक पर्यावरण दिवशी केला आहे.\nजागतिक पर्यावरण दिन म्हणून प्रत्येक जण हा एक दिवस आपल्याला पर्यावरणासाठी काय काय करता येईल याचा विचार करत असतो, पण अभिनेता सुयश टिळक याने फक्त विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणासाठी आपली आत्मीयता व्यक्त केली आहे.\nजागतिक पर्यावरण दिवसासाठी आपल्या चाहत्यांना एक संदेश देताना सुयश म्हणाला, “सध्याची भीषण परिस्थिती पाहता आपल्याला पर्यावरणासाठी एक पाउल पुढे टाकणे गरजेचे आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वाढणारे तापमान, दुष्काळ, पाउस कमी पडणे यांसारख्या समस्यांना आपण तोंड देत आहेत. यासाठी आपण एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा आपणच सुरुवात करून शक्य तितकी झाडे लावली आणि त्यांची योग्य काळजी घेतली तर भविष्यात ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरेल आणि आपण लावलेल्या झाडांना मोठे होताना तसच त्यांना फळ-फुले येताना बघण्यात जो आनंद असतो तो खूप मोठा आनंद असतो, म्हणून फक्त बोलून नाही तरी कृती करून आपण हा जागतिक दिवस साजरा करूया आणि पर्यावरण वाचवूया.’\nजागतिक पर्यावरण दिवशी सुयशने स्वतः लावलेल्या झाडांचे काही फोटोज तसेच त्याच्या लहानपणी लावलेल्या झाडासोबतचा फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्य���ब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bjp-manifesto-2019-election", "date_download": "2021-07-30T01:52:30Z", "digest": "sha1:UWIIAYVVIR5EW3PXLRA74SEQRFBMSELO", "length": 6578, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "१ कोटी रोजगार, फुले, सावरकरांना भारतरत्न देण्याचा भाजपचा जाहीरनामा - द वायर मराठी", "raw_content": "\n१ कोटी रोजगार, फुले, सावरकरांना भारतरत्न देण्याचा भाजपचा जाहीरनामा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात १ कोटी रोजगार, दुष्काळमुक्त राज्य व म. फुले, सावित्रीबाई फुले व सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सुमारे ४० पानी जाहीरनाम्यात भाजपने आर्थिक विकासात ५० टक्के महिलांचा सहभाग असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.\nमंगळवारी नवी दिल्लीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्‌डा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.\nया जाहीरनाम्यात कृषी, सिंचन व पायाभूत सोयीसाठी अधिक विकास प्रकल्प राबवण्याचा मनोदय व्यक्त केला असून मध्यमवर्ग मतदाराला आकर्षित करण्यासाठी २०२१पर्यंत प्रत्येक कुटुंबाला एक घर मिळेल असे आश्वासन त्यात दिले आहे.\nभाजपने पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमधील सुमारे १६७ टीएमसी पाण्यावर वीजप्रकल्प व संपूर्ण राज्यात नळाद्वारे पाणी पोहचवण्याची आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पुन्हा दिले आहे. तर २०२० पर्यंत इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांचे स्मारक व अरबी समुद्रात छ. शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करणार असाही इरादा व्यक्त केला आहे.\nचिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी\nमाहितीआयुक्तांना माहितीचा अधिकार आहे का\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांन��� मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sanjiv-bhatt-janmathep", "date_download": "2021-07-30T01:29:23Z", "digest": "sha1:G74PNGAVS7ICVIYRURFIWFGVRIIYNVAJ", "length": 23286, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संजीव भट्ट जन्मठेप प्रकरण – कायदारक्षकांची संशयित भूमिका - द वायर मराठी", "raw_content": "\nसंजीव भट्ट जन्मठेप प्रकरण – कायदारक्षकांची संशयित भूमिका\nआयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अडकवण्यासाठी गुजरातमधील कायदारक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. हे नेहमीच्या प्रघातांपेक्षा खूपच वेगळे होते.\n१९९० मध्ये पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी संजीव भट्ट यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे पुन्हा एकदा, २००२ दंगलींमधील नरेंद्र मोदी यांच्या सहभागाबद्दल या आयपीएस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यांचा हा परिणाम आहे का याबाबत अनेक प्रश्न उभे केले आहेत. गुजरातमध्ये अशाच गुन्ह्याचा आरोप असलेल्या इतर पोलिस अधिकाऱ्यांना सहसा शिक्षा केली जात नाही असे टाईम्स ऑफ इंडिया मधील एका अहवालामध्ये दाखवण्यात आले आहे.\nयाअहवालामध्येनॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोमधून घेतलेल्या डेटाच्या मदतीने हे ठळकपणे दाखवले आहे, की २००१ ते २०१६(डेटा उपलब्ध असलेले शेवटचे वर्ष) या काळात गुजरातमध्ये पोलिस कोठड्यांमध्ये १८० मृत्यू झाले. मात्र या काळात यापैकी कोणत्याही मृत्यूकरिता कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा झालेली नाही.\nदेशभरातले आकडे आणखी गंभीर आहेत – पोलिस कोठडीतील १५५७ मृत्यूंसाठी, ज्यापैकी बहुसंख्य उत्तर प्रदेशातील आहेत, केवळ २६ पोलिसांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.\nपोलिस दलामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची जबाबदारी घेण्याची आत्यंतिक गरज आहेच. मात्र या आकड्यांमुळे भट्ट (आणि आणखी एक पोलिस अधिकारी प्रवीणसिंह झाला) यांना जवळजवळ ३० वर्षे जुन्या असलेल्या प्रकरणामध्ये अपराधी घोषित करणे यामागे काय संदर्भ आहेत त्याकडे लक्ष वेधले जाते.\n१९९० मधील पोलिस कोठडीतील मृत्यूचे प्रकरण\nभट्ट यांचे प्रकरण नोव्हेंबर १९९० मधले आहे, जेव्हा त्यांनी जामजोधपूर शहरात पुकारलेल्या भारत बंदच्या वेळी झालेल्या दंगलींकरिता अनेक लो���ांना अटक केली होती (विविध अहवालांनुसार ११० ते १५० पर्यंत लोकांना). योगायोगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी यांच्या रथ यात्रेचा तो शेवटचा दिवस होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार१९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असणारे भट्ट त्यावेळी जामनगर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते. आणि त्यावेळचे पोलिस अधीक्षक टी. एस. बिश्त यांनी त्यांनी जामजोधपूर येथे पाठवले होते.\nअटक केलेल्यांमध्ये एक होते प्रभुदास वैष्णानी, ज्यांना नऊ दिवसांनंतर जामिनावर सोडण्यात आले आणि त्यांच्या सुटकेनंतर दहा दिवसांनी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाऊ अमृतलाल यांनी त्यावेळी पोलिस कोठडीत छळ झाल्याचा आरोप करत भट्ट आणि इतर आठ पोलिसांविरुद्ध तक्रार केली. एक्स्प्रेसशी बोलताना अमृतलाल म्हणाले की प्रभुदास शेतकरी होते आणि त्यांचा दंगलींशी काहीही संबंध नव्हता.\nमॅजिस्ट्रेटनी १९९५ मध्ये या प्रकरणाची दखल घेतली परंतु गुजरात उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगिती दिली जी २०११ मध्ये उठली.\n१२ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आणखी ११ साक्षीदारांची तपासणी करावी अशी भट्ट यांची याचिका नाकारली.या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाने जवळजवळ ३०० साक्षीदारांची नावे दिली असली तरी त्यातील केवळ ३२ जणांचीच तपासणी झाली असा दावा करत भट्ट यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांना वगळण्यात आले होते, ज्यामध्ये गुन्ह्याचा तपास करणाऱ्या टीमचा भाग असलेल्या तीन पोलिसांचाही समावेश होता, असा त्यांचा दावा होता.\nगुजरात सरकारने भट्ट यांची ही कृती म्हणजे खटल्याला उशीर करण्यासाठीचे डावपेच असल्याचे म्हटले होते.\n२०१६ मध्ये ह्यूमन राईट्स वॉच यांनी प्रसिद्ध केलेला एक बहुचर्चित अहवाल सांगतो की २०१० ते २०१५ एवढ्याच काळात अधिकृत डेटानुसार भारतात ५९१ लोकांचा मृत्यू झाला. प्रातिनिधिक छायाचित्र: स्टीव्हन डीपोलो/Flickr (CC BY 2.0)\nआजपर्यंत पोलिस कोठडीतील मृत्यूंच्या बाबतीत जे काही लिहिले गेले ते मुख्यतः पोलिसांच्या विरोधात कारवाई केली जात नाही यावरच केंद्रित राहिले आहे. २०१६ मध्ये ह्यूमन राईट्स वॉच यांनी प्रसिद्ध केलेला एक बहुचर्चित अहवालसांगतो की २०१० ते २०१५ एवढ्याच काळात अधिकृत डेटानुसार भारतात ५९१ लोकांचा मृत्यू झाला. पोलिस अटक करण्याची प्रक्रिया करण्याला फारसे इच्छुक नव्हते. कोठडीतील अशा मृत्यूंसाठी या व्यवस्थेमध्ये “आत्महत्या, आजारपण किंवा नैसर्गिक कारणाने मृत्यू” अशी विविध कारणे पुढे करणे त्यांना शक्य होते.\nTOIद्वारे त्यांच्या अहवालासाठी ज्या NCRB डेटाचा विचार केला गेला, त्यामध्ये ज्या काळातील कोठडीतील मृत्यूकरिता भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला त्या काळासाठीचे आकडे नाहीत. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल यांच्या १९९२ मधील एका अहवालातभारतामध्ये १९८५ ते १९९१ या काळात असे ४१५ मृत्यू झाल्याची नोंद आहे. हा अहवाल असे नोंदवतो, की त्या काळात पोलिस कोठडीतील हिंसेकरिता केवळ दोन प्रकरणांमध्ये कारवाई झाल्याचे सर्वेक्षणकर्त्यांच्या समोर आले.\nत्यापैकी पहिले प्रकरण १९८६ मध्ये एका आदिवासी महिलेवरील बलात्काराचे होते. या आरोपाचा तपास करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आयोगाला “पुरावा नष्ट करण्यासाठीचा कट रचण्याकरिता आणि आरोपी काँन्स्टेबलवर न्यायालयात खटला दाखल केला जाऊ नये यासाठी मदत केल्याकरिता” चार पोलिस अधिकारी आणि दोन डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकेल इतका पुरेसा पुरावा मिळाला.\n“अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला समजलेल्या सर्वात अलीकडच्या काळातील प्रकरणावर २३ ऑक्टोबर १९९१ रोजी गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला. १९८२ मध्ये कांतूजी मोहनसिंह यांची मारहाण करून हत्या केल्याबद्दल आणि त्यांच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट केल्याबद्दल सहा पोलिस अधिकाऱ्यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याच पोलिस अधिकाऱ्यांना मे १९८३ मध्ये सोडून देण्यात आले होते, परंतु सरकारने त्या निकालाच्या विरोधात अपील केले होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला समजलेले हे एकमेव असे प्रकरण आहे.”\nखरोखर, अॅम्नेस्टी अहवाल सुचवतो त्याप्रमाणे, अकथित प्रघात असा आहे की पोलिस कोठडीतील हिंसा किंवा मृत्यूच्या प्रकरणी राज्यसरकार आपल्या पोलिसांचे रक्षण करते. त्यामुळेच भट्ट यांच्या प्रकरणामध्ये हा प्रघात डावलला गेला आहे ही वस्तुस्थिती लक्ष वेधून घेते.\nगुजरातच्या कायदा व्यवस्थेने भट्ट यांच्याकडून त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले, त्यांना नोकरीवरून काढून टाकले, २२ वर्षांपूर्वीच्या अंमली पदार्थ जवळ बाळगण्याच्या प्रकरणी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिस कोठडीतील मृत्यूच्या जुन्या प्रकरणी त्यांना जन्मठेप मिळावी यासाठी लढा दिला. हे सर्व विशेष अट्टाहासाने केले गेल्याचे दिसते.\nत्यांची पत्नी श्वेता यांनी द वायरला दिलेल्या एका मुलाखतीमध्येहाच आरोप केला आणि भट्ट आणि त्यांच्या कुटुंबाला विशेषकरून अपमानित करण्यासाठी काय असाधारण पावले उचलली गेली त्याचे तपशील सांगितले. पूर्वसूचना न देता त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले, एजन्सीचे अधिकारी श्वेता झोपलेल्या असताना त्यांच्या पतीला प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये घुसले, आणि त्यांच्या २३ वर्षे जुन्या घरातील ‘बेकायदेशीर बांधकाम’ पाडून टाकण्यासाठी महानगरपालिकेने माणसे पाठवली.\nहा कथित छळ २०११ मध्ये सुरू झाला, जेव्हा भट्ट यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये २००२ गुजरात दंगलींच्या आदल्या दिवशी एका बैठकीला हजर राहिल्याचा दावा करणारे एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना गोध्रा रेल्वे घटनेनंतरच्या काळात “हिंदूंचा मुस्लिमांविरुद्धचा राग बाहेर पडत असेल तर पडू दे” असे सांगितले.\nप्रतिज्ञापत्रात त्यांनी असाही आरोप केला की साबरमती एक्स्प्रेसमध्ये मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंची प्रेते दहन केली जाण्यापूर्वी अहमदाबादला आणली जातील अशीही चर्चा झाली. भट्ट यांच्या म्हणण्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध सल्ला दिला होता, कारण त्यामुळे धार्मिक हिंसा होईल अशी त्यांना भीती होती.\n२००२ हिंसेचा आणि कथित खोट्या चकमकींच्या मालिकेचा तपास करणाऱ्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांना गुजरात सरकारने लक्ष्य केले आहे आणि त्यांना त्यावेळी त्यात सामील असल्याचे परिणाम अजूनही भोगावे लागत आहेत. राहुल शर्मा आणि आर. बी. श्रीकुमार या दोन अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केले गेले, ज्यांनी दंगलीमधील सरकारच्या सहभागाच्या संदर्भात नानावटी आयोगासमोर साक्ष दिली. इशरत जहाँ चकमक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा भाग असणारे सतीश शर्मा, आणि अमित शाह यांच्या संदर्भातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करणारे कुलदीप शर्मा यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे अहवाल आहेत.\n२०१८ च्या शेवटी, सोहराबुद्दिन शेख खोटी चकमक प्रकरणी मुख्य तपासनीस असणारे गुजरात तुकडीतले आयपीएस अधिकारी रजनीश राय यांनाही गृह मंत्रालयाने निलंबित केले होते.\nमूळ लेख येथे वाचावा.\nचेन्नईमधील पाणीसंकट व मान्सूनचे उशीरा आगमन\nएनएसजी गटात चीनची पुन्हा अडवणूक\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/women-making-money-from-vehicle-tracker/", "date_download": "2021-07-30T00:47:45Z", "digest": "sha1:337G442KUGGAVT2HRAEIV2OJG5MCLT3C", "length": 9910, "nlines": 85, "source_domain": "tumchigosht.com", "title": "मुलाला शाळेतून यायला उशीर झाला आणि तिला सुचली भन्नाट आयडिया, आता कमावले ६० लाख – Tumchi Gosht", "raw_content": "\nमुलाला शाळेतून यायला उशीर झाला आणि तिला सुचली भन्नाट आयडिया, आता कमावले ६० लाख\nमुलाला शाळेतून यायला उशीर झाला आणि तिला सुचली भन्नाट आयडिया, आता कमावले ६० लाख\nआज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी आज एका आयडियातून बक्कळ पैसा कमवत आहे. त्या महिलेचे नाव आहे शिवांगी जैन. त्या भोपाळ येथील रहिवासी आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ देहरादून येथून ऑटोमोटिव्ह डिझाइनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.\nत्यांनी नंतर ५ वर्षे त्यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया आणि एल एँड टी ग्रुपसारख्या कंपन्यांमध्ये काम केले. पण त्यांचे तिथे मन लागत नव्हते म्हणून त्यांनी वर्ष २०१८ मध्ये नोकरी सोडली आणि त्या भोपाळमध्ये परत आल्या.\nत्याच वर्षी शिवांगी यांना एक भन्नाट कल्पना सुचली. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांनी आपला स्टार्टअप एमपीप्सच्या माध्यमातून ट्रॅक एव्हलॉयव्ह नावाचे ट्रॅकिंग सोल्यूशन सॉफ्टवेअर तयार केले. तीन वर्षांत त्यांनी अनेक प्रकारच्या वाहनांमध्ये ट्रॅकिंग डिवाइस इंस्टॉल केले आहेत.\nयातून त्यांनी आतापर्यंत ६० लाखांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. शिवांगी या एकत्�� कुंटुबात राहतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही व्यवसाय करत होता. शिवांगी यांनी सांगितले की, एकदा मावशीचा मुलाला शाळेतून यायला उशीर झाला.\nत्याच्या बसला यायला उशीर झाला होता. काकू रोज त्याला बस स्टॉपवर घेऊन जायचे पण त्यादिवशी बस वेळेवर आली नाही तर घरात गोंधळ उडाला होता. शाळेत फोन केला तर बस असे कळाले की शाळेतून बस कधीच निघाली होती.\nया सगळ्यामध्ये माझी काकू रडू लागली. जवळपास दोन तासानंतर बस आली तेव्हा कळाले की ब्रेकडाऊन झाले होते. त्याच दिवशी मला स्टार्टअप करण्याचे सुचले. मला कळले की पालक त्यांच्या मुलाबद्दल किती अस्वस्थ आहेत.\nआपला मुलगा कोठे आहे हे जाणण्याचा हक्क पालकांना आहे. त्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. मी ऑटोमोटिव्ह डिझाईनचा अभ्यास केला असल्याने मला ट्रॅकिंग सिस्टमचा विचार माझ्या डोक्यात आला.\n२०१८ मध्ये मी ट्रॅक ऑलवेज नावाची कंपनी सुरू केली. आम्ही त्याच्या नावाचे एक ऍप तयार केले. याद्वारे ग्राहकांना ट्रॅकिंग डिव्हाइस दिले जाते. हे डिव्हाईस वाहनात बसविले जाते. यात कार कोणत्या मार्गावर आहे किती किलोमीटर गेली आहे आणि याच ऍपमधून आपण गाडीचे इंजिनही बंद करू शकतो.\nस्टार्टअपच्या सुरूवातीला दिवसांबद्दल शिवांगीने सांगितले की, माझ्याकडे त्यावेळी माझ्या टीममध्ये एक टेक्नीशियन आणि मी दोघेच असायचो. मी सेल्सची जबाबदारी घ्यायचे आणि तर तो डिव्हाईसला फिट करायचा.\nमग आम्ही लॅपटॉपवरून ऍपला ते डिव्हाईस कनेक्ट करून ग्राहकाला दाखवायचो. ही स्टार्टअप २५ हजारापासून सुरू केली होती. हे माझ्या बचतीचे पैसे होते. या स्टार्टअपची सुरूवात २ लोकांपासून झाली होती.\nकोरोनाच्या आधी आमच्याकडे १५ लोक काम करत होते. आता सध्या आमच्याकडे ५ लोकांची टीम आहे. या तीन वर्षात आम्ही १ हजारापेक्षा जास्त डिव्हाईस बसवले आहेत. यातून त्यांनी ६० लाख रूपयांचा व्यवसाय केला आहे.\nशेतीसाठी जमिन नाही म्हणून काय झालं, भाऊ घराच्या भिंतीवर शेती करुन कमवतोय लाखो रुपये\nबार्शीच्या तरुणाची भन्नाट आयडीया, आता तुम्ही असेल तिथे तुम्हाला मिळेल पंक्चर काढून\nगरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री;…\n६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…\nदेविता सराफ: ४० पेक्षा कमी वयात १२०० कोटी कमावणारी देशातली सगळ्यात श्रीमंत महिला\nतीन महिन्यात ७६ बेपत्ता मुलांना शोधून ‘अशी’ बनली हेड कॉन्स्टेबलची सहाय्यक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1342", "date_download": "2021-07-30T01:01:23Z", "digest": "sha1:TIXOPMPZ6ZSLGBTKQFPUSYOQOXMI2MHR", "length": 12934, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "हॅशटॅग ‘मी भाजपा सोडतोय’ सोशल मिडियात चर्चेचा विषय – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महाराष्ट्र > हॅशटॅग ‘मी भाजपा सोडतोय’ सोशल मिडियात चर्चेचा विषय\nहॅशटॅग ‘मी भाजपा सोडतोय’ सोशल मिडियात चर्चेचा विषय\nपक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे.\nविधानसभा निवडणुकीत आणि निकालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आले होते. तर राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियात आता, “मी भाजपा सोडतोय” हे हॅशटॅग चर्चेचा विषय बनला आहे. फेसबुकवर सकाळपासून ही पोस्ट मोठ्याप्रमाणावर पोस्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.\nराज्यात ज्या प्रमाणे राजकीय वातावरण तापले आहे, त्याचप्रमाणे सोशल मिडियावर सुद्धा सत्तास्थापनेचा मुद्यावर चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे राजकीय पोस्ट करताना अनेक हॅशटॅग वापरून ह्या पोस्ट केल्या जात आहे. मात्र कालपासून फेसबुकवर “मी_भाजपा_सोडतोय” हे हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे.\nमी भाजपचा समर्थक होतो पण आज जे काही भाजप नेते वागत आहेत ते माझ्या सारख्या सामान्य कायकर्त्याला अजिबात आवडलेलं नाहीय. म्हणून #मी_भाजप_सोडतोय( मिसकॉल द्यायला लागेल का \nसद्याच्या परिस्थितीत भाजप नेते ज्याप्रमाणे वागत आहेत, हे सामान्य कार्यकर्त्यांना अजिबात आवडले नसल्याने मी भाजप सोडत असल्याचे या पोस्टमध्ये उल्लेख आहे. तर ���ाजी पंतप्रधान व भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा आता राहिली नसून भाजपच्या नीतिमत्ता सोडून चाललेल्या राजकारणाला कंटाळून मी भाजप सोडतोय असेही उल्लेख ह्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.\nजिल्हा सामान्य रुग्णालयात जीवघेण्या अपघाताचा थरार \nचंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गावे फ्लोराईडच्या विळख्यात \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा ���्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/sportst", "date_download": "2021-07-30T01:38:32Z", "digest": "sha1:PQHQ6ZBQW5PIWUNYM6XG3LGVLKZI5N2Y", "length": 9195, "nlines": 129, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "sportst – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देत���,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-uncertainty-looms-over-drama-competitions/", "date_download": "2021-07-30T00:41:03Z", "digest": "sha1:OQXKLZRCTVHDUYYQJCZB7D7OAY2KE3LW", "length": 10583, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे :नाट्य स्पर्धांवर अनिश्‍चिततेचे सावट – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे :नाट्य स्पर्धांवर अनिश्‍चिततेचे सावट\nस्पर्धकांमध्ये नाराजी : करोनामुळे स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता\nपुणे – दरवर्षी साधारण जूनमध्ये कला मंडळे, विद्यार्थी, नाट्य संस्था आदींचे लक्ष नाट्य स्पर्धांकडे लागलेले असते. मात्र, करोनामुळे या सर्व स्पर्धांमध्ये खंड पडला होता. त्यामुळे यंदा तरी स्पर्धा होतील, अशी आशा सर्वांच्या मनात आहे. मात्र, सद्य:स्थिती पाहता राज्य नाट्य स्पर्धांसह महाविद्यालयीन करंडक स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. परंतु, मागील वर्षीपासून स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने असल्याने आता कलाकारांना स्पर्धांच्या आयोजनाची प्रतीक्षा आहे.\nदरवर्षी उत्साहात मे महिन्याच्या अखेरीपासून राज्य नाट्य स्पर्धांची तयारी होते. या अनुषंगाने लेखन, पटकथा, वाचनाची प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा करोनामुळे स्पर्धांवर अनिश्‍चिततेचे सावट ���हे. राज्य नाट्य स्पर्धांना ऑगस्टपासून सुरुवात होते. प्रवेशिका वितरित केल्यानंतर कागदपत्रे आणि प्रवेशिका जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येते. त्यानंतर स्पर्धक संस्थांना तारखांचे वाटप करण्यात येते. तर, स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम निश्‍चित झाल्यानंतर स्थानिक समन्वयांकडून स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.\nराज्यातील सुमारे 19 केंद्रांसह विविध ठिकाणी नोव्हेंबरपासून स्पर्धेचा शुभारंभ होतो. याशिवाय राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येतात.\nराज्य नाट्य स्पर्धेचे वातावरण उत्सुकतेचे आणि जबाबदारीचे असते. राज्य नाट्य स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण करता येणार नाही. याचे काहीसे दु:ख आहे.\n– ऋचा चिपळूणकर, कलाकार\nदरवर्षी वेळापत्रकानुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सद्य:स्थिती पाहता शासनस्तरावर स्पर्धांच्या आयोजनाबाबतचा निर्णय होणार आहे.\n– बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय\nअनुदान लवकर देण्याचा प्रयत्न\nराज्य शासनाकडून देण्यात येणारे एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदानदेखील रखडले आहे. ही रक्‍कम सुमारे 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. या पार्श्‍वभूमीवर चवरे यांनी रखडलेले अनुदान लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे: ऑक्‍सिजनची मागणी तब्बल 63 टक्‍क्‍यांनी घटली\nपुरंदर तहसीलला करोनाचा विळखा आणखी घट; परिसरात भीतीचे वातावरण\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nग्रामीणमध्ये करोनाबाधित दर सहा टक्‍क्‍यांखाली; आणखी चाचण्या, निर्बंधांची गरज\nबारामतीत आज ओबीसी मोर्चा प्रातिनिधिक\nमाळीण ते तळीये जगण्यासाठी संघर्ष\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी…\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\nभूसंपादनात शेतकऱ्यांचे नुकसान नको -हर्षवर्धन पाटील\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/111871/", "date_download": "2021-07-29T23:52:31Z", "digest": "sha1:5WJ6MWMTHNLEW67ZCFGT7GY6SOO4GCYT", "length": 17498, "nlines": 78, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल....श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!", "raw_content": "\nवय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\n‘ऑनलाईन ट्रेडिंग’ मराठी घरात नेहमीच भीतीने बघितला जाणारा विषय. आपण ‘मार्केट रिस्क’ हा शब्द इतका लावून धरतो, की त्या वाटेला जाणंच नको हे ठरवूनच टाकतो. बहुतांश लोकांचं असं होतं. काहीजण मात्र या भीतीवर मात करतात. हे क्षेत्र कसं चालतं हे शिकून घेतात. त्याला आवश्यक तो वेळ देतात आणि ‘ट्रेडर’ म्हणून करिअर करतात.\nहे आपल्याकडे अजूनही तितकंसं प्रचलित नाहीये, पण तुम्ही प्रोफेशनल नेटवर्क साईटवर चेक केलं तर लक्षात येईल, की आज कित्येक लोकांनी ४०व्या वर्षापर्यंत जॉब करून मग पूर्ण वेळ ट्रेडिंगला दिला आहे.\nऑनलाईन ट्रेडिंग हे क्षेत्र करिअर म्हणून कधी मान्य होईल “आमचा मुलगा ट्रेडर आहे.” हे कोणत्याही पालकाला कधी सहजपणे सांगता येईल “आमचा मुलगा ट्रेडर आहे.” हे कोणत्याही पालकाला कधी सहजपणे सांगता येईलजेव्हा या क्षेत्रातील यशस्वी उदाहरणं समोर येतील तेव्हा. निखिल कामथ आणि त्यांचा भाऊ हे असंच एक उदाहरण आहे.\nवयाच्या १४ व्या वर्षी ‘ट्रेडिंग’चं काम सुरू केलेले हे दोघे आज जगातील सर्वात तरुण बिलेनियर म्हणून फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.\n‘झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड’ ही निख���ल कामथ यांनी २०१० मध्ये सुरू केलेली रिटेल ब्रोकरेज कंपनी आज या क्षेत्रात भारतात प्रथम क्रमांकावर आहे. या कंपनीचा रोजचा टर्नओव्हर करोडोंच्या घरात आहे. होय, ४० लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह ग्राहक असलेल्या कंपनीचं काम लोकांना ट्रेडिंगमधून पैसे कमावून देणं हे आहे.\nझेरोधामध्ये आज ११०० हून अधिक लोक काम करतात. कोणतीही बाह्य गुंतवणूक नसल्याने झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड, निखिल कामथ आणि बंधूंचं विशेष कौतुक सध्या होत आहे.\nबँगलोरमध्ये हेड ऑफिस असलेल्या झेरोधा ग्रुपला २०१४ आणि २०१५ मध्ये ‘इमर्जिंग इक्विटी ब्रोकिंग हाऊस अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, २०१६ मध्ये झेरोधाला ‘इकॉनॉमिक टाईम्स स्टार्टअप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने झेरोधाला २०१८ मध्ये ‘रिटेल ब्रोकर अवॉर्ड’ हा पुरस्कार बहाल केला.\nनिखिल कामथ यांना वयाच्या ५ व्या वर्षापासून बुद्धिबळाची आवड आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. १७ व्या वर्षापर्यंत त्यांनी बुद्धिबळ खेळाडू म्हणून खूप नाव कमावलं. काही दिवस त्यांनी कॉल सेंटरमध्ये पार्ट टाईम नोकरी केली, पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, काहीतरी राहतंय.\nनिखिल कामथ यांचे काही नातेवाईक, मित्र तेव्हा स्टॉक मार्केट, ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये काम करत होते. तेव्हापासून त्यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. ट्रेडिंग तुम्हाला इतकं का आवडतं हे विचारल्यावर निखिल कामथ सांगतात, “हे क्षेत्र अमर्याद आहे, म्हणून मला ते आवडतं. अजून एक कारण म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त हे मार्केट कसं चालतं हे विचारल्यावर निखिल कामथ सांगतात, “हे क्षेत्र अमर्याद आहे, म्हणून मला ते आवडतं. अजून एक कारण म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त हे मार्केट कसं चालतं हे समजून घेण्याची. आज तर आपण हे घरबसल्या सुद्धा आत्मसात करू शकतो.”\nहेदेखील वाचा : डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार\nनिखिल कामथ यांना सुद्धा सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला होता. खूप नुकसान सोसावं लागलं होतं. थोडा फायदा व्हायचा, पुन्हा नुकसान व्हायचं. काही वर्ष अशीच गेली.\nआपल्या सर्वात चांगल्या शिक्षकाबद्दल विचारल्यावर निखिल नाव घेतात ‘आर्थिक नुकसान’ या गोष्टीचं. ट्रेडिंगमध्ये “नुकसान”च तुम्हाला खूप काही शिकवत असतं.\nडिसेंबर २०१५ मध्ये झेरोधाने काही काळासाठी ‘ब्रोकरेज फ्री’ म्हणजेच कोणत्याही कन्सलटिंग चार्जेस शिवाय ग्राहकांसाठी ट्रेडिंग करण्याची एक ऑफर चालवली. ही स्टेप झेरोधासाठी सर्वात उपयुक्त ठरली आणि त्यानंतर कित्येक नवीन ट्रेडर्स झेरोधाच्या लिस्ट मध्ये सहभागी झाले.\n‘काईट’ सारखा स्ट्रॉंग बॅकअप आयटी सपोर्ट सुरू करून निखिल कामथ यांनी ग्राहकांना ट्रेडिंग समजण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.\n‘रेनमॅटर’ हा एक उद्योजकांना ट्रेनिंग देणारा कार्यक्रम निखिल कामथ यांनी तयार केला आणि त्यातून अजून कितीतरी लोक झेरोधाग्रुप सोबत जोडले गेले. ‘रेनमॅटर’द्वारे स्टार्टअपला फंडिंग केलं जाऊ लागलं. वातावरणावर अवलंबून असलेल्या सर्व संस्थांना ‘रेनमॅटर क्लाउड फंड’चा खूप फायदा झाला. ‘टेराडो’सारख्या ऑनलाईन शाळा या ‘रेनमॅटर’च्या फंडमुळे स्थापन होऊ शकल्या.\nब्लु स्काय अनलिटिक्स हा स्टार्टअप पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. ‘रेनमॅटर’च्या फंडिंगचा या कार्यात मोठा वाटा आहे.\nकोरोनाने इतकं आर्थिक नुकसान केलेल्या मागील वर्षात झेरोधाने मात्र ३५० करोड इतका नेट फायदा कमावला आहे. याचं श्रेय ते केवळ ‘कस्टमर सर्विस’ ला देतात. “कोणत्याही मार्केटिंगपेक्षा कस्टमर सर्विसवर भर दिला, तर व्यवसाय नक्कीच वाढतो” असं निखिल सांगतात.\n“तुम्हाला जे काम सर्वात जास्त आवडतं त्याच्याशी निगडित व्यवसाय सुरू करा. तुम्हाला व्यवसाय करत आहोत असं वाटणार सुद्धा नाही.” असंही ते म्हणतात.\nहेदेखील वाचा : ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर\n३४ वर्षीय निखिल कामथ यांचा व्यवसाय प्रवास हा थक्क करून सोडणारा आहे. मागच्या वर्षी त्यांनी ट्रू बीकॉन या नावाने स्वतःचा ‘फंड’ लाँच केला. हा फंड सध्या ग्राहकांना १४ महिन्यात ३५% फायदा करून देत आहे.\nझेरोधा ही या काळातील एकमेव अशी कंपनी आहे जिथे कोणत्याही प्रकारचं सेल्स टार्गेट हे दिलं जात नाही. आपल्या स्पर्धकांपेक्षा वेगळा विचार करत त्यांनी प्रत्येक व्यवहारात २० रुपये चार्ज लावण्यापेक्षा व्यवहार हा ग्राहकांसाठी फुकट द���यायचं ठरवलं आणि ‘झिरो से झिरोधा’ हा प्रवास त्यांनी अवघ्या दहा वर्षात त्यांनी साध्य केला आहे.\nनितीन आणि निखिल कामथ हे दोन भाऊ आज झिरोधाचा पूर्ण व्यवहार सांभाळत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या दोघांची आई शिक्षिका आहे आणि वडील कॅनरा बँकेत मॅनेजर आहेत.\nलहानपणी एक छंद म्हणून सुरू केलेल्या ट्रेडिंगला इतक्या मोठ्या व्यवसायाचं स्वरूप येईल असं सुरुवातीला कोणालाच वाटलं नसेल मेहनत, चिकाटी आणि अभ्यास या जोरावर काहीही शक्य होऊ शकतं याचं हे उदाहरण म्हणता येईल.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते\nजेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही यामागचे गैरसमज दूर करून घ्या यामागचे गैरसमज दूर करून घ्या\nमोजकेच चित्रपट करून सुनील शेट्टी १०० कोटींचा मालक कसा वाचा थक्क करणारा प्रवास\nऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…\nMay 5, 2021 इनमराठी टीम 0\nकम्युनिस्टांच्या विरोधात बोलले म्हणून नारायण मूर्तींना तुरुंगात टाकण्यात आलं होतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/amruta-natu-zimmad-music-album-released-nrst-159072/", "date_download": "2021-07-30T00:30:31Z", "digest": "sha1:MGTMI4GWICKOQ4D4PGFD76RBDCG2V5HB", "length": 11711, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Video | अमृता नातूचा \"झिम्माड\" एक रिफ्रेशिंग अनुभव! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिश��ल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nVideoअमृता नातूचा “झिम्माड” एक रिफ्रेशिंग अनुभव\nसंतोष नायर यांनी संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंगची जबाबदारी निभावली आहे. उत्तम शब्द, रिफ्रेशिंग चाल, नेत्रसुखद छायांकन ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्य आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सगळीकडे आता हिरव्या रंगाची उधळण आणि वातावरण प्रसन्न झालं आहे. या प्रसन्न वातावरणासारखच आनंद देणारं, “झिम्माड” हे श्रवणीय गीत नुकतेच झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे. गायिका अमृता नातूनं हे गाणं संगीतबद्ध करून गायलं आहे.\nगायिका आणि संगीतकार अमृता नातूनं आतापर्यंत सिंगल म्युझिक व्हिडिओतून वेगवेगळ्या प्रकारची गाणी केली आहेत. “झिम्माड” हे गाणंही असंच श्रवणीय आणि आनंददायी आहे. सुचेता जोशी अभ्यंकर यांच्या शब्दांना अमृतानं संगीतबद्ध करून गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अजिंक्य देशमुखनं केलं आहे. संतोष नायर यांनी संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंगची जबाबदारी निभावली आहे. उत्तम शब्द, रिफ्रेशिंग चाल, नेत्रसुखद छायांकन ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्य आहेत.\nम्युझिक व्हिडिओविषयी गायिका-संगीतकार अमृता नातू म्हणाली, सध्या नकारात्मक परिस्थिती असली तरी निसर्ग दरवर्षीप्रमाणेच प्रसन्न आहे. पावसानं हिरवाई दाटली आहे, रिफ्रेशिंग वातावरण आहे. हे वातावरण शब्द, संगीत आणि छायांकनातून टिपलं आहे. त्यामुळे रसिकांना याच रिफ्रेशिंग वातावरणाचा अनुभव आणि आनंद देण्याचा प्रयत्न या म्युझिक व्हिडिओद्वारे केला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शह��ात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/naxalite-organizations-attempt-to-seduce-the-maratha-community-sambhaji-raje-appeals-to-the-naxals-nrvk-141967/", "date_download": "2021-07-30T01:26:05Z", "digest": "sha1:MZNZ5GF3C4WAACUCTCJUSZFTIKAFN4LW", "length": 15656, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सामील व्हा | मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा नक्षलवादी संघटनाचा प्रयत्न; संभाजीराजेंच नक्षल्यांना आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसामील व्हामराठा समाजाला भुरळ पाडण्याचा नक्षलवादी संघटनाचा प्रयत्न; संभाजीराजेंच नक्षल्यांना आवाहन\nनक्षलवाद्यांनो, या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या नागरिकांच्या, येथील हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरून भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत,' असेही ते म्हणत आहेत. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.\nसातारा : नक्षलवाद्यांनो, या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या नागरिकांच्या, येथील हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरून भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत,’ असेही ते म्हणत आहेत. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करत आहे, असे संभाजीराजे म्हणाले.\nकुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाहीबाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे\nभारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘वन ऑफ द पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी’ असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, की भारतात लोकशाही राज्य व्यवस्थेचे तुम्ही सुद्धा पाईक व्हा, असे आवाहन संभाजीराजेंनी या पत्राद्वारे नक्षल्यांना केले आहे.\nकाही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे, असे संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.\nकेस कधीच पांढरे होणार नाहीत; केसांच्या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय\nतुमची बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mumbai-crime-update-boyfriend-attempts-to-burn-girlfriends-alive-but-he-died-128207219.html", "date_download": "2021-07-30T00:53:05Z", "digest": "sha1:AQCQQL76ZW7ZA73QKMJ2Q5Y7IH7LAXIV", "length": 5785, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai Crime Update; Boyfriend Attempts To Burn Girlfriends Alive but he died | एकतर्फी प्रेमात प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवले, तिने प्रियकाराला घट्ट मिठी मारली; आरोपीचा होरपळून मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहत्येच्या डाव उलटला:एकतर्फी प्रेमात प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवले, तिने प्रियकाराला घट्ट मिठी मारली; आरोपीचा होरपळून मृत्यू\nया घटनेत तरुणी गंभीररित्या भाजली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत\nव्हॅलेंटाइन वीकच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एका प्रेमभंग झालेल्या युवकाने आपल्या माजी प्रेयसीला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्याचाच मृत्यू झाला. आरोपी प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळण्यासाठी आग लावली. यात तिने पेट घेताच आरोपी प्रियकराला मिठी मारली.\nआगीत होरपळत असताना तिने आरोपी प्रियकराला घट्ट पकडले आणि सोडलेच नाही. यात त्या तरुणीसह आरोपी सुद्धा गंभीररित्या होरपळला. संबंधित तरुणी 80 टक्के भाजली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.\nवाईट सवईमुळे तरुणीने लग्नास नकार दिला होता\nविजय कांबळे असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो आपल्या वहिनीच्या बहिणीवर मागील अडीच वर्षांपासून प्रेम करयचा आणि लग्नासाठी दबाव टाकत होता. आरोपीला कांबळे कोणतेच काम करत नव्हता आणि त्याला दारुचे व्यसनही होते. यामुळेच तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता.\nतरुणीने मागच्या आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता\nलग्नास नकार दिल्यामुळे आरोपी तरुणीला त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे त्रस्त होऊन तरुणीने मागच्याच आठवड्यात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती एका आठवड्यापूर्वीच घरी परतली होती. शुक्रवारी घरी कुणी नसताना आरोपी तिच्या घरी गेला आणि तरुणीवर पेट्रोल टाकून आग लावली. यानंतर तरुणीने आरोपीला घट्ट पकडले आणि दोघांच्या शरीराला आग लागली.\nदोघांना जळताना पाहून शेजाऱ्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे 90 टक्के भाजलेल्या विजयचा मृत्यू झाला. सध्या तरुणीवर उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/9000-revenue/", "date_download": "2021-07-30T01:11:18Z", "digest": "sha1:LLD65CQIPILNMJRVIY4NAD25IFKJZL7A", "length": 29383, "nlines": 186, "source_domain": "mr.martech.zone", "title": "जॉन चाऊ डॉट कॉम वरून द मिलियन डॉलर विकी स्पर्धा Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक ज���स्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nजॉन चाऊ डॉट कॉम कडून द मिलियन डॉलर विकी स्पर्धा\nसोमवार, ऑगस्ट 13, 2007 मंगळवार, ऑक्टोबर 4, 2011 Douglas Karr\nजॉन चाऊ डॉट कॉम आणखी एक वाईट धारण करीत आहे ब्लॉग स्पर्धा. तो २ 24 ″ रुंद स्क्रीनचा एलसीडी मॉनिटर आणि selling-अवर वर्कवीक, सर्वाधिक विक्री होणार्‍या पुस्तकाची स्वाक्षरी केलेली प्रत देत आहे कसे प्रविष्ट करावे ते शोधा येथे. स्पर्धा पुरस्कृत आहे द मिलियन डॉलर विकी. एका पृष्ठावरील $ 10 वाचविण्यासाठी कूपन कोड जॉनचो वापरा.\nआज रात्री मी \"ईमेल\" हे पृष्ठ विकत घेतले ... मला आश्चर्य वाटले की ते उघडलेले होते मी पृष्ठासाठी $ 100 रुपये देण्यास घाई केली आहे कारण मी कूपन कोड प्रविष्ट करणे विसरलो. मी विक्रेत्यांना लिहिले आणि त्यांना सांगितले की मला want 10 नको आहेत, परंतु मला जॉनच्या स्पर्धेत अतिरिक्त नोंदी हव्या आहेत \nजुलैमध्ये ,9,000 XNUMX पेक्षा जास्त\nजॉन चौ यांना नोटः गेल्या महिन्यात मी केले $ 3,300 या ब्लॉगवर आपल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद आणि आणखी एक जोडले $ 6,000 विकास कॉन्ट्रॅक्टमध्ये मी थेट माझ्या ब्लॉगवर श्रेय देऊ शकतो. 2,700 3,300०० पैकी XNUMX २, .०० हे 'वाईट' होते परंतु ते माझ्या मुलाची कार दुरुस्ती आणि संगणकासाठी महाविद्यालयात जात असताना पैसे देण्यास मदत करतात. धन्यवाद, जॉन\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nईमेल आरओआय: मोठ्या कॉर्पोरेशनसाठी ब्रेनर नाही\nमी जितके कमी पाहतो, त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी मिळतात\nऑगस्ट 13, 2007 रोजी 10:52 वाजता\nमला खात्री आहे की या अ‍ॅडसेन्स वळूचा विचार केला की मी काय चूक करीत आहे हे मला कळेल .. मी दिवसातून जवळपास 50 अंशांच्या जवळपास असल्यास भाग्यवान आहे .. सहस�� झिलच आहे\nGoogle माझ्या साइटवर हे चांगले करत नाही. आपणास वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे रंग आणि सीमा नसण्याऐवजी जाहिराती आपल्या सामग्रीसह प्रवाहित करण्याचा प्रयत्न करू शकतात.\nमी हे कोठे वाचले हे मला आठवत नाही परंतु लोक जर ते एक निंदनीय जाहिरात म्हणून विचार करत नसतील तर ते क्लिक-थ्रू करण्यास अधिक सक्षम असतात. म्हणूनच मजकूर जाहिरातींमध्ये प्रतिमा जाहिरातींपेक्षा अधिक क्लिक असतात.\nतसेच - हा एक सामान्य, महिन्याचा एक मोठा होता. मी ते सामान्य असावे\nदशलक्ष डॉलर्स विकीबद्दल संशोधन करीत असताना मला खरोखर आपले पृष्ठ आढळले. त्यानंतर मी आपल्या फीडची सदस्यता घेतली;)\nएमडीडब्ल्यू एमडीएचपीकडून एक चांगली ऑफर प्रदान करण्याच्या बाबतीत आणि मूल्याच्या दृष्टीने एक पाऊल आहे. मला वाटते की आरंभिक बझ आणि अलीकडील जॉन चाऊंनी केलेल्या बझमुळे या साइटला त्याच्या स्वत: च्या गतीखाली वाढू देण्याइतपत प्रकाशझोतात वाढेल.\nइथे आल्याचा आनंद झाला मी कल्पना आणि अंमलबजावणीबद्दल मनापासून तुमच्याशी सहमत आहे\nटिप्पणी दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपण सदस्यता घेतल्याबद्दल मला आनंद झाला\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे ट���कपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसाया��साठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sanjay-raut-criticizes-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2021-07-29T23:51:41Z", "digest": "sha1:G6BH6MCHR66QIL2QPF7ETIYDELKBUSA6", "length": 8532, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, “मोदी दिलदार आहेत, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील – Dainik Prabhat", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, “मोदी दिलदार आहेत, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील\nमुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील चक्रीवादळाची पाहणी करुन नुकसान भरपाईसाठी गुजरातला 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संंजय राऊत यांनी नरेंद्र मोदी दिलदार असून ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील असा टोला लगावला आहे.\nसंजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील चक्रीवादळाची पाहणी करुन तात्काळ मदत केली. मोदींचं सगळ्या देशाकडे लक्ष असतं. त्यामुळे ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील व तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याला 1500 कोटींची मदत देतील. मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही कधीतरी वळेल, अशी आशा मी करतो.\nतौक्ते वादळामुळे गुजरात आणि दीव दमण मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाची हवाई पाहणी केली व गुजरातला १ हजार कोटी रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या पाहणी नंतर पंतप्रधान हे एकट्या गुजरातचेच आहेत का असा सवाल विरोधकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nबारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस शिबिर; आढळले १४ रुग्ण\nPM मोदींसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी संतापल्या; म्हणाल्या, “बिगर भाजपशासित राज्यांच्या…”\nममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\nवाघोलीत रस्त्यांच्या कामांसाठी भाजपची स्टंटबाजी रामभाऊ दाभाडे यांचा आरोप\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nबैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nलोणी देवकरमध्ये बिबट्या आढळला\nममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-LCL-exploration-will-be-done-in-the-united-states-on-the-children-of-the-worker-5827930-NOR.html", "date_download": "2021-07-30T01:54:59Z", "digest": "sha1:CGDLZRC44MECCO5PDWMDDSMCUD5HVTGH", "length": 7160, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "exploration will be done in the United States on the children of the worker | ऊसतोड कामगारांच्या मुलांवर अमेरिकेत होणार संशोधन; अॅपने जाणार अहवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऊसतोड कामगारांच्या मुलांवर अमेरिकेत होणार संशोधन; अॅपने जाणार अहवाल\nअमेरिकेतील डॉ. जॅकलिन भाभा यांनी जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.\nजालना- मराठवाड्यात अति दुष्काळग्रस्त भाग म्हणून जालना व बीड दोन्ही जिल्हे परिचित आहेत. दरवर्षी ऊसतोडीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित होतात. यामुळे मजुरांच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. दरम्यान, अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जानेवारीत जालना आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शैक्षणिक परिस्थितीची पाहणी केली होती. यानुसार शिक्षण विभाग व युनिसेफने यासंदर्भात सर्वेक्षण सुरू केले अाहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिकतेवर झालेल्या परिणामाचा अहवाल अॅपद्वारे पाठवण्यात येणार असून अमेरिकेत त्यावर संशोधन होणार आहे.\nजालना जिल्ह्यात साखर कारखाने, दगड खाणी, स्टोन क्रशर, वीटभट्ट्या, जिनिंग प्रेस, फिरते कामगार यांच्या मुलांच्या सर्वेक्षणासोबतच त्या बालकांशी संवाद साधून तो अहवाल पाठवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. युनिसेफ, शिक्षण विभाग, स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, परतूर, सॅक्रेड यासह भोकरदन व गावपातळीवर २२० बालमित्रांच्या मदतीने हे सर्वेक्षण सुरू आहे. या यासंदर्भात झालेल्या बैठकीला डाएटचे प्राचार्य भटकर, मापारी, सुनील मावकर, युनिसेफचे राज्य सल्लागार विकास सावंत, स्वराजचे भाऊसाहेब गुंजाळ, एकनाथ राऊत, महादेव हिवाळे, सुनील ससाणे, रामेश्वर राऊत आदींची उपस्थिती होती.\nयेत्या चार महिन्यांत शिक्षण, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्यासोबतच त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचा अहवाल अॅपद्वारे अमेरिकेला पाठवला जाणार आहे. यासाठी कारखाने, औद्योगिक वसाहती, स्थलांतरित असणाऱ्या गावांची संख्या, बाहेरगावहून आलेले मजूर यांची माहिती एकत्रित करण्यात आली असून त्या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण केले जात आहे.\nअहवाल पाठवण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू आहे. काही दिवसांतच अहवाल पाठवल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील नियोजन करणार आहे.\n-पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी, जालना.\nजालना जिल्ह्यातील १०५ शैक्षणिक वसतिगृहे बंद\n२०१६ या वर्षात जालना जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी १०५ शैक्षणिक वसतिगृहे सुरू करण्यात आली होती. परंतु, २०१७ पासून ही वसतिगृहे बंद असल्यामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ban-for-heavy-vehicles-on-mumbai-pune-express-highway-taday-5665681-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:08:55Z", "digest": "sha1:JEBF3DGJ5HT2KNCCGN2FDS7XSAKXN6AM", "length": 6976, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ban for heavy vehicles on Mumbai-Pune express highway taday | मराठी मोर्चा: मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर अाज जड वाहनांना प्रवेशबंदी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठी मोर्चा: मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर अाज जड वाहनांना प्रवेशबंदी\nपुणे/ मुंबई- सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (ता. ९) मुंबईत ‘मराठा क्रांती मूक महामाेर्चा’चे अायाेजन करण्यात अाले अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून माेठ्या संख्येने वाहने मुंबईच्या दिशेने जाणार असून काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत हाेण्याचीही शक्यता व्यक्त केली जात अाहे. त्यामुळे बुधवारी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात अाली अाहे.\nमहामाेर्चात सहभागी हाेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून माेठया संख्येने माेर्चेकरी, खासगी व सार्वजनिक वाहनाने येणार अाहेत. तसेच सदर दिवस हा कार्यालयीन कामकाजाचा असल्याने मुंबई शहरात वाहतूक काेंडी हाेण्याची दाट शक्यता अाहे. सदर वाहतूक काेंडी टाळण्यासाठी मुंबई शहरात येणारी अवजड वाहने ���ुंबई बाहेर थांबवणे अावश्यक अाहे. त्याकरिता नऊ अाॅगस्ट राेजी मुंबईच्या दिशेने प्रवास करणारी जड वाहने सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र.तीनवर घाेली टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग चारवर कुसगाव टाेल नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर वाकण फाटा, राष्ट्रीय महामार्ग अाठवर खानीवडे टाेल नाका या ठिकाणी थांबवण्यात येणार अाहेत.\nविभागनिहाय माेर्चेकऱ्यांसाठी पार्किंग व इतर व्यवस्था\nनाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी शहापूर येथे महामार्गालगत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाण्यात आनंदनगर जकात नाका येथील मैदानात पार्किंग उभारण्यात आले असून तिथे नाष्टा आणि मोबाइल टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात आली आहे.\nउत्तर महाराष्ट्रातून आल्यानंतर भायखळ्याला ट्रेनने जाण्यासाठी मध्य रेल्वेने जावे लागेल. कल्याण, ठाणे या स्थानकांतून मध्य रेल्वेने जाता येईल. भायखळा स्टेशनला उतरल्यानंतर जवळच वीर जिजामाता उद्यान असून तेथे मोर्चात सहभागी होता येणार आहे.\nसातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची सोय वाशी एपीएमसी मार्केटमध्ये केली आहे.\nबुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. डॉ. आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जेजे फ्लायओव्हरपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.\nजे.जे. फ्लायओव्हरवरून दोन्ही बाजूंनी येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गिका सर्व प्रकारच्या वाहनांना बंद असतील. याचबरोबर कर्नाक बंदर ते कर्नाक ब्रिजकडे वाहतूक पूर्ण बंद असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/indore-viral-video-on-screaming-from-hospital-know-truth-behind-this-mhpg-467593.html", "date_download": "2021-07-30T00:27:47Z", "digest": "sha1:6KZSBA66GVYN2EKPVVG2UXH3TOKCJ3SA", "length": 8318, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाल्यानंतर समोर आलं धक्कादायक कारण– News18 Lokmat", "raw_content": "\nमध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाल्यानंतर समोर आलं धक्कादायक कारण\nसध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विचित्र आवाज येताना ऐकू येत आहेत. मात्र रुग्णालयानं तपासणी केल्यानंतर एक वेगळाच प्रकार समोर आला.\nसध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विचित्र आवाज येताना ऐकू येत आहेत. मात्र रुग्णालयानं तपासणी केल्यानंतर एक वेगळाच प्रकार समोर आला.\nइंदूर, 28 जुलै : भूत आहेत की नाहीत याबद्दल नेहमीच वाद होत असतो. विज्ञान म्हणते की भूत आणि आत्मा यासारखी कोणतीही गोष्ट नाही, हा मनाचा भ्रम आहे तर जगभरात असे बरेच लोक आहेत ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये कोणीतरी ओरडत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. मुख्य म्हणजे हा आवाज फक्त रात्रीच ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर येथील एमवाय हॉस्पिटलचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटलच्या तळघरातून कुणीतरी ओरडण्याचे आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि डॉक्टरही घाबरले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंद्वारे एक कहाणीही व्हायरल झाली आहे, जी थक्क करणारी आहे. असे सांगितले जात आहे की, 15-20 दिवसांपूर्वी, 90 टक्के भाजलेली महिला या रुग्णालयात आली, मात्र तिचा उपचारादरम्यान काही तासांतच मृत्यू झाला. यानंतर, कुटुंबीयांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र त्या दिवसांपासूनच रुग्णालयात ओरडण्याचा आवाज येत असल्याचा दावा केला जात होता. वाचा-खड्ड्यात अडकला 7 वर्षांचा मुलगा, जमिनीतून बाहेर आला फक्त एक हात\nक्या ये सच में भूत के चीखने की आवाज है..\nवाचा-लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल या व्हिडीओमुळे रुग्णालयातील रुग्ण घाबरले होते. त्यामुळे रूग्णालय प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला आणि एक तपास पथक स्थापन केले. या पथकाला जे काही कळले, ते पाहून सगळ्यांना धक्का बसला. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या आवाजाचा होता. रोज रात्री ड्रेसिंग करताना हा रुग्ण ओरडायचा, आणि रात्री शांतता असल्यामुळे या रुग्णाचा आवाज घुमत होता. वाचा-पुण्यात पुरंदरमध्ये पाहायला मिळाला निसर्गाचा चमत्कार, पाहा हा VIDEO दरम्यान, आता रुग्णालय प्रशासन भुत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. पी एस ठाकूर यांनी सांगितले की, रुग्णालयाची रचना जुनी आहे आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे या रुग्णांचा आव��ज घुमत होता. यावरून कोणीतरी भुतांच्या अफवा पसरवल्या आहेत. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू.\nमध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाल्यानंतर समोर आलं धक्कादायक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-07-30T02:12:33Z", "digest": "sha1:HIU4KIJRUGYA76GRPA6377WQKMETELOI", "length": 4728, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अविजीत राय - विकिपीडिया", "raw_content": "\nअविजीत राय (बंगाली: অভিজিৎ রায়, १२ सप्टेंबर, इ.स. १९७२ - २६ फेब्रुवारी, इ.स. २०१५:ढाका, बांगलादेश) हे एक विचारस्वातंत्र्याचे आग्रही असलेले बांगलादेशी कार्यकर्ते व लेखक होते. ते एक मुक्तो-मोना नावाची अनुदिनी लिहीत असत. अविजित रॉय हे प्रामुख्याने सरकारी सेन्सॉरशिपविरुद्ध लिहीत. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुक्त अभिव्यक्तिप्रचारक होते. अभिजित रॉय बुद्धिप्रामाण्यवादी आणि निरीश्वरवादी होते. आणि याच कारणासाठी त्यांची बांगला देशात २६ फेब्रुवारी २०१५ रोजी ढाका येथे हत्या करण्यात आली.\nइ.स. १९७२ मधील जन्म\nइ.स. २०१५ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी १६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/medical-unit-pcpndt-1", "date_download": "2021-07-30T01:17:57Z", "digest": "sha1:FQWISSKAQJQOG32UPUB3IDBXCGAOBTPH", "length": 34262, "nlines": 355, "source_domain": "pmc.gov.in", "title": "वैद्यकीय विभाग(पीसीपीएनडीटी) | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक���रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » आरोग्य विभाग » वैद्यकीय विभाग(पीसीपीएनडीटी)\nअन्न परवाना विभागजन्म आणि मृत्यू नोंदणीअंशकालीन आरोग्य योजनाहरवलेला प्राणी नियंत्रणवैद्यकीय विभाग(पीसीपीएनडीटी) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम गोवर आणि रुबेला टीकाकरण मोहीमसंसर्गजन्य रोग नियंत्रणकोरोना विषाणू जागरूकता\nजन्म आणि मृत्यू नोंदणी\nगोवर आणि रुबेला टीकाकरण मोहीम\nपीसीपीएनडीटी विभाग, बनावट डॉक्टर शोधन आणि कृती समिती\nगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ दुरुस्ती कायदा, २००३\nगर्भधारणेनंतर होणारी लिंगनिदान चाचणी आणि इतर संबंधित आवश्यक प्रसुतीपुर्व चाचण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याच्या दुरुपयोगातून होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र(लिंग निवड प्रतिबंध) कायदा(पीसीपीएनडीटी) तयार करण्यात आला आहे. कायद्याची उद्दिष्टे खालीलप्रमाणे-\nअर्भकाचे लिंगनिदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रसुतीपुर्व चाचण्यांच्या दुरुपयोगाला प्रतिबंध करणे.\nगर्भलिंगनिदानासाठी प्रसुतीपुर्व चाचण्यांची जाहीरात करण्यावर प्रतिबंध आणणे .\nअर्भकाच्या आरोग्याशी निगडीत अनुवांशिक विकृती किंवा विकार तपासण्यासाठी आवश्यक प्रसुतीपुर्व चाचण्यांसाठी परवा���गी देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे.\nकेवळ नोंदणीकृत संस्थांना विशिष्ट अटींवर संबंधित तंत्रज्ञानाच्या वापरास परवानगी देणे.\nकायद्यातील तरतूदींचा भंग करणाऱ्या गुन्हेगारास खालील शिक्षा सुनावली जाईल.\nगर्भलिंगनिदानाच्या उद्देशाने प्रसुतीपुर्व निदानतंत्र वापरुन स्त्रीभ्रूण हत्येला बंदी घालण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.\nएमीनीसेंटिस आणि सोनोग्राफीसारख्या प्रसुतीपुर्व चाचण्या अर्भकातील जनुकीय किंवा इतर विकार जाणून घेण्यास उपयुक्त आहेत. मात्र, अनेकदा या चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग हा अर्भकाचे लिंग जाणून घेण्यासाठी केला जातो आणि मुलगी असल्यास गर्भपात केला जातो असे आढळून आले आहे.\nवर नमूद करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत राहीला तर स्त्री-पुरुष लोकसंख्येत मोठी दरी निर्माण होऊन सामाजिक आपत्ती ओढवू शकते.\nहीच बाब लक्षात घेऊन या कायद्यात काही बदल करण्याचा प्रस्ताव आहे. याअंतर्गत, गर्भधारणेपुर्वी होणाऱ्या सर्व लिंगनिदान चाचण्यांवर बंदी घालणे, प्रसुतीपुर्व तंत्राचा वापर करुन गर्भपाताला प्रतिबंध करणे तसेच या तंत्रज्ञानाचा योग्य कारणासाठी उपयोग होत आहे हे तपासण्यासाठी नियंत्रण प्रणाली तयार करण्याचा उद्देश आहे.\nपुणे महानगरपालिकेच्या सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा), १९९४ दुरुस्ती कायदा, २००३ तयार करण्यात आला असून १७ व्या कलमात बदल करण्यात आला आहे. माननीय सल्लागार समितीच्या यासंदर्भात नेहमी बैठका होत असतात. या बैठकीत, सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी आणि नूतनीकरण, राज्य सरकारची पत्रे याविषयी चर्चा केली जाते. सल्लागार समितीमध्ये तीन वैद्यकीय तज्ज्ञ(स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसुतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ), वैद्यकीय जनुकशास्त्रज्ञ, एक कायदेशीर तज्ज्ञ, तीन सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील प्रतिनिधी अधिकाऱ्याचा समावेश असतो.\nगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यासंदर्भात एक देखरेख समितीदेखील असते. महापालिका आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात. त्याचप्रमाणे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि पीसीपीएनडीटी कायद्याचा संबंधित अधिकारी हा सदस्य सचिव असतो. महापालिकेच्या प��सीपीएनडीटी कायदा सल्लागार समितीचे अध्यक्ष, महापालिकेचे मुख्य विधी अधिकारी आणि मुख्य लेखापाल अधिकारी, पुणे शहराचे पोलिस उपायुक्त, मुख्य शिक्षण अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचा प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या पीसीपीएनडीटी विभागाचा वैद्यकीय अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी आणि विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असतो.\nपीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उचलण्यात आलेली पावले\nसर्व सोनोग्राफी केंद्रांची पुणे महानगरपालिकेत नोंदणी करण्यात आली आहे. शहरात सध्या ८०८ सोनोग्राफी केंद्रे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ४५१ केंद्रे सक्रीय आहेत.\nदरवर्षी प्रत्येक तिमाहीत या सर्व केंद्रांची पीसीपीएनडीटी कक्षाचा संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि अन्न अधिकाऱ्यामार्फत पाहणी आणि तपासणी केली जाते.\nकायद्याचा भंग करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर २००२ सालापासून आतापर्यंत ६३ खटले दाखल करण्यात आलेले आहेत.\nपीसीपीएनडीटी कायदा मोडणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी 1800-233-6099 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करा. li>\nविशेष कक्षाची स्थापना- पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.\nपीसीपीएनडीटी कायद्यातील कलम ३ आणि नियम ४ नुसार पीसीपीएनडीटी केंद्रांची नोंदणी केली जाते. या केंद्रांचे चार प्रकार आहेत.\n1. अनुवांशिकतेसंदर्भातील सल्लामसलत केंद्रे\n3. अनुवांशिकतेसंबंधी उपचारांसाठी दवाखाना\n4. अल्ट्रासाऊंड क्लिनिक किंवा इमेजिंग सेंटर्स\nकेंद्रांसाठी नोंदणी शुल्क प्रत्येकी २५,००० रुपये आहे.\nसंयुक्त सेवा पुरवू इच्छिणाऱ्यांसाठी सेवा शुल्क ३५,००० रुपये\nनोंदणीसाठी अर्ज करताना फॉर्म ‘अ’च्या दोन प्रती जोडणे आवश्यक आहे\nफॉर्मसोबत एकुण २५,००० रुपये किंवा ३५,००० रुपयांचे शुल्क जमा करणे आवश्यक आहे\nफॉर्म ‘अ’सोबत जोडावयाची कागदपत्रे\nअर्ज(अ फॉर्म-2 प्रती)(कॅपिटल लेटर्समध्ये माहिती भरणे आवश्यक)\nकार्यान्वित वर्षात व्यावसायिक मालमत्ता कराचे चलन आणि कर भरल्याची पावती\nजागेचा मंजुरी आराखडा( क्लिनिकचे ठिकाण आणि मोजमापन- ब्लूप्रिंटच्या ३ कॉपीज् आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाचे पूर्णत्व/ताबा प्रमाणपत्र\nआवश्यक असल्यास सक्षम प्राधिकरणाकडून सोसाय��ी/ट्रस्ट, नोंदणी प्रमाणपत्र\nमान्यताप्राप्त विक्रेत्याकडून मशीन/परफॉर्मा/इनव्हॉईसचे अंदाजपत्रक\nनियम ४(i)i आणि ii नुसार प्रतिज्ञापत्र/हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रांना गर्भधारणेनंतर कोणत्याही प्रकारची लिंगनिदान चाचणी न करण्याचे तसेच आवश्यक कारणाने ती केल्यास बाळाचे लिंग जाहीर करण्यात येणार नाही असे आश्वासन देणारे हमीपत्र शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवर सादर करावे लागेल.\nकेंद्राच्या मालकाने तसेच युएसजी यंत्र वापरणाऱ्या प्रत्येकाने हे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.\nहमीपत्र देणाऱ्या कोणत्याही सदस्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार फौजदारी गुन्ह्याची नोंद नसावी\nतसेच या सदस्यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती देणारी कागदपत्रांची छायांकित प्रत द्यावी लागेल\nA) मालक/अर्जदाराकडून (डॉक्टर असल्यास)\nB) युएसजी ऑपरेटिंग मशीन चालवणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून\nअतिरिक्त शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती\nA) मालक/अर्जदाराकडून (डॉक्टर असल्यास)\nB) युएसजी ऑपरेटिंग मशीन चालवणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून\nA) मालक/अर्जदाराकडून (डॉक्टर असल्यास)\nB) युएसजी ऑपरेटिंग मशीन चालवणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून\nएमएमसी/एमसीआय नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र\nB)युएसजी ऑपरेटिंग मशीन चालवणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून\nएमएमसीकडे नोंदणीकृत असलेल्या अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे\nB) युएसजी ऑपरेटिंग मशीन चालवणाऱ्या प्रत्येक सदस्याकडून\nप्रशिक्षण/अनुभव प्रमाणपत्राची छायांकित प्रत\nपीसीपीएनडीटी कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने प्रमाणित केलेल्या संस्थेत मशीन चालविणाऱ्याच्या नावे आवश्यक कागदपत्रे\nयुएसजी मशीन वापरणाऱ्या व्यक्तीचे नियुक्ती पत्र\nयुएसएजी मशीन वापरणाऱ्या व्यक्तीचे संमतीपत्र(वेळेसह)\nनोंदणीकृत भाडे करार (किमान 5 वर्षे).\nनर्सिंग होम असल्यास, नर्सिंग होम अॅक्ट अंतर्गत नोंदणी\n(लागू पडत असल्यास) (भागीदारीत व्यवसाय असेल तर नोंदणीकृत भागीदारी करार, प्रा. लि. कंपनी, आर्टिकल ऑफ असोसिएशन अँड मेमोरँडम ऑफ असोसिएशन)\nबनावट डॉक्टर शोधन आणि कारवाई समिती\nवैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभागाच्या CIM/1091/CR172/91MED-8 नुसार महापालिका पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली. महानगरपालिकेचे आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतात. आरोग्य विभागातील वैद्य��ीय अधिकारी हा सदस्य सचिव असतो. याशिवाय, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विधी तज्ज्ञ, माहिती व जनसंपर्क अधिकारी आणि विभागीय वैद्यकीय अधिकारीदेखील या समितीचे सदस्य असतात.\nखालीलपैकी कोणत्याही एका संस्थेकडे नोंदणी आणि नूतनीकरण परवाना असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाने कायद्याचा भंग केल्यास त्याची 1800-2336099 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.\nमहाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन(आयुर्वेद,उनैनी, सिदाधा)\nमहाराष्ट्र काऊन्सिल ऑफ होमिओपथी\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/10756", "date_download": "2021-07-30T00:11:45Z", "digest": "sha1:RQ6CZXMBU4EIYGSJW6ZFSRZPK3LHBFX7", "length": 11081, "nlines": 199, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक* | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक*\nकोवीड लस सुरक्षित व परिणामकारक*\nचंद्रपूर दिनांक 18 फेब्रुवारी 2021 –\nकोवीडलस घेतल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी कोविड पॉझिटिव्ह अशी बातमी सध्या वृत्तपत्रात\nप्रसिध्द झालेली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी य��ंनी खुलासा सादर केला आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र ,चंदनखेडा येथील वैद्यकिय अधिकारी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी कोविड लसीचा पहिला डोज घेतला. त्यांना दिनांक 13 फेब्रु 2021 पासुन डोकेदुखी, ताप इ. लक्षणे आढळल्याने त्यांनी दिनांक 15/2/2021 ला\nकोरोना तपासणी (RTPCR]) केली असता ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.\nपरंतु ही घटना सर्वसामान्य आहे. शासनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली कोविड लस ही सुरक्षित\nव परिणामकारक आहे. मात्र कोरोना विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास कोविड लसीचा पहिला डोज व त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेतल्यानंतर दोन आठवडयांनी कोविड विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण होते.\nया प्रक्रिये दरम्यान संबधित व्यक्तीने काळजी न घेतल्यास व कोरोना रुग्णाचे संपर्कात आल्यास\nत्यास संसर्ग होवून तो पॉझिटिव्ह येवू शकतो.\nत्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात वारंवार स्वच्छ धुणे,\nसॅनिटायझरचा वापर इत्यादी संपूर्ण दक्षता घेणे अत्यावश्यक आहे , असे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.\nPrevious articleछत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पध्दतीने साजरी करा : शासनाच्या मार्गदर्शक सूचना\nNext article*बेरोजगारांना न्याय मिळण्याआधीचं मनसे नेता अंडरग्राउंड*\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nयंग चांदा ब्रिगेड महिलांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना – आ. किशोर जोरगेवार\nनारीशक्ती चा उल्लेख ग्रंथासह ईतिहासातही नमूद करण्यात आला आहे. असे असले तरी सर्व क्षेत्रात खरंच महिलांना सन्मानजनक वागणूक दिल्या जाते का याचा विचार...\nसुपरवाईजरला कामावरुन काढल्यामूळे यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे सिएसटिपीएसमध्ये काम...\nदारूबंदी जिल्ह्यात : दारुतस्करीसाठी संघटित ट��ळ्यांची साखळी सक्रीय \nमनोज अधिकारी हत्याकांड : पुलिस की जांच दिशाहीन ; अबतक...\nजिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत बाल संगोपन योजना\nनगरपरिषद विरोधात दाखल केलेले आक्षेप क्षमापत्र देऊन घेतले माघार ; त्या...\nमहानायक अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन चा अहवाल पॉझिटिव्ह\nरोशनी नागपुरे ने हासिल किया उत्कृष्ट छात्रा पुरस्कार\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nपुरग्रस्त जनाबाईच्या व्यथेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल,,,,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/rbi-there-will-be-no-neft-fund-transfer-charges-new-year-234603", "date_download": "2021-07-30T00:29:39Z", "digest": "sha1:2KZ2T5RLN7TGE6BKXXWI75UP6R73QZ4H", "length": 6192, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवीन वर्षापासून लागणार नाही एनईएफटी शुल्क", "raw_content": "\nबचत खातेधारकांच्या ऑनलाइन व्यवहाराला मिळेल चालना\nजानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार\nऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा निर्णय\nनवीन वर्षापासून लागणार नाही एनईएफटी शुल्क\nऔरंगाबाद : तुम्ही ऑनलाइन व्यवहार करीत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षापासून नॅशनल इलेक्‍ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरसाठी (एनईएफटी) कुठलेही शुल्क लागणार नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार जानेवारी 2020 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहारास चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात आले आहे.\nबॅंका रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि एनईएफटीच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारावर शुल्क आकारत असते. हेच शुल्क नवीन वर्षात बंद होणार आहे. आरटीजीएसचा वापर हा मोठी रक्‍कम पाठविण्यासाठी केला जातो.\nडिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी हे शुल्क रद्द करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने जूनमध्ये द्विमासिक बैठकीत म्हटल होते, की डिजिटलच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारासाठी लागणारे एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून ग्राहकांकडून य��णारे शुल्क आता बंद करण्यात येईल.\nएक जुलैपासून एसबीआय बॅंकेने एनईएफटी आणि आरटीजीएससाठी लागणारे सर्व शुल्क रद्द करून विनाशुल्क हे व्यवहार सुरू केले. त्यासह आईएमपीएसवर लागणारे शुल्कही एक ऑगस्टपासून रद्द केले गेले. डिजिटल व्यवहारात वाढ होण्यासाठी एक जानेवारी 2020 पासून एनईएफटीवरील शुल्क रद्द केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/girish-oak/", "date_download": "2021-07-30T01:53:47Z", "digest": "sha1:VDDUWQXCD3KNIUEIHR7K3ZW773SG2RAU", "length": 2309, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " girish oak Archives | InMarathi", "raw_content": "\nराम गोपाल वर्मांनी जेव्हा अभिजित राजेंचा आवाज चोरला होता…\nतुम्ही कधी आवाजाच्या चोरीबद्दल ऐकलं आहे का मंडळी हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चक्क आवाजाची चोरी केली आहे.\n“अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले\nखरंतर ही एकच सिरियल नव्हे तर अशा कित्येक सिरियल्स च्या निर्मात्यांनी ही गोष्ट विचारात घेऊन उत्तम दर्जाचं कथानक असणाऱ्या सिरियल्स लोकांसमोर आणल्या पाहिजेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-magical-river-which-spews-gold-5725229-PHO.html", "date_download": "2021-07-30T00:14:45Z", "digest": "sha1:XMJNHMG4LGKEOPZMBAVXQWLVL4RHAU6P", "length": 3851, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Magical River Which Spews Gold | या नदीत आहे अमाप सोने, संशोधकांसाठी आजही आहे रहस्‍य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया नदीत आहे अमाप सोने, संशोधकांसाठी आजही आहे रहस्‍य\nझारखंडच्‍या स्‍वर्णरेखा नदीमध्‍ये अमाप सोने आहे.\nसध्‍या भारतात सगळीकडे दिवाळीनिमित्‍त आनंद, उत्‍साहाच वातावरण आहे. या सणाचे औचित्‍य साधून भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. मात्र तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल की, भारतात अशीही एक नदी आहे, जिच्‍यामध्‍ये हात टाकताच, हाती सोने लागते. होय, हे सत्‍य आहे. झारखंडच्‍या रत्‍नगर्भा परिसरातील स्‍वर्णरेखा नदी सोन्‍याने संपन्‍न आहे. त्‍यामुळेच तिला स्‍वर्णरेखा असे नाव देण्‍यात आले आहे. येथील आदिवासी या नदीमधून सोन्‍याचे कण गोळा करतात आणि ते व्‍यापा-याला विकून आपला उदरनिर्वाह करतात.\nकोठून येते नदीत सोने\n- येथील लोकांचे म्‍हणणे आहे की, या नदीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात सोने कसे काय आहेत यावर अनेकदा रिसर्च करण्‍यात आला आहे. मात्र अजुनही हे रहस्‍य उलगडण्‍यात संशोधकांना यश आलेले नाही.\n- या नदीची आणखी एक विशेषता म्‍हणजे उगमस्‍थळावरुन प्रवाहीत झाल्‍यानंतर ही नदी इतर कोणत्‍याही नदीला जाऊन मिळत नाही. ती सरळ बंगालच्‍या उपसागरात विलिन होते.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, कशा पद्धतीने नदीतून सोने काढतात लोक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-ajay-devgn-rani-mukerji-varun-dhawan-stars-celebrate-dahi-handi-festival-4717604-PHO.html", "date_download": "2021-07-30T02:11:57Z", "digest": "sha1:TGCXKOZY2W37WZZ72CP567CDD223YDXM", "length": 4141, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ajay Devgn, Rani Mukerji, Varun Dhawan: Stars Celebrate Dahi Handi Festival | दहीहंडी उत्सवात दिसली वरुण-अनिलसह अनेक बॉलिवूडची सेलेब्सची धूम, PIX - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदहीहंडी उत्सवात दिसली वरुण-अनिलसह अनेक बॉलिवूडची सेलेब्सची धूम, PIX\n(दहीहंडी उत्सवात अभिनेता वरुण धवन आणि अनिल कपूर)\nमुंबई - सोमवारी मोठ्या जल्लोषात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. बी\nटाऊनमधील कलाकारमंडळीसुद्धा या उत्सवात आनंदाने सहभागी झाली होती. वरुण धवन, अजय देवगण, राणी मुखर्जी, बिपाशा बसू, माधुरी दीक्षित, अनु कपूर, ईशा कोप्पिकर, डायरेक्टर मधुर भंडारकर, बोमन ईरानी, अनिल कपूर, चंकी पांडे, रंजीत, गोविंदा, जितेंद्र यांच्यासह बरेच सेलेब्स गोविंदांचा उत्साह वाढवताना दिसले.\nअजय देवगणचा अलीकडेच 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा रिलीज झाला. दहीहंडीत तो दिग्दर्शक रोहित शेट्टीसह पोहोचला होता. तर दुसरीकडे राणी मुखर्जी तिच्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसली. तिच्यासह अनेक फॅन्स होते. त्यांनी मर्दानी लिहिलेले टी-शर्ट घातले होते. दिग्दर्शक मधुर भंडारकर पत्नी आणि मुलीसह या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी माधुरी दीक्षितची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झालेले दिसले.\nदहीहंडीच्या उत्सवात अभिनेता वरुण धवनने ताल धरला होता. तर विनोदवीर सुनील पालनेसुद्धा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या सेलेब्सची खास झलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-silver-bear-in-amravati-4987040-NOR.html", "date_download": "2021-07-30T00:54:36Z", "digest": "sha1:BXUIK7QVHJPBBC2QJOF5QBEUYKYV4SMN", "length": 4375, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "silver bear in amravati | मेळघाटात दिसले दुर्मिळ ‘चांदी अस्वल’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमेळघाटात दिसले दुर्मिळ ‘चांदी अस्वल’\nअमरावती - मेळघाटच्या जंगलात दुर्मिळ प्रजातीचे चांदी अस्वल आढळून आले आहे. पोर्णिमेच्या रात्री मे रोजी झालेल्या वन्यजीव गणनेत हे चांदी अस्वल वन्यजिव प्रगणकांच्या दृष्टीस पडले.\nवन्यजीव गणनेत हे अस्वल दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजिव विभागाअंतर्गत येणार्‍या जंगलात या प्रजातीचे चांदी अस्वल दिसले असल्याचे उपवनसंरक्षक उन्मेष वर्मा यांनी कळविले आहे. आकाराने लहान असलेला हा प्राणी दुर्मिळ आहे. मध्य भारतातील जंगलांमध्ये आणि दक्षिणेतील काही वनविभागात हा प्राणी आढळतो. मात्र चांदी अस्वल हे निशाचर असल्याने फक्त रात्रीच हा प्राणी दिसतो, असे वन्यजिव अभ्यासक जयंत वडतकर यांनी सांगितले. वर्षातुन एक वेळा पोर्णिमेच्या रात्री लख्ख चंन्द्र प्रकाशात वन्यप्राणी गणना करण्यात येते. ऐन उन्हाळ्यात गर्मी वाढत असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. यावेळी चंन्द्राच्या प्रकाशात सर्वच प्राणी ठळकपणे दिसतात. त्यामुळे जंगलात कोणकोणत्या प्रजातीच्या प्राण्याचे वास्तव्य आहे याचा लेखाजोखा दरवर्षी घेतल्या जातो.\nदुर्मिळअसलेल्या चांदी अस्वलाचे मेळघाटच्या जंगलात वास्तव्य आहे. मात्र सहजासहजी हा प्राणी दिसत नसल्याने प्रत्यक्ष जवळून बघण्याची संधी फारच काही जणांना मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-07-29T23:51:57Z", "digest": "sha1:5G2VCEPXABNQBPPICNH3VWFEFMQRMTJP", "length": 12445, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेची संयुक्त संस्थाने - विकिपीडिया", "raw_content": "२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक खेळ, बीजिंग\nलोपेझ लोमोंग[१] (उद्घाटन समारंभ)\nखातुना लोरिग[२] (सांगता समारंभ)\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ •\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ •\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसहभागी देश २००८ उन्हाळी ऑलिंपिक,बीजिंग, चीन\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • काँगो डी आर • आयव्हरी कोस्ट • जिबूटी • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • एरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केन्या • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशियस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • र्‍वान्डा • साओ टोमे व प्रिन्सिप • सेनेगाल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझिलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिम्बाब्वे •\nअँटिगा आणी बार्बुडा • आर्जेन्टीना • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बेलीझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझिल • ब्रिटीश व्हर्जिन द्विपे • कॅनडा • केमॅन द्वीप • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडोर • एल साल्वाडोर • ग्रेनेडा • ग्वाटेमाला • गियाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स अँटिल्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेविस • सेंट लुसिया • सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सुरिनाम • त्रिनिदाद आणि टोबॅगो • अमेरिकेची संयुक्त संस्थाने • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन द्विपे •\nअफगाणिस्तान • बहरैन • बांगलादेश • भूतान • ब्रुनेइ • कंबोडिया • चीन • तैपे • हॉँगकॉँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • फिलिपाईन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरीया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • यमन •\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अज़रबैजान • बेलारूस • बेल्जियम • बोस्निया आणि हर्जेगोविना • बल्गेरिया • क्रो‌एशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रांस • जॉर्जिया देश • जर्मनी • युनायटेड किंग्डम • ग्रीस • हंगेरी • आइसलैंड • आयर्लंड • इस्रायल • इटली • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • मोन्टेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरीनो • सर्बिया • स्लोव्हेकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्की • युक्रेन •\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्विपे • फिजी • गुआम • किरिबाटी • मार्शल द्विपे • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलँड • पलाव • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सोलोमन द्वीपे • टोंगा • तुवालु • वनातु •\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/babasaheb-ambedkar-wife-ramabai-ambedkar/", "date_download": "2021-07-30T00:06:42Z", "digest": "sha1:YIJOY37YCLVY5RP7HXBPV4ZWPJAFQR6S", "length": 10905, "nlines": 83, "source_domain": "tumchigosht.com", "title": "रमाबाई आंबेडकर: अशी स्त्री जिच्या त्यागाने ‘भीमा’ला बनवले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ – Tumchi Gosht", "raw_content": "\nरमाबाई आंबेडकर: अशी स्त्री जिच्या त्यागाने ‘भीमा’ला बनवले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’\nरमाबाई आंबेडकर: अशी स्त्री जिच्या त्यागाने ‘भीमा’ला बनवले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’\nभारतीय राज्यघटनेचे निर्माता आणि भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. भीमराव आं���ेडकर यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना केला. पण ते कधीही थांबले नाहीत. त्यांच्या प्रवासात बर्‍याच लोकांनी त्यांचे समर्थन केले. एकदा त्यांच्या शाळेतील एका शिक्षकांनी आंबेडकरांमधील धमक ओळखली आणि त्यांना वेगळे नावही पाडले.\nत्यानंतर शाहूमहाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. या सर्व लोकांमध्ये आणखी एक नाव आहे ज्यांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची यशोगाथा अपुर्ण आहे ते नाव म्हणजे रमाबाई आंबेडकर. रमाबाई भीमराव आंबेडकर म्हणजे बाबा साहेबांच्या पत्नी होत्या.\nआजही लोक त्यांना ‘मातोश्री’ रमाबाई या नावाने ओळखतात. ७ फेब्रुवारी १८९८ रोजी जन्मलेल्या रमाबाई यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांचे आईवडील बालपणातच मरण पावले. अशा परिस्थितीत त्यांच्या मामाने त्यांना आणि त्यांच्या बहिणींनी सांभाळले.\n१९०६ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे लग्न १४ वर्षांच्या बाबासाहेब आंबेडकरांसोबत बॉम्बे (आताचे मुंबई) च्या भायखळा मार्केटमध्ये झाले. भीमराव रमाबाईंना प्रेमाने ‘रामू’ म्हणायचे आणि रमाबाई त्यांना ‘साहेब’ म्हणायच्या. लग्नानंतर लगेचच रमाला समजले की मागासवर्गीयांची उन्नती ही बाबासाहेबांच्या जीवनाचे लक्ष्य आहे.\nहे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते स्वत: इतके सुशिक्षित झाले पाहिजेत की संपूर्ण देशात शिक्षणाची मशाल पेटविली जाऊ शकते. बाबासाहेबांच्या या संघर्षात रमाबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे समर्थन केले. बाबासाहेबांनीही त्यांच्या जीवनात रमाबाईंचे योगदान महत्त्वपूर्ण मानले आहे.\n‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक रमाबाईंना समर्पित करताना त्यांनी लिहिले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव ते डॉ. आंबेडकर बनवण्याचे श्रेय हे रमाबाईंना जाते. रमाबाईंनी प्रत्येक परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थन केले. बाबासाहेब वर्षानुवर्षे शिक्षणासाठी बाहेर राहिले आणि यावेळी रमाबाईंनी लोकांचे बोलणे एकले आणि पुर्ण घर सांभाळले.\nकधीकधी त्या घरोघरी जाऊन शेणाच्या गौऱ्या विकायच्या तर कधी त्या दुसऱ्यांच्या घरात धुणेभांडे करण्यासाठी जात असत. त्यांनी बाहेर काम करून पैसै कमावले आणि तेच पैसै बाबासाहेबांना देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली. त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनाच्या संघर्षात पाच मुलांपैकी फक्त एकच मुलगा जगला.\nत्याचे नाव यशवंत होते. पण तरीही रमाबाईं खचल्या नाहीत, उलट त्यांनी स्वत: बाबासाहेबांचे मनोबल वाढवले. बाबासाहेबांना आणि या देशातील लोकांना रमाबाईंचे समर्पण लक्षात घेता अनेक लेखकांनी त्यांना ‘त्यागवंती रमाई’ हे नाव दिले. आज बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांच्या जीवनावरही नाटकं, चित्रपट बनवले गेले आहेत.\nदेशातील अनेक संस्थांची नावेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्यावर रमाई, त्यागवंती रमामाऊली आणि प्रिय रामू अशी अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. २९ वर्षे बाबासाहेबांची साथ दिल्यानंतर रमाबाई यांचे दीर्घ आजारामुळे २७ मे १९३५ रोजी निधन झाले. असे म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि ‘मातोश्री’ रमाबाईंनी ही म्हण खरी करून दाखवली.\nbabasaheb ambedkarlatest articlemarathi articletumchi goshtडॉ. बाबासाहेेब आंबेडकरताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\n ८ राज्यांची माती आणून छतावर केली १ हजार प्रकारच्या फळभाज्यांची लागवड\nराख, वाळू, भुसा वापरून हा शेतकरी उगवतोय रोपे, आता इटलीतून आली त्याच्या रोपांना मागणी\nअमन यादव: या तरुणाने स्वतःच्या बाईकचे रूपांतर केले रुग्णवाहिकेत अन देतोय रुग्णांना…\nस्कुलबसला रुग्णवाहिकेत बदलून पाच महिन्यापासून कोरोना रुग्णांना सेवा देतेय…\nया पठ्ठ्याने आतापर्यंत १० हजार हरणांचे जीव वाचवले आहेत, कसे ते वाचा…\nबिहारचा नवीन माऊंटेन मॅन ज्याने ३० वर्षे फोडले डोंगर आणि तयार केला गावासाठी कालवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/ram-ratan-fulpagare/", "date_download": "2021-07-29T23:57:02Z", "digest": "sha1:EFXX2V7JSGGFPL73S33W2R3PTTGPOVXI", "length": 7374, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "लव मनी फिल्म्सचा ‘राम रतन फुलपगारे’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट लव मनी फिल्म्सचा ‘राम रतन फुलपगारे’\nलव मनी फिल्म्सचा ‘राम रतन फुल���गारे’\non: September 23, 2016 In: आगामी चित्रपट, लक्षवेधी\nसिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त संपन्न\nलव मनी फिल्म्स या निर्मिती संस्थेचा ‘राम रतन फुलपगारे’ या सिनेमाच्या गाण्याचा मुहूर्त नुकताच अंधेरीतील एका स्टुडिओमध्ये पार पडला. वैभव देकाटे यांची निर्मिती असलेला हा पाहिलाच मराठी चित्रपट असून, शैलेंद्रसिंग राजपूत यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.\n‘राम रतन फुलपगारे’ या मराठी चित्रपटाचे संगीत संदीपश्री व युवराज मोरे यांनी दिले असून, गाणी शैलेन्द्रसिंग राजपूत, मनीषा व दीपक अंगेवार यांनी लिहिली आहे. सदर चित्रपटाचे छाया दिग्दर्शन रामसिंग यादव करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचे गाणे मंगेश सावंत यांच्या आवाजात रेकॉर्ड केले गेले.\nया चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत विजय पाटकर, प्रिया बेर्डे, डॉ. विलास उजवणे, नरेश बिडकर, किशोर महाबोले, दिपज्योति नाईक यांच्या असून नवोदित रजत व समृद्धी आणि मंगेश व योगिता यांच्या जोड्या आहेत. सदर सिनेमा, प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून देईल, असा विश्वास सिनेमाचे सहनिर्माते शब्बीर राज यांनी व्यक्त केला\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/social-business-discovery/", "date_download": "2021-07-30T02:06:00Z", "digest": "sha1:7CKMXWS6UIR2IEBXPDPZYW42422IH46S", "length": 32682, "nlines": 185, "source_domain": "mr.martech.zone", "title": "सामाजिक व्यवसायाची पहिली पायरी: शोध | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nसामाजिक व्यवसायाची पहिली पायरी: शोध\nसोमवार, नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स रविवार, ऑक्टोबर 4, 2015 मार्टी थॉम्पसन\nमी नुकतेच (दुस second्यांदा) छान पुस्तक वाचले, डिझाइननुसार सोशल बिझिनेस: कनेक्ट केलेल्या कंपनीसाठी ट्रान्सफॉर्मेटिव सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, द्वारा डीओन हिंचक्लिफ आणि पीटर किम.\nमी वारंवार ऐकत असलेला प्रश्न आहे “आम्ही कोठे सुरू करू” लहान उत्तर आपण पाहिजे सुरूवातीस प्रारंभ करा, परंतु आम्ही सुरवातीला कसे परिभाषित करतो ही कदाचित सर्वात कठीण पायरी आहे.\nएखादी संस्था कशी चालते सामाजिक सहयोग समाकलित करणे आणि सामाजिक व्यवसाय त्यांच्या सर्व कार्यक्षेत्रात संकल्पना हे सर्व काही करण्याचा किंवा काहीही प्रयत्न नसावा किंवा एखाद्या माहितीच्या व्यवसायाद्वारे हे नियंत्रित केले पाहिजे हे सर्व काही करण्याचा किंवा काहीही प्रयत्न नसावा किंवा एखाद्या माहितीच्या व्यवसायाद्वारे हे नियंत्रित केले पाहिजे एक सामान्य शोध प्रयत्नात सर्व गोष्टी समजून घेणे आणि दस्तऐवजीकरण करणे समाविष्ट आहे प्रक्रिया, कार्यक्रमआणि ट्रिगर संस्थेमधील क्रियाकलापांशी संबंधित. उदाहरणार्थ, खरेदी ऑर्डर तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यक्रमांची सुज्ञ मालिका कोणती आहे एक सामान्य शोध प्रयत्नात सर्व गोष्टी समजून घेणे आणि दस्तऐवजीकरण करणे समाविष्ट आहे प्रक्रिया, कार्यक्रमआणि ट्रिगर संस्थेमधील क्रियाकलापांशी संबंधित. उदाहरणार्थ, खरेदी ऑर्डर तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यक्रमांची सुज्ञ मालिका कोणती आहे बीजक ट्विटरवरून ग्राहकांची तक्रार आहे\nसामाजिक संस्था समोर आणि मध्यभागी प्रक्रिया तयार केली जावी या कल्पनेसह बर्‍याच संस्था सामाजिक व्यवसायासाठी पुढाकार घेतात. आणि या नवीनपासून अक्षरशः रेखाटनांच्या प्रक्रियेसाठी ते खूप मोहित होते सामाजिक अत्यावश्यक. सर्व विद्यमान प्रक्रियेस पूर्णपणे परिभाषित करण्यासाठी दाबल्यास, बर्‍याच संस्थांच्या हाती ती नसते. आणि हे तत्परतेच्या भावना आणि तर्क सोडण्यामध्ये भर घालू शकते.\nपरंतु दुसरा, आणि माझ्या मते, उत्तम दृष्टिकोन म्हणजे प्रथम पूर्णपणे ओळखणे सर्व विद्यमान प्रक्रिया प्रवाह, अवलंबन, संसाधने, इत्यादी करण्याचे एक कारण असे आहे की बहुतेक अपवाद मॅप केलेले नाहीत आणि असमाधानकारकपणे समजण्याकडे कल आहे. लोक सामान्यत: या क्रियाकलापांच्या आसपासच्या इमारतीचा विचार करत नाहीत आणि बर्‍याचदा ते बर्‍यापैकी डायनॅमिक असतात.\nया प्रकारचा अग्र व्यायाम संसाधनांमध्ये सिंहाचा गुंतवणूकीचे प्रतिनिधित्व करू शकतो. जरी एसएपी, ओरॅकल आणि इतर सारख्या एंटरप्राइझ वाइड अनुप्रयोगासाठी, हे प्रथमच प्रतिनिधित्व करू शकते की व्यवसाय प्रक्रिया आणि अवलंबित्वाची अक्षरशः मॅपिंग अशा प्रकारे केली जाते जे बर्‍याच लोकांना समजले जाऊ शकते. पण सामाजिक व्यवसायासाठी पुढाकार घ्या या पुढाकाराच्या प्रयत्नांशिवाय प्रक्रिया सुधारणेचे मोजमाप करण्यासाठी मेट्रिक तयार करण्यात वापरले जाणारे घटक ओळखणे आणि त्यायोगे ओळखणे अधिकच अवघड बनविते. आणि हे महत्त्वाचे आहे, जरी आपण आपल्या ग्राहक सेवेचा भाग म्हणून ट्विटर किंवा फेसबुक वापरण्याचा (किंवा त्याबद्दल गंभीर होण्याचा) आत्ताच विचार करत असाल. बाळ पावले.\nविद्यमान प्रक्रिया प्रवाह आणि क्रियाकलाप पूर्णपणे समजून घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे व्यायाम स्वतःच बर्‍याचदा करू शकतो अपवादांचे आच्छादित क्षेत्र शोधा, हॉटस्पॉट्स असल्यास आपण. प्रक्रियेत हॉटस्पॉट्सची कल्पना देखील एक वॉटरहोल अस्तित्त्वात असल्याचे सूचक असू शकते, जेथे भिन्न कार्यशील गटातील लोक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अनौपचारिक (किंवा अगदी अक्षरशः) भेटतात. बर्‍याचदा, विद्यमान प्रक्रियेच्या प्रवाहात हे परिभाषित केले जात नाही.\nया प्रकारचा दृष्टीकोन बर्‍याच सामाजिक क्रियाकलापांना योग्यरित्या फ्रेम करतो ज्याने विद्यमान प्रक्रियेसाठी एक सहायक म्हणून कार्य केले पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या संस्थेला अधिक सहयोगी, ग्राहक केंद्रित इत्यादींची खूण नाही, याचा अर्थ असा होत नाही की सामाजिक मदतीसाठी नोकरी केली जात आहे व्यवसायातील विशिष्ट समस्या सोडवा.\nटीप: पुस्तकावर ती संलग्न दुवा आहे\nटॅग्ज: डीओन हिंच्चक्रीफशोधपीटर किमसामाजिक व्यवसायरचना करून सामाजिक व्यवसायसोशल मीडिया धोरणसामाजिक रणनीती\nमी दोन केळी विपणनामध्ये एक सामाजिक व्यवसाय रणनीतिकार आहे. माझ्या पालकां��र, माझ्या मातृभूमीच्या संगोपनाबद्दल किंवा भूतकाळाविषयीच्या माझ्या मनावर दोष द्या, परंतु लोक मला सांगतात की मी ग्राहकांची अपेक्षा काय आहे आणि कोणत्या महान कंपन्या असाव्यात यामधील अंतर कमी करते. नाही)\nVIRURL: प्रायोजित सामग्री आणि सशुल्क सामाजिक सामायिकरण\nमार्टी, पोस्ट आवडते. जागेवर.\nउच्च प्रशंसा, खरोखर, एका धन्याकडून येत आहे. ख्रिस, खूप खूप धन्यवाद.\n29 नोव्हेंबर 2012 रोजी सायंकाळी 11:51 वाजता\nउत्कृष्ट विहंगावलोकन, त्यातून मला कळत नसलेले काहीतरी दाखवले\nआधी. मी तुमच्या आश्चर्यकारक कार्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मीही अशीच अपेक्षा करतो\nभविष्यातही तुमच्याकडून काम करा. ही माहिती आमच्याबरोबर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद.\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तय��र करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधि��� अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/pakistan-visit-india-t20-world-cup-12577", "date_download": "2021-07-29T23:59:08Z", "digest": "sha1:YS2VH2CP3ES6LDGVS5G6JVZ3D3NZB3GX", "length": 3765, "nlines": 18, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार", "raw_content": "\nटी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार\nभारतात होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळणार आहे. सरकारकडून आश्वासन आल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याविषयी माहिती दिली आहे. हा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतामध्ये नऊ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. काल शुक्रवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या शिखर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगंळूरु, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, लखनऊ या ठिकाणी वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. परिषदेमधील एका सदस्याने सांगितले की, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या व्हिसाचा प्रश्न मिटला आहे. मात्र चाहत्यांना वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मैदानात येण्याची परवानगी दिली जाणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचा निर्णय योग्य वेळी होईल. महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान एक दशकभर आपपसात द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळले नाहीत. (Pakistan to visit India for T20 World Cup)\nपाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी\n2016 मध्ये टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात खेळला गेला, त्या दरम्यान बीसीसीआयने सात ठिकाणी या स्पर्धेचे सामने खेळवले होते. मोहाली आणि नागपूर या ठिकाणीही सामने खेळवण्यात आले होते. पण यंदा हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/shivsena-mp-sanjay-raut-talked-about-sharad-pawar-experience-politics-236452", "date_download": "2021-07-30T02:13:14Z", "digest": "sha1:5H5ZDMVUV7M6T3B4P4DGJXAIKJ7QL3R3", "length": 8271, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील : संजय राऊत", "raw_content": "\nसत्ता स्थापनेविषयी शरद पवार काहीच चूक बोलत नाहीत. मोदी आगोदरपासूनच पवार माझे गुरु आहेत. मोदींच्या पवार कौतुकाकडे मी पाहातच नाही. सत्तास्थापनेबाबत बोलायचे झाले तर आता आठवलेंचे फॉर्म्युला ऐकायचेच बाकी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला युतीमध्ये जायचे नव्हतेच, पण अमित शहा मातोश्रीवर आले होते. आम्ही नव्हतो गेलो त्यांच्याकडे.\nशरद पवारांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील : संजय राऊत\nनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी यांना 100 जन्म लागतील. ते खूप अनुभवी आहेत. त्यांना मिळालेल्या जागा या बहुमत मिळणाऱ्या नाहीत. तो सत्तास्थापनेचा कौल नाही. शरद पवार काय चुकीचे बोलले आहेत. साताऱ्यात ते मोठी लढाई लढलेले आहेत. ते भाजपविरोधात लढले आहेत. पवारांचा अनुभव दांडगा आहे, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची स्तुती केली.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सरकार स्थापन होईल, अशी चर्चा सुरु असतानाच संजय राऊत दिल्��ीत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात शिवसेनेचाच सरकार येईल, असे स्पष्ट केले आहे.\nजिंदगी मे कुछ पाना हो तो... : संजय राऊत\nसंजय राऊत म्हणाले, ''सत्ता स्थापनेविषयी शरद पवार काहीच चूक बोलत नाहीत. मोदी आगोदरपासूनच पवार माझे गुरु आहेत. मोदींच्या पवार कौतुकाकडे मी पाहातच नाही. सत्तास्थापनेबाबत बोलायचे झाले तर आता आठवलेंचे फॉर्म्युला ऐकायचेच बाकी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला युतीमध्ये जायचे नव्हतेच, पण अमित शहा मातोश्रीवर आले होते. आम्ही नव्हतो गेलो त्यांच्याकडे. भाजपला राज्यात सेनेने उभे केले. शिवसेनेसारखा चांगला मित्र भाजपने गमाविलेला आहे. आम्ही फक्त दरवाजाने आत जात असतो, खिडकी वगैरे काही नसते. भाजपच्या अंताची सुरवात महाराष्ट्रातूनच झाली आहे.''\nमराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी\nमहाराष्ट्रात स्थिर सरकार येऊ नये, असे ज्यांना वाटत असेल त्यांच्या मनात गोंधळ आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, की महाराष्ट्रात स्थिर सरकार निर्माण करण्यासाठी आमच्यात कोणताही गोंधळ नाही. सत्तास्थापनेचा गोंधळ माध्यमांच्या मनात आहे. स्थिर सरकार येईल हे मी निश्चित सांगतो. ज्या गोष्टी प्रक्रियेमध्ये आहेत, त्याविषयी मी बोलणार नाही. 2014 मध्ये 15 दिवस लागले होते. काश्मीरमध्येही 5-5 महिने लागले होते, अशीही आठवण राऊत यांनी करून दिली.\nहिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/online-freedom-expression-track-courts-performance-over-past-year-390203", "date_download": "2021-07-30T02:14:16Z", "digest": "sha1:LXFRBXAFZS6SB47Q3MF43S4W3T2JZ5S3", "length": 11102, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑनलाईन ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य | न्यायालयातील सरत्या वर्षातील कामगिरीचा मागोवा", "raw_content": "\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांचा ऑनलाईनमध्ये प्रारंभ न्याय क्षेत्रात यंदा महत्त्वाचा ठरला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया आणि अनधिकृत बांधकाम अशा मुद्द्यांवर राज्य सरकारसह बड्या व्यक्तींना न्यायालयाने दणका दिला.\nऑनलाईन ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य | न्यायालयातील सरत्या वर्षातील कामगिरीचा मागोवा\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांचा ऑनलाईनमध्ये प्रारंभ न्याय क्षेत्रात यंदा महत्त्वाचा ठरला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सोशल मीडिया आणि अनधिकृत बांधकाम अशा मुद्द्यांवर राज्य सरकारसह बड्या व्यक्तींना न्यायालयाने दणका दिला. कोव्हिडमुळे सर्वच क्षेत्रांना लॉकडाऊनचा फटका बसला असला तरी न्याय क्षेत्राने व्हर्च्युअल कोर्ट सुरू करून न्यायमंदिर सुरूच ठेवले. राज्यात अशाप्रकारे ऑनलाईन न्यायालय घेण्याचा अभिनव निर्णय तत्कालीन मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांनी घेतला होता. एकप्रकारे न्यायालये अद्ययावत होण्याच्या दिशेने ठरलेला मोलाचा आणि भविष्यातील एक उत्तम पर्याय ठरू शकेल असा हा निर्णय ठरला आहे. विद्यमान मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनीही येत्या काळात हा पर्याय कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणीसह ऑनलाईन कोर्टही नव्या वर्षात सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये लॉकडाऊन असताना सलग तीन दिवस मुलासह तब्बल दोन हजार किलोमीटर प्रवास करून नवनियुक्त मुख्य न्या. दत्ता कोलकाताहून मुंबईत रुजू झाले होते.\nमुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा\nयंदाचे न्यायालयीन वर्ष गाजले ते राजकीय मुद्द्यांमुळे. मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला; पण सर्वोच्च न्यायालयात हा तिढा आता प्रलंबित आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आणि त्यानंतर एनसीबीने सुरू केलेले बॉलीवूडविरोधातील मोहीम धक्कादायक ठरली. सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा या वर्षी ठळकपणे चर्चेत आला आहे. त्याचबरोबर मीडिया ट्रायलचा विषयही यंदा गाजला. तपास पोलिसांनी करायचा की मीडियाने असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.\nशाळा शुल्क वाढीपासून ते महाविकास आघाडीला विरोध, बॅंक गैरव्यवहार, राज्यपाल नियुक्त आमदार ते उपसभापती निवड, रुग्णालय शुल्क इ. अनेक जनहित याचिका या वर्षी लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या.\nवर्षाच्या शेवटी गाजलेला आणि येत्या काळातही रंगणारा न्यायालयीन वाद म्हणजे मुंबई महापालिका आणि अभिनेत्री कंगना राणावत. कंगनाच्या पाली हिल येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणात उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिला आहे तर खार येथील घराच्या अनधिकृत बांधकामाबाबत दिंडोशी न्यायालयाने महापालिकेची कारवाई योग्य ठरविली आहे.\nकल्याणमध्ये हुक्का ��ार्लरवर छापा; कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाची कारवाई\nअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात \"रिपब्लिक' टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि मुंबई उच्च न्यायालयाने नाकारलेला जामीन महत्त्वाचा निर्णय ठरला. गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला; मात्र या निकालावर वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरासह एकाविरोधात सध्या न्यायालय अवमान कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटासह अनेक खटले लॉकडाऊनमुळे मंदावले तर एल्गार परिषदेमधील वयोवृद्ध आरोपींबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त केली. एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया हे विषय येत्या वर्षात महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/02/blog-post_6.html", "date_download": "2021-07-30T02:14:25Z", "digest": "sha1:3RUHZZDCKLAW5XISS7RXYFPCYYYY2K4D", "length": 4927, "nlines": 49, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "स्वादिष्ट सांबार चा संभाजीमय इतिहास ! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nस्वादिष्ट सांबार चा संभाजीमय इतिहास \nसंभाजी महाराज आणि दक्षिण भारताची चविष्ट डिश सांबार चा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.\nपण भारतभर चवीने वरपल्या जाणार्या या सांबार चा शोध संभाजी महाराजांमुळे लागला.\nझाले असे की संभाजी महाराज तंजावर येथे आपले चुलतबंधू शाहूजी (पहिले) यांच्या भेटीस गेले होते.शाही मुपादकखान्यात आमटी बनवत असताना स्वैपाक्याच्या लक्षात आले की कोकम संपले आहे.त्या काळी कोकम हे महाराष्ट्रातून तंजावर ला पुरवले जात असे.\nही अड़चण निर्माण झाल्याने आमटी कशी करावी हा प्रश्न पडला तेव्हा संभाजी महाराजांनी कोकम ऐवजी चिंच वापरा असा सल्ला स्वैपाक्या ला दिला आणि त्याने तो ऐकला. यातून जी ही पाककृती तयार झाली ती संभाजी महाराजांना प्रचंड आवडली इतकेच नाही तर अल्पवधित सम्पूर्ण तंजावर मध्ये प्रसिद्ध झाली.त्यामुळे शाहूजी महाराजांनी याचे नाव 'सांभार' (म्हणजेच संभा चा आहार) असे ठेवले.\nनंतर सम्पूर���ण भारतात ते सांभार,सांबार, सांबर नावानी प्रसिध्ह झाले.\nपुढच्या वेळी इडली सांबार खाताना संभाजी महाराजांची आठवण काढायला विसरु नका \nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shekru.org/events/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%AA-3/", "date_download": "2021-07-30T01:10:53Z", "digest": "sha1:7BROSIE7SS4UDRVBQWBVJITQ4G5VBWW7", "length": 2641, "nlines": 75, "source_domain": "shekru.org", "title": "चांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३ – Shekru", "raw_content": "\nचांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३\nबायोमी टेक्नोलॉजीज आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nचांगल्या शेती पद्धती [गॅप] भाग-३\nवही लिहणे/नोंदी ठेवणे. चांगल्या शेती पद्धती (ग्लोबल गॅप) प्रमाणीकरण, लेखा तपासणी. शेतकरी व निर्यातदार यांच्यात यशस्वी करारासाठी सल्ला इत्यादी.\nकृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर\nग्लोबल गॅप तज्ञ (एक्स्पर्ट)\nमुख्य कार्यकारी अधिकारी, आदर्श अ‍ॅग्रीटेक\nवेळ: सायं ७ वा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-pro-turkish-hackers-hack-air-india-official-twitter-account-post-controversial-message-5830660-PHO.html", "date_download": "2021-07-30T02:13:37Z", "digest": "sha1:IYKBGH5R53RMC36FCMNP6NGPD32XSLGJ", "length": 3928, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pro Turkish Hackers Hack Air India Official Twitter Account Post Controversial Message | एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सने तुर्कीतून लिहिले- आजची सर्व फ्लाइट्स रद्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सने तुर्कीतून लिहिले- आजची सर्व फ्लाइट्स रद्द\nएका पोस्टमध्ये हॅकर्सने लिहिले होते की आजची सर्व फ्लाइट्स रद्द करण्याती आली आहे.\nमुंबई - एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट गुरुवारी सकाळी काही तासांसाठी हॅक झाले होते. एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की हॅकर्सने तुर्की भाषेत ट्विटरवर काही मेसेज पोस्ट केले. वादग्रस्त पोस्ट हटवण्यात आल्या आहेत, आता सर्वकाही सुरक्षित आहे.\nहॅकर्सने केले वादग्रस्त ट्विट\n- गुरुवारी सकाळी एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले. त्यानंतर तुर्की भाषेत काही ट्विट केले गेले.\n- हॅकर्सने काही चुकीचे संदेशही दिले. त्याने एका ट्विटमध्ये म्हटले की, 'एक महत्त्वाची सूचना. आमच्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. आता आम्ही तुर्कीच्या एअरलाइन्ससोबत उड्डाण करणार.'\n- हॅकर्सने एअर इंडियाचा लोगोही काढून टाकला होता. त्यासोबतच अधिकृततेचे निळ्या रंगाचे चिन्हही काढले होते.\n- तुर्कीची सायबर आर्मी अईलदीज्त ग्रुपने हे केले असल्याची शंका आहे. या ग्रुपवर आधीही अनेक ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा आरोप आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/weather-alert-raigad-gets-red-alert-next-24-hours-and-yellow-alert-konkan-including-mumbai-a580/", "date_download": "2021-07-30T01:48:03Z", "digest": "sha1:3B3QWXLCOQ2KDHMZ7G3HAVLRKKSHDHHB", "length": 20347, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Weather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट' - Marathi News | Weather Alert : Raigad gets red alert for next 24 hours and 'Yellow alert' in Konkan including Mumbai | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nWeather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट'\nकोकण, मुंबईला पावसाने झोडपले...\nWeather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट'\nपुणे : मुंबई, ठाण्यासह कोकणातील अनेक भागात मॉन्सूने बुधवार जोरदार आगमन झाले असून पावसाने कोकणासह मुंबईला झोडपून काढले आहे. सांताक्रूझमध्ये अतिवृष्टी झाली असून सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगडमध्ये गुरुवारी रेड अलर्ट दिला असून संपूर्ण कोकणात पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nकोकणात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत बेलापूर, कणकवली, पनवेल, रत्नागिरी येथे ११०, श्रीवर्धन १००, अलिबाग, मुंबई ८०, भिवंडी, गुहागर, हर्णे, मार्मागोवा, मुरुड ७० मिमी पावसाची ���ोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.\nमध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, ओझरखेडा ३०, मुक्ताईनगर २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भातील अकोला ७०, जिवंती ५०, अंजनगाव, चिखलदरा, चिखली, दारव्हा, मानोरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे.\nघाट माथ्यावरील डुंगरवाडी ९०, ताम्हिणी, भिरा ८०, धारावी ७०, दावडी, कोयना (नवजा) ५०, कोयना (पोफळी) ४०, लोणावळा, शिरगाव ३० मिमी पाऊस झाला आहे.\nसकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस झाला. सांताक्रुझ २२१, मुंबई (कुलाबा) ४६, अलिबाग ३८, रत्नागिरी ५, डहाणु ४१, महाबळेश्वर २१, सातारा ३, अकोला १, अमरावती ३, नागपूर ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.\nरायगड जिल्ह्यात गुरुवारी रेड अलर्ट दिला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात गुरुवारी वादळी वार्‍यासह पावसाचा शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये १० ते १३ जून दारम्यान पावसाचा इशारा दिला आहे.\nगडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे.\nपुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ११ जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १२ व १३ जून रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nपुणे शहरात हलक्या पावसाची शक्यता\nपुणे शहर व परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत पुणे ३ व लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nकोकण, मुंबईबरोबरच आज विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सूनने गुरुवारी तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील आणखी काही भाग, बंगालच्या उपसागरातील मध्य व उत्तर भागातील बहुतांश भागात प्रवेश केला आहे. बालसर, मालेगाव, नागपूर, भद्राचलम, तुरी अशी मॉन्सूनची सीमारेषा आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :PuneRainMonsoon SpecialMumbaiRaigadपुणेपाऊसमानसून स्पेशलमुंबईरायगड\nजळगाव :जिल्ह्यात मृगाची जोरदार सलामी\nजिल्ह्याच्या अनेक भागात मृगाने जोरदार सलामी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...\nमुंबई :दिल्लीत राबविणार कोरोना रोखण्याचे 'मुंबई मॉडेल'\nमुंबई महापालिकेच्या उपाययोजनांची देशपातळीवर दखल. दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबईचा केला अभ्यासदौरा. ...\nपुणे :पुण्यासह राज्यातील परिवहन संवर्गातील वाहनाचे थांबले पासिंग; 'रिफ्लेक्टर'चा मोठा तुटवडा निर्माण\nगेल्या तीन दिवसांपासून राज्यात रिफ्लेक्टरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून त्याचे भाव वाढविण्यात आहे. ...\nमुंबई :नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक\nMumbai Heavy Rain : मुंबईत पालिकेनं केला होता १०४ टक्के नालेसफाईचा दावा. मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं होतं पाणी. ...\nपुणे :'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी' रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान आणखी उंचावली\nमागील दोन वर्षात ५९१ ते ६०० शैक्षणिक संस्थांमध्ये; विद्यापीठ २०० अंकाने वरच्या क्रमवारीत ...\nपुणे :पुणे जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि ४ ग्रामपंचायतीत अत्याधुनिक गॅस शवदाहिनी बसविण्यात येणार\nराज्यात पुणे जिल्ह्यातच ग्रामीण भागात गॅसशवदाहिनीचा प्रयोग: डॉ. राजेश देशमुख ...\nपुणे :राज ठाकरे पुण्यात काल मास्क घातलेले दिसले अन् आजच्या उदघाटनाला ठाकरेंसहित सर्वच मास्क विसरले\nमहापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्राचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. ...\nपुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंनी केली 'ही' घोषणा\nकोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी 'राष्ट्रवादी जीवलग' उपक्रम; 'राष्ट्रवादी सेवादूत' देणार मायेचा आधार ...\nपुणे :बारामतीतील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याचे गैरवर्तन; महिला सरपंचासहित कार्यालयातील कर्मचाऱ्यां��ाही मारहाण\nगोजुबावी ग्रामपंचायतीतील प्रकार; विनयभंगाचा गुन्हा दाखल ग्रामपंचायत सदस्यावर अ‍ॅट्रासिटी, विनयभंग, शासकिय कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल ...\nपुणे :देहूतील काही भागात वीज पुरवठा खंडीत; २४ तासाहून अधिक काळ बत्ती गुल\nपरिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत असून त्यांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ...\nपुणे :Ajit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं'\nAjit Pawar : ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैज्ञकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. ...\nपुणे :दौंड तालुक्याच्या पाटस येथील तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश लाडला अटक\nस्वंयघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या ञासाला पाटसचे ग्रामस्थ कंटाळलेले असल्याची वस्तुस्थिती आहे ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे\n“बाळासाहेबांनी विषारी साप हातावर ठेवला अन् म्हणाले ही घे भेट”; राज ठाकरेंना ऐकवला ‘तो’ किस्सा\nCorona oxygen : होय, ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू, गडकरींचा व्हिडिओ व्हायरल\nप्रसिद्ध महिला डॉक्टरची दिरानेच केली हातोडा, कैचीने वार करून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण\n सिलिंडर बुकिंगवर तब्बल 900 रुपये कॅशबॅक; जाणून घ्या 'ही' जबरदस्त ऑफर\nमुलींना ‘रेट’ विचारणं पडलं महागात, सोशल मीडियावर Video व्हायरल झाल्यानंतर टवाळखोरांची गोची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/jhunjar-journalist-and-acharya-atre-associate-senior-writer-journalist-pushpa-trilokekar-verma-passed-away-nrab-153146/", "date_download": "2021-07-30T01:25:20Z", "digest": "sha1:6WHT7VTG5Z3F572YCGSLMBGS463RGO4J", "length": 11981, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | झुंजार पत्रकार आणि आचार्य अत्रे सहकारी ज्येष्ठ लेखिका-पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवाम���न विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमुंबईझुंजार पत्रकार आणि आचार्य अत्रे सहकारी ज्येष्ठ लेखिका-पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन\nआणीबाणीच्या काळात त्यानी सायंदैनिक पहाराच्या माध्यमातून निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काटछाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. याकाळात त्यांना अनेक नोटिसाना सामोरे जावे लागले.\nमुंबई : आणिबाणीच्या काळातील झुंजार पत्रकार आणि आचार्य अत्रे यांच्या सहकारी ज्येष्ठ लेखिका-पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे आज पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पाठीमागे लोकप्रभा चे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वर्मा आणि कुटूंबीय आहेत. मराठी साहित्य पत्रकारिता क्षेत्रात त्यांची निर्भय आणि निर्भीड महिला पत्रकार अशी ओळख होती. आक्रमक आणि ओघवती भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.\nआणीबाणीच्या काळात त्यानी सायंदैनिक पहाराच्या माध्यमातून निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काटछाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले. याकाळात त्यांना अनेक नोटिसाना सामोरे जावे लागले. पुष्पा त्रिलोकेकर यांनी पत्रकारीतेची सुरूवात आचार्य अत्रे यांच्या मराठामधून केली. मराठा बंद झाल्यावर त्यांनी सायंदैनिक ‘पहारा’ च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. अनेक दैनिक आणि साप्ताहिकांसाठी त्यानी लेखन केले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले ���ांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/mr/tree", "date_download": "2021-07-30T01:28:07Z", "digest": "sha1:JLQMCJW2AIYX67STYKUP3BUUPIU5YOPB", "length": 22131, "nlines": 354, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "वृक्ष प्राधिकरण विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ��्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » वृक्ष प्राधिकरण विभाग\nशहराच्या नकाशावर सध्या नोंद असणाऱ्या वृक्षांचे सर्वेक्षण.\nवृक्षांच्या फांद्यांची छाटणी असो वा वृक्षारोपण, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रे\nवृक्ष प्राधिकरणाविषयी शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अधिकारी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.\n-- परिणाम आढळला नाही --\nमहाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायदा १९७५ मध्ये अस्तिवात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणास आपल्या अखत्यारीतील सर्व वृक्षांची गणना करणे बंधनकारक आहे.\nशहरातील वृक्षांची तोड नियंत्रित करुन राज्याच्या नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व जतन करण्यासाठी अधिक चांगली तरतूद करणे ,तसेच या क्षेत्रात मुबलक प्रमाणात नवीन झाडे लावण्याची तरतूद करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.\nमहाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरी स्थानिक प्राधिकरणाने एक वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे. यामध्ये अध्यक्ष व इतर यांच्यासह , कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ व्यक्तींचा समावेश असेल.\nपुणे महानगरपालिकेमध्ये महापालिका आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.\nछ.संभाजीराजे उद्यान ,जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिराशेजारी,शिवाजीनगर,पुणे -५ फोन न. ०२०-२५५३८५५३ व ०२०-२५५३२५१४.\nपुणे महानगरपालिका हद्दीत वृक्षारोपण करणे.\nफळे, फुले व भाजीपाला लागवडीची आवड नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी फुले,फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करणे.\nसंयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प\nलहान मुलांना किल्याचे ऐतिहासिक महत्व कळावे म्हणून किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करणे\nशहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती तसेच आवड निर्माण करणे. तसेच नागरिक व विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनामध्ये सहभाग वाढवणे या उ���्देशाने हरित पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणे.\nमोकळ्या जागा, कॅनॉल, नाले, नदी व तलाव याठिकाणी वृक्ष लागवड करून सुशोभिकरण करणे.\nरस्ता दुभाजक व रस्त्याच्या केडेने वृक्ष लागवड करणे.\nदर ५ वर्षांनी शहरातील वृक्षांची वृक्षगणना करणे.\nवनमहोत्सव, जागतिक पर्यावरण दिना निमित्त जनजागृती विषयक कार्यक्रम करणे.\nपावसाळी हंगामात, धार्मिक सणानिमित्त व इतर महत्वाच्या दिवसानिमित्त रोपांचे अल्पदरात वाटप करणे.\nदिंडी / वारी मार्गावर वारकऱ्यांना बियांचे वाटप करणे.\nवृक्ष छाटणीस परवानगी देणे.\nमिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला देणे.\nप्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे/ वृक्षांचे पुनर्रोपण करणेस परवानगी देणे.\nबांधकामास अडथळा करणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणेस परवानगी देणे.\nधोकादायक वृक्ष काढणेस परवानगी देणे.\nपुनर्रोपण करणेच्या बदल्यात करावयाच्या नविन वृक्ष लागवड व संवर्धनापोटी भरलेली अनामत रक्कम परत करणे.\nबांधकामासाठी वृक्षा बाबत अंतिम ना हरकत दाखला देणे.\nजाहिरात फलक उभारणेसाठी ना हरकत पत्र देणे.\nअनधिकृत वृक्ष तोडीबाबत कारवाई करणे.\nबी.ओ.टी. तत्वावर रस्ता दुभाजक व वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण करणे.\nवृक्ष प्राधिकरण समिती सदस्य\nवृक्ष प्राधिकरण विभाग अधिकारी\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अ��िकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.by-ifeeder.com/feeding-tto-thermal-printing-all-in-one-product/", "date_download": "2021-07-30T00:31:18Z", "digest": "sha1:FBSLGR7O5YAMNNW2MEZHFP4ZX3RYOLRD", "length": 22875, "nlines": 229, "source_domain": "mr.by-ifeeder.com", "title": "चीन फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक उत्पादक आणि पुरवठादार | बाई", "raw_content": "\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nफीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक\nउत्पादनाचे नांव: मानक टीटीओ फीडर\nवैशिष्ट्य:स्टँडर्ड टीटीओ फीडर इंटिग्रेटेड टीटीओ थर्मल प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि इंटेलिजेंट फीडिंग टेक्नॉलॉजी, ऑटो-फीडिंग आणि थर्मल प्रिंटिंग उत्तम प्रकारे जाणवले. तारीख, अक्षरे, साध्या प्रतिमा, विशेषत: व्हेरिएबल बारकोड, क्यूआर कोड आणि मल्टी-लाइन मोठ्या स्वरूपातील सामग्रीच्या छपाईसाठी वापरकर्ते प्लास्टिकच्या पिशव्या (प्लास्टिक पिशव्या, लेबले, लेपित बॉक्स इत्यादींसह) मुद्रित करू शकतात. कलात्मक आणि अचूक - पॅकेजिंग, छपाई, औषध, रसायन, अन्न इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.\nटीटीओ थर्मल प्रिंटिंग आणि इंटेलिजेंट फीडिंग टेक्नॉलॉजीचे इनोवेशन इंटिग्रेशन हे सर्व मालिका उत्पादनांमध्ये फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग आहे. हे ऑटो फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंगचे कोडिंग उत्तम प्रकारे जाणवले आणि टीटी थर्मल प्रिंटरसह सुसज्ज असू शकते. हे अशा प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, कागद, लेबल इ. मऊ मटेरियलचे कोडिंग आहे. प्रिंटिंग सब्सट्रेट, सेनेटरी आणि सोयीस्कर, किफायतशीर, शारीरिक वर्ण सुंदर म्हणून रिबन स्वीकारते. क्लासिक \"तीन चरण\" डिझाइन मोड: 1 , ऑटो फीडिंग ; 2 , टीटीओ थर्मल प्रिंटिंग hop 3 hop हॉपरमध्ये संग्रह ; लेआउट साधे, ऑपरेशन आणि देखभाल सोपी, स्केलेबिलिटी मजबूत. बा��ारपेठेतील अर्जाच्या आवश्यकतेनुसार, चार प्रकार आहेत: 1. क्लासिक फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व, मॉडेलः बीवाय-टीएफ ०१-टीटीओ; २. स्टँडर्ड फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व, टाइप ए, मॉडेलः बीवाय-टीएफ ०१ / ०२-टीटीओ-ए; Standard. स्टँडर्ड फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक, प्रकार बी, मॉडेलः बीवाय-टीएफ ०१ / ०२-टीटीओ-बी , , सामान्य आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक, मॉडेलः BY-SF01-TTO.\n1. \"क्लासिक फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एका मॉडेलमध्ये: बीवाय-टीएफ ०१-टीटीओ\" चे मशीन बॉडी स्टेनलेस स्टील किंवा कार्बन स्टील पेंटिंग (रंग सानुकूलित केले जाऊ शकते) स्वीकारते. फ्रिंग पॉवर म्हणून एकल घर्षण पट्टा, घर्षण दाबण्याच्या पट्ट्यासह विविध ग्रेडसह सुसज्ज तसेच भिन्न घर्षण पृष्ठभाग पट्ट्या, ज्यामुळे ते विविध सामग्री आणि आकाराच्या प्लास्टिक पिशव्यासाठी जास्तीत जास्त दावे बनवतात, उत्पादनाचे आकार 80 मिमी ते 400 मिमी पर्यंत असू शकते. क्लासिक रोल ट्रान्सपोर्ट पद्धत आणि एम्बेडेड टीटीओ थर्मल प्रिंटरची स्थापना पद्धत double दुहेरी बाहेरील कन्व्हियर प्रेसिंग बेल्टसह सुसज्ज, जे खाद्य भागातून मुद्रण क्षेत्रापर्यंत स्थिर राहते. आणि कोणतीही स्लिप नाही, ऑफसेट नाही आणि कार्यक्षमता परिपूर्ण नाही.\n२. \"स्टँडर्ड फीडिंग अँड टीटीओ थर्मल प्रिंटिंग इन टू, टाइप ए\" हे क्लासिक फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग हे सर्व एकवर आधारित आहे, बुद्धीमान फीडरला फीडिंग डिव्हाइस म्हणून अवलंबले जाते, जे फीडिंग पार्ट्स अचूक असल्याची खात्री करतात. ट्रांसमिशन पार्ट्स अद्वितीय \"रोल अँड बेल्ट\" पद्धत अवलंबतात, ज्यामुळे टीटीओ थर्मल प्रिंटिंगशिवाय मशीन फंक्शन विस्तारित होते. उदाहरणार्थ: लेबलिंग, इंकजेट प्रिंटिंग, लेसर एन्कोडिंग, ओसीआर डिटेक्शन, ऑटो रिजेक्शन, ऑटो कलेक्शन इ. प्रेषण दरम्यान व्हॅक्यूम सक्शन फंक्शनसह एकत्रित केलेले, एका मशीनमध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान एकत्रित करण्याची आवश्यकता पूर्ण करू शकते.\n\". \"स्टँडर्ड फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग इन सर्व, टाइप बी\" हे बुद्धिमान फीडरला फीडिंग डिव्हाइस म्हणून स्वीकारते. स्टँडर्ड फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग मधील सर्व फरक, प्रकार ए ही रोलर ट्रांसमिशन पद्धत स्वीकारत नाही आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंगची जाणीव होते, जे सर्वात मोठे नावीन्यपूर्ण आणि प्रयोग आहे. विशेष मेकिंग कन्व्हेयर बेल्टने टीटीओ थर्मल प्रिंटिंग अंतर्गत बेअरिंग रोलरची जागा घेतली. म्हणूनच हे केवळ इतर विस्तारित कार्यास समर्थन देत नाही तर छपाईची अचूकता देखील मोठ्या प्रमाणात वाढवते. स्थान विचलन ± 0.2 मिमीच्या आत आहे. दरम्यान, मुद्रण गती, मुद्रण कार्यक्षमता आणि स्थिरता या सर्वांमध्ये चांगली सुधारणा आहे.\nNormal. सामान्य आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग हे सर्व सर्वात सोपी आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग मशीन आहे. हे सामान्य घर्षण आहार प्रणाली स्वीकारते आणि बहुतेक प्लास्टिक पिशव्यासाठी रोलर आणि बेल्ट ट्रांसमिशन पद्धतीत समाकलित होते. ऑपरेशन सोपे आणि किफायतशीर. त्याचे नियंत्रण सिंगल मोटर आणि सिंगल फ्रिक्वेन्सी रूपांतरण गती नियमन, नाही पीएलसी किंवा एचएमआय स्वीकारते, जटिल मानवी ऑपरेशन वगळणे, अत्यंत सोपी आणि स्थापनेसाठी सोपे; हलके वजनदार माल, शिपमेंटसाठी सोयीस्कर.\n1. क्लासिक फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक\n२. प्रमाणित आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व प्रकार एक\nStandard. प्रमाणित आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व प्रकार एक\nNormal. सामान्य आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व\n1. क्लासिक फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक\nए परिमाण: एल * डब्ल्यू * एच = 1350 * 800 * 1230 मिमी\nबी वजन: सुमारे 100 केजी\nडी पॉवर: सुमारे 1 केडब्ल्यू\nई बेल्ट धावण्याची गती: 0-50 मी / मिनिट\nएफ नियंत्रण: पीएलसी + एचएमआय; दुहेरी वारंवारता रूपांतरण किंवा डबल डीसी ब्रश रहित वेग नियमन\nजी हवा: गरज नाही\nएच. फीडिंग तत्व: क्लासिक घर्षण, बटण आहार\nI. प्रसारण पद्धत: रोलर पद्धत\nजे उपलब्ध उत्पादन: प्रकारच्या पिशव्या, लेबले, कागद इ. मऊ मटेरियल\nके. उपलब्ध उत्पादनांचे आकारः एल * डब्ल्यू * एच = (60-300) * (60-400) * (0.1-1) मिमी\nएल. प्रभावी मुद्रण रूंदी समायोजन श्रेणी: 300 मिमी (हँडल समायोजन)\nएम. मशीन बॉडीः स्टेनलेस स्टील किंवा कार्बन स्टील पेंटिंग (रंग सानुकूलित केला जाऊ शकतो)\nएन. स्थापना पद्धत: मजला-स्टँड ऑफ-लाइन\nओ. वैकल्पिक कार्य: ऑटो संग्रह, ओसीआर, स्वयं नकार.\n२. डिस्पोजेबल फेस मास्कचे फीडिंग आणि डिलिव्हरी स्टँडर्ड स्टँडर्ड फीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व प्रकार एक\nए परिमाण: एल * डब्ल्यू * एच = 2270 * 760 * 820 मिमी (टिप्पणी: कन्वेयर बेल्ट रूंदी 385 मिमी, लांबी: 1200 मिमी)\nबी वजन: सुमारे 200 केजी\nडी पॉवर: सुमारे 1.5 केडब्ल्यू (व्हॅक्यूम सक्शन फंक्शनसह)\nई बेल्ट धावण्याची गती: 0-50 मी / मिनिट\nएफ नियंत्रण: पीएलसी + एचएमआय; दुहेरी वारंवारता रूपांतरण किंवा डबल डीसी ब्रश रहित वेग नियमन\nजी एअर: गरज नाही\nएच. फीडिंग तत्व: क्लासिक घर्षण, बटण आहार\nआय ट्रान्समिशन पद्धत: बेल्टसह रोलर एकत्र\nजे उपलब्ध उत्पादन: पॅकिंग बॅग, लेबले, कागद इ. मऊ उत्पादन.\nके. उपलब्ध उत्पादनांचा आकार: एल * डब्ल्यू * एच = (60-300) * (60-380) * (0.1-1) मिमी\nएल प्रभावी मुद्रण रूंदी श्रेणी: 300 मिमी (हँडल समायोजन)\nएम. मशीन बॉडीः स्टेनलेस स्टील किंवा कार्बन स्टील पेंटिंग (रंग सानुकूलित केला जाऊ शकतो)\nएन स्थापना पद्धत: मजला-स्टँड आणि ऑफलाइन\nओ. वैकल्पिक कार्य: लेबलिंग, ओसीआर, स्वयं नकार, ऑटो संग्रह.\nStandard. प्रमाणित आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व प्रकार एक\nए परिमाण: एल * डब्ल्यू * एच = 2270 * 760 * 820 मिमी (टिप्पणी: मानक कन्वेयर बेल्ट रूंदी 385 मिमी, लांबी 800 मिमी)\nबी वजन: सुमारे 200 केजी\nडी पॉवर: सुमारे 1 केडब्ल्यू\nई बेल्ट धावण्याची गती: 0-50 मी / मिनिट\nएफ नियंत्रण: पीएलसी + एचएमआय; दुहेरी वारंवारता रूपांतरण किंवा डबल डीसी ब्रश रहित वेग नियमन\nजी एअर: गरज नाही\nएच. फीडिंग तत्व: क्लासिक घर्षण, बटण आहार\nआय ट्रान्समिशनः रोलर नाही\nजे उपलब्ध उत्पादन: पॅकिंग बॅग, लेबले, कागद इ. मऊ उत्पादन.\nके. उपलब्ध उत्पादनांचा आकार: एल * डब्ल्यू * एच = (60-300) * (60-380) * (0.1-1) मिमी\nएल. प्रभावी मुद्रण रूंदी: 300 मिमी (हँडल समायोजन)\nएम. मशीन बॉडीः स्टेनलेस स्टील किंवा कार्बन स्टील पेंटिंग (रंग सानुकूलित केला जाऊ शकतो)\nएन. स्थापना पद्धत: मजला-स्टँड आणि ऑफलाइन\nओ. वैकल्पिक कार्य: लेबलिंग, ओसीआर, स्वयं नकार, ऑटो संग्रह.\n3. 4 4 सामान्य आहार आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व\nए परिमाण: एल * डब्ल्यू * एच = 1525 * 600 * 760 मिमी (टिप्पणी: मानक कन्वेयर बेल्ट रूंदी 330 मिमी, लांबी 600 मिमी)\nबी वजन: सुमारे 100 केजी\nडी पॉवर: सुमारे 1 केडब्ल्यू\nई बेल्ट धावण्याची गती: 0-50 मी / मिनिट\nएफ. नियंत्रण पद्धत: एकल मोटर आणि एकल वारंवारता रूपांतरण गती नियमन\nजी एअर: गरज नाही\nएच. फीडिंग तत्व: क्लासिक घर्षण, बटण आहार\nआय ट्रान्समिशन पद्धत: बेल्टसह रोलर एकत्र\nजे उपलब्ध उत्पादन: पॅकिंग बॅग, लेबले, कागद इ. मऊ उत्पादन.\nके. उपलब्ध उत्पादनांचा आकारः एल * डब्ल्यू * एच == (60-300) * (60-330) * (0.1-1) मिमी\nएल प्रभावी मुद्रण रूंदी श्रेणी: 200 मिमी (हँडल समायोजन)\nएम. म��ीन बॉडी: स्टेनलेस स्टील\nएन स्थापना पद्धत: मजला स्टँड आणि ऑफलाइन.\nओ. पर्यायी कार्य: नाही.\nमागील: डेस्क टॉप फीडर\nपुढे: इंटेलिजेंट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nप्रमाणित बुद्धिमान कार्ड फीडिंग मशीन\nविशेष इंडस्ट्रीजमध्ये आहार आणि मुद्रण व्यासपीठ ...\nटीटीओ प्रिंटरसह मानक रेवंदर\nबुद्धिमान व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट & ...\nKN95 / KF94 पृष्ठ मुखवटा आहार आणि मुद्रण सिस्ट ...\nपत्ता:ए 7, यिनहू औद्योगिक क्षेत्र, 500 गुआंगशान 1 एसटीचा क्रमांक. रस्ता, तियान्हे जिल्हा, गुआंगझोउ.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/05/zural-marathi-mahiti.html", "date_download": "2021-07-30T01:21:59Z", "digest": "sha1:FGCPWJUWYFWWJZGAJUISTLTXCPNBWEOS", "length": 4767, "nlines": 68, "source_domain": "mahitilake.com", "title": "झुरळ।झुरळ माहिती मराठी।zural marathi mahiti - माहितीलेक", "raw_content": "\nतुम्हाला माहिती आहे का असा जीव ज्यांचा रक्ताचा रंग हा पांढरा आहे.\nअसा कोणता जीव असेल बरं ज्याचे रक्त पांढऱ्या रंगाचे आहे…\nतो जीव म्हणजेच आपल्या घरातील बाथरूम किंवा किचन च्या कोपऱ्यात लपून बसणारे झुरळ होय\nहाच तो जीव आहे ज्याच्या रक्ताचा रंग हा पांढरा असतो.\nआजच्या पोस्ट मध्ये आपण झुरळ बद्दल काही फॅक्ट जाणून घेणार आहोत, चला तर मग बघूया..\n१) झुरळा च्या रक्ताचा रंग पांढरा असतो, कारण त्याचा रक्तामध्ये हिमोब्लोबिन ची कमी असल्यामुळे. हिमोब्लोबिन हे हिम म्हणजेच आयरण आणि ग्लोबिन, प्रोटीन मिळून बनत आणि शरीरात ऑक्सिजन च परिवहन करतो याच हिमोब्लोबिन मुळे रक्ताचा रंग हा लाल असतो.\n२) जगात झुरळाच्या जवळ जवळ 45000 प्रजाती सापडतात.\n३) झुरळा हा असा जीव आहे, ज्याचं मुंडक हे धडा पासून वेगळ झाल्यावर पण तो ९ दिवस जगू शकतो.\n४) झुरळाला पंख असून पण त्यातील थोड्या फारच प्रजाती ह्या उडू शकतात.\n५) झुरळ हे बिना खायचे एक महिना जिवंत राहू शकतात.\n६) झुरळानमुळे ३३ प्रकारचे बॅकटिरियान चा प्रसार होतो. ज्यामुळे लहान मुलांना अस्थमा सारख्या बिमाऱ्या होऊ शकतात.\nहे होती झुरळ बद्दल चे थोडक्यात परंतु महत्वाची माहिती आम्ही आशा करतो, कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अशाच छान छान माहिती साठी माहितीलेक ला अवश्य भेट द्या.\nसरडा हा प्राणी रंग का आणि कसा बदलवतो..\nमासे पाण्याखाली कसे श्वास घेतात\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थ��ास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/the-nobel-prize-in-chemistry-2020-was-awarded-jointly-to-emmanuelle-charpentier-and-jennifer-a-doudna", "date_download": "2021-07-30T01:50:09Z", "digest": "sha1:GJZRM7LP3FB4FKNCK33MGLVKNIDAGLPN", "length": 18123, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जेनेटिक सिझर्स: दोन महिलांना रसायनशास्त्राचे नोबेल - द वायर मराठी", "raw_content": "\nजेनेटिक सिझर्स: दोन महिलांना रसायनशास्त्राचे नोबेल\nइमॅन्युएल शार्पेंटीयर आणि जेनिफर डाउड्ना या दोन स्त्रियांना नोबेल पुरस्कार विभागून देण्याची ही नोबेल पारितोषिकाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने त्या अर्थानेही हे पारितोषिक ऐतिहासिक आहे. पारितोषिक दोन्ही शास्त्रज्ञांमध्ये समान विभागण्यात आले आहे.\nमानवजातीला अनेक मार्गांनी उपयुक्त सिद्ध झालेल्या क्रांतीकारी जनुकीय तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या शास्त्रज्ञद्वयाला २०२० सालासाठी रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. इमॅन्युएल शार्पेंटीयर आणि जेनिफर डाउड्ना या दोघींची निवड या पारितोषिकासाठी झाल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी जाहीर केले. नोबेल पारितोषिक दोन स्त्रियांना विभागून देण्याची ही नोबेल पारितोषिकाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने त्या अर्थानेही हे पारितोषिक ऐतिहासिक आहे. पारितोषिक दोन्ही शास्त्रज्ञांमध्ये समान विभागण्यात आले आहे.\nसजीवांच्या डीएनएमध्ये बदल करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये इमॅन्युएल शार्पेंटीयर आणि जेनिफर डाउड्ना यांनी मोठे योगदान दिले आहे. यापैकी शार्पेंटीयर या जर्मनीतील बर्लिन येथील मॅक्स प्लांक युनिट फॉर द सायन्स ऑफ पॅथोजेन्समध्ये काम करत आहेत, तर डाउड्ना अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात कार्यरत आहेत.\nजनुकीय तंत्रज्ञानातील अत्यंत प्रभावी उपकरणांपैकी एक समजल्या जाणाऱ्या CRISPR/Cas9 अर्थात जेनेटिक सिझर्सचा शोध या दोघींनी लावला आहे. जेनेटिक सिझर्सच्या साहाय्याने प्राणी, वनस्पती व सुक्ष्मजीव यांच्या डीएनएमध्ये संशोधक अत्यंत नेमक्या स्वरूपाचे बदल करू शकतात. या तंत्रज्ञानामुळे जैवविज्ञानांच्या विश्वात मोठी क्रांती घडून आली आहे. क���न्सरवरील नवीन उपचारांमध्ये या तंत्रज्ञानाचा बराच उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे अत्यंत दुर्धर समजले जाणारे आनुवंशिक आजारही बरे करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामध्ये हे तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावू शकते.\nसजीवाचे अंतर्गत कार्य जाणून घेण्यासाठी संशोधकांना पेशींमधील जनुकांमध्ये फेरफार करण्याची गरज भासते. हे काम अत्यंत वेळ घेणारे, कठीण आणि जवळपास अशक्य समजले जात होते. मात्र, शार्पेंटीयर आणि डाउड्ना यांनी शोधलेल्या CRISPR/Cas9 जेनेटिक सीझर्समुळे सजीवाच्या डीएनएतील कोडिंग काही आठवड्यांच्या काळात बदलणे शक्य झाले आहे.\n“या जनुकीय उपकरणामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि याचा परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होत आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ मूलभूत विज्ञानातच क्रांती घडून आलेली नाही, तर काही नवोन्मेषकारी पिकांचा जन्म झाला आहे आणि भविष्यात यातूनच सर्व चाकोऱ्या मोडून टाकणाऱ्या वैद्यकीय उपचारांचा जन्मही होणार आहे,” अशा शब्दांत नोबेल कमिटी ऑफ केमिस्ट्रीचे चेअर क्लाएस गुस्ताफ्सन यांनी पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञद्वयाच्या संशोधनाचे महत्त्व विषद केले.\nविज्ञानात नेहमी येणाऱ्या अनुभवाप्रमाणे अशा जेनेटिक सिझर्सचा शोध लागणे अनपेक्षितच होते. मानवजातीला सर्वाधिक त्रास देणाऱ्या स्ट्रेप्टोकॉकस योजीन्स या जीवाणूचा अभ्यास इमॅन्युएल शार्पेंटीयर करत होत्या. त्यात त्यांना पूर्वी अज्ञान असलेल्या tracrRNA या रेणूचा शोध लागला. tracrRNA हा जीवाणूच्या CRISPR/Cas या प्राचीन इम्युन सिस्टमचा भाग असून, ही प्रणाली विषाणूंच्या डीएनएमध्ये फूट पाडून त्यांना नामोहरम करते, असे संशोधन शार्पेंटियर यांनी मांडले. हे संशोधन त्यांनी २०११ मध्ये प्रसिद्ध केले. त्याच वर्षी त्यांनी आरएनएचे अफाट ज्ञान असलेल्या अनुभवी बायोकेमिस्ट जेनिफर डाउड्ना यांच्यासोबत काम सुरू केले. या दोघींनी मिळून जीवाणूच्या जेनेटिक सीझर्सचे परीक्षानळीत यशस्वीरित्या पुनरुज्जीवन केले. त्यानंतर त्यांनी या सीझर्समधील रेणूंची रचना काहीशी सुलभ केले, जेणेकरून, हे उपकरण वापरासाठी अधिक सोपे व्हावे. त्यानंतर सर्वांत महत्त्वाचा प्रयोग करत त्यांनी जेनेटिक सिझर्सचे रिप्रोग्रामिंगही केले. या सिझर्स त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात असताना, विषाणूंमधील डीएनए ओळखतात पण त्यांच्यावर नियंत्रण मिळू ��कते हे शार्पेंटियर आणि डाउड्ना यांनी सिद्ध केले. याचा अर्थ या उपकरणाच्या सहाय्याने डीएनएचा कोणताही रेणू पूर्वनिश्चित बिंदूला कापता येऊ शकतो. डीएनए कापता येऊ शकतो, तेथून डीएनए अर्थात सजीवाच्या जीवनाचा कोड सहज बदलणे शक्य होते.\nशार्पेंटीयर आणि डाउड्ना यांनी २०१२ मध्ये CRISPR/Cas9 जेनेटिक सीझर्सचा शोध लावल्यापासून त्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मूलभूत संशोधनातील अनेक महत्त्वाच्या संशोधनांमध्ये तर या उपकरणाने निर्णायक भूमिका बजावली आहेच. शिवाय बुरशी लागणे, कीटकांचा हल्ला किंवा दुष्काळासारख्या प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणाऱ्या पिकांचा विकास संशोधकांना हे उपकरण वापरून शक्य झाला आहे. वैद्यकशास्त्रात कॅन्सरवरील नवीन उपचारांच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. आनुवंशिक आजार बरे करण्याचे स्वप्नही या उपकरणाच्या वापराने प्रत्यक्षात येईल, अशी शक्यता आहे.\nया जेनेटिक सिझर्समुळे जीवन विज्ञानांनी एका नवीन युगात प्रवेश केला आहे आणि मानवजातीला यामुळे अनेक मार्गांनी लाभ होत आहेत.\n१९६८ साली फ्रान्समध्ये जन्मलेल्या इमॅन्युएल शार्पेंटीयर यांनी १९९५ मध्ये पॅरिस येथील इन्स्तित्यु पास्त्युमधून पीएचडी संपादन केली. जर्मनीतील बर्लिन येथील मॅक्स प्लांक युनिट फॉर द सायन्स ऑफ पॅथोजीन्सच्या त्या संचालक आहेत.\n१९६४ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या जेनिफर ए. डाउड्ना यांनी बोस्टन येथील हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून पीएचडी संपादन केली. त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून तर हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून काम केले आहे.\nनोबेल पारितोषिक प्रथमच दोन स्त्री शास्त्रज्ञांमध्ये विभागले गेले आहे याबद्दल शार्पेंटीयर यांनी खूपच आनंद व्यक्त केला. “स्त्रिया विज्ञानाच्या क्षेत्रात बदल घडवून आणणारे संशोधन करू शकतात यावर यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे विज्ञानाची कास धरून पुढे चालू इच्छिणाऱ्या तरुण मुलींना निश्चितपणे प्रेरणा मिळेल,” अशा शब्दांत शार्पेंटीयर यांनी हा आनंद व्यक्त केला. मात्र, केवळ स्त्रियांमध्येच नव्हे तर एकंदर सर्वांमध्येच हल्ली विज्ञानाच्या मार्गावर चालण्याची इच्छा कमी होत चालली आहे, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.\nछायाचित्���ात डावीकडून इमॅन्युएल शार्पेंटीयर आणि जेनिफर डाउड्ना\nनितीश कुमारांना गोत्यात आणणारी भाजपची खेळी\nभीमा-कोरेगाव आयोगाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/information-about-indias-top-5-youtubers/", "date_download": "2021-07-30T02:04:30Z", "digest": "sha1:3NGUHV6V4R6IOXN7DSZ3MMXHWWHIKX5Q", "length": 10513, "nlines": 86, "source_domain": "tumchigosht.com", "title": "CarryMinati पासून ते BB ki Vines पर्यंत, जाणून घ्या भारतातील ५ मोठ्या युट्यूबर्सबद्दल.. – Tumchi Gosht", "raw_content": "\nCarryMinati पासून ते BB ki Vines पर्यंत, जाणून घ्या भारतातील ५ मोठ्या युट्यूबर्सबद्दल..\nCarryMinati पासून ते BB ki Vines पर्यंत, जाणून घ्या भारतातील ५ मोठ्या युट्यूबर्सबद्दल..\nतुम्ही जर युट्यूबवर जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला बरेच युट्यूबर माहित असतील. आज आम्ही तुम्हाला त्यातीलच काही टॉपच्या युट्यूबर्सबद्दल माहिती सांगणार आहोत. जसे की आशिष चंचलानी, अमित भडाणा, गौरव चौधरी आणि अजय नागर.\nCarryminati: अजय नागर जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचा carryminati नावाचा युट्यूब चॅनेल आहे. कॅरी सगळ्यात जास्त चर्चेत तेव्हा आला होता जेव्हा त्याने टीकटॉकच्या विरोधात एक व्हिडीओ बनवली होती. त्या व्हिडीओला लोकांनी खुप प्रतिसाद दर्शवला होता.\nअमिर सिद्दीकी नावाच्या एका टीकटॉक स्टारने या वादाला सुरूवात केली होती. पण युट्यूबने या व्हिडीओला हटवले होते. त्यानंतर युट्यूबवर कॅरीचे चाहते खुप भडकले होते. त्यानंतर कॅरीने यल्गार हे गाणे युट्यूबला अपलोड केले होते.\nत्या गाण्यानेही नवीन रेकॉर्ड बनवला. अजय नागर म्हणजे कॅरीने १२ वी नंतर आपले शिक्षण सोडून दिले. पण ओपन स्कुलमधून तो सध्या शिक्षण घेत आहे. त्याचे युटयूबला २१.४ मिलीयन सब्सक्राईबर आहेत.\nआशिष चंचलानी: आशिष चंचलाणी सगळ्यात कॉमेडी युट्यूबर आहे. त्याच्या चॅनलचे नाव ���शिष चंचलानी वाईन्स असे आहे. त्याचे युट्यूबवर २४ मिलीयन सब्सक्राईबर आहेत. आशिष ट्रेडिंग टॉपिकवर व्हिडीओ बनविण्यासाठी फेमस आहे.\nनुकताच त्याने लॉकडाऊनवर व्हिडीओ बनवला होता जो खुप व्हायरल झाला होता. त्याच्या अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. आशिष चंचलानीसोबत काम करणाऱ्या त्याच्या साथिदारांचेही युट्यूब चॅनेल आहे. आशिष त्यांच्याही व्हिडीओमध्ये अधून मधून झळकत असतो.\nभुवन बम: भुवन बमला आज कोण नाही ओळखत. भुवन बमच्या चॅनलचे नाव बीबी की वाईन्स आहे. त्याचे व्हिडीओज भारतातच नाही तर विदेशातही फेमस आहेत. भुवन एकटाच अनेक भुमिका साकारतो. त्याच्या अनेक भुमिका फेमस आहेत.\nजसे की टीटू मामा, डिक्टेक्टिव्ह मंगलू, समीर, बॅन्चो. तो याव्यतिरीक्त गाणेही गातो आणि गाणेही लिहीतो. भुवन बमची गाणीही लोक खुप पसंत करतात. भुवन बमचे भारतात सगळ्यात जास्त चाहते आहेत. लोक त्याला खुप पसंत करतात. भुवन बम मराठी माणूस आहे.\nअमित भडाना: युट्यूबवर अमित भडानाचे २०.५ मिलीयन फॉलोवर्स आहेत. अमित भडाणाही भुवन बमसारखा खुप फेमस युट्यूबर आहे. त्याचे व्हिडीओही खुप कॉमेडी असतात. पण त्याचे व्हिडीओ एका एपिसोडसारखे असतात. त्याने २०१२ ला युट्यूब चॅनेल सुरू केला होता.\nत्याचे व्हिडीओही खुप व्हायरल होत असतात. जेव्हापण अमित व्हिडीओ अपलोड करतो त्याचे व्हिडीओ ट्रेडिंगला असतात. तसे बघायचे झाले तर त्याचे व्हिडीओ पारिवारीक असतात म्हणजे त्याचे व्हिडीओ तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत पाहू शकता.\nगौरव चौधरी: गौरव चौधरी हे नाव तुम्ही एकलेच असेल. लोक त्यांना टेक्निकल गुरूजी म्हणून ओळखतात. त्यांचे युट्यूबवर १७.२ मिलीयन सब्सक्राईबर आहेत. ते नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची माहिती देतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गॅजेट्स अनबॉक्स केले आहेत.\nत्याचसोबत ते तंत्रज्ञानाच्या जगतातील बातम्याही लोकांना देत असतात. रोज ते एकदातरी सगळ्यांना तंत्रज्ञानाच्या घडामोडी सांगतात. गौरव चौधरी जरी भारतीय असले तरीपण ते दुबईचे रहिवासी आहेत. भारतातील एकमेव आणि सगळ्यात मोठा टेक्नीकल चॅनल गौरव चौधरी यांचा आहे.\n उच्चशिक्षण घेऊन सुरु केली शेती, आता महिन्याला करतोय लाखोंची कमाई\n१६ वर्षाच्या मुलाची ही आयडिया ठरणार गेम चेंजर, कमवू शकतो लाखो रूपये\nभारतातच नाही हॉलिवूडमध्येही आहे इरफानचे चाहते; हॉलिवूडचा ‘हल्क’ देखील…\nआडनाव सुचत नव्हतं, तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला आणि धनंजय माने जन्माला आले\nमहिन्याला हजार रूपयांत मजदूरी करणारा सुर्या कसा झाला साऊथचा सुपरस्टार, वाचा संघर्षकथा\nदादासाहेब फाळके: केवळ १५ हजारात बनवला चित्रपट व स्वत: त्याच्यात अभिनेता म्हणून केले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_24.html", "date_download": "2021-07-30T00:48:56Z", "digest": "sha1:3MSCUY2FQENJYMT27TRYND44KCWMF4JP", "length": 2755, "nlines": 47, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "\"आपला रंग\" | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nकुणी पोशाखात शोधती रंग,\nकुणी भिंतीस शोधती रंग...\nकुणी पाण्यात पाहिला रंग,\nकुणी गाण्यात पाहिला रंग...\nमी माणसात शोधिला रंग,\nत्याच्या रक्ताचा शोधिला रंग...\n... प्रशांत गुरव.(कवी कोंकणी)\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://askmarathi.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T01:20:28Z", "digest": "sha1:7KPZNLINLOWCLUBNSJTBBOX57VYCM7YQ", "length": 20434, "nlines": 126, "source_domain": "askmarathi.com", "title": "आरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध - askmarathi", "raw_content": "\nHomeनिबंधआरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध\nआरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध\nमित्रांनो आज आपण बघणार आहोत “आरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध”आरोग्य हि संपत्ती आहे” हे अगदी खरे आहे. कारण, आपले शरीरच आपल्या चालल्या आणि वाईट काळात आपल्या सोबत राहते. जर या जगात आपल्या बरोबर एखादी वाईट गोष्ट झाली तर कुणीच आपली मदत करू शकत नाही, म्हणूनच जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपण आपल्या जीवनात कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करू शकतो. जर कोणी निरोगी नसेल तर तो / तिचा जीवनाचा आनंद घेण्याऐवजी आरोग्याशी संबंधित किंवा इतर समस्यांमुळे ग्रस्त असणे आवश्���क आहे म्हणून आपण आज बघणार आहोत Aarogya hich sampatti nibandh in marathi.\nहा निबंध शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेत देखील बऱ्याच वेळा विचारला जातो म्हणून शालेय विद्यार्थी देखील या निबंधाचा सर्व करू शकता आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध या विषयावर दोन निबंध सांगणार आहोत ज्यात पहिला निबंध हा ३०० शब्दात असेल व दुसरा निबंध हा ४०० शब्दात असेल तुम्ही तुम्हाला हव्या त्या निबंधाचा सराव करू शकता व परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता चला तर मग बघूया.\nआरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध\nनिबंध क्रमांक १ (३०० शब्दात)\nनिबंध क्रमांक २ (४०० शब्दात)\nआरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध\nमित्रांनो खाली आज आम्ही तुम्हाला आरोग्य हीच संपत्ती आहे या विषयावर दोन निबंध सांगणार आहोत ज्यात पहिला निबंध हा ३०० शब्दात असेल आणि दुसरा निबंध हा ४०० शब्दात असेल तुम्ही तुम्हाला हवा तो निबंध निवडून त्याचा सराव करू शकता व शाळेत होणाऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळवू शकता.\nनिबंध क्रमांक १ (३०० शब्दात)\nआजकाल चांगले आरोग्य हे देवाकडून मिळालेल्या देणगीसारखे आहे. आरोग्य ही खरी संपत्ती आहे ही वस्तुस्थिती आहे. एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये मिळवलेले सर्वात चांगले मूल्य म्हणजे चांगले आरोग्य. जर एखाद्याने आपले आरोग्य गमावले तर तो आयुष्यातील सर्व आकर्षण गमावतो. जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपल्य्याला कधीही चांगली संपत्ती मिळवता येते, परंतु एकदा चांगले आरोग्य गमावले तर ते पुन्हा कोणत्याही किंमतीवर मिळू शकत नाही.\nचांगले आरोग्य राखण्यासाठी आपल्याला नियमित शारीरिक व्यायाम, योग, ध्यान, संतुलित आहार, चांगले विचार, स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, नियमित वैद्यकीय तपासणी, पुरेशी झोप आणि विश्रांती इत्यादी आवश्यक असतात. जर एखादा माणूस निरोगी असेल तर त्याच्या आरोग्यासाठी त्याला औषध विकत घेण्याची किंवा डॉक्टरांची भेट घेण्याची आवश्यकता नाही निरोगी व्यक्तीला त्याच्या आरोग्यावर नियमितपणे काही पैसे खर्च करण्याची आवश्यकता असते. तथापि, दुसरीकडे एक आळशी, आजारी किंवा रोगग्रस्त व्यक्तीला आयुष्यभर त्याच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतात.\nसामान्यत: लोक त्यांच्या आळशी आणि निष्क्रिय सवयीमुळे आयुष्यात चांगले आरोग्य निर्माण करण्यात अपयशी ठरतात. त्यांना वाटते की ते करत असलेले सर्व काही बरोबर आहे, परंतु जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. एक चांगले आरोग्य असे आहे जे आपल्याला सर्व बाबतीत निरोगी ठेवते; जसे की मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि बौद्धिक चांगले आरोग्य आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांपासून व आजारांपासून मुक्त होते. चांगले आरोग्य ही मानसिक, शारीरिक आणि सामाजिक कल्याणची भावना असते. ही जीवनाची अमूल्य भेट आहे आणि हेतूपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे.\nचांगले आरोग्य आपल्याला थकल्याशिवाय जास्त तास काम करण्याची क्षमता देते. एक चांगले आरोग्य खरोखरच जीवनाचा आनंद आणि आकर्षण असते. एक अस्वास्थ्यकर व्यक्ती नेहमीच त्याच्या शारीरिक आणि मानसिक गुंतागुंतांबद्दल काळजीत असतो. म्हणूनच, शरीराच्या सर्व गुंतागुंतांपासून मुक्त होण्यासाठी तसेच जीवनातील सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी चांगले आरोग्य राखणे आवश्यक आहे.\nनिबंध क्रमांक २ (४०० शब्दात)\nआपल्या सर्वांप्रमाणेच, आम्ही सर्वात वेगवान, गर्दीच्या आणि व्यस्त काळात जगत आहोत. पैसे मिळवण्यासाठी आपल्याला दिवसभर बरीच कामे करावी लागतात काम केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळत नाही, तथापि, आपण हे विसरतो की पाणी आणि हवे प्रमाणेच चांगले आरोग्य हे देखील खूप महत्वाचे आहे खोटे पैसे मिळवण्यासाठी आपण वेळेवर पुरेसे अन्न, व्यायाम करणे, पुरेसा विश्रांती घेणे इ. विसरलो आहोत. आपण हे विसरू नये की आपल्या आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य होय. हे सर्व खरे आहे, “आरोग्य हे संपत्ती आहे”\nचांगले आरोग्य तणाव कमी करते आणि कोणत्याही अडचणीशिवाय निरोगी जीवनास प्रोत्साहित करते. आपण आपल्या आरोग्याबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे आणि नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण वेळेवर ताजे फळे, कोशिंबीरी, हिरव्या भाज्या, दूध, अंडी, दही इत्यादी समतोल आहार घ्यावा चांगल्या आरोग्यासाठी काही शारीरिक क्रियाकलाप, पुरेशी विश्रांती, स्वच्छता, निरोगी वातावरण, ताजी हवा आणि पाणी, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी देखील आवश्यक असतात. रुग्णालयांसमोर गर्दी कमी करण्यासाठी चांगले आरोग्य राखणे ही चांगली सवय आहे. चांगले आरोग्य राखणे ही एक चांगली सवय आहे, जी पालकांच्या मदतीने बालपणापासूनच सरावली पाहिजे.\nपूर्वीच्या काळात, आयुष्य हे इतके व्यस्त नव्हते. या दिवसांपेक्षा स्वस्थ वातावरणासह अनेक आव्हानांपासून आयुष्य अगदी सोपे आणि मुक्त होते. लोक निरोगी होते कारण ते त्यांच्या दैनंदिन जीवनाची सर्व कामे स्वतःच्या हातांनी आणि शरीराने करीत असत. परंतु, आज तंत्रज्ञानाच्या जगात स्पर्धेमुळे जीवन अगदी सोपे आणि सोयीस्कर तसेच व्यस्त झाले आहे आजकाल सुलभ जीवन शक्य नाही कारण प्रत्येकाला इतरांपेक्षा चांगले जीवन जगण्यासाठी जास्त पैसे कमवायचे असतात. आजकाल, आयुष्य महाग आणि अवघड तसेच आरोग्यहीन बनले आहे कारण, सर्व काही; उदाहरणार्थ, हवा, पाणी, पर्यावरण, अन्न इत्यादी दूषित, संक्रमित आणि प्रदूषित झाले आहेत.\nलोकांना कोणत्याही शारीरिक हालचाली न करता कार्यालयात किमान 9 ते 10 तासांच्या खुर्च्यांवर बसून काम करावे लागते. ते संध्याकाळी किंवा रात्री घरी येतात आणि घरगुती कामे किंवा व्यायाम करायला खूप कंटाळलेले असतात. दुसर्‍या दिवशी सकाळी ते उशिरा उठतात आणि ब्रश करणे, आंघोळ करणे, जेवण करणे इत्यादी कामे करतात आणि त्यांच्या ऑफिसला जातात अशाप्रकारे, ते दररोजचे जीवन जगतात केवळ पैसे कमविण्यासाठीच नव्हे तर स्वत: च्या जीवनासाठी. आपल्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे मिळविणे खूप आवश्यक आहे, तथापि, निरोगी आणि शांततेत जीवन जगणे देखील आवश्यक आहे, ज्यास चांगले आरोग्य आवश्यक आहे.\nतर मित्रांनो हा होता आरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध. मी अशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि तुम्ही या निबंधाद्वारे खेळाचे महत्व समजला असाल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा आणि सोबतच वेबसाईट च्या नोटिफिकेशन बेल ला देखील ऑन करा ज्याने भविष्यात येणारा लेख तुमच्या पर्यंत सगळ्यात आधी पोहचेल कारण आम्ही असेच अप्रतिम लेख तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो. जर तुम्हाला आरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण तुमची एक छान कमेंट आम्हाला अजून नवीन लेख लिहिण्यास ऊर्जा देते. जय महाराष्ट्र.\nआरोग्य विषयक माहिती pdf\nआरोग्य हीच संपत्ती आहे मराठी निबंध\naskmarathi.com एक मराठी वेबसाइट आहे .जी वेबसाइट आपल्या साठी घेऊन येत आहे ,महाराष्ट्राच्या प्रसिद्ध विषयांवर माहिती जी इंटरनेट वर कुठेही उपलब्ध नाही. हि वेबसाईट उघडण्याचा मुख्य उद्देश्य हा आहे कि , आपल्य��� महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्य प्रत्येक घरात पोहोचवणे. कारण आजच्या जमान्यात प्रत्येक जण मोबाइल किंवा संगणक वापरतो त्या मुळे वेबसाइट च्या माध्यमातून हि माहिती सहज रित्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/abhishek-bachchan-medical-chart-says-no-discharge-plan-actor-shared-photo-update-latest-mhjb-469953.html", "date_download": "2021-07-30T02:05:17Z", "digest": "sha1:GJJEZKTRMNOJRJE2RA6W6DJ2PHHFCCPI", "length": 7594, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कधी मिळणार अभिषेक बच्चनला डिस्चार्ज? स्वत: PHOTO शेअर करून दिलं उत्तर– News18 Lokmat", "raw_content": "\nकधी मिळणार अभिषेक बच्चनला डिस्चार्ज स्वत: PHOTO शेअर करून दिलं उत्तर\nअभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे\nअभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे\nमुंबई, 06 ऑगस्ट : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेले 3 आठवडे कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. अभिषेक नानावटी रुग्णालयामध्ये गेले 26 दिवस आहे. त्याने त्याच्या मेडिकल चार्टचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये 'Discharge Plan- NO' असं स्पष्ट लिहिण्यात आले आहे. त्यावरून अभिषेकला लवकर डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. अभिषेकने हा फोटो शेअर करताना खंबीर राहण्यासाठी स्वत:ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने असे कॅप्शन दिले आहे की, 'हॉस्पिटलमधील दिवस- 26, डिस्चार्ज प्लॅन- नाही, कम ऑन बच्चन, तु हे करू शकतोस'. यावेळी त्याने #believe चा देखील वापर केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी कमेंट्स करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. खंबीर राहण्यासाठी अनेकांनी त्याला प्रोत्साहन दिले आहे. बच्चन कुटुंबावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे सावट आहे. अभिषेकबरोबर वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह होते.\nवाचा-'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा एंट्री स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता 11 जुलै रोजी अभिषेक आणि अमिताभ यांना नानवटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर काही दिवसांनी ऐश्वर्या-आराध्याला देखील भरती करण्यात आले होते. दरम्यान 27 जुलै रोज�� ऐश्वर्या-आराध्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते, तर 2 ऑगस्ट रोजी अमिताभ यांना देखील चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाचा-SSR Death: उद्या ईडीकडून होणार रियाची चौकशी,अभिनेत्रीच्या सीएला देखील EDचे समन्स दरम्यान या कालावधीमध्ये अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्याने त्याचे आरोग्य विषयक अपडेट वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे अनेक चाहत्यांनी बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांचे आभार देखील त्याने मानले होते. तसंच सोशल मीडियावर तो हॉस्पीटल परिसरातील फोटो देखील पोस्ट करत आहे.\nकधी मिळणार अभिषेक बच्चनला डिस्चार्ज स्वत: PHOTO शेअर करून दिलं उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-news-updates-coronavirus-live-india-latest-news-18-september-mumbai-local-updates-480561.html", "date_download": "2021-07-30T02:10:28Z", "digest": "sha1:QZUSIN7L5O5UHP5WNRJZYESXNAEKRGPA", "length": 10817, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार– News18 Lokmat", "raw_content": "\nLIVE : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार\nकोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.\nपश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार\n21 तारखेपासून 150 अतिरिक्त लोकल\nआतापर्यंत 350 लोकल धावत होत्या\nवाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या निर्णय\nसातारा - पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद, उद्या अंत्यसंस्कार\n'एका राज्यातून दुसर्‍या राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित केला जावा'\nकेंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र\n'स्वतंत्र लढलो असतो तर 150 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या'\n2019 विधानसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचा दावा\nबृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात एम.एम.आर.डी.ए. च्‍या पुढाकाराने अनेक ठिकाणी मेट्रो रेल्‍वेची कामे सुरु आहेत. याच मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पिलर नं.155 ते 156 दरम्यान असणारी 1200 मि‍ली मीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम दिनांक 22 सप्‍टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्‍यापासून ते दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी पहाटे 4.30 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.\nय���मुळे सदर कालावधीत म्‍हणजेच दिनांक 22 सप्‍टेंबर 2020 व दिनांक 23 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व ‘पी दक्षिण’ या तीन विभागातील काही परिसरांमध्‍ये पाणी कपात होण्‍यासह पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही तात्‍पुरता बदल करण्यात येणार आहे. तसेच यामुळे सदर परिसरांमध्‍ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. ही बाब लक्षात घेऊन संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे करण्‍यात येत आहे.\nतब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली\nनव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक\nराज्यात आज तब्बल 22 हजार रुग्ण कोरोनामुक्त\nराज्यात आज कोरोनाचे 21 हजार 600 नवे रुग्ण\nराज्यात आज दिवसभरात 401 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू\nराज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी वाढली 71.47%\nमहाविकास आघाडी सरकारचं महामंडळ वाटप अंतिम टप्प्यात\nपितृपक्ष संपल्यानंतर घोषणा होण्याची शक्यता\nसिडको - कॉंग्रेस, म्हाडा - शिवसेनेकडे \nमहिला आयोग राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता\nज्या विभागाचं मंत्रिपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद\nमंत्रिपद संख्यावाटपाच्या प्रमाणात महामंडळाचं वाटप\nसदस्यसंख्याही त्याच आधारावर ठरणार\n'कोविड19 च्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याकाळात महिलावर्गाला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.\nआता पूर्ण क्षमतेनं एसटी धावणार -परिवहन मंत्री\nएसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होणार -अनिल परब\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे योद्धा -देवेंद्र फडणवीस\n'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाची स्थिती सुधारली'\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक कणखर नेतृत्व -फडणवीस\n'मोदींनी गरीब कल्याणाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला'\n'प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जनधन'\n'मोदींनी अनेक योजनांतून गरिबांना अर्थव्यवस्थेत सामावून घेतलं'\n'भारत 11व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थेत'\nही पंतप्रधान नरें���्र मोदींची दूरदृष्टी आहे -देवेंद्र फडणवीस\nकोरोनाच्या काळातही भारतात विक्रमी FDI आला -फडणवीस\n'मोदींनी शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना राबविल्या'\nसंरक्षण क्षेत्रातही भारताची मोठी भरारी -देवेंद्र फडणवीस\nपुलवामा,उरी,डोकलाम,गलवान या घटना सांगतात हा 'नवा भारत'\n'मोदी हे केवळ बोलणारे नाही तर काम करून दाखविणारे नेतृत्व'\nमुंबई, 18 सप्टेंबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/koustubh-patait", "date_download": "2021-07-30T01:15:36Z", "digest": "sha1:JUTPK6DWVX5C7X2AUWCCNJTGOOW5GMXZ", "length": 4824, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कौस्तुभ पटाईत, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nलेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा\nपुण्यात १७ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘आयसीए’ चित्रपट महोत्सव होत आहे. सामान्य माणसांचे जगण्याचे आयाम दाखवणारे दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांना या महोत्सव ...\nकस्तुरी : न्यूनगंडात दडपलेल्या मनाचा आत्मशोध\nजीवनासाठी नशीबाला जबाबदार धरणं हे आपलं आवडतं तत्वज्ञान आहे. अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या माणसांना या तत्वज्ञानाची गुटी लहानपणीच पाजली जाते. मग आहे ती परिस ...\n‘द ग्रेट सायलन्स’: सत्तेच्या निर्घृण दमनतंत्राची कहाणी\nएकदा का समुहाचं खलनायकीकरण झालं की त्याला कसंही दडपणं सोपं जातं. त्यांच्यावर झालेली हिंसा अन्याय ठरत नाही तर तिला सत्तेच्या पाठिंब्याने नैतिकता प्राप् ...\n‘मी रक्सम’: गंगाजमनी तहजीबचा नवा आविष्कार\nकला आणि कलाकार यांचा सांस्कृतिक दहशतवाद्यांशी संघर्ष मागच्या काळात प्रचंड वाढलाय. ‘मी रक्सम’ अशाच सांस्कृतिक संघर्षाला चित्रीत तर करतोच शिवाय चित्रपट ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/publications", "date_download": "2021-07-30T01:54:29Z", "digest": "sha1:Y7NLYKPDFSLKRI3NY52DDUFKNIRBXQHE", "length": 16484, "nlines": 333, "source_domain": "pmc.gov.in", "title": "प्रकाशने", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » प्रकाशने\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/decline-in-the-index-the-rupee-depreciated-the-result-of-the-federal-reserves-interest-rate-hike-signal/", "date_download": "2021-07-30T01:05:38Z", "digest": "sha1:EARFG4YLDCBAM5R3I2KHS6H7EFGZN7E3", "length": 8963, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्देशांकात घट! रुपया घसरला; फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीच्या संकेताचा परिणाम – Dainik Prabhat", "raw_content": "\n रुपया घसरला; फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीच्या संकेताचा परिणाम\nमुंबई – अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने महागाई वाढत असल्यामुळे व्याजदर वाढ लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत आपल्या पतधोरणात दिले आहेत. यामुळे डॉलर वधारत असून अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांकात घट झाली. रुपयाच्या मूल्यात ही मोठी घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.\nबाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 76 अंकांनी कमी होऊ होऊन 15, 691 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 178 अंकांनी कमी होऊन 52,323 अंकांवर बंद झाला.\nरुपयाचा भाव आज 76 पैशाने कोसळून 74.08 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. तर रुपया कमकुवत होत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यात तेजीत होत्या. इंडसइंड बॅंक, मारुती,ऍक्‍सिस बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी या कंपन्या पिछाडीवर होत्या. तर अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्‌स, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा या कंपन्या आघाडीवर होत्या.\nअमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने यावर्षी विकास दर सात टक्के इतका होईल असे सांगितले आहे. त्याचबरोबर 2024 ऐवजी 2023 पासून व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्यामुळे क्रुडचे दर वाढत आहेत. आता क्रुडचे दर 74.40 प्रती पिंपावर गेले आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआता घरपोच मिळणार कारचे स्पेअर पार्ट्स\n…तरीही व्याजदर वाढणार नाहीत; स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालातील निष्कर्ष\nStock Market : निर्देशांकांत मोठी वाढ; ताळेबंदच्या आधारावर गुंतवणूकदारांकडून निवडक…\nअदानीचं उत्पन्न घटलं, तिसऱ्या नंबरवर घसरण\nविक्रमी पातळीवरून निर्देशांकात घसरण\nअग्रलेख : आणखी एका शेअर घोटाळ्याची धास्ती\nशेअर मार्केट : एक ट्विट अन् अदानी ग्रुपला 1.03 लाख कोटींचा फटका\nनिफ्टी, सेंसेक्‍स विक्रमी पातळीवर; ‘रिलायन्स’कडून तेजीचे नेतृत्व\nनिफ्टी पुन्हा 15 हजारांवर\nपावर ग्रीडचा आयपीओ 29 एप्रिलपासून\nStock Market | शेअर बाजारांना करोनाचा संसर्ग; निर्देशांकात मोठी ‘घट’\nStock Market Updates | निर्देशांकात किरकोळ वाढ; शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nStock Market : निर्देशांकांत मोठी वाढ; ताळेबंदच्या आधारावर गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी\nअदानीचं उत्पन्न घटलं, तिसऱ्या नंबरवर घसरण\nविक्रमी पातळीवरून निर्देशांकात घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_100.html", "date_download": "2021-07-30T01:23:38Z", "digest": "sha1:HOQDFUIR5PDNMM4IMNJX445A3XQO7T46", "length": 8013, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लग्न झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:31:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ श���ंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/man-doing-shavasana-dog-gives-cpr-video-viral-on-social-media-mhpl-562942.html", "date_download": "2021-07-30T00:41:08Z", "digest": "sha1:W4AWVLO3RM6ZWT5UDW7VCZRWADKMLCC4", "length": 8484, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल– News18 Lokmat", "raw_content": "\nशवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल\nकुत्र्याने असं काही केलं ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल.\nकुत्र्याने असं काही केलं ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल.\nमुंबई, 10 जून : प्राणी (Animal) माणसांपेक्षाही हुशार असतात, याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. बहुतेक वेळा जे माणसांना कळत नाही ते प्राण्यांना कळतं. जे माणसांनी करायला हवं, ते प्राणी करतात आणि ज्या चुका माणसं करतात, माणसांच्या त्या चुका प्राणी सुधारतात. प्राण्यांच्या हुशारीचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या अशाच एका हुशार कुत्र्याचा (Dog Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती जमिनीवर झोपली आहे. खरंतर ती झोपली नाही तर शवासन करत आहे. आपल्या मालकाला असं जमिनीवर पडलेलं पाहून त्याचा कुत्रा त्याच्याजवळ येतो. त्याच्या छातीवर बसतो आणि आपल्या पुढच्या दोन पायांनी त्याच्या छातीवर दाब देतो.\nजब शवासन आपका पसंदीदा आसन हो, और #Doggie को ग़लतफ़हमी हो जाए... Hilarious moment caught\nहा कुत्रा असं नेमकं का करतो आहे, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जर तुम्ही नीट पाहिलं तर हा कुत्रा आपल्या मालकाला सीपीआर (Dog gave cpr) देतो आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, या कुत्र्याचा मालक जमिनीवर पडतो. त्याला वाटलं आपला मालक बेशुद्ध झाला. म्हणून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्याचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड सुरू होते. तो त्याच्या छातीवर बसून लगेच त्याला सीपीआर देऊ लागतो. हे वाचा - उंदीर असावा तसं सापाकडे टकामका पाहत होतं मांजर; पुढे जे घडलं ते पाहूनच उडाल कुत्रा इतक्या सफाईने तो सीपीआर देतो आहे, जणू त्याला प्रशिक्षणच दिलं गेलं आहे. अगदी कित्येक लोकांनाही अद्याप सीपीआर देता येत नाही. सर्वात आधी तो पाहतो की आपल्या मालकाच्या शरीरात काही हालचाल होते आहे की नाही. त्यानंतर तो मालकाजवळ येऊन भुंकतो. आपण भुंकल्यानंतर आपला मालक जागा होतो की नाही ते तो तपासतो. मालक तरीही उठत नाही म्हणून तो त्याच्याजवळ येऊन त्याच्या हृदयावर कान ठेवतो आणि तिथून काही आवाज येतो आहे का ते पाहतो. त्यानंतर तो आपल्या पुढच्या दोन पंजांनी छातीवर दाब देतो, म्हणजेच सीपीआर द्यायला सुरुवात करतो. थोड्या वेळाने तो आपलं तोंड मालकाच्या तोंडाजवळ नेतो आणि त्याचा श्वासोच्छवास सुरू आहे का हे तपासतो. पुन्हा सीपीआर देतो आणि पुन्हा श्वास तपासतो. हे वाचा - शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण कदाचित या कुत्र्याच्या जागी एखादा माणूस असता तर त्याला असं काही सूचलंही नसतं. भले त्या व्यक्तीसोबत तसं काही वाईट घडलं नाही, पण तरी त्याचा जीव आणि वेळेचं महत्त्वं कुत्र्याने जाणलं. त्याला समोर जशी परिस्थिती दिसली त्यावर या कुत्र्याने लगेच कृती केली आहे, हे महत्त्वाचं आहे.\nशवासन करत होता मालक, छातीवर बसला कुत्रा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही चक्रवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1302/", "date_download": "2021-07-30T00:47:05Z", "digest": "sha1:NIRGCRWHW2HK7SYCWBYXFN6NRECKBRFE", "length": 4723, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एक प्रवास मैत्रीचा", "raw_content": "\nजश्या हळुवार पावसाच्या सरींचा\nती पावसाची सर अलगद येवुन जावी\nअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..\nजणु अलगद पडणार-या गारांचा\nन बोलताही बरच काही सांगणारा\nअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..\nशुन्यातुन नवे जग साकारणारा\nअन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..\nक्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा\nअन रडवुन हळुच हसवणारा..\nजिंकलो तर संसार मांडायचा\nअन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..\nसुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा\nअन नवी उमेद देणार-या घडींचा..\nसाठवु म्हंटले तर साठवणींचा\nआठवु म्हंटले तर आठवणींचा´---------\nमैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारख असायला हवे.\nत्याची कितीही ज़ाळी झाली तरी पण ते\nजीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन ठेवायला हवे\nRe: एक प्रवास मैत्रीचा\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2538", "date_download": "2021-07-30T00:40:55Z", "digest": "sha1:WGRVG35ZVGIHNQCZUAFOLSM3XEUZZ4JP", "length": 13247, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "ब्रेकिंग न्यूज :-नॉट फॉर सेल सिमेंट चोरीत अडकलेले राजू रेड्डी आता अन्नधान्य वाटपात अडकले ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :-नॉट फॉर सेल सिमेंट चोरीत अडकलेले राजू रेड्डी आता अन्नधान्य वाटपात अडकले \nब्रेकिंग न्यूज :-नॉट फॉर सेल सिमेंट चोरीत अडकलेले राजू रेड्डी आता अन्नधान्य वाटपात अडकले \nघूग्गूस येथील गरीब महिलांनी राजू रेड्डी यांच्यावर वेकोलितून मिळणाऱ्या अन्नधान्याची अफरातफर करण्याचा केला आरोप\nस्वतःला समाजसेवक समजणारे काँग्रेस कमेटी घूग्गूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट बैगा खुल्या मार्केटमधे विकल्या प्रकरणी घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला होता. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केल्याने महाराष्ट्र शासनाने सीआयडी चौकशी सुरू केली होती, ते प्रकरण ताजे असतांना आता कोरोनाच्या या संकटात एकीकडे जात पात धर्म भेद बाजूला सारून सर्व स्तरातुन गोरगरिबांना लॉकडाऊनच्या या काळात अन्नधान्य पुरवठा अनेक कंपन्या आणि संस्था करीत आहे. मात्र घूग्गूस परिसरातील गरीब जनतेला वेकोलीकडून जे मदत अन्नधान्य स्वरूपात मिळत आहे त्याची जबाबदारी राजू रेड्डी यांनी घेतल्याचे कळते परंतु त्यांनी घूग्गूस शहरातील अनेक वार्डात गोरगरिबांना मद��� कार्य पोहचवीले नसल्याची ओरड सर्वसामान्य गरीब जनता करीत असून राजू रेड्डी यांनी वेकोलीतून मिळालेल्या अन्नधान्याची अफरातफर केल्याचा आरोप महिलांनी केला असल्याने या गंभीर प्रकरणी प्रशासनाने मध्यस्थी करून राजू रेड्डी यांच्यावर कारवाई करावी व गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करावे अशी मागणी घूग्गूस येथील अन्नधान्यापासून वंचित महिला करीत आहे.\nधक्कादायक :- भाजपच्या वर्धापनदिनाच्या पूर्व संध्येला दिवे उजळण्याचे मोदींचे छडयंत्रकारी आव्हान \nब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाची बत्ती ऊर्जामंत्री नितीन राऊत ने केली गुल आता पूर्ण लाईट होनार नाही बंद \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/prince-philip-dies-tragically-age-99-12313", "date_download": "2021-07-29T23:53:50Z", "digest": "sha1:S37F3RL5D47JZ4OQ2GQDUCQ2ANAPR2Q6", "length": 3283, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी दुःखद निधन", "raw_content": "\nप्रिन्स फिलिप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी दुःखद निधन\nब्रिटनची दुसरी राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं दुःखद निधन झालं आहे. यासंदर्भातील माहीती बकिंगहॅम पॅलेसकडून देण्यात आली आहे. राणी एलिझाबेथ यांच्याशी प्रिन्स फिलीप यांचा विवाह 1947 मध्ये झाला होता. ब्रिटीश राजघराण्यातील सर्वाधिक काळ व्यतीत केलेले पती पत्नी होते.\nआठवड्यापूर्वीच प्रिन्स फिलिप रुग्णालयामधून बंकिमहॅम पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रीया करण्यात आली होती. महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ते स्वर्गवासी झाले. ''अतिशय खेदाने राणी एलिझाबेथ हे जाहीर करत आहे की, त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे आज सकाळी विंडसर कॅसेलमध्ये निधन झालं आहे,’’ असं बंकिमहॅम पॅलेसकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. (Prince Philip dies tragically at the age of 99)\n‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकुट हिसकावणाऱ्या परिक्षकाला अटक\nप्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांना चार पुत्र, आठ नातू आणि 10 पणतू आहेत. प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी झाला होता. राणी एलिझाबेथ ब्रिटनच्या राणी होण्याआगोदर 5 वर्ष आधी त्यांचा विवाह झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/farmer-protest-joint-delegation-opposition-parties-including-rahul-gandhi-sharad-pawar-will", "date_download": "2021-07-30T01:01:31Z", "digest": "sha1:MN7R3FPRTJIEGU4C7SX6JPHR56N7XYQK", "length": 7857, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार", "raw_content": "\nकेंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे.\nशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार-राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरु आहे. ऐन थंडीतही शेतकऱ्यांचा निश्चय ढळलेला नाहीये. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. चर्चेच्या अनेक बैठका होऊनही अद्याप तोडगा निघाला नाहीये. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद संपूर्ण देशभरातून पहायला मिळाला. यादरम्यानच आता विरोधी पक्षांच्या प्रतिनधींचे एक मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.\nकाँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सीपीआय(एम) चे महासचिव सीताराम येच्यूरी यांच्यासह पाच नेते उद्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील. कोविड-19 च्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींना फक्त पाचच नेत्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे.\nहेही वाचा - राज्यपाल कोश्यारी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; अवमान कारवाईला स्थगिती\nराष्ट्रपतींशी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या भेटीची माहिती सीताराम येच्युरीने दिली आहे. कृषी कायद्याच्या मुद्यावरुनच ही भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. गेल्या 13 दिवसांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने कृषी कायदे परत घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उद्या शेतकरी आणि सरकारच्या दरम्यान चर्चेची सहावी फेरी होणार आहे. आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत मात्र, अद्याप योग्य तोडगा निघाला नाहीये. आज शेतकरी नेत्यांची गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक आहे. ही बैठक आज मंगळवार सायंकाळी सात वाजता होणार आहे. उद्या राष्ट्रपतींसोबत होणाऱ्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँ���्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, सीपीआयचे सीताराम येच्यूरी, सीपीआयचे डी राजा आणि डीएमकेचे टीकेएस एलनगोवन असणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/what-about-the-dp-of-eleven-villages-why-hurry-for-twenty-three-villages-question-of-mahavikas-morcha-office-bearers-nrab-155234/", "date_download": "2021-07-30T00:20:52Z", "digest": "sha1:F3LQXNKDLMXCSHQARE546UBKU2UH5TJW", "length": 17575, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | अकरा गावांच्या डीपीचे काय ? तेवीस गावांसाठी घाई कशाला ; महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रश्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपुणेअकरा गावांच्या डीपीचे काय तेवीस गावांसाठी घाई कशाला ; महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रश्न\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचा विरोध राहील. १५ जुलैला बोलविलेली विशेष सभा शासनाने रद्द करावी, यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना पत्र देणार आहे, अशी माहिती जगताप यांनी यावेळी दिली. याविषयावर महाविकास आघाडीची बैठक हाेणार आहे.\nपुणे : नियाेजित विकासाचे कारण पुढे करीत तेवीस गावांचा विकास आराखड्यासाठी खास सभा बाेलविणाऱ्या सत्ताधारी भाजपने समाविष्ठ अकरा गावांचा विकास आराखडा अद्याप का केला नाही त्याची स्थिती काय हे सांगावे असे प्रश्न महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तेवीस गावांचा विकास आराखडा ( डीपी ) तयार केला आहे. यात महापािलका बदल करू शकते, तरी देखील आपणच हा विकास अाराखडा तयार करण्याच्या हट्टाहासामुळे गावांच्या विकासावर परीणाम हाेणार असल्याची िटका पदाधिकाऱ्यांनी केली अाहे. तसेच शेवटी राज्य सरकारच िवकास अाराखड्याला अंतिम मंजुरी देणार असल्याचे सुचक िवधान पदाधिकाऱ्यांनी केले आहे.\nनुकतेच महापािलका हद्दीत समाविष्ठ केलेल्या तेवीस गावांच्या िवकास अाराखड्यावरुन महापािलकेतील राजकीय वातावरण तापले अाहे. सदर गावांचा पुर्वी पीएमअारडीए क्षेत्रात समावेश हाेता. पीएमअारडीएने या गावांच्या िवकास अाराखड्याचे काम केले अाहे. ताेच अाराखडा कायम ठेवण्यासंदर्भात प्रशासन अािण राज्य सरकार सकारात्मक अाहे. परंतु, त्याला अंतिम मंजुरी िमळालेली नाही. याचाच अाधार घेत महापािलकेतील सत्ताधारी भाजपने शहर सुधारणा समितीत िवकास अाराखड्याचे प्रारुप करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. त्यापाठाेपाठ १५ जुलै ( उद्या )विकास अाराखड्यासंदर्भात खास सभा अायाेजित केली अाहे. या सभेत नगरसेवकांनी उपस्थित रहावे असा ‘व्हीप’ काढला अाहे. सत्ताधारी भाजपने ही गावे महापािलकेत समाविष्ठ झाल्याने या गावांचा िवकास अाराखडा तयार करण्याचा अधिकार महापािलकेलाच असल्याचा दावा केला अाहे. खास सभा बाेलावुन राजकीय अािण कायदेशीर कुरघाेडी सत्ताधारी भाजपने केली अाहे.\n‘‘सत्ताधारी भाजपला विकास अाराखड्यात रस नाही. त्यांना यात गैरप्रकार करायचे अाहे, हे यापुर्वीच्या येवलेवाडीच्या िवकास अाराखड्यातून स्पष्ट झालेे अाहे. हा िवकास अाराखडा ते मंजुर करू शकले नाही, तीन वर्षांपुर्वी समाविष्ठ झालेल्या अकरा गावांचा ते िडपी करू शकले नाहीत. महापािलकेत सत्ता पुन्हा सत्ता येणार नाही म्हणून घाई गडबडीत खास सभा बाेलविण्याचा त्यांचा हेतू वेगळा अाहे. ’’\n-प्रशांत जगताप, शहराध्यक्ष आणि नगरसेवक, राष्ट्रवादी काॅंग्रेस\n‘‘महत्वाच्या िवषयावर काेणीही राजकारण करु नये. या गावांच्या विकास अाराखड्याचे काम पीएमअारडीएने पुर्ण केले अाहे. महापािलकेला यात बदल करता येऊ शकताे, पण सर्वांनी एकत्रितपणे िवचार करूनच निर्णय झाला पाहीजे. डीपी काेण करते हे महत्वाचे नाही. सत्ताधाऱ्यांनी अकरा गावांचा िवकास अाराखडा का केला नाही याच वेळी ही घाई का हे प्रश्न निर्माण हाेत अाहेत. पक्ष सांगेल त्यापद्धतीने अाम्ही निर्णय घेऊ ’’ -पृथ्वीराज सुतार , गटनेते , िशवसेना\n‘‘पीएमआरडीए ने केलेला प्रारूप विकास आराखडा घेवून त्यात महापालिकेने बदल करावा. त्यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचनांकरिता प्रसिध्द करण्यात यावा. मुख्य सभेच्या मंजूरीने राज्य शासनास ताे पाठवावा. सत्ताधाऱ्यांकडून बाेलविलेली सभा अाॅनलाईन बाेलाविण्यात अाली अाहे. ऑनलाईन मतदान घेता येणार नाही असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असताना बहुमताच्या जोरावर निर्णय घेता येणार नाही’’\n-अाबा बागुल, गटनेते , काॅंग्रेस\nराज्य सरकारकडे दाद मागणार\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचा विरोध राहील. १५ जुलैला बोलविलेली विशेष सभा शासनाने रद्द करावी, यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना पत्र देणार आहे, अशी माहिती जगताप यांनी यावेळी दिली. याविषयावर महाविकास आघाडीची बैठक हाेणार आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/home-schooling-will-be-important-for-students-says-vinay-gowda-nrka-147792/", "date_download": "2021-07-30T00:31:30Z", "digest": "sha1:QZLPZQQAAMCLXEWE475JUWEN4WKHW2RN", "length": 12336, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | 'घरोघरी शाळा' उपक्रम विद���यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल : विनय गौडा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसातारा‘घरोघरी शाळा’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल : विनय गौडा\nवावरहिरे : माण तालुक्यातील या ठिकाणी सुरू असलेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वडगाव गावचे सुपुत्र व वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओबासे प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी त्यांनी घराच्या दाराला लावलेली रिबन कापून घरोघरी शाळेचे उद्घाटन करून घरात तयार केलेली शाळा पाहताच ‘छान केलयं तुम्ही सर्व’ असे सहज उद्गार गौडा यांनी काढले. कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन, संचारबंदी असल्याने शाळा बंद आहे. त्यामुळे गेली दीड वर्ष डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहत आहे. या ऑनलाईन शिक्षणाची खरी भिस्त शिक्षक आणि पालकावरच आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थांचे उपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नाही. आजही ग्रामीण भागातील पालकांकडे सर्रास स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच राहू लागले.\nविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वडगाव ता. माण येथील शिक्षकांकडून गेल्या दीड वर्षापासून घरोघरी शाळा हा उपक्रम अखंडपणे उपक्रम राबविला गेला. विद्यार्थीही यात रमून गेले. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले. तसेच येथील शिक्षक संजय खरात यांना शब्बासकिची थाप देत या उपक्रमाचे कौतुक केले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/thinking-of-coming-to-mumbai-so-these-passengers-will-get-exemption-from-rt-pcr-test", "date_download": "2021-07-30T00:57:19Z", "digest": "sha1:ALWRDH3YUYMIUGKCFTQ2GH5COXCAWUST", "length": 5023, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट", "raw_content": "\nमुंबईला यायचा विचार करताय तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट\nगुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळ येथून येणाऱ्यांना हे आधी लागू होते.\nमुंबईला यायचा विचार करताय तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट Saam Tv\nकोविड -19 मधील नवीन रुग्णांमध्ये घट आणि लसीकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या स्थानिक प्रवाशांना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना RT-PCR चाचणी बंधकारक करणे बंद करावे अशी विनंती केली होती.\nसरकारने सांगितले आहे की संपूर्ण लसीकरण (Corona Vaccine) झालेल्या स्थानिक प्रवाशांना हवाईमार्गे मुंबईत प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी अहवाल असण्याची गरज भासणार नाही.\nशिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज\nदेशातूनच महानगरात येणाऱ्या प्रवाशाचे संपूर्ण लसीकरण झाले असल्यास RT-PCR अहवाल निगेटिव्ह बंधणकारक असणे बंद करावे अशी विनंती यापूर्वी बीएमसीने राज्य सरकारला केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, बीएमसीचे प्रमुख इक्बालसिंग चहल यांनी राज्य सरकारला या विनंतीसंदर्भात एक पत्र लिहिले होते. गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळ येथून येणाऱ्यांना हे आधी लागू होते. त्या काळात या राज्यात जास्त प्रमाणात संसर्ग होता. परंतु, त्यानंतर या राज्यातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांवर बंधनं घालण्यासाठी निर्बंध अधिक वाढवण्यात आले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nचहल यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले होते की बरेच लोक व्यवसायाच्या उद्देशाने दिल्ली आणि इतर भागात प्रवास करीत असतात आणि त्याच दिवशी परत येत होते आणि अशा परिस्थितीत एकढ्या कमी अवधीत RT-PCR चाचणी अहवाल मिळणे अशक्य होते. कोविड -19 लसीकरण अभियान देशभरात सुरू असून संपूर्ण लसीकरण झालेल्या अनेक नागरिकांना RT-PCR चाचणी निगेटिव्ह अहवालाचा नियम माफ करावा अशी विनंती करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T02:32:00Z", "digest": "sha1:YLTYEOKXS7UEJCTLOE333B6O6BOKFE34", "length": 6641, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिल व्होस - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव विल्यम व्होस\nजन्म ८ ऑगस्ट १९०९ (1909-08-08)\n६ जून, १९८४ (वय ७४)\nगोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने जलद-मध्यम\nक.सा. पदार्पण (२५३) ११ जानेवारी १९३०: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा क.सा. ७ जानेवारी १९४७: वि ऑस्ट्रेलिया\nफलंदाजीची सरासरी १३.३९ १९.२१\nसर्वोच्च धावसंख्या ६६ १२९\nगोलंदाजीची सरासरी २७.८८ २३.०८\nएका डावात ५ बळी ३ ८४\nएका सामन्यात १० बळी २ २०\nसर्वोत्तम गोलंदाजी ७/७० ८/३०\n६ मार्च, इ.स. २००९\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nविल्यम बिल व्होस (ऑगस्ट ८, इ.स. १९०९:कर्कबी-इन-ऍशफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - जून ६, इ.स. १९८४:लेंटन, नॉटिंगहॅमशायर) हा इंग्लंडकडून २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९८४ मधील मृत्यू\nइ.स. १९०९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८४ मध्ये मृत क्रिकेट खेळाडू\n८ ऑगस्ट रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/inculcate-virtues-and-become-an-ideal/?add-to-cart=4755", "date_download": "2021-07-30T00:53:25Z", "digest": "sha1:F2MOFNIJQF7O7YZT5DLEKAZWZTUAMZZ6", "length": 14611, "nlines": 358, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Inculcate virtues and become an ideal – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nराष्ट्र एवं धर्म प्रेमी बनो \nगुण बढाकर आदर्श बनें \nस्वभावदोष दूर कर आनन्दी बनें \nसुसंस्कार एवं उत्तम व्यवहार\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/anganwadi-tai-renu-vasaves-duty-in-narmada-valley-in-nandurbar-district-even-during-the-lockdown-127821889.html", "date_download": "2021-07-30T02:20:26Z", "digest": "sha1:FR6O2PVTBISMCWLDMFK52RJIXRNUKVJW", "length": 7719, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anganwadi Tai Renu Vasave's duty in Narmada valley in Nandurbar district even during the lockdown | लहान लेकरासह बोटीतून पाेहाेचवला पोषण आहार, लॉकडाऊनच्या काळातही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा खोऱ्यातल्या अंगणवाडी ताई रेणू वसावेंची कर्तव्यनिष्ठा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयशोगाथा:लहान लेकरासह बोटीतून पाेहाेचवला पोषण आहार, लॉकडाऊनच्या काळातही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा खोऱ्यातल्या अंगणवाडी ताई रेणू वसावेंची कर्तव्यनिष्ठा\nनंदुरबार | रणजित राजपूत9 महिन्यांपूर्वी\nकोरोनाचा काळ आणि अतिदुर्गमतेचा शाप यामुळे अंगणवाड्यांमधील लेकरे असोत वा शाळेतील बालके असोत, पोषण आहार पोहोचवणे हे प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हान बनले होते. अशा वेळी एक अंगणवाडी ताई मात्र आपल्या लहान्या लेकरासह गावातल्या लहान्यांचा आहार घेऊन नियमित पाड्यावर पोहोचली. लॉकडाऊनच्या काळात बोटीतून पोषण आहार पोहोचवणाऱ्या चिमलखेडी या अतिदुर्गम गावच्या अंगणवाडी सेविका रेणू वसावे यांची ही यशोगाथा.\nनंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव हे अतिदुर्गम तालुके. नर्मदा काठावरील अतिशय खडतर जीवन. लॉकडाऊनच्या काळात या गावांमधील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेणू रमेश वसाव�� यांनी मात्र कर्तव्यात कसूर केली नाही. कधी बोटीतून तर कधी पहाडाच्या वाटा तुडवत त्या गावागावात जात राहिल्या. हात धुण्याचा मंत्र आदिवासी खेड्यापाड्यातील महिलांना सांगत राहिल्या. अनेक गावांपर्यंत जाण्याचा रस्ता नव्हता तर अनेक ठिकाणी गाड्याही बंद झालेल्या. पण रेणूताईंनी रस्ता नाही, वाहन नाही अशा परिस्थितीतही बोटीतून, पावसापाण्यातून वाट काढत शासनाने नेमून दिलेले जनजागृतीचे, आहार पोहोचवण्याचे काम पार पाडले. नर्मदेच्या काठांवरील गावे पालथी घालत कोविडपासून वाचण्याची माहिती महिलांना दिली. आजारी बालकांना फिरत्या दवाखान्यापर्यंत नेले. ही गावे एवढी दुर्गम की प्रसंगी त्यांना मोलगी सारख्या गावात मुक्काम करण्याचीही वेळ आली, तरी त्या डगमगल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी झाला नाही. जे काम दिले ते आनंदानेच केले पाहिजे ही त्यांची भूमिका. त्यामुळेच अडथळे कितीही जास्त असोत आणि वेतन कितीही कमी असो, याचा विचार न करता त्यांनी कोविडच्या संकटात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडले.\nपाड्यापाड्यांवर जाऊन केली जागृती\nकोविड काळात गरोदर महिला हा संवेदनशील समूह. त्यांच्यापर्यंत प्रतिबंधात्मक काळजीची माहिती, पूरक औषधे आणि पोषण आहार पोहोचवण्याची जोखमीची जबाबदारी अंगणवाडी सेविका म्हणून रेणूताईंनी निभावली. अंगणवाड्या बंद होत्या, पण त्यांचे काम थांबले नाही.\nकाेराेना काळात कुठे प्रशासनातील कडी म्हणून, कुठे दवाखान्यातील सेवा म्हणून तर कुठे थेट सामाजिक बांधिलकीचा वसा जपत माणुसकीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणीं’च्या यशोगाथांवर महिला - बालविकास विभाग आणि ‘दिव्य मराठी’चा प्रकाशझोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-divyamarathi-article-on-adiwasi-farmers-protest-in-mumbai-5829809-NOR.html", "date_download": "2021-07-30T00:22:15Z", "digest": "sha1:C7VOGRIF4XY2KVQEOCFY5NWQFCTM5UI6", "length": 12167, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi article on adiwasi, farmers protest in mumbai | सलोखा आणि समस्या (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसलोखा आणि समस्या (अग्रलेख)\nआदिवासी शेतकऱ्यांच्या मुंबईतील मोर्चाने देशाचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत गरिबीत आयुष्य घालवणारे हजारो आदिवासी नाशिकहून निघाले तेव्ह��पासून या मोर्चाबद्दलची उत्सुकता वाढली होती. हातात लाल झेंडा घेऊन शांतपणे, शिस्तीत, एका रांगेत चालणारे हजारो आदिवासी पाहून शहरी माणूस थक्क झाला. हजारोंचा मोर्चा म्हणजे अव्यवस्था व झुंडशाहीचे प्रदर्शन असा अनुभव देशात इतरत्र येतो. महाराष्ट्राने मात्र गेल्या दोन वर्षांत नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मोर्चा शिस्तीत चालला आणि विध्वंस करण्यापासून दक्षतेने दूर राहिला. मराठा मोर्चाने याचा पायंडा पाडला. अर्थात आमदार गावित यांनी योजलेले पूर्वीचे मोर्चेही शिस्तीत चालले. गावितांचे ते वैशिष्ट्य आहे. मोर्चा शिस्तीत असल्यामुळे मुंबई ठप्प झाली नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन मोर्चेकऱ्यांनी, अतिशय थकलेले असतानाही, पुन्हा २० किमीची पायपीट केली व रात्रीच आझाद मैदान गाठले. आदिवासींची ही कृती मुंबईकरांचे हृदय जिंकून गेली.\nवर्षाला जेमतेम हजारभर रुपये मिळवणाऱ्या आदिवासींची सांस्कृतिक श्रीमंती, पैशाने श्रीमंत असलेल्या मुंबईकरांना दिपवून गेली. शहर व शेतकरी यांच्यातील दरी सांधण्यास याने मदत केली हे योगेंद्र यादवांचे निरीक्षण बरोबर आहे. आदिवासी शेतकरी व मुंबईकर यांच्यात संघर्षाऐवजी मैत्रभाव निर्माण झाला. प्रत्येक जाती-जमातींमध्ये एकमेकांविषयी द्वेषभाव पेटवण्याचा उद्योग काही उपद्व्यापी मंडळी व त्यांच्या नेत्यांकडून सुरू असताना लाल निशाण गटाच्या नेत्यांनी ते उद्योग केले नाहीत याबद्दल आमदार गावित, कॉम्रेड अशोक ढवळे यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. सध्या भाजप व कम्युनिस्ट यांच्यातून विस्तव जात नाही. परंतु, मुंबईमध्ये भाजपचे सरकार आणि कम्युनिस्ट नेते यांच्यात सलोखा दिसला व तो दिलासादायक होता. शक्तिप्रदर्शनाबरोबरच वाटाघाटीला तयारी आणि आक्रस्तळेपणापेक्षा व्यावहारिक उपाययोजना शोधण्याची धडपड ही या मोर्चाची आणखी एक महत्त्वाची उपलब्धी आहे. लोकशाही व्यवस्थेत समस्या सोडवण्याचा हाच एक मार्ग आहे. आदिवासी शेतकरी आणि त्यांचे नेते यांनी तो मार्ग अनुसरला, तसेच देवेंद्र फडणवीस सरकारनेही अतिशय संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळून मोर्चेकऱ्यांचा हिरमोड होऊ दिला नाही. अन्य अनेक पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरसावले असतानाही मोर्चेकरी व सरकार यांचे समंजस वर्तन कौतुक करण्याजोगे होते. समस्येवर सलोख्यातून मार्ग काढता येतो हे या मोर्चाने दाखवले.\nआदिवासींच्या मोर्चाला चांगली प्रसिद्धी मिळत आहे हे लक्षात येताच राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे असे सर्व जण स्वागताला उतरले. सरकारला घेरण्यासाठी आयती संधी मिळाली या आनंदात ते होते. मोर्चाने मुंबईत आणखी तळ ठोकला असता आणि प्रश्न चिघळला असता तर विरोधक खुश झाले असते. वस्तुत: आदिवासी शेतकरी व अन्य शेतकऱ्यांची अशी दैना होण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची राजवट मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा करणारी धोरणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत राबवली गेली. सिंचनात महाराष्ट्र मागे पडला तो याच पक्षांच्या भ्रष्टाचारामुळे. सत्ताधारी फडणवीस सरकारला काही प्रश्नांबाबत जरूर जाब विचारला पाहिजे, पण परिस्थितीने इतके गंभीर स्वरूप घेण्यामागे कोण होते याचाही विचार केला गेला पाहिजे. दुर्दैवाने खोल कारणमीमांसा करण्याची सवय आपल्या समाजात नाही आणि माध्यमांमध्ये तर बिलकुल नाही. सध्याच्या सरकारबरोबर आधीच्या सरकारची उलटतपासणी करणेही आवश्यक असते हे आपल्या ध्यानात येत नाही. सुदैवाने काही माध्यमांनी तशी उलटतपासणी केली. भावनेवर आधारित, नाट्यमय विचार करण्याची सवय अलीकडे सर्वांना लागली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवरही तसाच विचार केला गेला तर शेतकऱ्यांच्या समस्या कधीही सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्यांवरील कोणते उपाय व्यावहारिक आहेत यावर चर्चा होऊन धोरण ठरवले पाहिजे.\nकर्जमाफीसारख्या लोकप्रिय उपायांनी शेतकऱ्याचे काहीही भले होणार नाही. तंत्रज्ञानापासून भांडवलापर्यंत अनेक बाबींचा विचार करून व्यापारी वृत्तीने शेती करण्याचे शिक्षण शेतकऱ्यांना द्यावे लागेल. सध्या शेतकरी विरुद्ध उद्योजक असा कलगीतुरा लावण्याचा उद्योग काही जण करतात. ते घातक आहे. उद्योजक ज्या धोरणीपणे व्यवसाय करतो, तसा धोरणीपणा शेतकऱ्यांमध्ये रुजवणे महत्त्वाचे आहे. अल्पभूधारक शेतकरी भुकेकंगाल होत असताना काही ठिकाणचे अल्पभूधारक गटशेती करून कमाई वाढवीत आहेत. बाजारपेठेच्या कलानुसार पीक घेऊन आर्थिक स्थिरता मिळवणारेही शेतकरी आहेत. परंतु, अद्ययावत तंत्रज्ञान अतिशय सुलभ रीतीने शेतीमध्ये न येणे ही मुख्य समस्या आहे. या समस्येकडे कोणत्याच सरकारने नीट लक्ष दिलेले नाही. तंत्रज्ञान, भांडव�� व व्यावसायिकता याचा जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत असे कितीही मोर्चे निघाले तरी शेती आतबट्ट्याची राहणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-womens-cricket-world-cup-2021-india-not-qualify-for-tournament-mhsy-441087.html", "date_download": "2021-07-30T01:18:46Z", "digest": "sha1:KCBRCR3K4JYQZ7ENLQJPU7CTOYNJTZUK", "length": 7086, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, खेळावी लागणार पात्रता फेरी?– News18 Lokmat", "raw_content": "\nटीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, खेळावी लागणार पात्रता फेरी\nआयसीसीने न्यूझीलंडमध्ये 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.\nआयसीसीने न्यूझीलंडमध्ये 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.\nदुबई, 12 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपनंतर आता 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा आयसीसीने केली आहे. यामध्ये जगातील टॉप टेन संघ सहभागी होणार आहेत. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडियाला थेट प्रवेश देण्यात आलेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 ते 7 मार्च 2021 या कालावधीत न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाला आयसीसीच्या नियमांनुसार प्रवेश मिळाला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत आयोजक देश आणि वनडे इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमधील चार अव्वल संघांसह पाच संघांना थेट प्रवेश मिळतो. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार यजमान असलेल्या न्यूझीलंडला, पहिल्या स्थानी असलेली ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावरच्या इंग्लंड, पाचव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिका यांना थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र भारत- पाकिस्तान यांचा निर्णय घेतलेला नाही. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कोणताच सामना खेळत नाही. त्यामुळे भारतीय संघाला पॉइंट मिळालेले नाहीत. स्पर्धेत थेट प्रवेशासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आय़सीसीकडे अर्ज केला आहे. दोन्ही संघांना समान गुण देण्याची मागणी बीसीसीआयने केली आहे. तर पाकने मात्र भारत सामना खेळण्यास तयार नाही त्यामुळे आम्हालाच सर्व गुण द्या असं म्हटलं आहे. भारत-पाक यांच्यातील वाद आता आयसीसीसमोर आहे. यात समान गुण देण्याचा निर्णय घेतल्यास भारत थेट वर्ल्ड कपमध्ये खेळू शकेल. मात्र पाकिस्तानला सगळे गुण दिले तर पाकिस्तान स्पर्धेत थेट प्रवेश मिळवेल आणि भारताला पात्रता फेरी खेळावी लागेल. हे वाचा : अजब लॉजिक विराट-सेहवागमुळे ट��म इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव पात्रता फेरीची स्पर्धा जुलै महिन्यात लंकेमध्ये होणार आहे. यामध्ये टॉप 3 संघात स्थान मिळवलं तरच टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये खेळता येईल. 2021 चा वर्ल्ड कप रॉबिन राउंड पद्धतीने होईल. त्यामुळे लीग स्टेजमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. हे वाचा : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण विराट-सेहवागमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव पात्रता फेरीची स्पर्धा जुलै महिन्यात लंकेमध्ये होणार आहे. यामध्ये टॉप 3 संघात स्थान मिळवलं तरच टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये खेळता येईल. 2021 चा वर्ल्ड कप रॉबिन राउंड पद्धतीने होईल. त्यामुळे लीग स्टेजमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. हे वाचा : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण ‘हे’ चार खेळाडू लवकरच घेऊ शकतात निवृत्ती\nटीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, खेळावी लागणार पात्रता फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/521213", "date_download": "2021-07-30T01:39:33Z", "digest": "sha1:ZU23UZODWRBMTFC7KZW6J6KDL3ZMAE2B", "length": 2276, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फोर्ट वर्थ, टेक्सास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फोर्ट वर्थ, टेक्सास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nफोर्ट वर्थ, टेक्सास (संपादन)\n२३:२७, १७ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: war:Fort Worth, Texas\n१५:०३, १६ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२३:२७, १७ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: war:Fort Worth, Texas)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/sarswati/", "date_download": "2021-07-30T01:33:58Z", "digest": "sha1:JSJOISR3DGK45P44JAQJDBR5XTJYNNA7", "length": 10146, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "सरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\n���ी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी सरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी\nसरु आणि मोठे मालक यांची दुबईची वारी\non: February 28, 2017 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nकलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ रंजक वळणावर\nसरस्वती आणि राघव लवकरच दुबईची वारी करणार आहेत असे समजते. सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर गावी जाणार असून त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप महत्वाची असणारा आहे. पण ही दुबई ट्रीप सुखरूप होईल का, या उत्सुकतेने कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ रंजक वळण घेणार आहे.\nकलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या, काही वाईट काही चांगल्या. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले, आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली आहे, मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनातदेखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले. तिने घरात तिची महत्वपूर्ण जागा निर्माण केली. पण सध्या वाड्यात अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या सरस्वतीला देखील थोड्या आश्चर्यकारक वाटत आहेत. वाड्यामध्ये अनेक वेगवेगळे चेहरे आले आहेत ते कोण आहेत त्यांचा हेतू काय आहे त्यांचा हेतू काय आहेसरस्वतीच्या जीवाला धोका तर नाही नासरस्वतीच्या जीवाला धोका तर नाही ना या मधून सरस्वती कसा मार्ग काढणार या मधून सरस्वती कसा मार्ग काढणार असे अनेक प्रश्न सरस्वतीच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात वाद नाही. पण या सगळ्या प्रश्नांचा उलघडा लवकरच प्रेक्षकांसमोर होणार आहे हे नक्की.\nनुकताच वाड्यामध्ये रखमा आणि राधाची एन्ट्री झाली आहे. त्यांचे हेतू काही बरे नाहीत, अशी शंका सरुच्या मनात आली आहे. ही रखमा आणि राधा नक्की कुठल्या हेतूने वाड्यामध्ये आले आहेत त्यात सरुच्या जीवाला धोका आहे, सदानंद काळे नावाचा शुटर सरस्वतीला मारण्यासाठी वाड्यामध्ये आला आहे. रखमाचे पात्र उषा नाईक तर राधा ऋतुजा धर्माधिकारी वठवणार आहे. सदानंद काळेची भूमिका मयूर खांडगे निभवणार आहे.\nबऱ्याच कालावधीनंतर सरू आणि राघवच्या आयुष्यात हे क्षण आणि आनंद आला आहे, त्यांना इतका वेळ एकत्र मिळणार आहे. पण त्यांची ही दुबई ट्रीप सुखरूप होईल सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल कि खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल कि खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल सरू पहिल्यांदाच परदेशी जाणार आहे ते पण राघव बरोबर ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना सरू पहिल्यांदाच परदेशी जाणार आहे ते पण राघव बरोबर ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करते सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना हे सगळ बघण रंजक ठरणार आहे.\nया सगळ्या घडामोडी बघण्यासाठी बघत रहा सरस्वती कलर्स मराठीवर सोम ते शनि संध्या. ७ वा.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/111944/success-story-of-e-commerce-expert-anuj-mundra/", "date_download": "2021-07-30T01:20:00Z", "digest": "sha1:25OFN36WUA4DNZXCWBOVBKMIPP6SXMAL", "length": 20773, "nlines": 88, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' साडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह!", "raw_content": "\nसाडीच्या दुकानात तुटपुंज्या पगारावर काम करणारा बनला ई-कॉमर्स क्षेत्राचा बादशाह\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nनव्वदच्या दशकात ई कॉमर्स या संकल्पनेचा उदय होत होता. त्याकाळात अजूनही ऑनलाईन शॉपिंग हे कल्पनेपलीकडचं होतं. मात्र केवळ दशकभरातच ऑनलाईन शॉपिंगच्या या सेक्टरनं जी काही मुसंडी मारलेल��� आहे ती थक्क करणारी आहे.\nज्यांनी काळाची पावलं ओळखत या क्षेत्रात योग्य वेळी प्रवेश केला त्यापैकी एक नाव, अनुज मुंदडा.\nएकेकाळी केवळ चौदाशे रूपयांवर काम करणारे मुंदडा आज देशातल्या लोकप्रिय ईकॉमर्स साईटचे मालक आहेत आणि कोट्यावधींची उलाढाल करत आहेत.\nतो काळ साधारण २००१ ते २००३ दरम्यानचा होता. जयपूरमधल्या एका साडी शोरूममधे अनुज मुंदडा नावाचा एक तरूण केवळ चौदाशे रूपयांवर काम करायचा.\nइतक्या तुटपुंज्या पगारात आयुष्य काढता येणं अशक्य असल्याचं ओळखून हळूहळू लहान का होईना, त्यांनी स्वत:च्या व्यवसायाचं स्वप्न बघायला सुरवात केली होती. अखेरीस २००३ मधे साडी शोरूममधली नोकरी सोडून सूट पिसचा व्यवसायास सुरवात केली.\nव्यवसाय म्हणजे, इतर दहाजण जे करत तेच अनुज यांनी करायला सुरवात केली. उत्पादकाकंडून घाऊक दरात सूट पिस घ्यायचे आणि ते लहान , किरकोळ विक्रेत्यांना, व्यावसायिकांना विकायचे.\nया व्यवसायात बर्‍यापैकी कमाई झाल्यावर त्यांनी जयपूरमध्येच ब्लॉक आणि स्क्रिन पेंटिंगचं स्वत:चं युनिट चालू केलं.\nपुढची साधारण आठ नऊ वर्षं हा व्यवसाय उत्तम चाललेला असतानाच एका दिल्ली वारीत त्यांनी जबॉन्ग आणि स्नॅपडिलचं मोठं होर्डिंग बघितलं. त्यांच्यातल्या चाणाक्ष व्यवसायिकानं तिथल्या तिथे जाणलं की भारताचं शॉपिंगचं भविष्य इकॉमर्समधे दडलेलं आहे.\nयेणारा काळ भारतात ई-शॉपिंगची लाट आणेल हे त्यांनी जाणलं. जयपूरला आल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर, आपल्या सीएशी भेट घेऊन ऑर्गनायझेशन गाईडलाईन्स आणि कम्प्लायन्सेसविषयी सखोल माहिती घेतली.\nत्यांनी २०१२ मध्ये नंदानी क्रिएशन्स प्रा. लि. ची स्थापना केली आणि इंटरनेटवर जयपूरकुर्ती.कॉम नावानं मार्केटप्लेस तयार केली. पहिल्याच वर्षी ५९ लाखाची उलाढाल त्यांनी या जपूरकुर्ती मधून केली.\nपुढे जाऊन करोडोंची उलाढाल करणार्‍या या व्यवसायाची सुरवात अनुज यांनी अगदी मर्यादित भांडवलातून केलेली होती. छोटे छोटे व्यावसायिक अवलंबतात तोच मार्ग त्यांनी धरला होता.\nमित्रांकडून आणि जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेणे. या मदतीच्या माध्यमातून परत द्यायच्या बोलीवर त्यांनी पन्नास हजार जमवले आणि धंद्यात गुंतवले.\nत्यानंतर बँकेतून कर्ज काढत यात गुंतवणूक करत गेले. या पैशातून त्यांनी कुर्ती शिलाईसाठी दहा शिलाई मशिन्स घेतली. अनुज यांच्या पत्नी, वंदना मुंदडा या कुर्त्यांचं डिझाईनिंग करत असत.\nडिझाईनिंग, डायिंग, शिलाई, प्रिंटिंग असं सगळं गरजेचं काम जयपूरमधल्या कर्तारपूर इंडस्ट्रियल एरियात असणार्‍या मॅन्युफ़ॅक्चरिंग युनिटमधे केलं जायचं.\nजबॉन्ग आनि स्नॅपडिलवर लिस्टेड होत त्यांनी स्वत:च बनवलेले कुर्ते, पंजाबी सूट विक्रीस ठेवले.\nअनुज सांगतात, सुरवातीच्या काळात स्पर्धा कमी होती. ऑनलाईन विक्रित फारसे नामांकित, प्रस्थापित ब्रॅण्ड उतरले नव्हते त्यामुळे स्पर्धा कमी असली तरिही ऑनलाईन दुकान चालवणं तितकं सोपंही नव्हतं. कुरियर ते बारकोडिंग सगळंच बघावं लागत असे.\nशिपिंग ते एक्स्चेंज सगळंच आव्हानात्मक होतं. इतकंच नाही तर रिटर्नचा खर्चही बराच जास्त येत असे. त्या काळात मुळातच लोक ऑनलाईन शॉपिंगच्या तंत्राला अजून फारसे सरावलेले नव्हते.\nरेडिमेड कपड्यांमधे आपल्याला फिट होणार्‍या मापाचा ड्रेस निवडणं ग्राहकांना जमतंच असे असं नाही. त्यातही कुर्त्याचे कटिंग आणि फिटिंगनुसार साईझही बदलत असल्यानं गोंधळ उडायचा.\nया सगळ्या आव्हानांमधून कंपनीची वाटचाल चाललेली असतानाच अदिदास, बिबा, विल्स अशा कंपन्यादेखील ऑनलाईन शॉपिंगमधे उतरल्या.\nयामुळे स्पर्धा वाढली तरिही दुसर्‍या बाजूला फायदा असा झाला की, या ब्रॅण्डचा एक ग्राहकवर्ग होता, ज्याला हे ब्रॅण्ड ऑनलाईन शॉपिंगकडे वळवत होते. हाच ग्राहक व्हरायटिसाठी म्हणुन सहज इतर ब्रॅण्डही बघू लागला होता.\nयाचा परिणाम असा झाला की, अनायसाच नवा ग्राहक वर्ग जयपूर कुर्तीला मिळत गेला. या सगळ्यासोबत जयपूर कुर्तीनं एका अभिनव उपक्रमास सुरवात केली.\nपॅकिंग करताना ब्रॅण्डची माहिती, डिस्काऊंड व्हाउचर्स आणि कस्टमर केअर नंबर यांची माहिती असलेली पत्रकं घालायला सुरवात केली. याचा फायदा असा झाला की, लोकांमधली या ब्रॅण्डची विश्वासार्हता वाढत गेली.\nआज या ब्रॅण्डतर्फे रेडिमेड सुट्स, बॉटम्स, कुर्तीज, फ्यूजन वेअर आणि इतर रेडिमेड कपडे विकले जातात. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही या ब्रॅण्डनं आपले पाय रोवले आहेत.\nअमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि इतर काही देशात आज या ब्रॅण्डनं लोकप्रियता मिळवलेली आहे. या सुटची किंमतही परवडणारी आहे.\nइथंपर्यंतचा प्रवास स्वबळावर उत्तमच चाललेला होता. व्यवसायात अडचणीही येतच होत्या, मात्र त्यावर मात करत न���कसान होऊ न देता ब्रॅण्डची वाटचाल तशी उत्तमच चाललेली होती.\nमात्र अनुज यांच्या आता लक्षात येऊ लागलं होतं की अजून मोठं व्हायचं असेल तर मात्र कंपनिचा पसारा वाढवायला हवाय. जास्तीत जास्त फंडची गरज लागणार आहे हे तर दिसतच होतं.\nया सगळ्याचा विचार करून २०१६ मधे जयपूरकुर्तीनं अखेर पब्लिक सेक्टरमधे प्रवेश केला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधे स्टार्ट अप आणि मिड साईझ्ड कंपन्याच्या वर्गवारीत जयपूरकुर्तीची वर्गवारी झाली. २०१६ मधे नंदानी क्रिएशन्सनं त्यांचा पहिला आयपीओ जाहिर केला.\nसुरवातीला स्वत:ची वेबसाईट असावी याची त्यांना गरजच वाटली नव्हती कारण एकतर तिचा निर्मितीचा खर्च, मेन्टेनन्सचा खर्च आणि त्याच्या कटकटीत अडकण्याची इच्छा नव्हती.\nयाशिवाय जबॉन्ग, स्नॅपडिल आणि नंतर नंतर टाटा क्लिक, फ़्लिपकार्ट, मिन्त्रा वगैरेसारखे इतर प्लॅटफॉर्म जयपूर कुर्तीसाठी पुरेसे वाटत होते.\nसुरुवातीला ९९.९ टक्के विक्री आम्ही इतर पोर्टलवरूनच करत होतो. हळूहळू आम्ही प्रयत्न न करताच या पोर्टलवरून आमच्या पोर्टलवर ग्राहक आपोआप येऊ लागले. आम्ही काहीही प्रयत्न न करताच हे घडत होतं.\nआम्ही व्यवसायाला सुरवात केली तेंव्हाचा ऑनलाईन शॉपिंग करणारा ग्राहक आणि आताचा ग्राहक, यात फरक पडलेला आहे. आताचा ग्राहक जास्त जागरूक आणि स्मार्ट बनला आहे.\nनेमकी काय आणि कशाची खरेदी करायची आहे हे आता त्याला माहित असतं, याचा परिणाम म्हणजे आमची रिटर्नची टक्केवारी ५० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर आलेली आहे.\n२०१९ मध्ये कंपनीने जयपूरमधे पहिलं शोरूम चालू केलं, अमैवा नावानं. मात्र ग्राहकांनी याला फारसा प्रतिसाद दिला नाही. २०२० च्या जानेवारीत या शोरूमचं नाव बदलून जयपूर कुर्ती डॉट कॉम असं करण्यात आलं.\nआता मात्र ग्राहकांची वर्दळ वाढली आणि जयपूरकुर्ती हा ब्रॅण्ड खरोखरच ग्राहकांना किती जवळचा वाटतो हे आम्हाला समजलं. या शोरूमचा प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता की, अल्पावधीतच आम्ही जयपूरमध्येच दोन शोरूम्स उघडली.\nअनुज सांगतात, जेंव्हा ते या व्यवसायात आले तेंव्हा भारतीय एथनिक पेहरावाचे ब्रॅण्ड फारसे अस्तित्वात नव्हते. आज बिबा, फॅबइंडिया, श्री, एथनिसिटि, ग्लोबल देसी असे अनेक ब्रॅण्ड मार्केटमधे आहेत.\nअलिकडेच करोनानं सर्वच व्यवसायांवर परिणाम केला. मात्र अनुज म्हणतात की ही देखिल व्यवसायाच्या दृष्टि���ं इष्टापत्तीच ठरली. कारण आऊटलेट बंद पडलेली असल्या काराणानं ग्राहकांना ऑनलाईन खरेदी हा एकमेव मार्ग होता.\nजून २०१९ मध्ये कंपनीची उलाढाल ७.१२ कोटींची होती तर जून २०२० मधे ७.३७ कोटीचा पल्ला गाठला.\nते देखिल लॉकडाऊन असताना. वर्षभराचा एकूण टर्नओव्हर ४३.७ कोटिंचा होता अर २०२३ पर्यंत तो १०० करोड करण्याचा अनुज यांचा मानस आहे.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← फणस मजा म्हणून खाताय हे वाचल्यावर गुणकारी औषध म्हणूनही फणस खाल्ला जाईल\nतंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे… →\n१२ लाखांची नोकरी सोडून त्याने गाय पाळली आहे, पण का\nपुरुषांच्या वखवखलेल्या वासनेतून उभी राहिलेल्या भारतीय ‘स्टंट-वूमन’ची कहाणी\nनिराशेतून बाहेर पडा फक्त ६० सेकंदात; हा मंत्र म्हणा आणि…, हार्वर्डचं संशोधन\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/08/blog-post_69.html", "date_download": "2021-07-30T01:13:35Z", "digest": "sha1:MLNUNTYHJQEEAHM5B7XTHHR4SUUV7RF3", "length": 3146, "nlines": 58, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आला श्रावण | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nफेसाळ लाटांचा किनारा -1-\nमनाचे मनाशी खलबत -2-\nबाजूचे हे सरोवर -3-\nमंद मंद शितल पवन\nफुलून आले सारे अंगण\nसुगंधीत झाले सारे मन -4-\nआला श्रावण, आला श्रावण\nकधी थोडी शिर शिर\nचोहीकडे आनंदाचे क्षण -5-\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/2-friends-making-agarbatti-and-soap-from-temple-flowers/", "date_download": "2021-07-30T01:35:32Z", "digest": "sha1:FAXNWTAP5Z5CVP2RRSG6SJPMLKGB22CJ", "length": 8220, "nlines": 82, "source_domain": "tumchigosht.com", "title": "जबरदस्त! मंदिरातील फुलांपासून बनवतात अगरबत्ती आणि साबन, आता कमावतात तब्बल… – Tumchi Gosht", "raw_content": "\n मंदिरातील फुलांपासून बनवतात अगरबत्ती आणि साबन, आता कमावतात तब्बल…\n मंदिरातील फुलांपासून बनवतात अगरबत्ती आणि साबन, आता कमावतात तब्बल…\nआज आम्ही तुम्हाला अशा दोन मैत्रिणींबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिरातील फुले गोळा करतात आणि त्यापासून साबन आणि अगरबत्त्या बनवून विकतात. या दोघी हैदराबाद येथील रहिवासी आहेत. त्या दोघींचे नाव आहे माया विवेक आणि मिनल डालमिया.\nतेलंगणा सरकारने फ्लोरल वेस्ट मॅनेजमेंटला पुर्ण प्रदेशात पसरवण्यासाठी या दोघींना निवडले आहे. दोन वर्षांपुर्वी त्यांनी हे काम सुरू केले होते. तेव्हा या दोघी आपल्या घरातील गार्डनमधील फुलांपासून खत बनवत असत.\nत्यानंतर त्यांनी मंदिरातील फुले गोळा करण्यास सुरूवात केली. आता त्यांच्याकडे ४५ मंदिरातून फुले येत असतात. आता या कामातून त्यांनी गावातील महिलांनासुद्धा सशक्त बनवले आहे. माया म्हणाली की, मी १९ वर्षे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केले आहे.\nएकदा तिला वाटले की आपण स्वताचे काहीतरी केले पाहिजे. मग तिने ती नोकरी सोडून दिली. मीनलसुद्धा आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावत होती. दोन्ही मैत्रिणींनी विचार केला की आपण काहीतरी पर्यावरणपुरक केले पाहिजे.\nत्याचवेळी त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली. मायाने सांगितले की त्यांना वेस्ट फुलांपासून उत्पादन बनविण्याची कल्पना कानपूरमधील एका स्टार्टअपमुळे मिळाला होता. त्यांनी एका स्टार्टअपबद्दल वाचले होते ज्यामध्ये फुलांना रिसायकल केले जात होते.\nतेव्हा मला जाणवले की प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्यात मंदिरातील फुले जास्तकरून पाण्यात टाकून दिली जातात. त्यानंतर दोघींनी ठरवले की आपण या फुलांपासून व्यवसाय करायचा. मग त्यांनी ही फुले गोळा करण्यास सुरूवात केली.\nमंदिरातील लोकांनीही त्यांना पाठिंबा दिला. पहिल्यांदा त्यांना जास्त फुले येत नव्हती पण आता त्यांना ४५ मंदिरातून फुले येतात. त्या फुलांपासून अनेक वस्तु बनवतात. जसे की साबन, अगरबत्ती, अत्तर आणि झाडांसाठी लागणारे खत.\nत्यांच्या या कामाची दखल तेलंगणा सरकारनेही घेतली आहे. अनेक लोकांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. अनेक महिलांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला आहे. मंदिरातील वाया जाणाऱ्या फुलांचा चांगला वापर या दोन मैत्रिणींनी केला आहे.\nगेल्या तीन वर्षांपासून बटेर पालनाचा व्यवसाय करून ‘हा’ तरूण कमावतोय लाखो रूपयांचा नफा\n शेतकऱ्याने ‘या’ पिकांची लागवड करून ३८ गुंठ्यात मिळवले १० लाख रूपये\nभारतातच नाही हॉलिवूडमध्येही आहे इरफानचे चाहते; हॉलिवूडचा ‘हल्क’ देखील…\nआडनाव सुचत नव्हतं, तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला आणि धनंजय माने जन्माला आले\nमहिन्याला हजार रूपयांत मजदूरी करणारा सुर्या कसा झाला साऊथचा सुपरस्टार, वाचा संघर्षकथा\nदादासाहेब फाळके: केवळ १५ हजारात बनवला चित्रपट व स्वत: त्याच्यात अभिनेता म्हणून केले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1948", "date_download": "2021-07-30T01:03:08Z", "digest": "sha1:4MR66EPO26DCYRDB7EMCLOQLGGVNHDOO", "length": 25085, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, नागरिकांच्या अभिप्रायातून शीद्ध ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, नागरिकांच्या अभिप्रायातून शीद्ध \nचंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली, नागरिकांच्या अभिप्रायातून शीद्ध \nसुधीर मुनगंटीवार यांनी हे सत्य स्विकारायलाच हवं \nखरं तर एखद्या व्यक्तीला एके दिवशी झटका यावा आणि एखादा निर्णय त्याकरिता घेण्यात यावा अशाच प्रकारची गत ही चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी संदर्भात घडली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच म्हणत होते की दारूचे कारखाने हे राष्ट्रवादीचे आणि विक्रेते सुद्धा राष्ट्रवादीचे आणि म्हणून दारूचा पैसा हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जातो म्हणून दारूबंदी झाली पाहिजे, चंद���रपूर जिल्ह्यात तसं पाहता राष्ट्रवादीचे दीपक जयस्वाल जर सोडले तर दुसरा असा कुठला नेता मोठ्या प्रमाणात दारू व्यवसायात नाही, मात्र ज्यांचे दारूचे परवाने आणि एजन्सी आहे त्यांना सरकारच्या अधिकारी आणि मंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालावे लागतात.त्यामुळे ज्यांची राज्यात सत्ता तिथे हे दारू विक्रेते दिसत असतात, पण सुधीर मुनगंटीवार यांना एके दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची भयानकता दिसली आणि त्यांनी निर्णय घेतला की चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायची, मग त्यांनी आपला निर्णय योग्य कसा आहे हे दाखवण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या कमेटिचे ठराव मागितले, याकरिता काही ठिकाणी अडचणी आल्या पण जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या समितीने दारूबंदी संदर्भात ठराव दिले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मग त्यांनी हे प्रस्ताव कैबिनेट समोर ठेवले पण यामुळे राज्याचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडेल याकरिता प्रथम चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीला स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विरोध केला अशी चर्चा होती, पण चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी केली नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल असा हट्ट सुधीर मुनगंटीवार यांनी धरला असल्याने शेवटी दारूबंदीचा निर्णय झाला, चंद्रपूर जिल्ह्यातील बिअर बार, वाईन शाप, आणि देशी दारूच्या दुकान मालकासह तिथे काम करणारे व त्या दुकानांसमोर आपले चखणा ठेवणारे असे ऐकून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जवळपास ५००० लोकांचा रोजगार दारूबंदीमुळे गेला, शिवाय भाजीपाला, मटण, चिकन , अंडे पुरवठा करणारे वेगळेच.त्यामुळे दारूबंदीचा निर्णय हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक मंदीचे कारण ठरला तर दुसरीकडे चोऱ्या करणारे, दादागिरी करणारे, गुंड प्रवृत्तीचे, बदमाश आणि काही राजकीय लोकांना, दारूबंदी ही वरदान ठरली, त्यातल्या त्यात पोलिसांना तर एक पर्वणीच ठरली असे म्हणावे लागेल.\nचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी याकरिता श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ॲन्ड परोमीता गोस्वामी यांनी अनेक आंदोलने आणि यात्रा काढल्या आणि त्यांच्या त्या आंदोलनाची दखलच सरकारला घ्यावी लागली असे चित्र निर्माण केले गेले. पण मग त्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वांचा स्विकार करून सक्तीची दारूबंदी कां करण्यात आली नाही हा प्रश्न गंभीर असून ज्या प्रकारे बिहार राज्यात दारूबंदी झाल्यानंतर तेथील सरकारने दारूबंदी संदर्भात एवढे कडक निर्णय घेतले की जर एखाद्याच्या वाहनामधे दारू साठा सापडला तर त्या वाहनांचा सरळ लिलाव होतो.मग खरोखरच तुम्हांला दारूबंदी करायची होती तर त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी होती की नाही हा प्रश्न गंभीर असून ज्या प्रकारे बिहार राज्यात दारूबंदी झाल्यानंतर तेथील सरकारने दारूबंदी संदर्भात एवढे कडक निर्णय घेतले की जर एखाद्याच्या वाहनामधे दारू साठा सापडला तर त्या वाहनांचा सरळ लिलाव होतो.मग खरोखरच तुम्हांला दारूबंदी करायची होती तर त्याची कडक अंमलबजावणी करायला हवी होती की नाही . पण तसे झाले नाही आणि विशेष म्हणजे सुरुवातीला सर्वात जास्त अवैध दारू विक्रिमधे आरोपी हे भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक पदाधिकारी होते. याचा अर्थ ही दारूबंदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आर्थिक द्रुष्टया बळकट करण्यासाठी तर झाली नाही ना . पण तसे झाले नाही आणि विशेष म्हणजे सुरुवातीला सर्वात जास्त अवैध दारू विक्रिमधे आरोपी हे भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक पदाधिकारी होते. याचा अर्थ ही दारूबंदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आर्थिक द्रुष्टया बळकट करण्यासाठी तर झाली नाही ना असा संशय सुद्धा यायला लागला होता.\nआतपर्यंत या फसव्या दारूबंदीच्या खेळात पोलिसांनी तब्बल ३७२१४ गुन्ह्यांची नोंद केली असून ४१९९५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. ऐकून ९३ कोटी ७० लाख ५० हजार १४८ रुपयाची दारू पाच वर्षात पकडली आहे, यामधे चार चाकी वाहनांची ऐकून संख्या १९१८ असून दोन चाकी वाहनांची संख्या तब्बल ६१०३ आहे. या सर्वांची गोळाबेरीज केली तर पोलिसांनी मुद्देमालासह ऐकून २१९ कोटी ८६ लाख ९८ हजार ८९८ रुपयाचा ऐवज जब्त केला आहे. या सर्व बाबी तपासल्या गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की जर पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास ९० कोटीच्या वर अवैध दारू पकडली तर चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने अवैध दारू किती गटकली असेल एकीकडे दारूबंदी असतांना वर्धा सारख्या महात्मा गांधीच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जिल्ह्यात दारू खुलेआम मिळते ते द्रुष्य समोर असतांना चंद्रपूर सारख्या औद्धौगिक जिल्ह्यात दारूबंदी खरोखरच हो��� शकते कां एकीकडे दारूबंदी असतांना वर्धा सारख्या महात्मा गांधीच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जिल्ह्यात दारू खुलेआम मिळते ते द्रुष्य समोर असतांना चंद्रपूर सारख्या औद्धौगिक जिल्ह्यात दारूबंदी खरोखरच होऊ शकते कां हा विचार राजकीय प्रगल्भता असणाऱ्या सुधीर मुनगंटीवाराना कां सुचला नसावा हा विचार राजकीय प्रगल्भता असणाऱ्या सुधीर मुनगंटीवाराना कां सुचला नसावा याचे आश्चर्यच वाटते, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करून राजकीय स्वार्थ साधण्यापलीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी काही साध्य केलं असेल असं वाटतं नाही.\nचंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी फसली आणि सरकारचा जाणीवपूर्वक महसूल बुडविण्याचे हे एक छडयंत्र आहे असे दिसत असतांना भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दारूबंदीला कडाडून विरोध केला. कधी असंही म्हटलं गेलं की शासनाचा दारूबंदीचा निर्णय हा धोरणात्मक असेल तर राज्याचे धोरण सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर करीताच कां वापरतात काय त्यांना अवघा महाराष्ट्र दिसला नाही काय त्यांना अवघा महाराष्ट्र दिसला नाही की त्यांची महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची हिंमत नव्हती की त्यांची महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची हिंमत नव्हती एक ना अनेक प्रश्न या अनुशंगाने विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असतांना महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा दारूबंदीचा निर्णय फिरविण्याचे चक्र फिरायला लागले.त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी यशस्वी झाली की फसली हे तपासण्याकरिता यांवर समीक्षा समिती नेमली, या कमेटीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे अभिप्राय नोंदविल्या गेले त्यामधे २ लाख ८२ हजार नागरिकांनी अभिप्राय नोंदवले, यापैकी २ लाख ६१ हजार ९५४ नागरिकांनी दारूबंदी हटवा असा अभिप्राय दिला तर केवळ २० हजार ४५८ नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असे मत व्यक्त केले. खरं तर १० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असा अभिप्राय दिल्याने लोकशाही मधे बहुमत हा कायदा असतो त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या बहूमताला अक्षरशः पायदळी तुडवुण जी दारूबंदी केली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारात मोठा फरक पडला आणि बहुतांश धंद्याला पटकनी बसली, मात्र यामधे सुखी झा��े ते चोर. लूचक्के, बदमाश आणि पोलिस, ज्यांना अवैध दारू विक्रीतून आपला खूप मोठा आर्थिक फायदा करता आला. मग असा प्रश्न पडतो की सुधीर मुनगंटीवार यांनी ह्या लोकांसाठीच दारूबंदी केली कां एक ना अनेक प्रश्न या अनुशंगाने विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असतांना महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा दारूबंदीचा निर्णय फिरविण्याचे चक्र फिरायला लागले.त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी यशस्वी झाली की फसली हे तपासण्याकरिता यांवर समीक्षा समिती नेमली, या कमेटीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे अभिप्राय नोंदविल्या गेले त्यामधे २ लाख ८२ हजार नागरिकांनी अभिप्राय नोंदवले, यापैकी २ लाख ६१ हजार ९५४ नागरिकांनी दारूबंदी हटवा असा अभिप्राय दिला तर केवळ २० हजार ४५८ नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असे मत व्यक्त केले. खरं तर १० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी दारूबंदी हटवू नये असा अभिप्राय दिल्याने लोकशाही मधे बहुमत हा कायदा असतो त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेच्या बहूमताला अक्षरशः पायदळी तुडवुण जी दारूबंदी केली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारात मोठा फरक पडला आणि बहुतांश धंद्याला पटकनी बसली, मात्र यामधे सुखी झाले ते चोर. लूचक्के, बदमाश आणि पोलिस, ज्यांना अवैध दारू विक्रीतून आपला खूप मोठा आर्थिक फायदा करता आला. मग असा प्रश्न पडतो की सुधीर मुनगंटीवार यांनी ह्या लोकांसाठीच दारूबंदी केली कां आणि जर असे नसेल तर सक्तीची दारूबंदी करण्यासाठी कडक कायदे कां केले नाही आणि जर असे नसेल तर सक्तीची दारूबंदी करण्यासाठी कडक कायदे कां केले नाही जेणेकरून दारू विकणाऱ्याना दहा वेळा विचार करायला लावेल जेणेकरून दारू विकणाऱ्याना दहा वेळा विचार करायला लावेल पण आता त्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने त्यांच्या निर्णयाला चपराक देवून दारूबंदी फसवी होती हे आपल्या अभिप्रायातून दाखवून दिले आहे त्यामुळे दारूबंदी फसली हे सत्य आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्विकारायलाच हवे.\n अन्नपूर्णा स्विटमार्ट मधील केक मधून विद्यार्थ्याना विषबाधा \nपोलिसांशी साठगाठ करून प्रवीण नामक कोलमाफियांची भर रस्त्यात कोळसा चोरी,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/big-breaking-indias-greatest-sprinter-milkha-singh-dies/", "date_download": "2021-07-30T01:13:18Z", "digest": "sha1:ISNJ547FUFXB44MQLAFKOX5JB7MXWIIP", "length": 7596, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Big Breking : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन – Dainik Prabhat", "raw_content": "\nBig Breking : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन\nनवी दिल्ली : भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते.\nपण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाले असल्याची बातमी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे.\nकरोड़ों युवाओं के प्रेरणास्त्रोत, पद्म श्री #MilkhaSingh जी के निधन से अत्यंत दुखी हूं उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि फ़्लायिंग सिख की कहानी हमेशा ही खिलाड़ियों को प्रेरित करती रहेगी फ़्लायिंग सिख की कहानी हमेशा ही खिलाड़ियों को प्रेरित करती रहेगी ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nक्रिकेट काॅर्नर : कारणे नकोत, कामगिरी करा\n#WTC21 Final : भारताला विजयाची सर्वाधिक संधी – सचिन\nश्रेयस तळपदेच छोट्या पडद्यावर पुनरागमन\nझी मराठीवर अनोखी प्रेमकथा ‘मन झालं बाजिंद’\nतेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n“रंग दे बसंती’साठी डॅनिएलनेही दिली होती ऑडिशन\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nश्रेयस तळपदेच छोट्या पडद्यावर पुनरागमन\nझी मराठीवर अनोखी प्रेमकथा ‘मन झालं बाजिंद’\nतेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-offers-deputy-cm-post-shivsena-bjp-keep-all-important-ministries-230364", "date_download": "2021-07-30T01:43:34Z", "digest": "sha1:Q62RKR4H6F4ZNO6EWQQJ3IJT3CYASVUF", "length": 7773, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती", "raw_content": "\nशिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत.\nशिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडे ठेवणार -सूत्रांची माहिती\nभाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती, सुत्रांनी दिलीये. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्याशिवाय ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि अलीकडे मंत्री झालेले तानाजी सावंत यांची नावे चर्चेत आहेत. तसंच शिवसेनेला गृह, वित्त, महसूल किंवा नगरविकास ही चारही महत्वाची खाती देण्यास भाजपने नकार दिला आहे.\nनिवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता भाजपने 26 खाती स्वत:कडे ठेवणार आहे. तर सेनेला 13 आणि मित्रपक्षांना 4 खाती देऊ केली आहेत. तसेच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना चर्चेत स्थान दिले तर ते नाकारण्याचा भाजपचा पवित्रा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.\nआणखी बातम्या वाचा :\nराज्यात पुन्हा येणार युती सरकारचा 1995 पॅटर्न\nशिवसेनेला 13 तर मित्रपक्षांना चार; प्रमुख खाती भाजपकडेच\nआमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल...\nअमित शहांनी मुंबईत येणं टाळलं\nभाजपाध्यक्ष अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं आहे. सेना-भाजप वादावरुन शहांचा मुंबई दौरा लांबणीवर पडलाय. आता, वाद संपल्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच भाजपच्या स्थानिक नेतृत्‍वानंच हा पेच सोडवावा, त्‍यात केंद्रीय नेतृत्‍वाचा सहभाग असणार नाही, असंही शहांनी सांगितल्‍याचं सूत्रांचं म्‍हणण आहे.\nदोघांपैकी एकजण खोटं बोलतोय\nफिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरुन सध्या युतीचं घोडं अडलंय. एकीकडे शिवसेना समान जागावाटपाबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचं सांगतंय. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री असा कोणत्याही गुप्त वाटाघाटी झाल्याच नाहीत, असा दावा करतायत. त्यामुळे दोघांपैकी एकजण निश्चितपणे खो��े बोलत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय. दरम्यान, आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/workers-must-provide-information-link-return-home-287999", "date_download": "2021-07-30T00:01:18Z", "digest": "sha1:IHYN3J42I6IJMJJS2W5APBPGXVOQWKBO", "length": 7422, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कामगारांनो, मूळगावी परत जायचंय? मग ही महत्वाची बातमी आधी वाचा", "raw_content": "\n1. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास किंवा त्या जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.\n2. मात्र, या दोन्ही क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.\nकामगारांनो, मूळगावी परत जायचंय मग ही महत्वाची बातमी आधी वाचा\nपुणे : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु यांच्यासह इतर कंटेनमेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या नागरिकांनाच त्यांच्या मूळ गावी जाता येणार आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nया नागरिकांना परवानगी हवी असल्यास लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे अपलोड करावीत. नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र आपल्या पत्त्यासह किंवा आधारकार्ड\nअधिक माहितीसाठी संपर्क :\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अन्य जिल्ह्यात ये-जा करण्यास परवानगी नाही\n1. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास किंवा त्या जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.\n2. मात्र, या दोन्ही क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.\n3. पोलिस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.\n4. परवानगीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-१९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.\n5. अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही धावाधाव करू नये.\n कोरोनाच्या बळींचे झालंय शतक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/chief-minister-thackeray-will-meet-prime-minister-modi-and-sonia-gandhi-today/", "date_download": "2021-07-30T00:12:15Z", "digest": "sha1:IP7WM66HNVNB2EZMPTZWHGSUZ4RPNPYM", "length": 17227, "nlines": 130, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार - Marathi News | Chief Minister Thackeray will meet Prime Minister Modi and Sonia Gandhi today | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार\nउद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असेल\nमुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दिल्लीला जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी १२ वाजता पंतप्रधानांना भेटतील, तर सायंकाळी ६ वाजता ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना एनडीएत असताना पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.\nउद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Sonia GandhiUddhav ThackerayNarendra Modiसोनिया गांधीउद्धव ठाकरेनरेंद्र मोदी\n पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अटल बोगद्याचे उद्घाटन; चीनला शह\nInaugurates Atal Tunnel : हिमालयाच्या डोंगरदऱ्��ांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या ...\nमुंबई :क्लस्टरमधून गावठाण कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करा, ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nक्लस्टर योजनेतून वगळण्यात यावे या मागणीसाठी मागील दिड ते दोन वर्षापासून गावठाण, कोळीवाड, पाडे यांचा सुरु असलेला लढा आजही सुरुच असल्याचे दिसत आहे. आजही येथील रहिवाशांना सुनावणीसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तोंडी आश्वासन दिल ...\nराष्ट्रीय :घोड्याच्या नालेसारखा आकार; जाणून घ्या अटल टनेलचे वैशिष्ट्य\nAtal Tunnel inauguration: टनेल बांधण्य़ाचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 2000 मध्ये घेतला होता. 10 वर्षे या जगातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या बांधकामासाठी लागली आहेत. ...\nबॉलीवुड :गांधी जयंतीला करण जोहरने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, बॉलिवूडबाबत म्हणाला -\nकरणने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना बॉलिवूडच्या या नव्या मोहिमेबाबत विस्तारात सांगितले. ...\nमुंबई :Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार; पदाधिकाऱ्यांनी घेतली संजय राऊतांची भेट\nबिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...\nमुंबई :रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nफडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी ...\nमुंबई :शिवसेना - भाजपच्या वादावर अखेर पडदा; घाटकोपर-मानखुर्द पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरण\nMumbai : या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याने शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी मांडलेली उपसूचना स्थापत्य समितीमध्ये गुरुवारी बहुमताने मंजूर करण्यात आली. त्यानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे या पुलाचे नामकरण करण्यात येणार आहे. ...\nमुंबई :अभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेखा कुडची यांचे पक्षात स्वागत केले. तसेच, त्य���ंना विशेष जबाबदारीही देण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...\nमुंबई :... अन् मनसैनिकांनी प्रोड्युसरला धू धू धूतला, अमेय खोपकरांनी सांगितला संपूर्ण किस्सा\nमनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला. त्यावेळी, तिने घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानुसार, या अभिनेत्रीला एका कास्टींग दिग्दर्शकाने फोन केला होता. ...\nमुंबई :Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...\nRajesh Tope: राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...\nमुंबई :Corona Vaccination : अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे उद्यापासून घरातच लसीकरण; आतापर्यंत ४४६६ लाभार्थ्यांनी साधला संपर्क\nCorona Vaccination : आतापर्यंत चार हजार ४६६ लाभार्थ्यांनी पालिकेकडे नाव नोंदविले आहे. बिगर शासकीय सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे. ...\nमुंबई :Maharashtra Unlock: राज्यातील निर्बंधांवर निर्णय झालाय, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी; राजेश टोपेंची महत्वाची माहिती\nMaharadhtra Unlock: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय झाला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय\nविरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या\nअजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक\nRobert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nTokyo Olympic, Mary Kom: मेरी कोमसोबत धोका झाला मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त केला होता, पण...\nअभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/01/blog-post.html", "date_download": "2021-07-29T23:49:28Z", "digest": "sha1:O5LJT3ZJ455YPSRFG46IRVUMIWVZJU5W", "length": 2374, "nlines": 38, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आपणास माहीत आहे का? | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nआपणास माहीत आहे का\nकी ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता \nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/in-buldhana-the-competition-for-the-post-of-congress-district-president-increased", "date_download": "2021-07-30T02:08:14Z", "digest": "sha1:QMLOPPB5HAU2AHJFUZGR5UNBUHRKEFIW", "length": 7512, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली!", "raw_content": "\nबुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली\nअखेर काँग्रेसचा (Congress) नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आली आहेत. उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nबुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली\nबुलढाणा: अखेर काँग्रेसचा (Congress) नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आली आहेत. उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाचे लघु अधिवेशन आटोपले असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बहुप्रतिक्षित दिल्ली दौऱ्यात जिल्हा काँग्रेसच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब होईल. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या आसपास होणार आहे.\nत्यापाठोपाठ पुढील वर्षीच्या प्रारंभी जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांचा रणसंग्राम रंगणार आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा फैसला तातडीने करणे गरजेचे आहे. यामुळे अजूनही काँग्रेस पक्षातच नव्हेतर राजकीय क्षेत्रातही मानाचे पद समजले जाणाऱ्या या पदाच्या नि���ुक्तीसाठी काँग्रेस वर्तुळात लगीनघाई चालली आहे.\nसांगलीत पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसची सह्यांची मोहीम\nअध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी “एक अनार दस बिमार' अशी मजेदार स्थिती आहे. विद्यमान अध्यक्ष राहुल बोंद्रे रिपीट होण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर तीन वर्षे झालेल्यांना बदलायचेच, असा निर्णय झाल्याने त्यांना डच्चू मिळणे क्रमप्राप्त ठरले आहे. अॅड. विजय सावळे, जि.प. सदस्या जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ही नावे अंतिम निवडीसाठी पॅनलमध्ये असल्याची माहिती आहे.\nयाशिवाय इच्छुकांची यादी जरी मोठी असली तरी पक्ष पातळीवर काम करणारा सक्षम नेत्यांची निवड होणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच जिल्ह्यात प्रथमच अध्यक्ष पदाची धुरा एका महिलेच्या हातात दिल्या जाणार असल्याने कार्यक्रत्यामद्धे आनंदाची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदाधिकारी या शर्यतीत उतरल्याने पदासाठीची व गटातटातील चुरस, राजकारण, किती तीव्र आहे हे स्पष्ट होत आहे. त्यातच मुकुल वासनिक विरोधी गटाने नेमके याचवेळी हालचाली सुरू केल्याने निवडीतील गुंतागुंत वाढली आहे.\nभावी निवडणुका तोंडावर आल्याने पक्ष श्रेष्ठींना जुलै अखेरपर्यंत निर्णय घेणे कर्मप्राप्त आहे. नविन अध्यक्षांना अभ्यास, दौरे, संपर्क, नवीन नियुक्त्या व भावी लढतीचे नियोजन करण्यासाठी अधिक कालावधी मिळणे आवश्यक आहे. यामुळे स्वबळाची भाषा बोलणारे नाना पटोले लवकरच दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठी आणि जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांच्या संमतीने अध्यक्षपदाचा फैसला करतील.\nज्यांना मोठे केले त्यातील काही जण बंडाची भाषा करायला लागल्याने व गुप्त बैठका घेण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने वासनिकांनाही निवड करताना यंदा थोडी जास्तच डोकेदुखी राहणार आहे. मेहनतीने उभी केलेली जिल्हा काँग्रेस धूर्त राजकारणी समजले जाणारे व कोटिल्यनीती कोळून प्यालेले वासनिक हितशत्रुच्या हाती जाऊ देतील असे शक्यच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/jalgaon-news-muktainagar-highway-oil-tanker-accident-rds84", "date_download": "2021-07-30T00:24:01Z", "digest": "sha1:ZYUSFPFKVGMBGYQF2LRANDGL5JA7OA77", "length": 4432, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "तेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन", "raw_content": "\nतेलाचे तळे साचले अन्‌ ना��रीकांनी भरल्‍या कॅन\nतेलाचे तळे साचले अन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅन\nजळगाव : खाद्यतेलाच्‍या दर वाढत असताना जमिनीवर तेलाचे डबके साचले व तेथून तेलाच्‍या मोठ्या कॅन भरून नेता येतील. अशी कल्‍पना देखील होवू शकत नाही. परंतु, हे प्रत्‍यक्षात झाले आहे. मुक्‍ताईनगर तालुक्‍यातील घोडसगावजवळ तेलाचा ट्रॅंकर पलटी होवून असे चित्र पाहायला मिळाले. (jalgaon-news-muktainagar-highway-oil-tanker-accident)\nपावसात महामार्गावरून जात असलेल्‍या ट्रॅंकर चालकाने ब्रेक लावला. ब्रेक लावल्‍यानंतर चालकाने नियंत्रण सुटले व ट्रॅंकर पलटी झाला. यामुळे तेलाने भरलेल्‍या ट्रॅकरमधून तेल वाहिले व शेताच्‍या बांधावर पाऊस पडल्‍यानंतर जमिनीवर साचलेल्‍या पाण्याच्‍या डबक्‍याप्रमाणे तेलाचे डबके साचले होते.\nमुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ आज पहाटे चारच्या सुमारास मध्यप्रदेशातील इंदोर येथून ट्रॅंकर (क्र. एमपी ०९ एचएच २२७१) याने आजाद पटेल हा पामतेलचे ट्रॅंकर घेवून जात असतांना पलटी झाले. या घटनेत ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असल्याने त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nसाडीची झोळी अन्‌ बांम्बूलेन्स ते ॲम्‍बुलन्‍स वर्डीच्‍या विमान दुर्घटनेतील तो प्रसंग..\nअन्‌ नागरीकांनी भरल्‍या कॅनीच्‍या कॅनी\nराष्ट्रीय महामार्गावरून पामतेल वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत तेल वाहून नेणाऱ्या ट्रकमधील तेलाचे ट्रकच्या बाजूलाच शेत शिवारात मोठे तळे साचले होते. ही बाब नागरीकांच्‍या लक्षात आल्यावर परिसरातील नागरिक आणि हॉटेल चालकांनी मिळेल त्या साधनांच्‍या सहाय्याने तेल भरून नेले. अगदी पाच लिटर ते पंधरा लिटरच्‍या कॅनी भरून तेल नेत असल्‍याचे चित्र येथे पाहण्यास मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/khamgoan-youth-died-in-road-accident-akola-sml80", "date_download": "2021-07-29T23:45:23Z", "digest": "sha1:ZA2TJ5FXHF43Z3I7RIDPBWSPEPDZ4QW5", "length": 3045, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कंटेनरने दुचाकीला ठाेकले; खामगावातील युवक ठार, एक गंभीर", "raw_content": "\nकंटेनरने दुचाकीला ठाेकले; खामगावातील युवक ठार, एक गंभीर\nबुलढाणा : अकोला येथून खामगावला जाणाऱ्या एका मालवाहू कंटेनरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने खामगावातील एका युवक जागीच ठार झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक गंभीररित्या जखमी झाला असून त्यास उपचारासाठी अक��ेला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (khamgoan-youth-died-in-road-accident-akola-sml80)\nआज (बुधवार) सकाळी हा अपघात घडला akola accident news . या अपघातानंतर जखमीस तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले.\nमाजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा\nमॉन्टो कार्लो कंपनीत अभियंता असलेले मनीषसिंग हे त्यांच्या दुचाकीवरुन खामगाव येथील विजय सुनील गवळी (वय १८) या युवकासोबत कंपनीकडे जात हाेते. अकोल्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मालवाहू कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिली.\nया अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला विजय गवळी हा जागीच ठार झाला. दुचाकी चालक मनीषसिंग हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_21.html", "date_download": "2021-07-30T00:22:21Z", "digest": "sha1:BWPDHR257VQVXQDJNEH6ZBXD3ZXCSD4G", "length": 8392, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. तर जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडीअडचणी येत असतील तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन. तसेच वन विभागासंदर्भातील अडचणींबाबत योग्य सर्वेक्षण करावे. योजनांना अधिक गतिमान करण्याकडे विभागाने लक्ष द्यावे, जेणेकरुन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ होऊ शकेल. राज्याचे सिंचन क्षेत्र वाढेल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.\nपश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:28:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-marathi-actors-with-and-without-makeup-5827705-PHO.html", "date_download": "2021-07-30T01:04:16Z", "digest": "sha1:IOKTIRLTBZ5B3IAB2SFCQVH73UNWYVLJ", "length": 3235, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Actors With and Without Makeup | सिल्व्हर स्क्रिनवर गोरेगोमटे दिसणारे हे मराठी HERO प्रत्यक्षात दिसतात काहीसे असे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसिल्व्हर स्क्रिनवर गोरेगोमटे दिसणारे हे मराठी HERO प्रत्यक्षात दिसतात काहीसे असे\nसिल्व्हर स्क्रिनवर झळकणारे बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर आता मराठी सेलिब्रिटीही आपल्या स्टनिंग लूक, ग्लॅमरने सामान्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मोठ्या पडद्यावर मराठी स्टार्स परफेक्ट लूकमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. भूमिकांसाठी मेकअप करुन पडद्यावर अवतरणारे मराठीतील आघाडीचे नायक प्रत्यक्षात मात्र अगदी सामान्य पुरुषांसारखे दिसतात. पडद्यावर गोरेगोमटे दिसणारे बरेच अभिनेते प्रत्यक्षात सावळे आहेत.\nआज आम्ही तुम्हाला मराठीतील आघाडीचे अभिनेते विदाऊट मेकअप कसे दिसतात, हे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल.\nचला तर मग बघा, मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांचा ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस लूक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A8", "date_download": "2021-07-30T01:51:06Z", "digest": "sha1:XQ57UT24EL5CFHJTEF3BLDY7JEELEAZN", "length": 3233, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४८२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे\nवर्षे: पू. ४८५ - पू. ४८४ - पू. ४८३ - पू. ४८२ - पू. ४८१ - पू. ४८० - पू. ४७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/farmer-making-money-from-medicine-plants/", "date_download": "2021-07-30T02:29:11Z", "digest": "sha1:GFK55S4SF2UMUSTVC23DVJ22II44N7U7", "length": 8167, "nlines": 82, "source_domain": "tumchigosht.com", "title": "३२ प्रकारच्या औषधी वन्सपतींची शेती करून हा पठ्या महिन्याला कमावतोय लाखो रूपये – Tumchi Gosht", "raw_content": "\n३२ प्रकारच्या औषधी वन्सपतींची शेती करून हा पठ्या महिन्याला कमावतोय लाखो रूपये\n३२ प्रकारच्या औषधी वन्सपतींची शेती करून हा पठ्या महिन्याला कमावतोय लाखो रूपये\nकोरोनाकाळात हर्बलच्या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म��रठमध्ये एक शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करून महिन्याला लाखो रूपये कमवत आहे. दौराला येथील मटौर गावातील रहिवासी असलेले अशोक चव्हाण उप्र आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात ३०० एकरमध्ये ते औषधी वनस्पतींची शेती करतात.\nविदेशातून लोक त्यांची शेती पाहण्यासाठी येत असतात. औषधी वनस्पतींतून ते महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत आणि त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भारती हर्बल्सने त्यांच्या कार्यावर एक डॉक्युमेंटरीसुद्धा बनवली आहे.\nअशोक चव्हाण यांनी सांगितले की त्यांचे आजोबा आधी वैद्य म्हणून काम करत असत. त्यातूनच त्यांना औषधी वनस्पतींची शेती करण्याची कल्पना सुचली होती. त्यानंतर त्यांनी ३ एकरात हळद आणि तुलशीची शेती करण्यास सुरूवात केली.\nपण एक काळ असा आला होता की त्यांना आपल्या घरातील सामान विकावे लागले होते. पण काही दिवसांनी त्यांच्या पिकांना मागणी आली. नंतर ती मागणी वाढतच गेली आणि आज ते अनेक राज्यांमध्ये औषधी वनस्पतींची शेती करत आहेत.\nते सध्या फ्रीमध्ये या शेतीचे प्रशिक्षण तरूणांना देत आहेत. अशोक चव्हाण सध्या अश्वगंधा, हळद, पिपळी, ब्राम्ही, स्टीविया, शतावरी, कालमेघा, गोरखमुंडी, लेमनग्रास, कोंच आणि विष्णुकांता सारख्या ३२ प्रकारच्या औषधी वनस्पतींची शेती करत आहेत.\nते देशातील बऱ्याच मोठ्या कंपन्यांना औषधे वनस्पती पुरवण्याचे काम करतात. ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसुद्धा करतात. त्यांचे म्हणणे आहे की, औषधी वनस्पती शेतकऱ्यांसाठी खुप लाभदायक ठरत आहेत.\nज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्या मेरठमधील अनेक शेतकऱ्यांकडून वनस्पती खरेदी करतात. उद्यान विभागही याला प्रोत्साहन देत आहे.\nया कंपन्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्याकडून माल खरेदी करतात. या ठिकाणी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्यांना बोलावले जाते. ते थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधतात.\nलाखोंच्या पगाराची नोकरी सोडून सुरु केली शेती, आता करतोय करोडोंची कमाई\n३०० रुपयांवर काम करणारे प्रकाश राज कसे झाले सुपरस्टार, वाचा त्यांचा संघर्षमय प्रवास\nनोकरीनंतर केली खजूराची शेती, आता खजूराच्या शेतीतून घेतोय ८ लाखांचे उत्पन्न\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्य��चे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका वर्षात कमावले १९…\nकाळ्या मिरचीने खुलले शेतकऱ्याचे नशीब, १० हजाराच्या गुंतवणूकीत एका वर्षात कमावले १९…\n१० हजारात पेरली काळी मिरची, आता वर्षाला कमावतोय १९ लाख रूपये, वाचा यशोगाथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/goa-retains-previous-coach-6989", "date_download": "2021-07-30T00:55:27Z", "digest": "sha1:WG36VAIJ5QMBWVQBZ5OH6HBA4NXJDJNU", "length": 4849, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्याचा यशस्वी प्रशिक्षकावर पुन्हा विश्वास", "raw_content": "\nगोव्याचा यशस्वी प्रशिक्षकावर पुन्हा विश्वास\nपणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) माजी कसोटीपटू दोड्डा गणेश यांची रणजी संघ प्रशिक्षकपदी फेरनिवड करून त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला. गोव्याच्या क्रिकेट इतिहासात ४७ वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाने यशस्वी प्रशिक्षक या नात्याने ठसा उमटविला आहे.\nव्यावसायिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गणेश यांची गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी पाचव्यांदा नियुक्ती झाली आहे.\nकर्नाटकतर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत २००५-०६ मोसमात शेवटच्या वेळेस खेळल्यानंतर गणेश २००६-०७ मोसमात गोव्याकडून खेळण्यास इच्छुक होते, पण संघ बदल प्रक्रियेत आवश्यक असलेली एनओसी (ना हरकत दाखला) वेळेवर मिळू शकला नाही, त्यामुळे त्यांचा मोसम वाया गेला. त्या मोसमात गोवा क्रिकेट संघटनेने त्यांच्याकडे रणजी संघाचे सहप्रशिक्षकपद सोपविले. २००७-०८ मोसमात ते गोव्याचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले.\nगतमोसमात गोव्याला रणजी प्लेट गटात खेळावे लागले. गट कमजोर होता, तरीही पुदूचेरी, चंडीगडसारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने आव्हान कठीणही होते. गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली मोसमाच्या सुरवातीस गोव्याच्या सीनियर संघाला विशेष सूर गवसला नाही. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याची कामगिरी निराशाजनक ठरली, पण रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत संघाने उसळी घेत जोमदार खेळ केला. प्लेट गटात अपराजित राहत त्यांनी रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचा मान मिळविला. बलाढ्य गुजरातविरुद्ध गोव्याला हार पत्करावी लागली.\nगणेश यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याच्या रणजी संघाने सकारात्मक दृष्टिकोन अवलंबिल्याचे दिसून आले आहे.\nनव्या रणजी मोसमाचे अजून चित्र स्पष्ट झ��लेले नाही. गणेश यांना गोव्याच्या संघाचे कच्चे, प्रबळ दुवे माहीत आहेत, तरीही कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी मोसमातील संघाची वाटचाल आव्हानात्मक असू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/arogya/camphor-is-good-for-health-know-the-benefits.html", "date_download": "2021-07-30T01:41:37Z", "digest": "sha1:THIBEW6F77JYQR5RYJDSTBOHNAHPLMY2", "length": 7886, "nlines": 184, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "‘कापूर’चे गुणकारी फायदे जाणून घ्या... | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome आरोग्य ‘कापूर’चे गुणकारी फायदे जाणून घ्या…\n‘कापूर’चे गुणकारी फायदे जाणून घ्या…\nकोणतंही मंगलकार्य असलं की सगळीकडे कापूर, धूप यांच्या सुगंधाने वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात कापूर हा आवर्जुन वापरला जातो. साधारणपणे कापुराचा वापर धार्मिक कार्यासाठीच होतो असं अनेकांना वाटतं. परंतु, कापराचे अन्यही काही फायदे आहेत.\nकापुरामध्ये अनेक शारीरिक समस्यादेखील दूर होता. त्यामुळेच कापुराचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.\n>>चेहऱ्यावर सतत मुरूम येत असतील तर टी ट्री ऑइल आणि कापूर तेल एकत्र मिसळा. हे मिश्रण मुरुम झालेल्या भागावर लावावा.\n>>कापुरामुळे चेहऱ्यावरील सूज, लालसरपणा, त्वचेची जळजळ कमी होते.\n>>शरीरावर सतत खाज सुटत असेल तर त्या ठिकाणी कापूराचे तेल लावावे.\n>>सतत खोकला येत असेल तर बदामाच्या तेलात ५-६ थेंब कापूराचे तेल मिक्स करुन या तेलाने छातीची मालिश करा.\n>>कापूर तेलाचे ४-५ थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्याची वाफ घेतल्यास छातीतील कफ मोकळा होतो.\n>>केसांमध्ये उवा झाल्यास खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर मिसळून या तेलाने केसांच्या मुळांची मालिश करावी.\nPrevious articlePhoto : गौहर खान आणि जैद दरबारचा डान्सिंग अंदाज, पाहा हटके फोटो\nNext articleमोठी बातमी: वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा\nHEALTH: दीर्घकाळ बैठ्या कामाने रक्तशर्करा वाढीचा धोका\nफणस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे\nवांगी खाण्याचे फायदे जाणून घ्या\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/colleges-closing-decision-vice-chancellor-collector-uday-samant.html", "date_download": "2021-07-30T01:42:18Z", "digest": "sha1:WGFQLC3774CHSCNPPO2EYGDIZLRFDFRN", "length": 9795, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती\nमहाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय कुलगुरू-जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती\nराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका केली स्पष्ट\nमुंबई: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरांत कोरोना बळावू लागला आहे. अनेक जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यांवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाविद्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून घ्यावा. तसे निर्देश देण्यात आले असल्याची महत्वाची माहिती सामंत यांनी आज दिली.\nकोरोनाचा प्रसार वाढला असून, राज्य सरकारबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावतीसह काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये सुरू ठेवणार की बंद करणार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाविद्यालये आणि परीक्षांचं काय होणार अशीही चर्चा केली जात असून, त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.\n“कोरोनाचे रुग्ण वाढत असतली. कंटेनमेंट झोन होणार असतील. तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्यांना जिल्ह्याची परिस्थिती माहिती असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल किंवा त्याचा फटका विद्यार्थी व शिक्षकांना बसणार असेल, तर कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि महाविद्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय दोघांनी घ्यावा,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nPrevious articleराजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र; म्हणाले…\nNext article‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा,अक्षय नव्हे कार्तिक करणार धमाल\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीग��ह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-HDLN-husband-had-a-skin-disease-so-i-killed-him-5829974-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:17:58Z", "digest": "sha1:3JY4IYM3HKUO3WDSUEJ46HBPV2MRZ5GX", "length": 5612, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "I Did Not Like My Marriage, Husband Had A Skin Disease, So I Killed Him | \\'पतीला त्वचारोग होता, तो मला आवडत नव्हता म्हणून मारुन टाकले\\', पत्नीचा कबुली जबाब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'पतीला त्वचारोग होता, तो मला आवडत नव्हता म्हणून मारुन टाकले\\', पत्नीचा कबुली जबाब\nनीतू मेवाडाने दोन दिवसानंतर हत्येचा गुन्हा कबूल केला.\nभोपाळ - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गर्भवती पत्नीने स्वतःच्या हाताने पतीचा खून केला. पत्नीने शनिवारी रात्री बेडरुममध्ये झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्राने सात वार केले. अतिशय निर्दयपणे तिने पतीच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केले. मंगळवारी पत्नीने स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबूली दिली. ती म्हणाली, 'माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न लावून देण्यात आले होते. पतीला त्वचारोग होता. त्याची मला किळस येत होती. तो मला बिलकूल आवडत नव्हता. म्हणूनच त्याला ठार मारले.'\nपतीला मारून घरता हसत-खेळत होती पत्नी\n- मध्यप्रदेशच्या राजधानी पासून जवळच असलेल्या ईटखेडी गावात हे हत्याकांड झाले. नीरज मेवाडा याचा मृतदेह त्याच्याच बेडरुममध्ये रक्त्याच्या थारोळ्यात पडलेला सापडला.\n- नीरजची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली होती. पोलिसांनी दोन दिवसात या हत्याकांडाचा गुंता सोडवला आणि नीरजची पत्नी नीतूला अटक केली आहे.\n- अशी माहिती आहे, की शनिवारी उशिरा रात्री नीतूने पतीचा खात्मा केला. नीरज गाढ झोपेत असताना नीतूने धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केले.\n- कुटुंबियांनी सांगितले की नीरज आणि नी��ू यांच्यासाठी पहिल्या मजल्यावर एक रुम तयार करण्यात आली होती. तिथेच त्याचा मृतदेह सापडला.\n- नीतू रविवारी सकाळी रोजच्या प्रमाणे उठली आणि खाली आली. सर्वांसोबत हसत-खेळत काम करु लागली. कुटुंबियांनी नीरज बद्दल विचारले तर तो झोपलेला असल्याचे नीतूने सांगितले.\n- नीरजचा भाऊ त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेला तर तिथे रक्ताच्या थारोळ्यात नीरज पडलेला होता. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांना सुरुवातीपासून नीतूवर संशय होता.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील दृष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-aantarrashtreey-koushalya-garjeche", "date_download": "2021-07-30T00:27:00Z", "digest": "sha1:ST5MXU4C3EBK6ENV2EDZ56UFEN24ZHMA", "length": 28999, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीरप्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कौशल्य गरजेचे - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीरप्रश्न : आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कौशल्य गरजेचे\nकाश्मीरमध्ये भारताने इंटरनेटवर तसेच इतर माध्यमांवर बंदी आणली होती. अफवा पसरून सामाजिक सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी ती बंदी आवश्यक होती असे मानले तरी अशा बंदीचे फार काळ समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे किंवा इतर माध्यमांचे प्रतिनिधी काश्मीरविषयी वार्तांकन करू शकतील अशी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्या निर्णयाचे समर्थन करू शकेल.\nगेल्या सोमवारी म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ला सरकारने जम्मू व काश्मीर संबंधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. काश्मीरला स्वायत्तता देणारे घटनेतील कलम ३७० निष्प्रभ करणे, कलम ३५ अ ची वैधता संपविणे आणि काश्मीरचे द्विभाजन. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयांवरून वेगवेगळ्या स्तरावरून चर्चा सुरू झाली. मात्र चर्चेचा प्रमुख रोख आहे तो दोन मुद्द्यांवर एक म्हणजे हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर उतरेल का आणि दुसरे, सरकारने निर्णय घेताना ना संसदेत लोकशाही पद्धतीने घेतला, ना काश्मिरी जनतेचा किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा कौल घेतला. या चर्चांमधून फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही. म्हणूनच काश्मीरसंबंधातील या निर्णयाकडे भावनेपेक्षा वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. तसेच या निर्णयावरील पाकिस्तानची प्रतिक्रिया आणि त्याचे दूर���ामी परिणाम याचाही फारसा उहापोह होताना दिसत नाही. खरे तर पाकिस्तानच्या प्रतिक्रियांवर भारताची काय भूमिका असावी याचा विचार करणे सद्यस्थितीत अधिक महत्त्वाचे आहे.\nसुरूवातीला जे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यांचा विचार करू\nपहिला मुद्दा आहे तो या निर्णयाच्या वैधतेचा. सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेलेलेच आहे आणि या निर्णयाची कायदेशीर बाजू न्यायालय तपासेलच. सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाला अजूनतरी प्राथमिकता दिलेली नाही. पण सरकारने कायदेशीर बाजूंचा संपूर्ण अभ्यास केलेला असल्याशिवाय आणि ज्या काही कायदेशीर अडचणी निर्माण होतील याचा आडाखा बांधून त्या दूर करण्याची व्यूहरचना आखल्याशिवाय हा ठराव संसदेत मांडला नाही हे नक्की. तेव्हा सरकारचा हा निर्णय वैध ठरण्याची शक्यता अधिक आहे हे आपण जाणून घेणे गरजेचे.\nदुसरा मुद्दा आहे तो लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली हा. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकहिताचा विचार प्राधान्याने करणे, त्यासाठी संसदेमध्ये अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे आणि विरोधी पक्षांनी सरकारवर योग्य नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. सरकारने राज्यसभेत प्रस्ताव मांडला तेव्हा या प्रस्तावावर विचार करण्यास किंवा त्याच्या तरतुदींचा विचार करण्यास संसद सदस्यांना पुरेसा वेळ दिला नाही. पण खरे तर हा प्रस्ताव संसदेत मांडण्यापूर्वी काश्मीरमध्ये भाजपने अनेक पावले उचलली होती. अमरनाथ यात्रा स्थगित करणे, विद्यार्थांना, पर्यटकांना काश्मीरमधून परत पाठविणे, मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करणे, कलम १४४ लागू करणे इत्यादी. त्यामुळे भाजप काश्मीर संबंधात कोणतातरी मोठा निर्णय घेणार याची आशंका सर्वसामान्यांनाही होती. मग ही कल्पना संसद सदस्यांनाही असणे पर्याप्त आहे. त्यामुळे भाजपने प्रस्ताव मांडल्यानंतर या प्रस्तावावरील चर्चेची पूर्ण तयारी करून येणे अपेक्षित आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर साधक-बाधक चर्चा होऊन त्यानंतर मतदान घेतले गेले असते. असे का घडले नसावे\nएक म्हणजे भाजपने त्यांना असा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची कल्पना देऊन त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांना राजी केले असावे. दुसरे, ३७० कलम रद्द व्हावे ही भारतातील सगळ्याच राजकीय पक्षांची इच्छा आ��े. ती उघडपणे व्यक्त करण्याचा धाडसीपणा भाजपने दाखवला आणि बाकीच्या पक्षांनी संधी मिळताच भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे या प्रस्तावाला विरोध करण्याशिवाय काँग्रेसकडे गत्यंतर नाही. त्यामुळे जो काही दुबळा विरोध झाला तो प्रामुख्याने काँग्रेसकडून. आणि मग बहुमताचा कौल या लोकशाहीच्या निकषानुसार भाजप यशस्वी झाला.\nभाजपने काश्मीरसंबंधी निर्णय घेताना काश्मीरमधील जनतेची इच्छा, भूमिका, काश्मीरमधील राजकीय पक्षांचे नेते, तेथील संघटनांचे नेते या कोणाशीही चर्चा केली नाही. उलट तेथील राजकीय नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवले यासाठी सरकारवर खूप टीका होते आहे. ज्या लोकांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला असं सरकार सांगतंय त्या लोकांना हा निर्णय मान्य आहे का त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचे आहे. पण सरकारने मात्र दडपशाहीचा मार्ग अगदीच उघडपणे अवलंबिला आहे असंही म्हटले जातेय. सरकारने चर्चा करायला हवी हे खरं पण कोणाशी चर्चा केल्यावर काश्मिरी जनमत काय आहे ते नक्की कळेल त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचे आहे. पण सरकारने मात्र दडपशाहीचा मार्ग अगदीच उघडपणे अवलंबिला आहे असंही म्हटले जातेय. सरकारने चर्चा करायला हवी हे खरं पण कोणाशी चर्चा केल्यावर काश्मिरी जनमत काय आहे ते नक्की कळेल काश्मीरमधील कोणत्या राजकीय पक्षांचे नेते खऱ्या अर्थाने काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करतात काश्मीरमधील कोणत्या राजकीय पक्षांचे नेते खऱ्या अर्थाने काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करतात तसे असते तर काश्मीर विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी भाजप किंवा काँग्रेसच्या मदतीची गरज भासली नसती. काश्मीरमधील राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काश्मीरच्या विकासासाठी आणि तेथील अस्थिरता संपविण्यासाठी खरच काही पावले उचलली का हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.\nकाश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्स, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या फुटीरतावादी संघटनांचे पाकिस्तानच्या आशीर्वादाने दहशतवादाशी असलेले नाते उघड आहे. १९९०नंतर काश्मीर प्रश्नाला जिहादचे रूप देण्यात या संघटनांचा मोठा हात आहे. जिहादच्या नावाखाली काश्मीरमधील तरुण वर्ग या संघटनांकडे ओढला जातो आणि दहशतवादाच्या जाळ्यात फसतो. या काळातील भ���रताचे काश्मीर धोरणही अजिबात स्पृहणीय नव्हते. काश्मीरकडे फक्त पाकिस्तानच्या संदर्भात बघितले गेल्यामुळे तेथील अस्थिरतेवर दडपशाही, लष्कराला विशेष अधिकार, आस्पा (आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट) असे उपाय योजले गेले. यामुळे काश्मिरी तरुण भारतापासून अधिक दूर गेला. त्यामुळेच मग काश्मीरची स्वायत्तता, “काश्मिरियत” ची जपणूक आणि ३७० कलम हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. याचा परिणाम म्हणजे भारतीय आणि काश्मिरी असे विभाजन होऊन “आम्ही आणि ते” या भावनेला खत-पाणी मिळाले. ही भावना नष्ट करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल आत्ता जरी कठोर वाटले तरी काश्मीरमध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ठरू शकते.\nपाकिस्तानची प्रतिक्रिया अर्थातच अपेक्षेप्रमाणे आहे. पाकिस्तानने याचा निषेध करताना भारताशी असलेले द्विपक्षीय आणि राजनैतिक संबंध संपुष्टात आणले. भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्न हा द्विपक्षीय चर्चेने सोडविण्याचा करार झाला असतानाही भारताने एकतर्फी निर्णय घेऊन काश्मीर गिळंकृत केले या कारणास्तव पाकिस्तानने अमेरिकेचे, चीनचे, इस्लामिक राष्ट्रांचे आणि संयुक्त राष्ट्रांचेदेखील दरवाजे ठोठावले. थोडक्यात पाकिस्तानने परत एकदा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानने १९९८मध्ये अणुचाचण्या केल्यानंतर काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील “न्युक्लीअर फ्लॅशपॉइंट” आहे असे विधान करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावा यासाठी प्रयत्न केला होता आणि तो सपशेल फसला होता. आताही तेच झाले. भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा अशी भूमिका सर्वांनी घेतली. त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर परत एकदा एकटा पडला.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यात पाकिस्तान जरी अयशस्वी ठरलेला असला तरी हा भारताचा विजय आहे असे नाही. उलट भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.\nकाश्मीर प्रश्न नक्की काय आहे, तो कसा निर्माण झाला याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी स्पष्टता नाही. भारताने काश्मीर प्रश्नाचा फारसा आरडाओरडा जागतिक स्तरावर केलेला नाही जितका पाकिस्तानने केलेला आहे. त्यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानची काश्मीरविषयीची भूमिका आंत��राष्ट्रीय जनसमुदायाला अधिक परिचित आहे. काश्मीरप्रश्नी सुरक्षा परिषदेने एकदा हस्तक्षेप केलेला असल्यामुळे आताचा भारताचा निर्णय हा कसा अवैध आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतो हे पटविण्याचा प्रयत्न पाकिस्तान सातत्याने करत राहणार.\nकुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला थोडी माघार घ्यायची वेळ आल्यामुळे तर काश्मीर प्रश्न ही पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय जनमत त्याच्या बाजूने वळविण्याची संधी आहे. त्यामुळे भारताला काश्मीरविषयीचा निर्णय हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत किंवा सुरक्षा परिषदेच्या अखत्यारीत कसा येत नाही हे पटवून देता येणे गरजेचे आहे. यासाठी जिथे शक्य असेल तिथे आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक संघटनांच्या स्तरावर भारताला आपली भूमिका ठासून सांगावी लागेल.\nकाश्मीरमध्ये भारताने इंटरनेटवर तसेच इतर माध्यमांवर बंदी आणली होती. अफवा पसरून सामाजिक सुरक्षेला धोका पोचू नये यासाठी ती बंदी आवश्यक होती असे मानले तरी अशा बंदीचे फार काळ समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे किंवा इतर माध्यमांचे प्रतिनिधी काश्मीरविषयी वार्तांकन करू शकतील अशी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्या निर्णयाचे समर्थन करू शकेल.\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आत्ता जरी काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याचे टाळले असले तरी ही परिस्थिती अशीच राहील यावर भारताने विसंबून राहू नये. आत्ता काश्मीरप्रश्नी सुरक्षापरिषदेच्या कायम सदस्यांनी हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. पण अफगाणिस्तानातील संघर्ष संपविण्याच्या दृष्टीने अमेरिकेसाठी वाढत चालेलेले पाकिस्तानचे महत्त्व, तर हा संघर्ष संपविण्यामध्ये रशियाची भूमिका देखील असावी या गरजेतून दृढ होत असलेले रशिया-पाकिस्तान संबंध, चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे भारताने घेतलेला आक्षेप मोडून काढून या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी चीनला असलेली पाकिस्तानची गरज, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये असलेल्या पाकिस्तानी समुदायाचा प्रभाव यामुळे सुरक्षा परिषदेत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावा असा निर्णयही घेतला जाऊ शकतो. तेव्हा हे एकमत होऊ न देणे यासाठी भा���ताने जागरूक राहण्याची गरज आहे.\nपाकिस्तानने भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. काश्मीरमध्ये भारताने तैनात केलेले सैन्य पाहता भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी आवई पाकिस्तान कधीही उठवू शकतो. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि दहशतवादास कडक प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने आधीच जाहीर केले आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करण्याच्या आवरणाखाली भारत प्रत्यक्षात पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे असा कांगावा पाकिस्तानने पुढे-मागे केल्यास नवल नाही. भारताने या बाबतीतली आपली भूमिका निस्संदिग्ध ठेवणे आवश्यक आहे. अंतर्गत परिस्थितीवर नियंत्रण, सीमारेषांची सुरक्षा आणि राजनैतिक स्तरावरील हालचाली या तीनही गोष्टींचा समन्वय साधणे भारतासाठी महत्त्वाचे आहे.\nआणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरविषयीचे हे नवे वास्तव जरी मान्य करता येत नसले तरी ते बदलता येणार नाही आणि स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे पाकिस्तानला आणि जगालाही पटवून देणे हे भारतासमोरचे खरे आव्हान आहे.\nडॉ. वैभवी पळसुले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, रुईया महाविद्यालय, मुंबई\nशास्त्रज्ञांचे आज मौन; उद्या विज्ञानाच्या बाजूने कोण बोलणार\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/relief-to-shashi-tharoor-rajdeep-sardesai-in-case-of-sharing-false-news-sc-prohibits-arrest-128210934.html", "date_download": "2021-07-30T02:13:43Z", "digest": "sha1:JPVCTTZERVQ5KPJMRTRMM7GZB5MBWQ4E", "length": 6825, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Relief To Shashi Tharoor, Rajdeep Sardesai In Case Of Sharing False News; SC Prohibits Arrest | चुकीची बातमी शेअर करण्याच्या प्रकरणात शशि थरूर आणि राजदीप सरदेसाईंना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेस स्थगिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफेक न्यूजवर सुनावणी:चुकीची बातमी शेअर करण्याच्या प्रकरणात शशि थरूर आणि राजदीप सरदेसाईंना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेस स्थगिती\nदिल्ली पोलिस म्हणाले - 'त्यांच्या ट्विटचा भयंकर परिणाम झाला असता'\nसर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काँग्रेस नेते शशि थरूर, वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि इतर लोकांच्या अटकेस स्थगिती दिली. यांच्यावर 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान एका आंदोलकाच्या मृत्यूसंबंधीत चुकीची बातमी शेअर करण्याचा आरोप आहे. यानंतर यांच्याविरोधात अनेक ठिकाणी FIR दाखल करण्यात आला होता. यावर त्यांनी कोर्टात आव्हान दिले होते.\nथरूर आणि सरदेसाई यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायाधीशांना त्यांच्या क्लाइंट्सची अटक त्वरित रोखण्याची मागणी केली. यासंदर्भात सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा सरकारला नोटीस देऊन FIR दाखल करण्याबाबत उत्तर मागितले आहे.\nसुनावणीदरम्यान, सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न करण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी त्यांना विचारले की त्यांना कुठे धोका आहे\nदिल्ली पोलिसांनी म्हणाले - 'त्यांच्या ट्विटचा भयंकर परिणाम झाला असता'\nयावर मेहता यांनी उत्तर दिले की, त्यांचे अनुयायी अनेक आहेत म्हणून आरोपींनी त्यांच्या ट्विटमधील भितीदायक परिणामाबद्दल नेहमी विचार केला पाहिजे. पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत आरोपींना अटक केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामध्ये अनंत आणि परेश नाथ, मृणाल पांडे, जफर आघा आणि विनोद के जोसे, सरदेसाई आणि थरूर यांचा समावेश आहे.\nनोएडा आणि भोपाळमध्ये गुन्हा दाखल\nया प्रकरणात शशी थरूर, राजदीप सरदेसाई आणि मृणाल पांडे यांच्यासह 8 नामांकित व्यक्तींविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला देशद्रोहाचा गुन्हा नोएडाच्या सेक्टर -20 पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. यामध्ये, 26 जानेवारीला लाल किल्ल्यातील हिंसा सुरू असताना सोशल मिडिया पोस्टद्वारे दंगल भडकवण्याचे आणि हिंसाचार पसरवण्याच्या कलमांतर्गत सर्वांना आरोपी बनवले आहे.\nदुसरी घटना भोपाळच्या मिसरोड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यात थरूर यांच्यासह अनेक पत्रकारांची नावे आहेत. या सर्वांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/kangana-ranaut-responds-tirth-singh-rawat-over-ripped-jeans-11551", "date_download": "2021-07-30T00:40:22Z", "digest": "sha1:SUMIUGJMSUNEF7YAHHKUVBQMHIV4GGJM", "length": 5231, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Ripped Jeans: कंगनाने घेतली रिपड जीन्स प्रकरणात उडी; सोबतच दिला फॅशन सल्ला", "raw_content": "\nRipped Jeans: कंगनाने घेतली रिपड जीन्स प्रकरणात उडी; सोबतच दिला फॅशन सल्ला\nमुंबई: बॉलिवूड ही देशातील एक फॅशन इंडस्ट्री मानली जाते. कारण प्रत्येक नवीन फॅशन शैलीची सुरुवात बॉलिवूड मधूनच होतं. अशा वेळी जेव्हा त्याच फॅशनवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी फाटलेल्या जीन्सवर (रिपड जीन्स) विधान केले आहे, या वक्तव्यावर आता कंगनाने देखिल प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र कंगनाने जे म्हटलं त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, ती तीरथसिंग रावत यांच्या विरोधात नाही . परंतु तिने स्वत: मुद्दा मांडला आहे, आपलं वयक्तीक मत व्यक्त केलं आहे. तीने ट्विटरवर फोटो शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केलं आहे.\nकाय म्हटले आहे कंगना रनौत\nट्विटमध्ये कंगनाने रिप्ड जीन्सला पाठिंबा दर्शविला पण आपली स्टाइल कॅरी करण्याचा सल्लाही तीने दिला. कंगनाने आपले फोटो शेअर केले आहेत ज्यात असे म्हटले आहे की, \"फाटलेली जीन्स या चित्रांमध्ये दिसणाऱ्या मुलीप्रमाणेच असली पाहिजेत. आपली स्टाइल दाखवा. आई-वडिलांकडून पॉकेट मनी न मिळाल्याने आपण अशी फाटलेली जिन्स घालतो आहे असे बेघर माणसासारखे दिसू नका.\"\nफाटलेल्या जीन्सबाबत उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले\nअलीकडेच तीरथसिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चीरलेली जीन्स समाज तोडण्याचे काम करत आहेत. यावर प्रथम अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांनी विरोध दर्शविला. फाटलेल्या जीन्समध्ये हे चित्र सामायिक करून मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नव्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मी गर्वाने फाटलेली जिन्स घालणार असे ट्विट तिने केले होते.\nआज गुल पनागनेही फाटलेल्या जीन्समध्ये एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय सोना महापात्रानेही या निवेदनावर निषेध नोंदविला आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील महिलांनीही त्यांच्या या व्यक्तव्याचा ज���हीर निषेध केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-police-constable-committed-hang-himself-suicide-note-found/", "date_download": "2021-07-30T00:44:13Z", "digest": "sha1:DRZ6U7O47XL7H4THMM2IGF224CAPOOCY", "length": 8340, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ – Dainik Prabhat", "raw_content": "\nरक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ\nपुणे – घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.\nरज्जाक महंमद मणेरी, वय २४ मूळगाव बावडा, ता. इंदापूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव असून ते राजगड पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. याबाबत रज्जाक यांचे वडील व निवृत्त पोलिस कर्मचारी महंमद मणेरी यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.\nया घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार रात्रीपासून रज्जाक फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील व नातेवाईक किकवी येथे आले. त्यावेळी रज्जाक यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी खिडकीतून काठीच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता रज्जाक हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी हाताची नस कापून घेऊन नंतर गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, गळफास तुटून ते जमिनीवर पडले होते. घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहीले होते.\nदरम्यान, ही घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राजगड पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या पदार्पणाबाबत शाहिद नर्व्हस\nभाजपला पुन्हा झटका; शुद्धीकरण करत २०० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी केला TMCमध्ये प्रवेश\nPune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30…\nपुणे : भिकोबा गुरव हरवले आहेत; कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा\nTET Exam : भावी शिक्षकांना मोठा दिलासा; अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर\nदहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nगुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली\nबैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे\nशाळा स्थलांतर धोरणात सुधारणा\nपानशेत धरणही 91 टक्‍क्‍यांवर\nजगातील सर्वांत मोठा अभ्यास; लसीमुळे संसर्ग, मृत्यूदर लक्षणीय घटला\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nPune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30 लाखाचा ऐवज…\nपुणे : भिकोबा गुरव हरवले आहेत; कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा\nTET Exam : भावी शिक्षकांना मोठा दिलासा; अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/minister-ashok-chavan-praised-mp-balu-dhanorkar-yavatmal-367243", "date_download": "2021-07-30T02:24:15Z", "digest": "sha1:5ZO3VLOYVOECEZWER67MWJ7UJFHMMSK6", "length": 8520, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'", "raw_content": "\nतुमच्यासारख्या जोरदार व्यक्तीमत्वाची निवड योग्यच होती. त्यामुळे महाराष्ट्राचा एक क्रमांक शिल्लक राहिला, असं याठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. कारण यामध्ये काही चुकीचं नाही, अगदी शतप्रतिशत खरं आहे. त्यामुळे ते मान्यच करावं लागेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.\n'खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल'\nयवतमाळ : चंद्रपूर आणि यवतमाळच्या जनतेने भाजपच्या बलाढ्य केंद्रीय मंत्र्यांना पाडून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना निवडून दिले. त्यावेळी आमची निवड योग्य होती, असे आज समाधानाने म्हणू शकतो. बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार बाळू धानोरकरांची प्रशंसा केली. यवतमाळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.\nहेही वाचा - आता जबड्याची शस्त्रक्रिया होणार सोपी, डॉ. जैन यांनी लावला नवीन तंत्रज्ञानाचा शोध\nखासदार धानोरकरांचं आजचं भाषण जबरदस्तच झालं, असे म्हणत मंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. राजकारणातील अनेक जाणकारांचे अंदाज फोल ठरवत बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा मतदार संघात ऐतिहासिक ��िजय मिळवला. त्यांनी रचलेला हा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. आम्ही तू फक्त लढ म्हण, असं म्हणायचो. ते तुमच्याकडे (बाळू धानोरकर) बघूनच. तुमच्यासारख्या जोरदार व्यक्तीमत्वाची निवड योग्यच होती. त्यामुळे महाराष्ट्राचा एक क्रमांक शिल्लक राहिला, असं याठिकाणी मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो. कारण यामध्ये काही चुकीचं नाही, अगदी शतप्रतिशत खरं आहे. त्यामुळे ते मान्यच करावं लागेल, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.\nहेही वाचा - चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य...\nमोठ्या कठीण परिस्थितीमधून आपण गेलो. चंद्रपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांतील जनतेनं एकत्र येऊन केंद्रीय मंत्र्यांना पाडून याठिकाणी काँग्रेसला निवडून दिलं. हा इतिहास जेव्हा रचला गेला तेव्हापासून ते आजपर्यंत या इतिहासाचा साक्षीदार मी स्वतः आहे, ही बाब मी अभिमानाने सांगतो. याचा मला आनंदही आहे, असेही मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. यवतमाळ येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळू धानोरकर यांनी धडाकेबाज भाषण केले. केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपवर त्यांनी थेट ताशेरे ओढले. त्याचीही अशोक चव्हाण यांच्यासह मंचावरील सर्व उपस्थितांनी भरभरून प्रशंसा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/there-are-total-130-corona-patients-buldana-district-akola-marathi-news-307730", "date_download": "2021-07-30T00:50:22Z", "digest": "sha1:2RIAWHUR3NDMWG5TN4FWPQGKYAKNW3EL", "length": 7685, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक : कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्यात आता उद्रेक सुरू; तब्बल ऐवढे रुग्ण पॉझिटिव्ह", "raw_content": "\nआतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.\nधक्कादायक : कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्यात आता उद्रेक सुरू; तब्बल ऐवढे रुग्ण पॉझिटिव्ह\nबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.\nप्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरूणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरूष, धोंगर्डी ता. मल���ापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरूष रुग्णाचे आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. तसेच ब्राम्हणचिकना ता. लोणार येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nमहत्त्वाची बातमी - जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...\nत्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेलापूर, ता. मोताळा येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, मच्छी ले आऊट, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरूष व भीमनगर, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत 81 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे. सध्या रुग्णालयात 44 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nतसेच आतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे. तसेच आज 15 जून रोजी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 12 पॉझिटिव्ह, तर 120 निगेटिव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 18 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1872 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/ethanol/", "date_download": "2021-07-30T01:39:37Z", "digest": "sha1:J7VYYBLGN6DGC5B4F5VOF3675I2L3XLZ", "length": 2038, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Ethanol Archives | InMarathi", "raw_content": "\nवाढत्या पेट्रोल दरवाढीने सगळेच त्रस्त आहेत, मग ही गुडन्यूज तुमच्यासाठीच\nइथेनॉल इंधन मिळेल अश्या दोन पंप्सचं उदघाटन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं आहे.\nआता बजाज आणि TVS च्या मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा चालणार प्रेट्रोलशिवाय \nहे इंधन पर्यावरणपूरक असून याने पर्यावरणाची हानी टाळली जाऊ शकते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/leopard-found-again-at-ordnance-factory-in-nagpur-nrat-156649/", "date_download": "2021-07-30T00:26:41Z", "digest": "sha1:PXWYGIYAGMEWVVWOM4AS7MM4FMTXKP5N", "length": 11931, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Leopards again found | नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्ट्रीत पुन्हा बिबट्या आढळला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nLeopards again foundनागपुरातील ऑर्डनन्स फॅक्ट्रीत पुन्हा बिबट्या आढळला\nनागपूर (Nagpur). अंबाझरी (Ambazari) क्षेत्रातील ऑर्डनन्स फॅक्टरी (the Ordnance Factory) परिसरात गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याचे (The leopard) दर्शन झाले. एक तासाच्या अंतराने याच परिसरात दोनवेळा बिबट्या दिसला असल्याची माहिती आहे. याआधी ९ जुलै रोजी बिबट्याचे वास्तव्य (the leopard’s habitat) नोंदविण्यात आले होते.\nबलात्कार प्रकरण/ आरोपीने पीडितेशी केला विवाह; न्यायालयाने कोणता निर्णय घेतला\nऑर्डनन्स फॅक्टरी येथील चौकी क्रमांक १० ते ११ यांच्या दरम्यानच्या क्षेत्रात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एका जवानाला बिबट दिसला. त्यानंतर लगेचच एक तासाने, पहाटे अडीच वाजता पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याला चौकी क्रमांक नऊजवळील कच्च्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला.\nही माहिती मिळताच वनविभागाच्या हिंगणा परिक्षेत्राचे कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या जवानांना या परिसरात तैनात करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात गस्त सुरू करण्यात आली आहे. या परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.\nदरम्यान, हा संपूर्ण जंगलाचा परिसर वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त ��हे. अंबाझरी जैवविविधता उद्यानापेक्षा हा चौपट मोठा परिसर असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी रात्री आणि एकटे फिरू नये, शेतात जाताना हातात काठी ठेवावी. नागरिकांना बिबट आढळल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक १९२६ किंवा ०७१२-२५१५३०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांनी केले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/inferior-work-in-kelghar-ghat-increased-the-risk-of-accidents-nrka-143657/", "date_download": "2021-07-30T01:32:50Z", "digest": "sha1:W2ZM3PV7SC5WICB4MSDTWFCGBHNEZATL", "length": 12460, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | केळघर घाटातील निकृष्ट कामांमुळे वाढला अपघाताचा धाेका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसाताराकेळघर घाटातील निकृष्ट कामांमुळे वाढला अपघाताचा धाेका\nकेळघर : पावसाळ्यापूर्वी केळघर घाटातील संरक्षक मोऱ्या, रस्त्यावरील नाले यांची कामे समाधानकारक न झाल्याने पावसाळ्यात केळघर घाटातील वाट बिकट वाट ठरणार आहे. या ठिकाणी संरक्षक कठडे न बांधल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. काळ्या कड्याच्या पुढील बाजूस एक संरक्षक मोरी पूर्णपणे निघाली आहे. त्याच ठिकाणी अरुंद रस्ता आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nचार पदरीकरणाचे काम धीम्या गतीने\nविटा-महाबळेश्वर रस्त्याचे चार पदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. लॉकडाउन होते. त्यामुळे घाटात वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे घाटातील रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. सध्या अनलॉकला सुरुवात होत असताना सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना अजूनही काम पूर्ण न झाल्याने याचा फटका प्रवासी व पर्यटकांना बसू शकतो. वरोशी ते काळा कडा दरम्यान काम धीम्या गतीने सुरू आहे.\nनागमोडी वळणावर गाड्या दरीत\nघाटातील अवघड वळणांवर संरक्षक मोऱ्या काही ठिकाणी पूर्णपणे निघाल्या आहेत. काळा कडा येथे अवघड नागमोडी वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने गाड्या दरीतून खाली जाण्याचे प्रकार घडले आहेत. घाटात गावांच्या जवळ रस्त्यावर दोन्ही बाजूने नाले काढणे आवश्यक आहे. काही ठिकाणी नाले न काढल्याने पावसाचे पाणी गावात शिरत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ठेकेदाराने काम योग्य प्रकारे करावे अशी मागणी होत आहे.\n”केळघर घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट पणे व धीम्या गतीने सुरू असल्याने याचा फटका प्रवासी पर्यटकांना बसत आहे. केळघर घाटातील संरक्षक मोऱ्यांची कामे व्यवस्थित न झाल्याने अपघात होण्याची भीती अाहे. अवघड वळणांवर संरक्षक कठडे बसवले पाहिजेत.”\n– दत्तात्रय बेलोशे, सामाजिक कार्यकर्ते, केळघर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/romance-gauri-jaydeep-sukh-mhanje-nakki-kay-asta-upcoming-episode-lokmat-filmy-a678/?utm_source=Lokmat.com&utm_medium=videos_rhs_widget", "date_download": "2021-07-30T00:18:18Z", "digest": "sha1:TF4NINPLEFQIDQAGW2FUPZCXH4FPOCFS", "length": 20411, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गौरी-जयदीपमध्ये रोमान्स | Sukh Mhanje Nakki kay Asta Upcoming Episode | Lokmat Filmy - Marathi News | Romance in Gauri-Jaydeep | Sukh Mhanje Nakki kay Asta Upcoming Episode | Lokmat Filmy | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nमनोरंजन: Kranti Redkar Special Post For Friends | क्रांतीने मैत्रिणींसाठी लिहिली खास पोस्ट | Lokmat Bhakti\nमराठी अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असून इन्स्टाग्रामवर बरेच मजेशीर रिल्स पोस्ट करत फॅन्सचे मनोरंजन करत असते. तिचे रिल्स चाहत्यांच्या बरेच पसंतीस पडत असतात. क्रांतीने सोशल मिडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग नि ...\nमराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर बरेच मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते.... तिच्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद देखिल मिळतोय....नुकताच तिने पती समीर वानखेडेबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे....समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय सं ...\nमनोरंजन: Majha Hoshil Na 350 Episode complete | माझा होशील ना' 350 भागांचा पडद्यामागील धमाकेदार प्रवास\n'माझा होशील ना' या मालिकेचे नुकतेच 350 भाग पूर्ण झाले, त्यांचा हा यशसवी प्रवास आपण सर्वानीच अनुभवला आज आपण या निम्मिताने पाहणार आहोत पडद्यामागील धमाकेदार प्रवास- ...\nअभिनेता प्रसाद खांडेकर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घरा घरात पोहोचला असून त्याच्या कॉमेडीची सध्या अनेक चाहते आहेत आणि त्याला त्याच्या कॉमेडी साठी छान दाद सुद्धा मिळताना दिसते... त्यातच आता प्रसाद ला एक धमाल दाद मिळाली आहे आणि ही दाद दिली आहे ...\nमनोरंजन: Akshaya Deodhar Reels | मला म्हणत्यात हो पुण्याची मैना | Lokmat Filmy\nछोट्या पडद्यावरील अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरच्या सध्या सोशल मिडियावर आपल्या फोटोशुटमूळे चांगलीच चर्चेत आली आहे.... अक्षयाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवा रील शेयर केला आहे.... यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसून येत आहे..... या व्हिडिओमध्ये ...\nमनोरंजन: Chala Hawa Yeu Dya Comedy | थुकरटवाडीत रंगला 'कॉमेडी' कौटुंबिक ड्रामा | Lokmat Filmy\nचला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मध्ये थुकरटवाडीत रंगलाय 'कॉमेडी' कौटुंबिक ड्रामा, पहा या भागाची खास झलक - ...\nक्रिकेट: World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला\nजागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...\nक्रिकेट: २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार\nकोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दि ...\nक्रिकेट: IPL 2021 Postponed : स्पर्धेचा दुसरा टप्पा कधीWhen is the 2nd round of the competition\nकोरोनाने देशभरात थैमान घातलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिण झालंय. आता कोरोनाचा फटका आयपीएलला सुद्धा बसलाय. अनिश्तित काळासाठी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आह���. बायो-बबलची सुरक्षा भेदून कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. अनेक खेळाडूंसह का ...\nसंपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जायचे असा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतामध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयला कोणता महत्वपूर्ण सल्ला दिला आहे ...\nक्रिकेट: तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson\nकालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी गमावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक् ...\nक्रिकेट: आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'\nमुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसा ...\nअमेरिकेहून विशेषज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी आपल्या देशासाठी सर्वात महत्वाची व परिणामकारक बातमी कोणती आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र: महाबळेश्वरला पर्यटकांना प्रेमात पाडणारी ठिकाणं | Places To Visit In One Day Trip To Mahabaleshwar\nथंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...\nऑक्सिजन: 'ही' आहेत भारतातील कलरफूल शहरं\nभारत अनेक रंगांची भूमी आहे. विविध भौगोलिक क्षेत्रांमुळे, आपल्याला संपूर्ण देशात सर्व प्रकारचे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये दर महिन्याला काही ना काही उत्सव चालू असतो. अनेक प्रवाश्यांना शांत, निर्जन ठिकाणी विश्रांती घेण्यास आवडत असलं तरी असेही लोक आहे ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\nसुख म्हणजच नक्की काय असत या मालिकेत गौरी आणि जयदीप जवळ येत आहेत..यांची खुळणारी प्रेम कहाणी पहा या सविस्तर या व्हिडिओ मधून -\nटॅग्स :टिव्ही कलाकारमराठीवर्षा उसगांवकरTV CelebritiesmarathiVarsha Usgaonkar\nकोणत्या अभिनेत्रीला भिक मागावी लागत आहे Which Actress Is Became Beggar\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\nIndia Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन\nCoronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा\n १ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; फ्री लिमिटनंतरही शुल्कवाढ\nCorona virus : 'कोविड सेंटरमधील जेवणात अळ्या, ठेकेदार शिवसेनेच्या नावानं देतोय धमक्या'\nYouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sports/corona-tabraiz-shamsi-bio-bubble-sauth-africa-bowler", "date_download": "2021-07-30T00:45:09Z", "digest": "sha1:5F6TCVUPRZFL5DJM4Z3EP5HSCKFFOFEJ", "length": 5352, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "''बायो बबल जनावऱ्यांच्या पिंजऱ्यासारखं वाटते!''", "raw_content": "\n''बायो-बबल जनावऱ्यांच्या पिंजऱ्यासारखं वाटते\nक्रिक्रेटपटूंना बायो-बबलमध्ये कधी-कधी सर्कस मधल्या पिंजऱ्या सारखे फिल होते.\nकोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामुळे खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायो बबलमध्ये त्यांना बराच वेळ घालवावा लागतो. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. खेळाडू वेळोवेळी यामुळे होणार्‍या त्रासांबद्दल सांगतात. आता टी-20 मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू तरबेज शम्सीने (Tabraiz Shamsi) याबद्दल मोठे विधान केले आहे. तो म्हणाले की, क्रिक्रेटपटूंना बायो-बबलमध्ये कधी-कधी सर्कसितल्या पिंजऱ्या सारखे फिल होते.\nअलीकडे, इंग्लंडचे तीन क्रिकेटपटू आणि त्यांच्या चार सहाय्यक सदस्यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) बायो-बबलमधून सूट दिल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे तर टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि इंग्लंड दौर्‍यावर गेलेले सहाय्यक कर्मचारी दयानंद गुरणे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.\nT-20 World Cup: पहिले 6 सामने 'या' देशात खेळवले जाणार\nदरम्यान, शम्सीने ट्वीट करून म्हटले आहे की, 'या गोष्टींचा आपल्यावर, आपल्या कुटूंबावर आणि क्रिकेटच्या बाहेर आमच्या जीवनावर होणारा परिणाम सर्वांना खरोखरच माहित आहे असे मला वाटत नाही. कधीकधी असे वाटते की आम्ही पिंजरा लावलेले सर्कसितील प्राणी आहोत, जेव्हा गर्दीचे मनोरंजन करण्याची वेळ येते तेव्हाच त्यांना बाहेर नेले जाते''.\nइंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळाडूंना बायो-बबल मधून सूट देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. स्थानिक माध्यामांच्या मते हॅरिसन म्हणाले, “खेळाडू ज्या टूर्नामेंटमध्ये खेळत आहेत त्यात खेळण्याबद्दल खेळाडूंना छान वाटावे, मग ते भारत विरुद्ध कसोटी मालिका असो, काउन्टी क्रिकेट किंवा आरएल 501 असो. घर असो किंवा व्यावसायिक क्रिकेट, आपलं आयुष्य चांगलं चाललं आहे असं त्यांना वाटावं अशी आमची इच्छा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-PRK-UTLT-mahabharata-draupadi-story-in-marathi-5829558-PHO.html", "date_download": "2021-07-30T01:09:56Z", "digest": "sha1:3DULUWYWTT2QTGXIWKG6QM6SV2XHUYSW", "length": 3254, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahabharata draupadi story in marathi | पाच पराक��रमी पती तरीही द्रौपदीवर होती या पाच पुरुषांची वाईट दृष्टी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाच पराक्रमी पती तरीही द्रौपदीवर होती या पाच पुरुषांची वाईट दृष्टी\nमहाभारतानुसार पांडव पाच भाऊ होते. पाच भावांची द्रौपदी नावाची एकच पत्नी होती. द्रौपदीच्या जन्माविषयी एक कथा होती. त्या कथेनुसार द्रौपदीचा जन्म अग्नीकुंडातून झाला. द्रौपदी वीर आणि गुणवान स्त्री असण्यासोबतच अत्यंत रूपवान होती. यामुळेच द्रुपद राजाने द्रौपदीच्या लग्नासाठी आयोजित केलेल्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी भारतातील सर्व राजकुमार पांचाळ राज्यात दाखल झाले होते.\nपांडू पुत्र अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकले आणि आई कुंतीच्या आज्ञेनुसार द्रौपदीला पाचही पांडवांशी लग्न करावे लागले. द्रौपदीचे सर्व पती शूरवीर, पराक्रमी आणि अजेय होते. तरीही पाच पुरुषांची द्रौपदीवर कुदृष्टी होती.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, द्रौपदीवर कोणत्या पाच पुरुषांची वाईट दृष्टी होती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/upasarpanch-woman-celebrated-her-birthday-at-the-gram-panchayat-office-filed-a-case-in-pune-mhrd-469927.html", "date_download": "2021-07-30T02:19:24Z", "digest": "sha1:ZKCYH55H46ZTJOS2BWUUYEKLREM2LLVK", "length": 8050, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात, झाला गुन्हा दाखल– News18 Lokmat", "raw_content": "\nपुण्यात महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात, झाला गुन्हा दाखल\nउपसरपंच बाई कोरोना विसरल्या आणि दणक्यात दिली बर्थडे पार्टी, पण....\nउपसरपंच बाई कोरोना विसरल्या आणि दणक्यात दिली बर्थडे पार्टी, पण....\nपुणे, 06 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यतील खेड तालुक्यातील शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात केलेला वाढदिवस त्यांना चांगलाच महागात पडला आहे. गावात कोरोनाचे दहा रुग्ण असल्यामुळे गाव कंटेन्टमेंट झोनमध्ये असताना या उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावरून सहकारी पण विरोधक असलेल्या माजी उपसरपंचासह 6 सदस्यांनी या उपसरपंचांच्या विरोधात गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच 188 कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले 10 रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थीगळे, विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत, उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात आजही आहे मुसळधार पावसाचा इशारा जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे. शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले 10 रुग्ण झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थीगळे, विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत, उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यात आजही आहे मुसळधार पावसाचा इशारा वाचा हवामान खात्याचा अंदाज दरम्यान, पुणेकरांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय आज महापालिकेने घेतले आहेत. Coronavirus मुळे लागू असलेला लॉकडाऊन प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असला तरी अन्य सर्व शहर खुलं केलं जाणार आहे. दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखेचं बंधन आता नसेल. शिवाय दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पुणेकरांवर असलेली पाणीकपातीची टांगती तलवारसुद्धा सध्यापुरती हटवण्यात आली ���हे. पुणे महापालिकेने दोन महत्त्वाचे निर्णय घेत आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्याच्या धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता होती. पण तूर्तास किमान गणेशोत्सवापर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपुण्यात महिला उपसरपंचाला बर्थ डे पार्टी पडली महागात, झाला गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hathras-gangrape-protests-all-over-india", "date_download": "2021-07-30T01:56:21Z", "digest": "sha1:VMUCEM4E654ULEUPD2244ZFYN74KTFZQ", "length": 10134, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "देशभरात आक्रोश : जंतर मंतरवर निदर्शने - द वायर मराठी", "raw_content": "\nदेशभरात आक्रोश : जंतर मंतरवर निदर्शने\nनवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलचा निषेध करण्यासाठी व मृत तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. यात अनेक सिविल सोसायट्या, महिला चळवळीच्या कार्यकर्त्या, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. हाथरस प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.\nवास्तविक हाथरस प्रकरणात आंदोलनासाठी इंडिया गेटचा परिसर निवडण्यात आला होता. पण पोलिसांनी सकाळीच तेथे १४४ जमावबंदी कलम लावल्याने सर्व रस्ते बंद होते. त्यामुळे आंदोलकांनी जंतर मंतरवर जमण्याचा निर्णय घेतला.\nया निदर्शनांमध्ये संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले. त्यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. दोषींना इतकी कडक शिक्षा द्यावी की अशा घटनांना कायमचा पायबंद बसेल. अत्यंत दुःख व वेदना देणारी ही घटना असून आमच्या मुलीच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली. योगी सरकारने दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मी हात जोडून विनंती करतो व त्यांना फाशी द्यावी, या घटनेचे राजकारण करता कामा नये, असे केजरीवाल म्हणाले.\nया आधी गुरुवारी भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया गेटवर योगी सरकारच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी या परिसरात जमावबंदी पुकारल्याने आझाद आपल्या का���्यकर्त्यांसह जंतर मंतरवर पोहचले.\nप्रियंका गांधी यांची वाल्मिकी मंदिरास भेट\nकाँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी सकाळी वाल्मिकी मंदिरास जाऊन तेथे आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत हजेरी लावली. हाथरस बलात्कार प्रकरणातील दुर्दैवी तरुणीच्या कुटुंबियांना अद्याप उ. प्रदेश सरकारकडून मदत मिळालेली नाही. हे कुटुंब अत्यंत एकाकी पडले आहे. आम्ही राजकीय दबाव आणण्याचा सरकारवर प्रयत्न करू. आमच्या बहिणीला न्याय मिळालेला नाही, आम्ही तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी उ. प्रदेश सरकारला दिला.\nभाजप व सरकारची प्रतिमा डागाळली – उमा भारती\nहाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण उ. प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, आज मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर पीडित मृत तरुणीच्या कुटुंबियांसोबत आपण तेथे ठाण मांडून बसलो असतो. आपण राम मंदिराचा शिलान्यास केला आहे, राम राज्याचे आश्वासन आपण जनतेला दिले आहे. अशा प्रसंगी विरोधी पक्षांना व प्रसार माध्यमांना घटनास्थळी जाण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना केली आहे.\nहाथरस घटनेने भाजप पक्ष व सरकारची प्रतिमा डागाळली आहे, असेही त्या म्हणाल्या.\nमुंबईत पावसामुळे कोविडच्या प्रसारात वाढ\nक्या जल रहा है…\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A9", "date_download": "2021-07-30T02:11:45Z", "digest": "sha1:7OFQSF4DOM3DVMCTFDYVCMHTVE74Q5Z4", "length": 6457, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डिसेंबर ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< डिसेंबर २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३७ वा किंवा लीप वर्षात ३३८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१८१८ - इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.\n१९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.\n१९८४ - भोपाल , येथे मिथिल आयसो सायनेट या वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्यूमुखी पडले.\n२००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.\n१३६८ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.\n१८५४ - विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.\n१८८४ - टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८९९ - इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.\n१९०५ - लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९२३ - ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९२५ - केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९३७ - बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.\n१९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७६ - मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n११५४ - पोप अनास्तासियस चौथा.\n१७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\nवकील दिन - भारत.\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - (डिसेंबर महिना)\nLast edited on १० डिसेंबर २०२०, at १९:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २०२० रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/football-competition-38626", "date_download": "2021-07-30T02:23:59Z", "digest": "sha1:MWAKK72FHSGMQLB46FAIJE5KR2TUYNEG", "length": 6857, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मॅंचेस्टरची आणखी एक बरोबरी", "raw_content": "\nमॅंचेस्टरची आणखी एक बरोबरी\nलंडन - बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या झाल्टन इब्राहिमोविचने भरपाई वेळेत पेनल्टीवर केलेल्या गोलामुळे मॅंचेस्टर युनायटेडचा पराभव टळला. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत त्यांनी एव्हर्टनविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली आणि पाचवे स्थान कायम ठेवले.\nभरपाई वेळेतील अखेरच्या क्षणी एव्हर्टनच्या ऍशली विलियम्सने हाताने चेंडू अडवला, त्यामुळे मॅंचेस्टरला पेनल्टी मिळाली, या संधीचे इब्राहिमोविचने गोलात रूपांतर केले आणि संघाचा पराभव टाळला. जोस मौरिन्हो यांच्या मॅंचेस्टर युनायटेडने घरच्या मैदानावरचा नववा सामना अनिर्णित राखला; परंतु चौथ्या स्थानावर असलेल्या सिटीविरुद्धची चार गुणांची पिछाडी त्यांना कमी करता आली नाही.\nमैदानावर झालेल्या खेळाचा विचार करता तो समाधानकारक नव्हता, परंतु खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांचे समाधान आहे, असे मौरिन्हो म्हणाले. रविवारी घरच्याच मैदानावर झालेल्या वेस्ट ब्रोमविच संघाविरुद्धही मॅंचेस्टर युनायटेडला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.\nमॅंचेस्टर एकूण 20 सामन्यांत अपराजित राहिले आहे. पण, घरच्या मैदानावर अपेक्षेपेक्षा जास्तच सामने अनिर्णित राहिले आहेत. दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धही आम्हाला विजय मिळवता आला नाही. याचा फटका मोसम संपता संपता बसू शकेल, अशी भीती मौरिन्हो यांनी व्यक्त केली.\nइब्राहिमोविचचा हा यंदाच्या मोसमातला 27 वा गोल होता. या बरोबरीमुळे 54 गुणांसह मॅंचेस्टर पाचव्या स्थानी असल्यामुळे चॅंपियन्स लीगच्या पात्रतेसाठी चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणे त्यांना सोपे नाही, परिणामी पुढील मोसमातही त्यांना युरोपी लीगमध्येच खेळावे लागण्याची शक्‍यता आहे.\nदुसऱ्या बाजूला मॅंचेस्टर सिटीने तळाच्या संदरलॅंडचा 2-0 असा पराभव केला आणि नवे प्रशिक्षक क्रेग शेक्‍सपिअर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सहावा विजय मिळवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/super-cup-football-nicolas-fedors-hat-trick-110592", "date_download": "2021-07-30T02:11:55Z", "digest": "sha1:UIDUNE7AF7YORVZNVBRY5UD6I7ADJLX7", "length": 4585, "nlines": 119, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फेडॉरच्या हॅटट्रिकने बंगळूर अंतिम फेरीत", "raw_content": "\nफेडॉरच्या हॅटट्रिकने बंगळूर अंतिम फेरीत\nभुवनेश्‍वर - मध्यंतराची एका गोलची पिछाडी आणि उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळावे लागल्यानंतरही बंगळूर एफसीने मंगळवारी मोहन बागानचा ४-२ असा पराभव करून सुपर करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उत्तरार्धात निकोलास फेडॉरने नोंदवलेली हॅटट्रिक त्यांच्या विजयात निर्णायक ठरली.\nकलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पूर्वार्धाच्या अखेरच्या टप्प्यात ४२व्या मिनिटाला दीपांदा डिकाने गोल करून बागानला आघाडीवर नेले. त्यानंतर कमालीच्या वेगवान झालेल्या उत्तरार्धात बंगळूरकडून निकोलस फेडॉरने ६२, ६५ आणि ८९व्या मिनिटाला गोल करून बंगलूरला आघाडीवर नेले. त्यानंतर ९०व्या मिनिटाला सुनील छेत्रीने आघाडी वाढवली. सामन्याच्या भरपाई वेळेत डिक्काने आणखी एक गोल नोंदवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/bjp-mla-builder-mangal-prabhat-lodha-and-three-others-were-charged-with-ransom.html", "date_download": "2021-07-30T01:57:27Z", "digest": "sha1:VEJUVMHRM6EOB2SLW53OODLGLZ2LBIVV", "length": 10957, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल\nभाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल\nमुंबई: भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात न्यायालयाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. यामुळे लोढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nयाप्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nतक्रारदार महिला वकील असून त्या चतु:शृंगी भागात राहायला आहेत. तक्रारदार महिलेला मुंबईत सदनिका घ्यायची होती. त्यांनी परिचितामार्फत शहानिशा करून मुंबईतील वरळी भागात असलेल्या लोढा पार्कमध्ये असलेल्या ‘मार्किंग्ज’ या गृहप्रकल्पात सदनिका खरेद��� करण्याचे निश्चित केले होते. लोढा यांचे कार्यालय मुंबईतील महालक्ष्मी भागात अपोलो मिल कंपाऊंडमध्ये आहे.\nतक्रारदार महिलेला विक्री करण्यात येणाऱ्या सदर गृहप्रकल्पातील सदनिकेचे मूल्य पाच कोटी ५९ लाख २७ हजार रुपये ठरविण्यात आले होते. २०१३ नंतर तक्रारदार महिलेने लोढा यांना वेळोवेळी तीन कोटी ९२ लाख रुपये दिले. मात्र, गेल्या नऊ वर्षात महिलेला सदनिकेचा ताबा मिळाला नाही.\nत्यामुळे महिलेने सदनिका खरेदी व्यवहार रद्द करण्याचे ठरवले. त्यानंतर तक्रारदार महिलेला लोढा आणि नायर यांनी धमकावण्यास सुरुवात केली. चार कोटी १५ लाख १५ हजार एवढी वाढीव रक्कम भरा, अन्यथा सदनिका खरेदी करार रद्द करण्यात येईल तसेच यापूर्वी भरण्यात आलेली रक्कम देखील जप्त करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.\n‘लोढा यांनी आजतागायत मला सदनिकेचा ताबा दिलेला नाही. मला धमकावून खंडणी मागितली,’ असा फौजदारी दावा महिलेने शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी दाव्याद्वारे केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleबच्चू कडूंचा फैसला ऑन दी स्पॉट, प्रशासनाचा निर्णय बदलला, ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाऊन मागे\nNext articleकंगना विरुध्द फसवणूक आणि कॉपीराइट प्रकरणी गुन्हा दाखल\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/collision-of-two-wheeler-truck-kamthi-police-caukisamora-unknown-setamajuraca-died-on-the-spot-one-wounded/05281555", "date_download": "2021-07-30T01:32:50Z", "digest": "sha1:ULVRAHG2ARZJ5JKQDSJXQYWYDFPBM7HB", "length": 7849, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कामठी पोलीस चौकीसमोर अज्ञात ट्रक च्या धडकेने दुचाकीस्वार शेतमजुराचा जागीच म��त्यू, एक जख्मि - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » कामठी पोलीस चौकीसमोर अज्ञात ट्रक च्या धडकेने दुचाकीस्वार शेतमजुराचा जागीच मृत्यू, एक जख्मि\nकामठी पोलीस चौकीसमोर अज्ञात ट्रक च्या धडकेने दुचाकीस्वार शेतमजुराचा जागीच मृत्यू, एक जख्मि\nकामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी रेल्वे चौकी जवळील कामठी पोलीस चौकी समोरील कामठी- आजनी मार्गावर कामठी हुन आजनी(रडके) कडे दुचाकीने डबल सीट जात असलेल्या दुचाकीस्वार शेतमजुराला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात शेतमजूर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मित्र गंभीर जख्मि झाल्याची दुर्दैवी घटना काल 27 मे ला रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक शेतमजूर तरुणाचे नाव वीरेंद्र धरामसिंग जजपेले वय 30 वर्षे तर जख्मि चे नाव अजय शिवप्रसाद यादव वय 32 वर्षे दोन्ही राहणार आजनी (रडके)कामठी असे आहे.\nप्राप्त माहितीनुसार सदर मृतक व जख्मि हे दोघेही कामठी हुन बजाज बॉक्सर दुचाकी क्र एम एच 31 ए डब्लू 8058 ने आजनी येथील राहत्या घराकडे सदर घटनास्थळ मार्गे जात असता आजनी कामठी बाह्य वळण मार्गावरील पोलीस चौकी समोर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत घडलेल्या अपघातातून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू तर सहपाठी मित्र गंभीर झाला .घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी शवविच्छेदनार्थ मृतदेह कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच यासंदर्भात फिर्यादी मृतकाचे वडील धरमसिंग जजपेले वय 60 वर्षे रा आजनी कामठी यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालका विरुद्ध भादवी कलम 279, 338, 304(अ)भादवी सहकलम 184 मोटर वाहन कायदा अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला तर जख्मि अजय यादव ला उपचारार्थ नागपूर च्या सक्करदरा येथील श्री हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मृतकाच्या पाठीमागे वडील , पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.\nमृतक वीरेंद्र जजपेले हा मूळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून मृतकाचे वडील धर्मसिंग जजपेले हे आजनी येथील नितीन रडके यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कार्यरत आहेत तर दोन वर्षांपूर्वीच सदर मृतक नितीन र��के यांच्या शेतात येऊन ट्रेकटर चालक म्हणून कार्यरत होता अनावधनाने हा अपघाती मृतक प्रकार घडल्याने एकच धक्का बसला तरी पोलीस चौकी समोर अपघात घडूनही पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी ट्रकचालकाचा थांगपत्ता लागत नाही हे एक आश्चर्यच आहे तसेच या चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता घटनेवेळी सर्वर डॉउन असल्याच्या नावाखाली माहिती मिळू शकत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका कुशंका निर्माण करण्यात येत आहे.तसेच गावकऱ्यात पोलीस प्रशासनाविषयो रोष निर्माण झाला होता.\n← बारावीच्या परीक्षेत कामठीतील एस के…\nरेल्वे गाडीतून खाली पडल्याने सैनिकाचा… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/kirit-somayya-demand-action-on-fraud-companies-who-applied-for-global-tender-nrsr-144459/", "date_download": "2021-07-30T02:06:20Z", "digest": "sha1:44BPJ3MMNVO5FI65SK3ODTJLCF22JVGT", "length": 11975, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गोलमाल है भाई सब गोलमाल है | ग्लोबल टेंडरमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, किरीट सोमय्या यांची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nगोलमाल है भाई सब गोलमाल हैग्लोबल टेंडरमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, किरीट सोमय्या यांची मागणी\nमुंबई महापालिकेने(BMC) मागवलेल्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये (Fraud In Global tender) कंपन्या बोगस होत्या असा आरोप करत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.\nमु��बई: मुंबई महापालिकेने(BMC) मागवलेल्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये (Fraud In Global tender) कंपन्या बोगस होत्या असा आरोप करत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.\n१ कोटी कोव्हीड लस ( COVID Vaccine) निविदेच्या नकली निविदाकारांच्या चौकशीत बीएमसीला रस का नाही\nमहापालिकेने टेंडर रद्द केले आहे त्यामुळे त्याबाबत आक्षेपाचा प्रश्नच नाही असे आयुक्तांचे मत आहे. मात्र काही कंपन्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.\nशंतनू आणि शर्वरी लवकरच विवाह बंधनात अडकणार,चाहत्यांना ‘शुभमंगल ऑनलाईन’मध्ये पाहायला मिळणार खास सोहळा\nपीएमसी PMC बँक पुनर्जीवित करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजी ना खूप खूप धन्यवाद @BJP4Maharashtra pic.twitter.com/EWlGuKglZC\nपीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्याचे स्वागत माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. बँकेच्या ठेवीदारांसाठी ही चांगली बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/tractor-combine-harvesters/ks-group/", "date_download": "2021-07-30T01:45:12Z", "digest": "sha1:MFPLSYSIH2D6IVEY4CTAZIUB6CWR6VZH", "length": 22914, "nlines": 187, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "के एस ग्रुप हार्वेस्टर किंमत यादी 2021,के एस ग्रुप भारतात कोंबिन हार्वेस्टर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nके एस ग्रुप कापणी करणारे\nके एस ग्रुप कॉम्बाईन हार्वेस्टर\nके एस ग्रुप हार्वेस्टर हा शेतक of्यांच्या पसंतीच्या ब्रँडपैकी एक आहे. के.एस. ग्रुप 5 हार्वेस्टर्स ऑफर करतो. भारतात के एस ग्रुप एकत्रित किंमत खूप परवडणारी आहे. के एस ग्रुप कम्बाइन हार्वेस्टर वैशिष्ट्ये भारतीय शेतात योग्य आहेत. केएस ग्रुप एकत्र नवीन मॉडेल अपग्रेड केलेल्या तंत्रज्ञानासह आहे.\nलोकप्रिय के एस ग्रुप कम्बाइन हार्वेस्टर्स\nके एस ग्रुप के एस 513 TD (2WD)\nके एस ग्रुप GreenGold\nके एस ग्रुप KS 9300 - मक्का विशेष\nके एस ग्रुप KS 9300 - क्रॉप मास्टर\nके एस ग्रुप एसी केबिनसह KS 9300\nके एस ग्रुप केएस 513 टीडी 4 डब्ल्यूडी\nन्यू हिंद नविन हिंद 699\nरुंदी कटिंग : N/A\nदशमेश 6100 मक्का कंबाइन हार्वेस्टर\nरुंदी कटिंग : N/A\nरुंदी कटिंग : N/A\nदशमेश 9100 सेल्फ कॉम्बिनेशन हार्वेस्टर\nरुंदी कटिंग : 14 Feet\nरुंदी कटिंग : N/A\nदशमेश 3100 मिनी कॉम्बिनेशन हार्वेस्टर\nरुंदी कटिंग : 9 -10 Feet\nशक्तीमान ऊस कापणी करणारा\nरुंदी कटिंग : N/A\nदशमेश ७२६ (स्ट्रॉ वॉकर)\nरुंदी कटिंग : 7.5 Feet\nके एस ग्रुप कॉम्बाईन हार्वेस्टर भारतात\nके एस ग्रुप हार्वेस्टर हे भारतातील शेती औजारांच्या उत्पादनात अग्रणी आहे. केएस मिनी कॉम्बाइन हार्वेस्टर हे शेतकर्‍यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. १ 1955 पासून के.एस. गट हा स्वत: ची प्रोपेल्ड कंबाईन हार्वेस्टर्स, ट्रॅक्टर ड्राईव्हन कॉम्बाईन हार्वेस्टर, स्ट्रॉ रीपर्स, रोटावेटर्स (रोटरी टिलर्स), रोटो सीड ड्रिल्स आणि लेझर लँड लेव्हलर इत्यादी मोठ्या प्रमाणात शेतीची उपकरणे व मशिनरीचे उत्पादन व पुरवठा करणारी प्रमुख कंपनी आहे. .\nके ग्रुप हार्वेस्टर भारतीय शेतकर्‍यांनी खरोखर स्वीकारले आहे आणि के एस कॉम्बाइन हार्वेस्टर किंमत देखील अगदी वाजवी आहे. केएस गटाने के.एस हार्वेस्टर किंमतीचे उत्पादन केले जे प्रत्येक शेतक the्याच्या बजेटमध्ये योग्य आहे.\nके एस ग्रुप कंपन्या\nके.एस. अ‍ॅग्रोटेक प्रा. लि.\nकृषी उद्योग प्रा. लि.\nके एस गट उत्पादन श्रेणी\nके एस ग्रुप मॅन्युफॅक्चरर आयम\nग्राहकांना परवडणार्‍या किंमतीत दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य के एस ग्रुप आहे. शेतात चांगल्या उत्पादनक्षमतेसाठी प्रगत तंत्रज्ञान उत्पादने बनविण्यासाठी के. चे गट.\nके.एस. गट संपर्क क्रमांक\nके एस ग्रुप टोल फ्री क्रमांक- 92170 71255\nट्रॅक्टर जंक्शनमध्ये तुम्हाला केएस कॉम्बिनेन नवीन मॉडेल मिळते, केएस कॉम्बाईन हार्वेस्टर प्राइस इन इंडिया, केएस कॉम्बेन कॉन्टॅक्ट नंबर आणि इतर बरेच काही मिळतात. तर, तुम्हाला केएस ट्रॅक्टर कम्बाइन प्राइस किंवा केएस कम्बाइन प्राइस बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त ट्रॅक्टर जंक्शन बरोबरच रहावे लागेल.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.tcnvend.com/mr/tcn-nfs-vv-mystery-box-vending-machine-micro-market-vending-machine-268.html", "date_download": "2021-07-30T00:53:57Z", "digest": "sha1:X3A32T522NY3FXIBOOJ5LZXTPIKA5XZN", "length": 5697, "nlines": 105, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "टीसीएन-एनएफएस -8 व्ही (व्ही 22) मिस्ट्री बॉक्स वेंडिंग मशीन मायक्रो मार्केट वेंडिंग मशीन - चायना टीसीएन-एनएफएस -8 व्ही (व्ही 22) मिस्ट्री बॉक्स वेंडिंग मशीन मायक्रो मार्केट वेंडिंग मशीन सप्लायर, फॅक्टरी- टीसीएन वेंडिंग मशीन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nघर » उत्पादन » ओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n150000 युनिट्स / वर्ष\nसुपरमार्केट, विमानतळ, ट्रेन स्टेशन, शॉपिंग मॉल, निसर्गरम्य क्षेत्र, कार्यालय, हॉटेल, सबवे स्टेशन\nएच: 1970 मिमी, डब्ल्यू: 1928 मिमी, डी: 990 मिमी\nस्लॉट 5 थर, 10 स्लॉट (समायोज्य)\nक्षमता सुमारे 210-300 पीसी (वस्तूंच्या आकारानुसार)\nविक्रीचा प्रकार 65-119 प्रकार (उत्पादनांच्या आकारानुसार)\nरेफ्रिजरेशन तापमान 4-25 ℃ (समायोज्य)\nटीसीएन-सीएमएक्स -10 एन (व्ही 22) इंटेलिजेंट मायक्रो मार्केट वेंडिंग मशीन 22 इंच टच स्क्रीनसह\nTCN-D900-11C (22SP) मधली शिपमेंट ताजी फूड वेंडिंग मशीन\nटीसीएन चायना फॅक्टरी इंटेलिजेंट 24 तास हँड सॅनिटायझर वेंडिंग मशीन\nटीसीएन-डी 720-8 सी (50 एसपी) मॅडिकल फार्मा शॉप लॉकर वेंडिंग मशीन सोल्यूशन्स\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/employees-state-insurance-corporation-esic-government-may-announce-big-relief-for-esic-members-know-everything-here-mhjb-451732.html", "date_download": "2021-07-30T00:26:52Z", "digest": "sha1:V6CB53BGKZJ5SWFIEYL3WW4Q5OEW6ZEI", "length": 11288, "nlines": 78, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार 'ही' मदत करण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहेत फायदे– News18 Lokmat", "raw_content": "\n30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार 'ही' म���त करण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहेत फायदे\nकमी पगार असणाऱ्यांना कर्मचाऱ्याना मेडिकल आणि कॅश बेनिफिट मिळावेत याकरता सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची मर्यादा वाढवू शकते. यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.\nकमी पगार असणाऱ्यांना कर्मचाऱ्याना मेडिकल आणि कॅश बेनिफिट मिळावेत याकरता सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची मर्यादा वाढवू शकते. यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली, 06 मे : कोरोना व्हायरस संक्रमणामध्ये लोकांना आर्थिक मदत व्हावी याकरता सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये सरकारने आता ईएसआयसी (ESIC) योजनेची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CNBC आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कमी पगार असणाऱ्यांना जास्तीत जास्त कर्मचाऱ्याना मेडिकल आणि कॅश बेनिफिट मिळावेत याकरता सरकार ESIC अंतर्गत कव्हरेजची मर्यादा वाढवू शकते. यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाने ही कव्हरेजची सीमा वाढवण्यात यावी असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावानुसार ESIC चा लाभ मिळणाऱ्या कर्मच्याऱ्यांच्या पगाराची मर्यादा 21 हजाराहून वाढून 30 हजारांपर्यंत करण्यात आली आहे. (हे वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली) म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 आहे त्यांना ESIC कव्हरेज मिळेल. या योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. ही मर्यादा वाढवल्यामुळे कंपन्यांवरील भार कमी होईल. आता साधारण 12.50 लाख कंपन्यांना याचा फायदा मिळत आहे. याआधी केंद्र सरकारने ESIC योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक एकरकमी योगदान जमा झालेले नसतानाही 30 जून 2020 पर्यंत या कर्मचाऱ्यांना सर्व मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांचा मासिक पगार 21 हजारांपेक्षा कमी आहे आणि जे कमीत कमी 10 कर्मचारी असणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. 2016 पर्यंत ESIC चा लाभ घेणाऱ्यांसाठी पगाराची मर्यादा 15 हजार होती. 1 जानेवारी 2017 मध्ये ही मर्यादा वाढवून 21 हजार करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये केंद्र स���कारकडून ESIC संदर्भात करण्यात आलेल्या 5 मोठ्या घोषणा 1. सर्व सुविधा मिळणार- ESIC ने अशी घोषणा केली आहे की, लॉकडाऊन काळात कंपन्या भरावी लागणारे वार्षिक एकरकमी योगदान देऊ नाही शकले तरीही कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या मेडिकल सेवा सुरूच राहतील. (हे वाचा-चीनला मोठा झटका, भारताला विश्व गुरू बनवण्यासाठी पंतप्रधानांचा प्लॅन तयार) 2. एक्सपायर झालेल्या कार्डचा देखील वापर करू शकाल- कर्मचाऱ्यांचे मेडिकल कार्ड ज्याअंतर्गत त्यांना सुविधा मिळतात, त्याची वैधता संपली असली तरीही काळजी करण्याची बाब नाही. जुन्या कार्डावर मिळणाऱ्या सुविधा त्यांना यावेळीही मिळत राहतील. 3. खाजगी मेडिकल दुकानातून घेऊ शकता औषधं-लॉकडाऊनच्या काळात ESIC ने कर्मचारी आणि अन्य लाभार्थ्यांसाठी प्रायव्हेट मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करण्याकरता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रायव्हेट दुकानांतून औषधं खरेदी केल्यानंतर हे कर्मचारी ESIC मध्ये खर्च केलेल्या पैशांसाठी क्लेम करू शकतात. ज्यांना दररोज औषधं घ्यावी लागतात आणि लॉकडाऊनमुळे रुग्णालयामध्ये जाता येत नाही आहे अशांना मोठा दिलासा मिळेल. (हे वाचा-घर घेण्याचं स्वप्न लॉकडाऊन नंतर होईल पूर्ण,वाचा फ्लॅट्स स्वस्त होण्याची कारणं) 4. अन्य रुग्णालयांमध्ये होणार उपचार- ज्या रुग्णालयांना कोव्हिड-19 च्या रुग्णालयांमध्ये बदलण्यात आले आहे, त्याठिकाणी उपचार घेणाऱ्यांनी सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही. इतर इलाज करणाऱ्या विविध रुग्णालयांमध्ये ESIC योजनेचा लाभ घेणाऱ्यांना उपचार मिळणार आहेत. 5. कंपन्यांना दिलासा-ESIC ने कंपन्यांना दिलासा देत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम भरण्यासाठी कालावधी 15 मे 2020 पर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनचे संकट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. संपादन - जान्हवी भाटकर\n30 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना सरकार 'ही' मदत करण्याची शक्यता, जाणून घ्या काय आहेत फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/coronavirus-lockdown-migrant-workers", "date_download": "2021-07-30T01:36:16Z", "digest": "sha1:PLGTKCWAPV2K3UCRN5AO6PCORK2CG65Y", "length": 39635, "nlines": 99, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोना काळातील खरे लढवय्ये - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोना काळातील खरे लढवय्ये\nप्रियदर्शिनी सुभेदार 0 May 10, 2020 12:49 am\nदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, श्रमिक आणि कष्टकरी वर्गाची आपण या युद्धसदृश्��� परिस्थितीत झालेली अक्षम्य परवड आणि ससेहोलपट थांबवू शकलेलो नाही.\nकोरोना या संसर्गजन्य रोगाशी आज अख्खे जग लढते आहे. ते एक प्रकारचे युद्धच आहे. यात हा रोग पसरू न देणे, जास्तीत जास्त लोकांना वाचवणे, अतिशय तत्पर टेस्टिंग आणि योग्य उपचार पद्धतीचा शोध घेणे, मेडिकल सुविधा देणार्‍यांना या रोगाची लागण होणार नाही याची काळजी घेणे अशा अनेक आघाड्यांवर आपल्याला लढायचे आहे.\nजेव्हा एखादी युद्धसदृश्य स्थिती येते तेव्हा अपेक्षित असते ती अतिशय गतिमान म्हणजेच परिस्थितीनुरूप बदलणारी योग्य निर्णय प्रणाली आणि कार्य तत्पर अंमलबजावणी. ज्यामुळे वरील सगळ्या आघाड्यांवर आपण उत्तम लढा देऊन शेवटी हा रोग पूर्णपणे आटोक्यात ठेवू शकतो जोपर्यंत योग्य उपचार पद्धत, औषधोपचार आणि लस तयार होत नाही तोपर्यंत.\nमात्र इथेच खरी मेख आहे कारण लॉकडाऊनच्या काळात आणि नंतर सगळे व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार उदीम सुरू होईपर्यंत बराच मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळेच या सगळ्या काळात केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि एक कल्याणकारी राज्य व्यवस्था म्हणून आपली कसोटी आहे.\nगेले पाच आठवड्याहून अधिक काळ लोटला लॉकडाऊन होऊन. एक स्थिर सरकार असणारा देश म्हणून, एक उत्तम कल्याणकारी राज्य व्यवस्था म्हणून आपण या कसोटीवर खरे उतरलो का असा प्रश्न विचारला तर दुर्दैवाने उत्तर नाही असे आहे.\nयाचे कारण आहे आपल्या देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, श्रमिक आणि कष्टकरी वर्गाची आपण या युद्धसदृश्य परिस्थितीत झालेली अक्षम्य परवड आणि ससेहोलपट थांबवू शकलेलो नाही.\nकोरोंना नामक एका विषाणूच्या संकटाला टाळण्या किंवा आटोक्यात ठेवण्यासाठी २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा या निर्णयामुळे देशातील विविध राज्यात, गावात काम करणार्‍या असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगार, मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थलांतरीत व्हावे लागेल याची पुसटशी कल्पना प्रशासनाला नसावी असे खेदाने म्हणावे लागते आहे.\n२५ मार्चपासून कामगार, मजूर यांचे तांडेच्या तांडे पायी शेकडो किंवा हजारो मैल चालत जाऊ लागले आणि सारा देश ही दृश्ये टीव्हीवर पाहून हादरला. अनेक मजूर किंवा कामगार यांच्या जवळ छोटीशी एअरबॅग, त्यांची अगदी लहान किंवा शाळकरी मुले आणि बायकोकडे लहानशी पिशवी असे सगळे कुटुंब चालत निघालेले दिसले. ध्यास एकच घरी पोचा���चे, कसेही करून. काही मजूर, कामगार एकटेच निघाले होते ज्यांची कुटुंबं गावाकडे होती. लहान लहान मुलं मुली काहीही खायला प्यायला मिळाले नाही, त्यांचे चेहरे म्लान झाले होते, तरीही चेहर्‍यावर हसू. कुणीही कामगार, मजूर त्रस्त, त्रासलेला दिसत नव्हता जरी परिस्थिती वाईट होती तरीही.\n२४ मार्चपासून ते आजता गायत चालणारे स्थलांतर हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील फार मोठे आणि दीर्घ काळ सुरू असलेले स्थलांतर आहे. या पूर्वी असे स्थलांतर हे फाळणीच्या वेळी झाले होते. मात्र या स्थलांतरचा कालावधी आता अजूनही सुरू असलेल्या स्थळांनातरापेक्षा नक्कीच कमी होता.\nलॉकडाऊनला आता सव्वा महिना होऊन गेला तरी पायी जाणारे तांडे अजूनही दिसतात आहेत. मात्र, अजूनही रोज मजूर आणि कामगार यांच्या पायपिटीची, चालून चालून पायाला झालेल्या जखमा, त्यांना न मिळू शकणार्‍या मदतीच्या अनेक बातम्या आपण बघत आहोत. गेल्या आठवड्यापासून अनेक राज्यांनी बसेस आणि ट्रेन्स सोडल्या तरीही अजूनही कुठे सात महिन्यांची गर्भारशी बाई दिवसरात्र चालत जातांनाच्या किंवा दोन गरोदर महिलांनी रस्त्यावर मुलाला जन्म दिल्याच्या किंवा अडीचशे मैल चालता चालता आपला प्राण गमावलेल्या एका बारा वर्षाच्या मुलीची किंवा सायकलवर मैलोगणती प्रवास करून जीव गमावलेल्या मजुराच्या हृदयद्रावक बातम्या आपण पाहिल्या. उपाशीपोटी हजारो मैल प्रवास करायचा मानस घेऊन सायकलवर निघालेले तरुण पाहिले. अगदी १७ दिवसांचे तान्हुले घेऊन चालत निघालेले कुटुंब आपण पाहिले. त्यांच्यापाशी न खायची- प्यायची सोय होती न पैसे. पोलिस हटकतात म्हणून रेल्वेच्या रुळांवर थकून भाकून झोपलेल्या १६ कामगारांना जीव गमवावा लागल्याची औरंगाबाद-जालनाजवळची अतिशय करुण आणि धक्कादायक बातमी आपण पाहिली तेव्हा आपले अनेकांचे डोळे पाणावले. ८०० किलोमीटरचा स्कूटरचा प्रवास करून आपल्या लेकाला घरी परत आणणार्‍या शूर महिलांची, आवंढा गिळायला लावणारी खरीखुरी कथाही आपण पाहिली.\nया सगळ्यांसाठी सरकारने १लाख ७० हजार कोटी रु.ची मदत जाहीर केली त्यात प्रामुख्याने गहू, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा तीन महिने करू असे जाहीर केले. त्यात अगदी थोडीशीच म्हणजे रुपये दोन हजार अशी आर्थिक मदत देणार असल्याचे म्हटले होते. तीही अनेकांना मिळू शकली नाही कारण पीडीएस (Public Distribution System ) मधील दुकाने आणि अधिकारी वर्गाला अधिसूचना व्यवस्थितपणे देण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे या मदतीची योजना राबवताना त्यांच्याकडे सुस्पष्ट आदेशच नव्हते.\nया सगळ्या गोंधळात देखील, अनेक राज्य सरकारांनी त्यातला त्यात अन्न-धन्य पुरवठा केला. मजूर, कामगार यांच्यासाठी तात्पुरती राहण्याची सोय केली.\nमात्र, अनेक मजूर, कामगार आणि कष्टकरी वर्गातील या स्थलांतरीत माणसांना विचारले असता, त्यांनी मदत मिळत नाही किंवा पुरेशी नाही तसेच वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले. काहींना असंख्य अडचणीशी सामना करावा लागला. जसे रेशन कार्ड नसणे किंवा बीपीएल कार्ड नसणे. पुढे अनेकांना मदत मिळत असल्याच्या बातम्या आल्या.\nमात्र १ मे पासून ट्रेन आणि बसेस यांची व्यवस्था अनेक राज्य करणार आहेत या बातमीमुळे पुन्हा हजारोंच्या संख्येने अनेक मजुरांचे ‘घर वापसी’साठी प्रयत्न सुरू केले. त्यात हजारोंची सोय झाली मात्र हजारो अजूनही चालतात आहेत किंवा बस किंवा ट्रेन मिळेल याच्या आशेत आहेत.\nआता, देशात अजूनही लॉकडाऊन आहे. त्यामुळे, छोटी छोटी हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या गाड्या, छोट्या टपर्‍या नाहीत. त्यामुळे पायी किंवा बस किंवा ट्रेनने निघालेल्या प्रवाशांना वाटेत काही खायला मिळू शकेल ही शक्यता दुरापास्त आहे. ट्रेनमधून जाणार्‍यांना अनेक ठिकाणी जेवण दिले गेले. त्यात अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला.\nकोरोनाच्या या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे अनेक घटक समोर आले जसे बांधकाम क्षेत्रातील मजूर, ऊस तोडणी कामगार, सिने क्षेत्रात काम करणारे कामगार, ऑनलाइन ऑर्डर दिलेल्या वस्तू किंवा पार्सल्स पोचवणारे, कुरिअर पोचवणारे इत्यादी.\nआता या सगळ्या परिस्थितीचे विश्लेषण केले असता अनेक कळीचे मुद्दे घ्यानात येतात. जसे की, स्थलांतरीत होणार्‍यांचा हा कष्टकरी वर्ग आहे. हातावर पोट असणारा वर्ग आहे. तसेच हा आर्थिक संकट आल्यास सर्वात प्रथम भरडला जाणारा आहे. दुसरा कळीचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे काम आपत्कालीन परिस्थितीत काय असते. तिसरे असे की आपल्या देशातील प्रशासन व्यवस्था तिने केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या आदेशांची नीट अंमलबजावणी कशी करावी.\nपहिल्या मुद्द्याची तीन विलक्षण वैशिष्ट्ये कोरोनाच्या ग्रहणात निरीक्षणास आली. ती म्हणजे हे सगळे मजूर, कामगार हे गरीब असले तरी त्यांना कष्टाचा पैसा हवा आहे आणि त्यांच्यात प्रचंड सोशिकता आहे. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी न घाबरता, न ओरड करता ते मार्ग शोधतात. अनेक बातम्या आल्या की २४ मार्चनंतर मजल दरमजल करत घरी पोचलेले कामगार यांनी वाटत कुठे काम कर, चार पैसे कमवून स्वत:च्या जेवणाची राहण्याची सोय केली.\nदुसरे दोन मुद्दे मात्र फारच गुंतागुंतीचे आहेत आणि एकमेकांशी निगडीत आहेत. कामगार, कष्टकरी वर्गासाठी ही विपरीत परिस्थिती केवळ या तीन गटांतील म्हणजेच केंद्र व राज्य सरकार आणि संपूर्ण प्रशासन व्यवस्था यांच्यात एकवाक्यता, सामंजस्य, योग्य संवाद आणि उत्कृष्ट अंमलबजावणीचा अभाव यामुळे तयार झाली आहे.\nबहुतांश असंघटित क्षेत्रांतील मजुरांच्या, कामगारांच्या ससेहोलपटीला वरील तीन घटकांचे नियोजनबद्ध कामाच्या अभाव जबाबदार आहेच, मात्र केंद्र सरकारने केवळ मनरेगा या उत्तम शासकीय योजनेवर वर अवलंबून असणारी व्यवस्था या कष्टकरी, श्रमिक वर्गासाठी राबवली आहे (जी मुळात यूपीए सरकारने आणली होती). या योजनेद्वारा वर्षाला किमान १०० दिवसांचा रोजगार मिळण्याची खात्री आहे. मात्र लॉकडाऊनमुळे शेती व्यतिरिक्त सगळी कामे बंद पडली आणि या व्यवस्थेतून रोजगार निर्मितीला या काळापुरती खीळ बसली. त्यामुळे मनरेगातील रोजगाराने आता नीचांक गाठला आहे.\nचलनबंदीमुळे आधीच मध्यम आणि लघु उद्योगांना (MSME) जबर फटका बसला होता. हे सेक्टर भारतात सगळ्यात जास्त म्हणजे १२ कोटीहून अधिक लोकांना रोजगार पुरवू शकतो. मात्र या क्षेत्राची अवस्था फार चांगली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले नाही, नवीन योजना आणल्या नाहीत आणि सुधारणाही केल्या नाहीत. त्यामुळे हे क्षेत्र म्हणावे तसे सक्षम राहिले नाही. त्यात आता कोरोनाचे भीषण संकट उभे राहिले आहे.\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला पत्र लिहून कळवले होते की गरीब, मजूर, कामगार आणि कष्टकरी वर्गातील सगळ्यांना रुपये ७,५०० तातडीने द्या ज्यामुळे त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. नोबेल पुरस्कृत अर्थतज्ज्ञ अभिजीत बँनर्जी यांनी देखील गरीबांना तातडीने अर्थपुरवठा करा अशी सूचना केली होती. अनेक अर्थतज्ज्ञांनी सांगितले की जीडीपीच्या २ टक्के भाग हा दुर्बल घटका��साठी वापरावा. मात्र सरकारने या सूचना पूर्णपणे मनावर घेतल्या नाहीत. त्यांनी फक्त २००० रुपयेच दुर्बल घटकांना द्यायचे ठरवले. ही मदत मिळण्यासाठी रेशनकार्ड किंवा बीपीएल कार्ड किंवा तत्सम कागदपत्रे लागतात. ते नसतील तर मग ही मदत मिळणे अवघड असते. या तांत्रिक अडचणींमुळे मात्र अनेक वंचित राहिले.\nअनेक अर्थतज्ज्ञांनी आणखी एका गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणजे कोरोंनामुळे नव्हे तर आर्थिक मदत न मिळाल्यामुळे भूकबळी होऊ शकतात आणि तो आकडा फार मोठा होऊ शकतो. पण यावर सरकारचे वागणे म्हणजे “पण लक्षात कोण घेतो” असे दिसते आहे, दुर्देवाने.\nस्थलांतरीत मजुरांची, श्रमिकांची ही सगळी परवड पाहून काँग्रेसच्या २०१९च्या जाहीरनाम्यातील न्याय या आर्थिक सबलीकरणाच्या योजनेची प्रकर्षाने आठवण झाली. ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्यूनतम उत्पन्न देणारी अतिशय सशक्त योजना आहे. या योजनेद्वारे देशातील ५ कोटी गरीबांना वर्षाकाठी ७२,०००रुपये म्हणजेच दरमहा ६,०००रुपये खात्यात देण्याची तरतूद होती. आता हा ६,००० रूपयांचा जादुई आकडा कुठून बरे आला तर रंगराजन कमिटीनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील अनुक्रमे ४,८६० रूपये उत्पन्न असणारे तसेच ७,०३५ रुपयांचे उत्पन्न असणारी पाच माणसांची कुटुंबे दारिद्र्य रेषेच्या खाली येतात. तसेच बहुतांश गरीब कुटुंबांचे दरमहा उत्पन्न साधारणपणे ६,००० रुपये असते असेही मानले जाते. वरील निकष घेऊनच न्याय या क्रांतिकारी आर्थिक सबळीकरणाची योजना तयार केली गेली तेही जगातील अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार. भाजप हा पक्ष आणि त्यांची आयटी सेल यांनी मात्र या योजनेची फार खिल्ली उडवली, तो भाग अलाहिदा. मात्र, आता असे प्रकर्षाने जाणवते आहे की न्याय योजना भाजप सरकारने काँग्रेसला मोठ्या मनाने श्रेय देऊन राबविली असती तर या असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगार यांना स्वत:च्या जीवावर उदार होऊन, उपाशीपोटी असे स्थलांतर करण्याची वेळ आली नसती.\nखासदार राहुल गांधी यांनी तर न्याय योजना राबवा म्हणजे स्थलांतरीत असंघटित क्षेत्रातील लोकांचे हाल वाचतील, असे कळकळीने सांगितले तरीही हे सरकार या कल्याणकारी, उपयुक्त आर्थिक सबळीकरणाच्या योजनेकडे न गांभीर्याने पाहत आहे ना त्याचा विचार करत आहे. गेल्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आता सुचवले आहे की भारतातील कमीतकमी ५० टक्के गरीबांच्या हातात पैसे तातडीने द्या. त्यासाठी ६५,००० कोटी रुपयांची सोय ताबडतोब करून गरीबांच्या खात्यात भरा.\nआता एक प्रश्न हा आहे की सरकार ना तज्ज्ञांचे ऐकत आहे ना विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या कल्याणकारी योजना आणि सूचनांकडे लक्ष देते आहे. आणि स्थलांतरीत मजूर, कामगार यांच्या हाल अपेष्टा कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी कुठलीच ठोस पावले उचलत आहेत ना कुठल्या उपाय योजना करत आहे. कोरोंनाचा हा भयंकर संकटकाळ हा राजकारण करण्याचा नसून तातडीने पावले उचलण्याचा, गरीबांपर्यंत आर्थिक मदत विलंब न करता पोचावण्यचा आहे.\nविकासावर सगळा भर आणि भिस्त ठेवणारे हे सरकार आज मात्र माजी अमेरिकन अध्यक्ष रुझ्व्हेल्ट यांच्या विकासाच्या निकषावर अगदीच तोकडे पडले आहे. रुझ्व्हेल्ट म्हणाले होते की “विकासाची खरी परीक्षा ज्यांच्याकडे सुबत्ता आहे त्यांची सुबत्ता वाढवण्यात नसून ज्यांच्याकडे फारसे काहीच नाही, त्यांचे योगक्षेम व्यवस्थित चालेल इतकी मदत करणे यात आहे”.\nअसे असले तरीही सरकारचे धूळफेकीचे अर्थकारण आणि स्वत:ची टिमकी वाजवणे अजूनही जोरात सुरूच आहे. आता याला काय म्हणावे आरती प्रभू यांच्या कवितेतील ओळी सरकारच्या या अशा वर्तनाचे अगदी तंतोतंत वर्णन करणार्‍या आहेत.\nजीवनाशी घेती पैजा घोकून घोकून\nम्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे\nज्या मजूर, कामगारांची सोय राज्य सरकारे तसेच मदत करणार्‍या संस्था यांच्याकडून झाली ते थांबले. मात्र दुर्दैवाने, ज्यांना फारसे तग धरण्यासारखे मिळाले नाही त्यांनी शेकडो-हजारो मैल चालायचा निर्णय स्वत:च्या जीवावर उदार होऊन घेतला. आता ट्रेन्स आणि बसेसची सोय केली असली तरी अनेकांचे हाल काही संपण्याची शक्यता नसल्याने त्यांनीही चालत जाण्याचा दुष्कर मार्ग निवडला आणि त्यांचा तो जीवघेणा प्रवास गेले ५ आठवड्याहून अधिक काळ आपण बघ्याच्या भूमिकेतून बघत आहोत कारण आपण ना सरकार आहोत ना नोकरशाहीचा एक भाग आहोत.\nआपल्या या कष्टकरी बांधवांनी मात्र त्यांचा कणा अगदी ताठ आहे, ते जरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतील तरी ते परिस्थिती दोन हात करणारे आहेत आणि अस्तित्वासाठी कुणावरही अवलंबून न राहता स्वत: खंबीरपणे स्वत:चा मार्ग शोधणारे आहेत, हे काहीही न बोलता, कुठलाही त्रागा न करता, आरडाओरडा न करता दाखवून दिले. त्��ांना भीक नको आणि सहानुभूती तर नकोच नको हे त्यांनी दाखवून दिले. हक्क असला तरीही तो मागण्यासाठी त्यांच्याकडे सध्या वेळ नाही. त्यांनी त्यांचे उत्तम शील, धैर्य, विपरीत परिस्थितीत न हारता लढा देण्याचं मनोबल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सरकारवरही न अवलंबून राहण्याचा त्यांच निर्णय आणि एका अर्थाने शहाणपण यासाठी त्यांना नुसता सलामच नाही तर त्रिवार कुर्निसात कारण कोरोंनाच्या संकटकाळी हे डॉक्टर्स, नर्सेस हे देवदूत असतील तर कोरोंना योद्ध्ये आपले हे कष्टकरी बांधव आहेत.\nस्थलांतराची समस्या गंभीर आहे. आता गावाकडे गेलेले कामगार कधी कामावर परतणार हे आज कुणीही सांगू शकत नाही. स्थलांतरीत मजूर, कामगार यांना पुरेसे अन्नधान्य आणि थोडाफार हातखर्चाला पैसा हा मिळू शकणार आहे हे की नाही याची खात्री देता येत नाही. जेव्हा त्यांना परतायचे असेल तेव्हा त्यांच्याकडे येण्यासाठी पुरेसे पैसे असतील का हातावर पोट असणारे हे आपल्या देशाचे नागरिक यांना मात्र त्यांच्या घरी पोचवण्यासाठी देखील त्यांच्याकडून पैसे घेणारी, त्यावर उलटसुलट राजकारण करणारी आणि मग कशीतरी सोय करणारी आपली निष्ठुर व्यवस्था. ती त्यांच्या परतीची नीट व्यवस्था करेल ही अपेक्षाच चूक आहे. एकंदरीत अशी गंभीर परिस्थिती असताना स्थलांतरीत खरोखरीच एका कल्याणकारी व्यवस्थेचा भाग आहेत की नाही असा जीवघेणा प्रश्न पडतो. तसेच, प्रशासन ते सुशासन यांच्यातील दरी कधी मिटेल का हाही एक छळणारा प्रश्न आहेच.\nबाकी मजूर, कामगार आणि कष्टकरी वर्गावर तर सगळ्या देशाची भिस्त आहे. असे असले तरीही, त्यांच्यासाठी कोरोंनाच्या संकटकाळी व्यवस्थित अर्थसहाय्य, त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवार्‍याची सोय हे खरे तर प्रामुख्याने आणि तातडीने व्हायला हवे होते. पण सरकारने मात्र प्राधान्य वेगळया गोष्टीना दिले त्यामुळे आपल्याच देशातील दुर्बल घटकांवर अशी भयावह आणि माणुसकीला काळिमा फासणारी परिस्थिती ओढावली. मुळात, समता आणि न्याय या हक्कांची गल्लत होता नये. मात्र असे झाले नाही तर कळीचा मुद्दा हा आहे, की सरकारचे उत्तरदायित्व नक्की काय आहे\nशेवटी, “न्याय म्हणजे सद्सद्विवेक बुद्धी, जी वैयक्तिक नसून पूर्ण मानवजातीची आहे”, हे सांगणार्‍या अलेक्झांडर सोलत्झेनित्सिनच्या या प्रखर सत्याने निदान अखंड मानवजातीची सद्सद्विवेक बुद���धी पुन्हा जागृत होवो.\nयुद्धभूमीच्या आठवणी – व्हिएतनाम भाग १\nसाथींच्या रोगात मुंबईचा साथी- कस्तुरबा रूग्णालय\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1363/", "date_download": "2021-07-30T01:37:01Z", "digest": "sha1:N4PQ46N5MFN3TGPHM64TXP7M2NYEKO4H", "length": 3695, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-प्रेम केलं नाही?", "raw_content": "\nAuthor Topic: प्रेम केलं नाही\nकधीच प्रेम केलं नाही\nअहो कशावर प्रेम कराव\nविचारता कोणी प्रेम कराव\nअस का घाबरता राव\nते म्हणतात प्रेम कुठेही कराव\nसांगा प्रेमाशिवाय कस जगाव\nमी तर म्हणतो प्रेम केलं नाही \nफार काही बिघडल नाही\nकेल्या नाही चार कविता\nमारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा\nघेतला नाही तिचा हातात हात\nकेला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात\nप्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही\nअहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही\nप्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही\nआयुष्यात विशेष काही घडल नाही\nआता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही\nखरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही\nकाय म्हणता माझे लेखन आवडल नाही\nआता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही\nRe: प्रेम केलं नाही\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/365", "date_download": "2021-07-30T02:10:52Z", "digest": "sha1:AKEINNL5TYF3KBIF37E26OWJWNXFGMOV", "length": 15627, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धोटे बंधूंना जमानत मिळावी म्हणूनच पीडित मुलीचे अपहरण करून बयान बदलले – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे स��चालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कृषि व बाजार > धोटे बंधूंना जमानत मिळावी म्हणूनच पीडित मुलीचे अपहरण करून बयान बदलले\nधोटे बंधूंना जमानत मिळावी म्हणूनच पीडित मुलीचे अपहरण करून बयान बदलले\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा पत्रकार परिषदेत आरोप\nराजुरा- येथे मागील महिन्यात उघड झालेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवरील अत्त्याचारांची सीआईडी चौकशी सुरू असतांना त्याचं परिसरात असलेल्या नर्सिंग कौलेज मधील आठ महिन्या आगोदर एका 21 वर्षीय युवतीवर कुलकर्णी नावाच्या प्राचार्याकडून विनयभंग झाल्याची बाब उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. मात्र हे प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे व नगराध्यक्ष अरुण धोटे यांना जाणीवपूर्वक फसवीण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीं पीडित युवतीला पाच लाख रुपये आमिष दिल्याची बाब पीडित युवतीने स्वतः प्रसारमाध्यमांसमोर सांगितल्याने ह्या प्रकरणाला पुन्हा राजकीय वळण मिळाले होते. तशा बातम्या प्रसारमाध्यमांत झलकल्या होत्या त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यानीं या बाबत स्पष्टीकरण देण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि पीडित युवतीने लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धोटे समर्थकाच्या दबावापोटी केल्याचा आरोप मनसेचे राजू कुकडे यांनी लावून या प्रकरणात पीडित युवती ही मनसेच्या पदाधिकाऱ्याची बहीण असल्यामुळे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे घेऊन गेलो होतो. त्यांनी मुलीचे बयान महिला पोलीस अधिकारी यांच्या समक्ष तोंडी आणि विडियो घेवून प्रकरणाचे गांभीर्य बघता यामधे प्रथमदर्शनी दोषी सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांचेवर विनयभंग व धमकी देणे याबाबत गुन्हे दाखल केले असे असतांना पीडित युवतीला धोटे समर्थक यांनी पीडित युवतीच्या अजगर नावाच्या भावाच्या मदतीने त्या युवतीचे अपहरण करून तीचेवर दबाव टाकला व तिला पैशाचे आमिष देवून मनसे पदाधिकाऱ्यांविरोधातच आरोप करण्यास लावले.पीडित युवतीने मनसे पदाधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयाचे आमिष देवून धोटे बंधूंना या प्रकरणात अडकविण्याचा जो आरोप लावला तो खोडून काढण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी यांनी चक्क युवतीचे मनसेच्या महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या मोबाईलवरील संभाषणाची ऑडियो ऐकवली. या प्रसंगी मनसेचे राजू कुकडे यांनी प्रतिक्रीया देताना असे म्हटले की सुभाष धोटे किंव्हा अरुण धोटे हे आम्हचे राजकीय शत्रु नाही आणि राजकीय स्पर्धक सुद्धा नाही त्यामुळे त्यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच लाख रुपये आमिष देऊन अडकविण्याचा युवतीचा आरोप खोटा असून या प्रकरणात त्या युवतीचे अपहरण करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करावे अशी मागणी संयुक्तपणे राजू कुकडे व मनसेच्या महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांनी केली आहे याप्रसंगी मनसेचे राजू बघेल .सुमन चामलाटे. कोटेश्वरि गोहने व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या….\nWatch “राजुरा येथील नर्सिंग कॉलेजच्या पीडित मुलीचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरील आरोप धोटे समर्थकांच्या दबावातू” on YouTube\nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2019/12/blog-post_499.html", "date_download": "2021-07-30T01:53:19Z", "digest": "sha1:EAF5JMADL6RZWB5BJL555Q5UXVWS4LAF", "length": 9734, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या एक्सरे विभाग म्हणजे मनमानी पध्दत ; कारवार्इसाठी वैद्दयकिय अधिक्षक यांनी लक्ष वेधावे अन्यथा मोर्चे,आंदोलने - सौ.ज्योतीतार्इ शेलार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या एक्सरे विभाग म्हणजे मनमानी पध्दत ; कारवार्इसाठी वैद्दयकिय अधिक्षक यांनी लक्ष वेधावे अन्यथा मोर्चे,आंदोलने - सौ.ज्योतीतार्इ शेलार\nमुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या एक्सरे विभाग म्हणजे मनमानी पध्दत ; कारवार्इसाठी वैद्दयकिय अधिक्षक यांनी लक्ष वेधावे अन्यथा मोर्चे,आंदोलने - सौ.ज्योतीतार्इ शेलार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |\nमुरबाड तालुक्याचे मुख्य म्हणून ग्रामीण रूग्णालय असून या अगोदर ऑपरेशन थिएटर चालू करण्यासाठी आरोग्यमंत्री यांचेकडे मुरबाड विकासमंचाचे अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी मागणी केली होती तद्नंतर स्वतः आरोग्यमीं यांच्यासमवेत लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून सौ.ज्योतीतार्इ शेलार यांच्या मागणीची दखल घेतली.तेव्हा ऑपरेशन थिएटर चालू करण्यात आले.3 ते 4 ऑपरेशन नंतर पुन्हा तिच परिस्थिती उद्भवली असून मोठ मोठया मशिनी आहे त्या अवस्थेत पडून आहे.आजतागायत हा विषय धुळखात पडला आहे.त्यामध्ये गलथान कारभार मुरबाड ग्रामीण रूग्णालयात होत असून माहिती अधिकाराखाली माहिती दिली जात नाही,एक्सरे विभागीय अधिकारी रूग्णांना हेळसांड वागणूक देतात,त्याचबरोबर आठवडयातून खाजगी सूट्टी घेतली जात असून याचा फटका मात्र रूग्णांना बसत आहे.10 ते सायं 5 वाजता एक्सरे विभागाचा वेळ असताना वेळेवर एक्सरे विभाग उघडा नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.जर नागरिकांकडे पैसा असता तर ते खाजगी दवाखान्यात गेले असते परंतू ग्रामीण रूग्णालय परवडणारे जरी असले तेथे सध्या हालाकिचे प्रश्‍न उपस्थित होतांना दिसत आहे.सकाळी वेळे अगोदर आणि संध्याकाळी वेळ संपण्यापुर्वी ग्रामीण रूग्णालय एक्सरे विभाग खुले नसते.याचा फटका नागरिकांना बसत आहे.मनात येर्इल तेव्हा येर्इल आणि मनात येर्इल तेव्हा जाणार असे लक्षण सध्या एक्सरे विभागातून निदर्शनास आले असताना यावर मुरबाड ग्रामीण रूग्णालय अधिक्षीक,वैद्दयकिय अधिक्षीक ठाणे यांनी दुर्लक्ष केल्याने याचा फायदा विभागीय अधिकारी यांनी घेतला आहे.या मनमानी करणार्‍या एक्सरे विभाग अधिकारी यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवार्इ करावे अन्यथा महिला संघटना मोर्चे,आंदोलने काढतील असा इशारा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी दिला आहे.\nमुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या एक्सरे विभाग म्हणजे मनमानी पध्दत ; कारवार्इसाठी वैद्दयकिय अधिक्षक यांनी लक्ष वेधावे अन्यथा मोर्चे,आंदोलने - सौ.ज्योतीतार्इ शेलार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 18:25:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/hello-world/", "date_download": "2021-07-30T00:40:47Z", "digest": "sha1:TJNWQUVDWN56IBXAK6CQ6TBQSYVMQFP6", "length": 4923, "nlines": 110, "source_domain": "hellobollywood.in", "title": "Hello world! | hellobollywood.in", "raw_content": "\nमाझं जीवन बदललं, इथून पुढे खलनायकी भूमिका करणार नाही – सोनू सूद\nअमीर खान कुटुंबियांसोबत गुजरातला ; गिर अभयारण्याला देणार भेट\n‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का’ विचारणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले प्रत्युत्तर\nसोनू सूदच्या कामगिरीवर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव; वेळेआधीच उपचारासाठी लागणारे…\nऔषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर भडकला रितेश देशमुख; म्हणाला, भर रस्त्यात चोपला…\nहरियाणवी डान्सिंग क्वीन सपना चौधरी पूसतेय फरशी; हा डान्स व्हिडीओ नाहीये, पण तरीही…\n‘महाराष्ट्र भूषण 2021’साठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\n5G तंत्रज्ञानासमोर जुही चावलाने टेकले हात; न्यायालयातून याचिका मागे घेत पत्करली हार\nआसाम-मिझोराम हल्ल्यात अभिनेत्रीचा जवान भाऊ जखमी; प्रार्थना करणाऱ्यांचे इंस्टावर मानले आभार\nसंजू बाबाच्या वाढदिवसाचं चाहत्यांना मिळालं खास गिफ्ट; KGF2 मधील लूक केला शेअर\nशिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये धाव; फसवणूकीविरोधात पोलिसात केली तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/saas-onboarding-best-practices/", "date_download": "2021-07-30T01:13:20Z", "digest": "sha1:ATH6DT3D3JQG4RLHIQ4HCWESJOREI2T7", "length": 40178, "nlines": 181, "source_domain": "mr.martech.zone", "title": "जी शिफ्ट: सास ऑनबोर्डिंग बेस्ट प्रॅक्टिसचा एक केस स्टडी | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nजी शिफ्टः सास ऑनबोर्डिंग बेस्ट प्रॅक्टिसमध्ये एक केस स्टडी\nआम्ही आत्ता काही एंटरप्राइझ सॉफ्टवेअर अनुप्रयोगांची अंमलबजावणी करीत आहोत. प्रत्येक कंपनीने विकसित केलेल्या ऑनबोर्डिंग ��ोरणांमध्ये फरक पाहून तो आकर्षक आहे. मी सास उद्योगातील माझ्या इतिहासाकडे मागे वळून पाहत असताना, डझनभर कंपन्यांना त्यांचे उत्पादन विपणन विकसित करण्यात मदत केल्याने माझा विश्वास आहे की मी सर्वात चांगले आणि सर्वात वाईट योजना पाहिले आहेत.\nप्रथम, माझा विश्वास आहे की तेथे आहेत चार महत्त्वाचे टप्पे ऑनबोर्डिंग सर्व्हिस म्हणून सॉफ्टवेअरला:\nविक्री विक्री - सास कंपन्यांना टाइमलाइन, अवलंबन, कार्यसंघ आणि व्यवसाय लक्ष्ये ओळखणे आता या टप्प्यावर गंभीर आहे. मी माहिती स्पष्टपणे संप्रेषित आणि दस्तऐवजीकरण केलेली आहे याची खात्री करण्यासाठी मी विक्री, ग्राहक आणि ऑनबोर्डिंग टीम यांच्यात स्वागत मीटिंगची शिफारस करतो.\nप्लॅटफॉर्म परिचय - प्रत्येक ऑनबोर्डिंग रणनीतीचा हा मुख्य भाग आहे - जिथे वापरकर्त्यांना लॉगिन करण्यासाठी त्यांची प्रमाणपत्रे दिली जातात आणि शैक्षणिक संसाधने प्रदान केली जातात.\nग्राहक यश - आपला SaaS प्रदाता आपला प्राधिकरण आणि उद्योगातील तज्ञ असावा, आपल्याला आणि आपल्या कार्यसंघाला उत्कृष्ट सराव आणि रणनीतींवर शिक्षित करा. अंतर्गत कौशल्य असूनही किती ग्राहक त्यांच्या ग्राहकांना यशस्वी होण्यास मदत करत नाहीत याबद्दल मला आश्चर्य वाटते.\nप्लॅटफॉर्म यशस्वी - सुशिक्षित वापरकर्ते आणि संसाधने असणे यशस्वी ऑनबोर्डिंग रणनीती बनवित नाही. वापरून सास प्लॅटफॉर्म हे प्रत्येक जहाजाच्या धोरणाचे लक्ष्य असले पाहिजे. जोपर्यंत आपल्या क्लायंटने त्यांची पहिली मोहीम पूर्ण केली नाही किंवा त्यांचा पहिला लेख प्रकाशित करेपर्यंत ते अद्याप केले नाहीत. वापर सास धारणा मध्ये एक प्रचंड घटक आहे.\nमाझ्या अनुभवात, सर्व ग्राहकांवर नवीन ग्राहकांची ऑनबोर्डिंग तीन की घटक:\nव्यवस्थापन - समस्या उद्भवल्यामुळे योग्य वेळी योग्य वेळेत दुरुस्त करण्याचे अधिकार असणारे सक्षम संघ असणे यशासाठी अत्यंत गंभीर आहे. त्यांनी ग्राहकांच्या गती आणि तीव्रतेशी जुळणे आवश्यक आहे.\nउत्तेजन - स्वागतार्ह, मैत्रीपूर्ण आणि आपल्या ग्राहकांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवून एक आश्चर्यकारक अनुभव देणारी संप्रेषणे ठेवणे. अपवादात्मक प्रक्रिया बनवताना आपण आपल्या नवीन ग्राहकांना आपल्या सोल्यूशनचा उपयोग हळूवारपणे करीत आहात.\nसक्षमता - ग्राहक, विशेषत: विपणन आणि तंत्रज्ञान उद्योगातले लोक नेहमीच जाणकार असतात आणि त्यांनी बर्‍याच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आपल्या ग्राहकांना त्यांच्या ऑनबोर्डिंगचे स्वयं-मार्गदर्शन करण्यासाठी संसाधने असल्यास आपल्या मानवी संसाधनावरील दबाव कमी होईल आणि त्यांना पुढे जाण्यास सक्षम करेल.\nयापैकी एखादा घटक गहाळ झाल्यामुळे आपल्या ग्राहकांच्या ऑनबोर्डिंग यशाचा माग घसरला जाऊ शकतो. माझ्या वैयक्तिकरित्या, जेव्हा मला सास कंपनीच्या वेगाशी जुळण्यास भाग पाडले जाते तेव्हा मी खूप निराश होतो. जर ते खूप धीमे असतील आणि मला आत जाऊ दिले नाहीत तर मी वेबिनारवर बसून ऐकण्याची नाटक करतो. जर ते खूप वेगवान असतील तर मी भारावून गेलो आहे आणि बर्‍याचदा हार मानतो.\nआपल्या ग्राहकांकडे त्यांचे स्वतःचे कार्यभार आणि अडथळे आहेत ज्याद्वारे त्यांना कार्य करण्याची आवश्यकता आहे. कर्मचार्‍यांची वेळापत्रक, दिवसा-दररोज काम आणि अंतर्गत प्रणाली अवलंबित्वाचा आपल्या नियोजित वेळापत्रकात बसण्यातील क्षमतेवर परिणाम होतो. प्रगत समर्थनासह एकत्रित लवचिक सेल्फ-सर्व्हिस संसाधने ग्राहक त्यांच्या वेगाने जाऊ शकतात अशा उत्कृष्ट ऑनबोर्डिंग प्रक्रियेस मदत करतात - बहुतेक वेळा काही टप्प्यातून द्रुतपणे कार्य करतात आणि इतर वेळी धीमे असतात.\nजर आपण त्यांच्या वेगाशी जुळण्यास सक्षम आहात आणि त्यांच्या आव्हानांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवत असाल तर आपण आपल्या मनावर आणि व्यासपीठावर प्रथम ठसा उमटवणार आहात.\nऑनबोर्डिंग मधील केस स्टडी - जी शिफ्ट\nआमच्याकडे बर्‍याच वर्षांमध्ये अनेक एसईओ प्लॅटफॉर्मवर चांगले संबंध आहेत, परंतु आम्ही आमच्या ग्राहकांच्या सामग्री प्राधिकरणावर कार्य करीत राहिलो तेव्हा एकजण बाहेर पडला… जी शिफ्ट. ऑडिट आणि रँकिंगसाठी वैशिष्ट्य नंतर इतर प्लॅटफॉर्मवर वैशिष्ट्य भरण्यासाठी गुंतवणूक केली असता, आम्ही पाहिले की डिजिटल विपणनकर्ते कसे कार्यरत आहेत नंतर जी शिफ्टने त्यांचे प्लॅटफॉर्म मॉडेल करणे चालू ठेवले.\nजी शिफ्टचे प्लॅटफॉर्म एक एसईओ प्लॅटफॉर्म वरून वेब उपस्थिती प्लॅटफॉर्मवर वाढले. कीवर्ड ग्रुपिंगची माहिती, स्थानिक शोध, मोबाइल शोध आणि सोशल मीडिया प्रभाव आणि स्पर्धात्मक बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींनी आम्हाला आपल्या स्वतःच्या मालमत्तेवर आणि आमच्या ग्राहकांच्या मालमत्तेवर वापरता येणारे अखंड व्यासपीठ बनविले. आम्��ी मित्र आणि सहकारी झालो… आणि आता आम्ही जी शिफ्टचे ग्राहक आहोत आणि ते आमच्या ग्राहक आहेत\nआपल्याला ऑनबोर्डिंग योग्य झाले आहे हे पहायचे असल्यास, जी शिफ्टशिवाय यापुढे पाहू नका. मला खाते व्यवस्थापक, प्रवेश आणि नंतर आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यासपीठावर सानुकूलित आणि आणण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने प्रदान केली गेली. येथे ब्रेक डाउन आहेः\nजी शिफ्ट मदत केंद्र प्रारंभ करणे मार्गदर्शक समाविष्ट करणे, जी शिफ्ट मार्गदर्शक, एजन्सी मार्गदर्शक, कीवर्ड अहवाल, बीकन आणि डॅशबोर्ड्स, कोन्टेक्स्ट्राऊल्स मार्गदर्शक, साइट ऑडिट, एकत्रीकरण, उत्पादन अद्यतने आणि प्रशिक्षण संसाधने यांचा समावेश आहे.\nजी शिफ्ट इंडस्ट्री मार्गदर्शक - व्यासपीठाचा उपयोग म्हणजे समीकरणाचा फक्त एक भाग. ग्राहकांच्या यशाची खात्री देणे हे अंतिम लक्ष्य आहे - म्हणून जी शिफ्ट शोध आणि सामग्री ऑप्टिमायझेशनच्या प्रत्येक पैलूसाठी मार्गदर्शक प्रदान करते.\nजी शिफ्ट समुदाय संसाधने - मार्गदर्शकांच्या व्यतिरिक्त, जी शिफ्टने वेबिनार, व्हिडिओ, पॉडकास्ट, ईपुस्तके, वापरकर्त्याचे प्रशिक्षण वेळापत्रक आणि उत्पादन रीलीझ अद्यतने नोंदविली आहेत. ही एक अपवादात्मक रणनीती आहे, जी ग्राहक त्यांच्या वैयक्तिक पसंतींवर आधारित माध्यमांमध्ये संसाधने प्रदान करतात.\nजी शिफ्ट सोशल चॅनेल - ते पुरेसे नसल्यास, जी शिफ्टकडे सर्व सामाजिक प्लॅटफॉर्मवर एक प्रख्यात आणि सक्रिय ब्लॉग आणि भरभराट सामाजिक समुदाय आहे.\nया ऑनबोर्डिंग संसाधनांमध्ये केलेल्या प्रयत्नाचा परिणाम चुकला आहे. जी-शिफ्ट ग्राहकांच्या समाधानासाठी आणि त्यांच्या ग्राहकांच्या धारणा या दोहोंमध्ये या उद्योगाचे नेतृत्व करत आहे जेणेकरून प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ऑनबोर्डिंग करणे सोपे आणि वेगवान होते.\nजी शिफ्ट आपल्याला आपल्या ब्रँडची संपूर्ण वेब उपस्थिती, ट्रॅकची स्पर्धा, ट्रॅक ऑफसाईट सामग्री आणि प्रभावक विपणन मोहिमा, सामाजिक सिग्नलचे परीक्षण, सामग्री कामगिरी आणि गेज शोधण्यात मदत करेल. आम्ही हे देखील सांगण्यात अभिमान बाळगतो की आम्ही एकमेकांशीही कार्य करीत आहोत.\nजीशिफ्टच्या डेमोसाठी साइन अप करा\nटॅग्ज: एजन्सी मार्गदर्शकबीकन आणि डॅशबोर्डसर्वोत्तम पद्धतीसामग्री विपणन मार्गदर्शकसामग्री विपणन संसाधनेईपुस्तकेप्रारंभ मार्गदर��शकgshiftgshift लॅबउद्योग मार्गदर्शकएकाग्रताकीवर्ड अहवालkontextURLs मार्गदर्शकऑनबोर्डिंगपॉडकास्टउत्पादन प्रकाशन अद्यतनेउत्पादन अद्यतनेरेकॉर्ड वेबिनारसास ऑनबोर्डिंगशोध उद्योग मार्गदर्शकएसईओ ब्लॉगएसईओ प्रशिक्षणएसईओ प्रशिक्षण संसाधनेसाइट ऑडिटप्रशिक्षण संसाधनेवापरकर्ता प्रशिक्षण वेळापत्रकजी शिफ्ट मार्गदर्शक वापरणेव्हिडिओ\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nगुणवत्ता सामग्रीसह टिकाऊ ग्राहक संबंध तयार करा\nअहो ट्विटर, मी ट्राईड अ‍ॅडवर्ड्स आणि हे जे घडले ते येथे आहे\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात र��हतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार���‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स��टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/shop/other-language-books/page/11/?add_to_wishlist=10860", "date_download": "2021-07-30T01:37:45Z", "digest": "sha1:MDYBJBQ6SQMQ73MVBZID7YRYXO2CYG2B", "length": 21335, "nlines": 533, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Other Language Books – Page 11 – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nबालकों का पोषण एवं विकास\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nसंतों के चरित्र एवं सीख\nप. पू. डॉ आठवलेजी\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nसंतांची चरित्रे अन् शिकवण\nप. पू. डॉ आठवले\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T00:02:25Z", "digest": "sha1:SYPH7ULQCIBPDOOS5FZKR6WZR5U6NRGS", "length": 10876, "nlines": 129, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आपत्ती – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nधोपटाळा येथे तीन गोठे जळून खाक शेतकऱ्यांचे कापूस व जनावरे जळून भस्म \nबोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी:- कोरपना येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धोपटाळा या गावी आज अकरा वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे जनावराचा चाऱ्याला आग लागल्यामुळे गोठ्यामध्ये असलेले दोन म्हशीचे वघार, आणि चार वासरे, बकरीचे तीन नग,दोन मोटार सायकल व शाळेत मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणारी सायकल व कापूस विक्रीसाठी आवरात ठेवलेल्या 3 बंडी मध्ये भरलेला कापूस अंदाजे 25 क्विंटल कापुस जळून भस्म झाला. धोपटाळा येथील मनोहर बोबडे, मुरलीधर बोबडे, दशरथ बोबडे, दिवाकर बोबडे, विजय बोबडे या बोबडे परिवाराची सर्व मालमत्ता जळून भस्म झाली असून जनावरे व बकऱ्यांची सुद्धा जीव हानी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात बोबडे परिवाराचे लाखोंचे नुकसान झाले असून या वेळी गावकऱ्यांनी महिला पुरुष एकत्र येऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे विझवण्याचा प्रयत्न करण्यात लवकर यश\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्��ेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/9698", "date_download": "2021-07-30T01:09:45Z", "digest": "sha1:YTM6BBA3LJ6DUJ7GHXCEOL7IEVKGQFVU", "length": 14718, "nlines": 193, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "आ. किशोर जोरगेवार यांचा दणका, खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा भरण्यास मंजूूरी | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार यांचा दणका, खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा...\nआ. किशोर जोरगेवार यांचा दणका, खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा भरण्यास मंजूूरी\nसर्व साधारण गटातीलही जागा भरण्याच्या मागणीसाठी ���ंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 5 जानेवारीला नागपूर सीएमडी कार्यालयावर मोर्चा,\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या दणक्या नंतर खात्या अंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा भरण्यास वेकोली प्रशासनाच्या वतीने मंजूूरी देण्यात आली आहे. मात्र या जांगासह सर्व सर्वसाधारण पदांची भरती प्रक्रियाहि राबवत माईंनिकचे प्रशिक्षण घेऊन नूकतेच उत्तीर्ण झालेल्यांसाठीही जागा काढण्यात याव्यातअशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात 5 जाणेवारीला नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.\nनागपूर वेकोली विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुन सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे इथे काम करणाऱ्या युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोली प्रशासनाकडून २०१८ पासून मायनिंग मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अदयापही नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली आहे. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रिये अभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. त्यातच हैद्राबाद येथे हि भरती प्रक्रिया राबवून तेथील युवकांना येथे नियुक्ती करण्याचा कट रचल्या जात आहे.\nत्यामुळे नागपूर वेकोली अंतर्गत येणा-या कोळसा खानीतील माईनिंग सरदार व ओव्हरमेन पदाच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात अन्यथा नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ईशारा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने देण्यात आला होता. याची दखल घेत वेकोली प्रशासनाच्या वतीने माईनिंग सरदार पदाच्या 238 जागा काढण्यास मंजूरी दिली आहे. मात्र या जागा खात्या अंतर्गत भरण्यात येणार असल्याने नुकतेच माईनिंगचे प्रशिक्षण घेऊन उत्तिर्ण झालेल्या युवकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2018 पासून वेकोली तर्फे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामूळे अगोदरच या विभागाशी संबधित शिक्षण घेतलेला युवक चिंतीत आहे. आता खात्या अंतर्गत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आ���े. त्यामूळे खात्या अंतर्गत भारतीसह सर्वसाधारण गटासाठीही भरती प्रक्रिया राबवत फ्रेशिअर युवकांनाही नौकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी 5 जाणेवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागपूर येथील सि.एम.डि कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह पदविप्राप्त माईनिंग सरदार यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे\nPrevious articleनकोड़ा परिसर में बाघ दिखाई देने से दहशत\nNext articleचंद्रपूर : 24 तासात 39 कोरोनामुक्त, 19 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nमायनिंग सरदार व ओव्हरमेंन पदाची भरती प्रक्रिया त्वरित राबवा\nचंद्रपर मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नाही. मायनिंग सरदार व ओव्हरमेंन च्या रिक्त...\nचंद्रपुरात सुरु असलेल्या सर्व पुलांचे काम जलद गतीन करा – आमदार...\n‘जन विकास’च्या दणक्यानंतर ‘तो’ वादग्रस्त नोटीस २४ तासात मागे\nमानवटकर अस्पताल अब एक समर्पित कोविड अस्पताल\nवरोरा पोलिसांची जुगारावर धाड, चार आरोपीना अडक\nगळफास घेऊन युवकाची आत्महत्य\nमहानगर भाजपा सहकार मोर्चाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी कोलप्याकवार तर उपाध्यक्षपदी...\n31ला पत्रकार भवनाचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते होणार\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nदेशी विदेशी दारू साठ्या सह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/bjps-jail-bharo-agitation-postponed-due-to-increasing-contagion-of-corona.html", "date_download": "2021-07-30T01:19:57Z", "digest": "sha1:QYA3MFV6XWSXO54P5IXPX22J3X3VQW3J", "length": 10930, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कोरोनाचा उद्रेक होताच भाजपाचं ‘जेल भरो’ आंदोलन स्थगित | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र कोरोनाचा उद्रेक होताच भाजपाचं ‘जेल भरो’ आंदोलन स्थगित\nकोरोनाचा उद्रेक होताच भाजपाचं ‘जेल भरो’ आंदोलन स्थगित\nनागपूर: भारतीय जनता पार्टीतर्फे २४ फेब्रुवारी रोजी वीज ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होणारे जेल भरो आंदोलन कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी ऊर्जामंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (सोमवार) दिली.\nबावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ”ऊर्जामंत्र्यांनी जनतेला १०० युनीट पर्यंत मोफत वीज देण्याचे तसेच करोना काळातील एप्रिल, मे, जून व जुलै या महिन्यांचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ही आश्वासने सरकारने पाळली नाहीत.\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे नवे आकडे भीतीदायक आहेत. या पार्श्ववभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजबिलांची वसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी २४ फेब्रुवारीला होणारे राज्यव्यापी आंदोलन भाजपाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nलॉकडाउन काळात पाठविण्यात आलेली अवाजवी वीज बिलं दुरूस्ती करून देण्याचा शब्दही सरकारने पाळला नाही. या उलट अवाजवी वीज बिलांची सक्तीने वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याच्या नोटिसा लाखो ग्राहकांना पाठवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत करण्याऐवजी वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत.”\nशेतकऱ्यांच्या आणि वीज ग्राहकांच्या या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाकडून २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा करोनाच�� प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nदरम्यान, आमचे आंदोलन स्थगित झाले असले तरी सरकारने या मागण्यांबाबत तातडीची बैठक घेऊन वीज तोडणीला स्थगिती द्यावी, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकरी मदत द्यावी इत्यादी मागण्या बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.\nPrevious articleशबनमला फाशी दिली तर… ; महंत परमहंसांचा इशारा\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/ranveer-singh-shares-rohit-shettys-behind-the-camara-fun-video.html", "date_download": "2021-07-30T01:05:08Z", "digest": "sha1:WAMWKQZZYD4NXF2P4PU6ZRMAQ5WHXQ5P", "length": 8811, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "रोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीर सिंगने शेअर केला भन्नाट व्हिडीओ | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन रोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीर सिंगने शेअर केला भन्नाट व्हिडीओ\nरोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीर सिंगने शेअर केला भन्नाट व्हिडीओ\nदिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याचं गाड्यांवरचं प्रेम जगजाहीर आहे. वेगवेगळ्या कार आणि कार स्टंट ही तर रोहित शेट्टीच्या सिनेमांची खास ओळख आहे. रोहितचं हेच कारप्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. रोहित सध्या ‘सर्कस’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तर जॅकलीन फर्नांडीस, पूजा हेगडे हे कलाकार या सिनेमात पाहायला मिळतील.\n‘सर्कस’च्या सेटवरचा एक व्हिडिओ रणवीर सिंहने नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंहचा फक्त आवाज एकू येत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी एक लहानशी कार चालवत असल्यास दिसतंय. अगदी एखाद्या Jaguar कारप्रमाणे दिसणारी ही ल��ानशी कार रोहित चालवत आहे. सर्कस सिनेमाच्या सेटवर फावल्या वेळात रोहित या कारसोबत खेळत होता. त्याच्या नकळतपणे रणवीरने त्याचा हा व्हिडीओ शूट केला आहे.\nया व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीर सिंगने रोहितचं कौतुक केलं आहे. जगातील सर्वात अवघड कार स्टंट दिग्दर्शक असं म्हणत रणवीरने रोहितचं कौतुक केलं आहे. ‘रोहितचं काम मनावर घ्या’ असं कॅप्शन रणवीरने व्हिडिओला दिलंय. या व्हिडिओवर अर्जुन कपूरनं कमेंट केलीय. हा व्हिडिओ पाहून मलाही या सर्कसमध्ये एण्ट्री घ्यावी वाटतेय असं अर्जुन म्हणाला आहे.\nPrevious articleयापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार; नाना पटोलेंचं मोठं विधान\nNext articleराहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले तीन प्रश्न\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/download-swachata-app-made-by-200-people-in-maharajbagh/01151718", "date_download": "2021-07-30T01:33:37Z", "digest": "sha1:PCAVXA5GRRCYC3K36QL3EDGDD47GYBWG", "length": 5194, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराजबागमध्ये २०० नागरिकांनी केले ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाराजबागमध्ये २०० नागरिकांनी केले ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड\nमहाराजबागमध्ये २०० नागरिकांनी केले ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड\nनागपूर: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ मध्ये अग्रस्थानावर येण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध स्तरावर जनजागृती अभियान सुरू आहे. रविवारी (ता. १५) महाराजबाग येथे मनपाने ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरिकांमध्ये ‘स्वच्छता ॲप’ विषयी जनजागृती करीत नागपूर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले.\nयावेळी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, नागपूर महानगरपालिकेचे ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ तथा ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी उपस्थित होते. स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह ग्रीन व्हिजीलच्या सुमारे १५ स्वयंसेवकांनी महाराजबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ‘स्वच्छता ॲप’ आणि ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ याविषयी माहिती दिली. नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करणे आता एका ‘क्लिक’वर शक्य आहे. आपल्या स्मार्ट फोनवर स्वच्छता ॲप डाऊनलोड करा. अस्वच्छतेविषयीच्या तक्रारी त्या कुठल्या भागातील आहे अशा माहितीसह अपलोड करा. १२ तासांच्या आत तक्रारींचे निराकरण होईल, अशी माहिती स्वयंसेवकांनी प्रत्येक नागरिकाला दिली. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले तर सुमारे १०० नागरिकांना त्यावर फीडबॅक दिला.\nया जनजागृती मोहिमेत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, संजीवनी गोंदोडे, प्रिया यादव, अभय पौनिकर, सारंग मोरे, दादाराव मोहोड आदी स्वयंसेवकांचा समावेश होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/pipeline-monitoring/", "date_download": "2021-07-30T01:46:36Z", "digest": "sha1:4F3GH335YMZ7MFQYILNOGZTUFXJDHVCC", "length": 12945, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "पाइपलाइनवर ‘रोबो’ ठेवणार नजर! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome अवांतर पाइपलाइनवर ‘रोबो’ ठेवणार नजर\nपाइपलाइनवर ‘रोबो’ ठेवणार नजर\nदोन भावांनी सहयोग करून शोधला पर्याय\nकालबाह्य आणि झिजलेल्या पाइपलाइनमुळे मौल्यवान पाणी वाया जात आहे आणि अचूक पाहणी व्यवस्थेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गंभीर हो आहे. या पाईप लाईनवर नजर ठेवणारा ‘रोबो’ दोन भावंडांनी शोधला आहे.\nविवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीतील (व्हीईएसआयटी) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असलेला विद्यार्थी रोहित कश्यप आणि सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थी राहुल कश्यप ���ांनी इन-पाइप पाहणी करण्यासाठी सेपर – सेमी-ऑटोनॉमस पाइपलाइन एक्स्प्लोरेशन रोबो तयार केला आहे.\n‘प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोग नाही, असे आम्हाला नेहमी वाटते. व्हीईएसआयटीचे उद्दिष्ट, खर्च कमी करणे आणि कार्यत्मक क्षमता वाढवण्यावर भर देत असताना, विद्यार्थ्यांना विश्वासार्ह पर्याय विकसित करण्यासाठी आपले ज्ञान व कौशल्य वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे संशोधन व शास्त्रीय उत्साहाचे वातावरण निर्माण करणे, हे आहे. तरुणांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या सर्जनशील क्षमता योग्य दिशेला वळवणे आणि शास्त्रीय बाबतीत सुसज्ज अशा प्रोफेशनलची निर्मिती करणे, ही सक्षम आणि स्वयंपूर्ण भारत घडवण्याची गुरूकिल्ली आहे, असे व्हीईएसच्या विश्वस्तांनी नेहमीच मानले आहे,” असे व्हीईएसआयटीच्या प्राचार्य डॉ. जे. एम. नायर यांनी सांगितले.\nसध्याच्या पाइपलाइन भूमिगत आहेत आणि पारंपरिक पाहणी पद्धतीद्वारे त्यांचे मूल्यमापन सहजपणे करणे शक्य नाही. या पाइपलाइन्स चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी त्यांची नियमितपणे पाहणी करणे आवश्यक आहे. मुंबईतील पाइपलाइनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे (बीएमसी) विशिष्ट यंत्रणा असून, त्यामध्ये रस्त्याच्या जाळ्याखाली असलेल्या पाण्याचा पाइपलाइनमधील गळती शोधण्यासाठी साउंडिंग रॉड घेतलेले ‘साउंडिंग मुकादम’ फेऱ्या मारतात. पाइपची पाहणी करण्यासाठी उपाय म्हणून आणि सध्याचे नुकसान व झीज यांचे प्रमाण नोंदवण्यासाठी, जेणे करून पाइपलाइन व्यवस्थेचे आयुर्मान वाढवण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखण्यासाठी मदत होईल, सेपरची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा उपयोग, तेल व वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइनची कार्यक्षमता तपासण्यासाठीही करता येऊ शकतो.\n‘सेपर म्हणजे आधुनिक पाइपलाइन व्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी व नोंदवण्यासाठी शोधलेला परिपूर्ण व किफायतशीर उपाय आहे. ढगाळ स्थितीमध्ये इमेजेस घेण्याच्या आणि यूएव्हीने समाविष्ट करता येईल अशा अंतराच्या बाबतीत, पाइपलाइनची पाहणी करण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. तसेच, या तंत्रज्ञानांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. नवी तंत्रज्ञान गॅज��ट आणि मोठ्या दबावाखाली काम करण्याची सिद्ध झालेली क्षमता असलेला सेपर सध्याच्या कालबाह्य तंत्रज्ञानाला तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय ठरू शकतो,” असे व्हीईएसआयटीतील रोहित कश्यप याने स्पष्ट केले.\nविद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रकल्पामध्ये व्हीईएसआयटीचे प्रा. अभिजीत शेटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प विकासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात मोलाचे मार्गदर्शन केले. सेपरने नियंतर या तांत्रिक ज्ञान वापरून प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नॅशनल इन्स्ट्रुमेंट्सने आयोजित केलेल्या वार्षिक स्टुडंट डिझाइन काँटेस्टच्या सेमी-फायनल फेरीमध्ये प्रवेश केला आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/recruitment/ict-mumbai-recruitment-12112019.html", "date_download": "2021-07-30T01:10:34Z", "digest": "sha1:F4APZ7JXRTGPSOZC355MDHKP7O4VFGPL", "length": 8304, "nlines": 150, "source_domain": "mahanmk.com", "title": "केमिकल टेक्नॉलॉजी संस्था [ICT] मुंबई येथे संशोधन फेलो पदांची ०१ जागा", "raw_content": "\nकेमिकल टेक्नॉलॉजी संस्था [ICT] मुंबई येथे संशोधन फेलो पदांची ०१ जागा\nकेमिकल टेक्नॉलॉजी संस्था [ICT] मुंबई येथे संशोधन फेलो पदांची ०१ जागा\nकेमिकल टेक्नॉलॉजी संस्था [Institute of Chemical Technology, Mumbai] मुंबई येथे संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसंशोधन फेलो (Research Fellow) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) फायबर अँड टेक्सटाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी / टेक्सटाईल केमिस्ट्री / डायस्टफ टेक्नॉलॉजी / केमिकल इंजिनिअरिंग मधील मास्टर डिग्री ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : शासकीय नियमानुसार\nनोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Civil Hospital] सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२१\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर भरती २०२१\nअंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१\n[DBATU] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२१\nअंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२१\nआदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१\n[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२१\nदिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२१\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०७ ऑगस्ट २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/baba-ramdev-controversy-shared-old-video-of-aamir-khan-asked-if-have-courage-to-speak-him", "date_download": "2021-07-30T02:11:50Z", "digest": "sha1:IQS52OZAMH3K62FN35SENGHLEEBPTNAS", "length": 7144, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'", "raw_content": "\n'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का\nमुंबई - योग गुरु रामदेव बाबा (baba ramdev) त्यांच्या डॉक्टरांवरील वक्तव्यामुळे प्रसिध्दीच्या झोतात आले आह��त. गेल्या काही दिवसांपासून रामदेव बाबा सोशल (ramdeb baba trending on social media) मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात आयएमए (इंडियन मेडिकस असोशिएशन) आणि फार्मा कंपनी यांच्याविरोधात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यात त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या त्या पत्रात डॉक्टरांना 25 प्रश्न विचारले होते. याशिवाय काही आजारांविरोधातही प्रश्न विचारुन वाद निर्माण केला होता. ( baba ramdev controversy Shared old video of aamir khan asked ifhave courage to speak him)\nआता रामदेव बाबांनी अॅलोपॅथी उपचार पध्दती (allopathy treetment) आणि अॅलोपॅथीचा (allopathy) उपयोग करणारे डॉक्टर यांच्यावर टीका करण्यासाठी बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आमीर खानचा (aamir khan) आधार घेतला आहे. त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबा रामदेव आपली भूमिका मांडताना दिसत आहे. त्यांनी आता अॅलोपॅथी उपचार पध्दतीचा उपयोग करणा-या डॉक्टरांना सांगितले आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर आमीर खानवर गुन्हा दाखल करुन दाखवा.\nआमीरविरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का असा प्रश्न रामदेव बाबांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये आमीर खान यांनी डॉ. समित शर्मा (sachit sharma) यांची अॅलोपॅथी आणि औषधोपचार पध्दती यावर मुलाखत घेतली होती. त्यात सचित शर्मा म्हणाले होते की, या औषधांची किंमत खर तर फार कमी असते. मात्र आपण ज्यावेळी त्या बाजारात विकत घेतो तेव्हा त्याची किंमत जास्त होते. ती किंमत पाच ते दहापट वाढते.\nहेही वाचा: 'मी म्हणजे कुटूंब असं त्यांना कधीही वाटलं नाही'\nहेही वाचा: Aai Kuthe Kay Karte:मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही;पाहा व्हिडिओ\nशर्मा यांनी त्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते की, भारतामध्ये चाळीस कोटी लोक असे आहेत की ज्यांना दोनवेळचे जेवण मिळत नाही. ते औषधे कसे खरेदी करणार, त्यावेळी आमीर खान म्हणतो, यात अनेक लोकं अशी आहेत की ज्यांना औषधे घेता येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/ratris-khel-chale/", "date_download": "2021-07-30T01:08:49Z", "digest": "sha1:7RAPAIM3V35LMYNIXBG525D3DKXNOTIQ", "length": 7114, "nlines": 106, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "रात्रीच्या खेळात ‘चला हवा येऊ द्या’चा हास्यकल्लोळ! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी���’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome टीव्ही मालिका रात्रीच्या खेळात ‘चला हवा येऊ द्या’चा हास्यकल्लोळ\nरात्रीच्या खेळात ‘चला हवा येऊ द्या’चा हास्यकल्लोळ\non: October 10, 2016 In: टीव्ही मालिका, लक्षवेधी\nनाईकांच्या वाड्यावरची धम्माल आज-उद्या झी मराठीवर\nरात्रीस खेळ चाले मालिकेतील नाईकांच्या वाड्यात आजवर गुढ आणि रहस्यमय गोष्टीच घडत होत्या: पण आता इथे हास्यकल्लोळ उडणार आहे. दस-याच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रंगणार आहेत दोन विशेष भाग. आज सोमवारी आणि उद्या मंगळवारी प्रसारित होणा-या भागात या दोन्ही टीमची धम्माल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.\nथुकरटवाडीची मंडळी या वाड्यावर येणार आणि नाईक कुटुंबाला आपल्या मंचावर घेऊन जाणार आहेत. यासाठी कारणही तसंच खास आहे ते म्हणजे दसरा सणाचं. गोव्यातील मडगाव येथे या खास भागाचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. शिवाय कोकणातील आकेरी गावात असलेल्या नाईकांच्या वाड्यावरसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंडळीने जाऊन एकच धम्माल उडवून दिली होती. ही सर्व धम्माल आज आणि उद्या रात्री ९.३० वा. झी मराठीवर बघता येईल.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AE%E0%A5%A8", "date_download": "2021-07-30T02:21:56Z", "digest": "sha1:ZFHNNH3KLVTLV3MBXF4BVBVRXRJ7LKBW", "length": 3183, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ८२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्र��\nशतके: पू. २ रे शतक - पू. १ ले शतक - १ ले शतक\nदशके: पू. १०० चे - पू. ९० चे - पू. ८० चे - पू. ७० चे - पू. ६० चे\nवर्षे: पू. ८५ - पू. ८४ - पू. ८३ - पू. ८२ - पू. ८१ - पू. ८० - पू. ७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T00:31:40Z", "digest": "sha1:6H3Q3VGTK6KJB6OKIMINRBAB2CHJY6KY", "length": 18628, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "शासन – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nधक्कादायक:-आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज माजी आमदारांच्या पेन्शनवर कोटींची उलाढाल \nजनता उपाशी मात्र आमदार खासदार तुपाशी पंचनामा :- सर्वसामान्य जनता जेव्हां आर्थिक मंदीत आहे तेंव्हा शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट, त्याचे विकासकामांवर होणारे परिणाम आणि राज्य कर्जाच्या खाईत लोटले गेले असताना ३६७ आमदारांच्या फक्त पगारावर पाच वर्षात ४ अब्ज ९५ लाख ७२ हजाराचा बोजा तिजोरीवर पडत असल्याची धक्कादायक माहिती आहे. शरद काटकर सातारा यांनी ही माहिती चव्हाट्यावर आणली आहे. सातारा जिल्ह्यातील 24 आमदारांच्या पेन्शनसाठी महिन्याला 1 कोटी 13 लाख 38 हजार तर वर्षाला सुमारे 13 कोटी 60 लाख 56 हजार रूपयाचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. या जिल्ह्याची आकडेवारी पाहता राज्यातील माजी आमदारांचा पेन्शनचे कोटीतले आकडे पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. दर पाच वर्षाने पराभुत आमदारांच्या पेन्शनच्या संख्येत वाढ होत असल्याने. हा बोजा वाढतच जात आहे. शासनाच्या तिजोरीला परवडत नाही म्हणून\nमहत्वाची बातमी :- २० एप्रील पासून खूलणार सर्व दुकाने आणि सुरू होणार औद्दोगीक, व बांधकामे,\nमुख्य हायवे वरील धाबे सुरू होणार , मात्र सर्व शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंद राहतील महाराष्ट्र वार्ता :- राज्य शासनाने शुक्रवाारी लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे. राज्य शासकीय कार्यालयांमध्ये १० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे. लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाच्या जारी झालेल्या नव्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील बाबी खालीलप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढलेल्या भागात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार हॉटस्पॉट घोषित करण्यात येतील. या क्षेत्रात मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई, नागपूर, पुणे,\nअत्त्यावश्यक :-मोदीजी आतातरी थाळी वाजवायला आणि दिवे लावायला सांगू नका \nलॉक डाऊन वाढवीताना जरा जनतेच्या जीवनाचा विचार करा, लॉकडाऊन झाल्यापासून लाखों कंपन्या बंद, कोट्यावधी लोकांवर काम बंद झाल्याने उपासमारीची पाळी, लाखों कामगार जिकडेतिकडे आपल्या गावापासून दूर लटकलेले, कोट्यावधी लोक आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या करण्याच्या मार्गावर, कुटुंबीयांच्या लॉकडाऊन ताटातूटीमुळे लोक डिप्रेशनमधे. जनतेसाठी मोठे आर्थिक पैकेज देणे गरजेचे, लक्षवेधी :- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान आहे जे ॲडॉल्फ हिटलर या तानाशहा प्रमाणे कधीही प्रसारमाध्यमांसमोर येवून पत्रकारांना देशातील स्थिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली नाही, तर केवळ \"मन ���ी बात\" आणि राष्ट्राला संबोधून भाषणबाजीच ते नेहमी करतात, त्यामुळे जनतेला अपेक्षित प्रश्नांना नेहमी वाचा फोडणारे पत्रकार पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याची संधीच मिळत नसल्याने शासनातर्फे अधिकृत माहिती आधारे बातम्या प्रकाशित करतात, ज्यामध्ये केवक एक बाजू मांडली जाते, पण जनतेला अपेक्षित दुसरी बाजू नेहमीच ही\nचिंताजनक :- भारतात कोरोना व्हायरसचाआकडा ९७९ तर महाराष्ट्रात १८६ वर पोहचला \nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला सतर्कतेचा ईशारा कोरोना वार्ता :- कोरोनाचा प्रकोप जागतिक स्तरावर वाढत असतांनाच आता भारतात आणि त्यातच महाराष्ट्रात तो धीम्या गतीने वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. भारतात येत्या १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून स्वतःला जपले तर येणाऱ्या १४ एप्रिल नंतर लॉक डाऊन पासून जनतेची मुक्तता होऊ शकते मात्र जर कोरोना पीडितांचा आकडा जर पुन्हा वाढला तर पुन्हा १४ दिवसाचा लॉकडाऊन वाढू शकतो. आजची कोरोना पीडितांची संख्या ही भारतात ९७९ वर पोहचली तर ' महाराष्ट्रात ती १८६ वर पोहचल्याने चिंता वाढली आहे. मात्र आतपर्यंत एकून ८७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने काही अंशी सुखद वार्ता आहे. तरीही भारतात आतापर्यंत २५ लोकांचा कोरोनामुळे म्रुत्यु झाल्याने जनतेला सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे मत संयुक्त आरोग्य मंत्रालयाने व्यक्त\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चं��्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/reliance-retail-create-10-lakh-jobs-statement-mukesh-ambani-annual-meeting-a642/", "date_download": "2021-07-30T01:06:08Z", "digest": "sha1:RMDTQ2KJ6IUVFP5TEV3SUTNTYEXZD44G", "length": 20225, "nlines": 137, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रिलायन्स रिटेल निर्माण करणार 10 लाख रोजगार; वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन - Marathi News | Reliance Retail to create 10 lakh jobs; Statement by Mukesh Ambani at the Annual Meeting | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २८ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nरिलायन्स रिटेल निर्माण करणार 10 लाख रोजगार; वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन\nवार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन\nरिलायन्स रिटेल निर्माण करणार 10 लाख रोजगार; वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्र��िपादन\nमुंबई : रिलायन्स रिटेल तीन वर्षांत १० लाख नवीन रोजगार निर्माण करेल. यासह लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजीरोटीच्या संधीही निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी ही घोषणा केली.\nरिलायन्स रिटेलने कोविड महामारीदरम्यान चांगली कामगिरी सुरू ठेवली. कंपनीने आपल्या स्टोअरची संख्या १५०० ने वाढवितानाच साथीच्या आजारात ६५ हजार नवीन नोकऱ्याही दिल्या आहेत. दोन लाख व्यक्ती काम करीत असलेले रिलायन्स रिटेल हे देशातील सर्वात मोठ्या रोजगार दात्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nकंपनीची देशातील सात हजाराहून अधिक शहरांमध्ये १२,७११ स्टोअर असल्याचे सांगून मुकेश अंबानी म्हणाले की, “आमच्या वस्त्र व्यवसायाने दररोज सुमारे पाच लाख युनिट आणि वर्षभरात १८ कोटी कपड्यांची विक्री केली आहे. हे एकाच वेळी ब्रिटन, जर्मनी आणि स्पेनच्या संपूर्ण लोकसंख्येस पोशाख करण्यासारखे आहे. आम्ही जागतिक दर्जाच्या पहिल्या १० किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहोत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओमार्टने २०० शहरांमध्येही व्यवसाय पसरविला असल्याचेही त्यांनी सांगितले.\nगणेश चतुर्थीला लाॅंच हाेणार ‘जिओफाेन नेक्स्ट’\nमुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि गूगलच्या भागीदारीतून जिओफोन-नेक्स्ट हा नवीन स्मार्टफोन जाहीर केला. नवीन स्मार्टफोन सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा आहे तसेच अत्यंत किफायतशीर असेल आणि १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून बाजारात उपलब्ध होईल. देशात ५जी सेवेसाठी कंपनी सज्ज असून देशाला २जी मुक्त आणि ५जी युक्त करण्याच्या दिशेने कंपनीचे काम सुरू असल्याचे अंबानी यांनी सांगितले.\n‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची घाेषणा\nमुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या ‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची घाेषणा केली. त्यासाठी नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ६० हजार काेटी रुपयांची गुंतणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. त्यासाठी कंपनी फाेटाेव्हाेल्टाईक गिगा फॅक्टरी, अद्यावात एनर्जी स्टाेरेज गिगा फॅक्टरी, फ्युएल सेल गिगा फॅक्टरी आणि इलेक्ट्राेलायझर गिगा फॅक्टरी अशा चार काॅम्प्लेक्स विकसित करण्यात येणार आहेत.\nसाैदी अरेबियामधील माेठी तेल कंपनी ‘अरामकाे’साेबत १५ अब्ज डाॅलर्स एवढ्या भागीदारीची घाेषणा अंबानी यांनी केली. अरामकाेचे अध्यक्ष यासीर अल रुमय्या यांना कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून संचालक मंडळात स्थान देण्यात आले. रिलायन्स २० टक्के भागभांडवल अरामकाेला विकणार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Mukesh AmbaniReliancejobJioमुकेश अंबानीरिलायन्सनोकरीजिओ\nतंत्रज्ञान :JioPhone Next झाला लाँच; जाणून घ्या जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये\nJioPhone Next price & features: Jio आणि Google ने एकत्र येऊन किफायतशीर 4G स्मार्टफोन JioPhone Next नावाने लाँच केला आहे, हा फोन 10 सप्टेंबरला भारतात उपलब्ध होईल. ...\nव्यापार :RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी\nReliance Jio देशात 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत. जिओ बनली जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी डेटा कॅरिअर कंपनी. ...\nव्यापार :देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी\nReliance Industries AGM Mukesh Ambani : रिलायन्सची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार. करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली पार पडली सभा. मुकेश अंबानींनी केल्या मोठ्या घोषणा. ...\nराष्ट्रीय :रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार\nरिलायन्स सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स आणि रिलायन्सशी संबंधित सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्याचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे ...\nतंत्रज्ञान :Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा\nReliance AGM 2021 Annoucement: 24 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक दुपारी 2 वाजता सुरु होईल. बैठक कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट प्रक्षेपित केली जाईल. ...\nकरिअर :Railway Jobs: रेल्वेत इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३,३७८ जागांवर बंपर भरती; 'असा' करा अर्ज\nRRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार\nमुंबई :Nana Patole : 'राजकारणाची एवढी खुमखुमी आली असेल तर'; राज्यपाल कोश्यारींवर संतापले 'नाना'\nNana Patole : राज्यपाल 'भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ...\nमुंबई :Maharashtra Flood : 'संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले'\n'सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत', असे ट्विट वाघ यांनी केलं आहे. ...\nमुंबई :Maharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भिंत बांधण्याबाबत विचार व्हावा'\nकोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. ...\nमुंबई :Sharad Pawar: संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, त्यावर शरद पवार म्हणतात...\nSharad Pawar: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. ...\nमुंबई :Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा\nMaharashtra Flood, Sharad Pawar: नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे ...\nमुंबई :वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती\nWanted criminal found in Mumbai: दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nनाशिकच्या नोटा छपाई प्रेसमधून 5 लाख गायब, पोलीस तपासात उलगडलं वेगळंच सत्य\nपरमबीर सिंह भ्रष्टाचार आरोप प्रकरण : बार मालकाविरोधात एसीबीकडून लुक आऊट नोटीस जारी\n7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना डबल फायदा, डीएनंतर आता 'हा' भत्ता वाढविला\nNana Patole : 'राजकारणाची एवढी खुमखुमी आली अस��ल तर'; राज्यपाल कोश्यारींवर संतापले 'नाना'\nलाखाच्या लाचेची मागणी, एसडीओ लाचलुचपतच्या जाळ्यात\nचिपळूण अन् खेड शहराच्या स्वच्छतेसाठी एकनाथ शिंदेंकडून तात्काळ 3 कोटींच्या निधीची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2019/11/petrol-chi-kimmat-ka-vadhate.html", "date_download": "2021-07-30T01:20:29Z", "digest": "sha1:ADDLIRYMXQRWJPICPEMYUN4LRQRMMKWI", "length": 9059, "nlines": 94, "source_domain": "mahitilake.com", "title": "पेट्रोल-डिझेल एवढं महाग का? - माहितीलेक", "raw_content": "\nपेट्रोल चे दर का वाढतात..\nदिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे लोकांची पार गोची होऊन बसली आहे.\nआणि एकदा वाढलेली किंमत ती काही केल्या कमी होत नाही.\nसर्वांच्या मनात एक प्रश्न नेहमी उद्भवत असेल की, पेट्रोल चे भाव वाढतात कसे कोण वाढवतो\nतर आज आपण त्या मागची कारणे जाणून घेऊया.\nत्या आधी आपण थोडक्यात समजून घेऊया की पेट्रोल तयार कसे होते.\nहे तर आपल्याला चांगलेच माहीत असेल की पेट्रोल चे उत्पादन भारतात होत नाही, तर ते आपल्याला दुसऱ्या देशातून आयात करावे लागते.\nदुसऱ्या देशाकडून crude oil ( कच्च तेल) स्वरूपात घ्यावं लागतं.\nआणखी एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की, crude oil म्हणजे काय\nCrude oil म्हणजे कच्चे तेल.\nजे आपल्याला जमिनीतून किव्हा समुद्राच्या पातळीतून मिळते.\nत्यालाच crude oil (कच्चे तेल) असे म्हणतात.\nतर आत्ता आपल्याकडे कच्चे तेल आले,नंतर त्याला आपण पेट्रोलियम रिफायनरी मध्ये हीट प्रोसेसिंग करून वेगवेगळे द्रव पाईप च्या माध्यमातून काढतो.\nउदा.- पेट्रोल, डिझेल, केरोसीन व नफथा इत्यादी\nपेट्रोल व डिझेल तयार तर झालं, आत्ता नेमका प्रश्न असा की याची किंमत नेमकं कोण ठरवतो. ही\nनेमकी गडबड पेट्रोल पॉलिसि मध्ये आहे. जी सरकारच्या फायद्याची आहे. Excise duty आणि VAT म्हणजे काय\nपेट्रोल वर मिळणारा टॅक्स हा फक्त केंद्र सरकार च घेत नाही, तर तो अलग राज्य सरकार पण घेतो.\n• केंद्र सरकार जो टॅक्स घेतो त्याला excise duty असे म्हणतात.\n• राज्य सरकार जो टॅक्स घेतो त्याला VAT असे म्हणतात.\nइंटरनेट च्या आकड्यानुसार बघितलं तर पेट्रोकेमिकल मुळे सरकारकडे २०१६-१७ मध्ये ५ लाख २४ हजार करोड रुपयाचा महसूल(Revenue) गोळा झाला.\nआणि २०१७-१८ मध्ये ३ लाख ८२ हजार करोड रुपयाचा महसूल फक्त अर्ध्या वर्षा च्या आत मध्ये सरकार कडे जमा झालेला होता.\n२०१४- मध्ये लागणारी excise duty……\n१लिटर पेट्रोल वर excise duty ९ रुपये ४८पैसे लागायची.\n१लिटर ड��झेल वर excise duty ३रुपये ६५ पैसे लागायची.\n२०१८- सध्या लागणारी excise duty…….\n१लिटर पेट्रोल वर excise duty १९ रुपये ४८पैसे तर\n१लिटर डिझेल वर excise duty १५ रुपये ३३ पैसे अशी लागते.\n२०१३-मध्ये कच्या तेलाची एक बॅरल $११८ ला मिळायची. तेव्हा Excise duty कमी होती.\n२०१८-मध्ये कच्या तेलाची एक बॅरल $८० ला आहे. तर excise duty जास्त आहे.\nउदा.-कच्या तेलापासून तयार झालेल्या पेट्रोल ची किंमत ३६-३७ लिटर असेल, तर त्यात केंद्र सरकारची १९ रुपये excise duty अधीक राज्य सरकारची जवळपास १४ रुपये VAT लागलेला असतो. तर त्यात अजून डीलर ३-४ रुपये कमिशन लावतो. म्हणजे आपण एकूण ३७ रुपये फक्त टॅक्सचे देतो. पेट्रोल च्या किंमती पेक्षा जास्त आपण त्याच टॅक्स भरतो.\nपेट्रोल GST मध्ये आणले तर..\nयामध्ये सरकारचे नुकसान आहे. कारण सरकारचे सर्वात जास्त इनकम पेट्रोल, डिझेल मधून होते.\nGST ही ५%,१२%,१८%,आणि २८% मधेच लावता येत.\n१२%GST लावली तर पेट्रोल ची किंमत अर्धीच होईल. आणि २८% लावली तर ती luxury मानली जाईल.\nपेट्रोल व डिझेल हे luxury नाहीत. म्हणून त्यावर २८% GST लागू होत नाही.\nपेट्रोल व डिझेल वर १२% पेक्षा जास्त GST नाही लावू शकत.\nजर १२% GST लावून त्यात डीलर च कमिशन ऍड जरी केलं तरी ते आपल्याला आजच्या किंमती पेक्षा खूप कमी दरात मिळेल. त्यात सरकारच नुकसान आहे, म्हणूनतर सरकार पेट्रोल व डिझेल ला GST मध्ये आणत नाहीयेत.\nअश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.\nका किंमत ₹९९ अशी ठेवली जाते…\nभारत सरकार का भरपूर पैसे छापत नाही…\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-uttar-pradesh-chief-minister-yogi-adityanath/", "date_download": "2021-07-30T00:19:06Z", "digest": "sha1:RRPNE3V372AJ3JR4J4M2QNUNADDRJHAQ", "length": 17255, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्ली वार्ता | फजिती – Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्ली वार्ता | फजिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आधीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठ केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हायकमांडने पुकारलेले असहकार आंदोलन म्हणजे योगींसाठी धोक्‍याची घंटाच.\nदिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पु���ारलेले आंदोलन आणि करोना महामारीने योगी सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. तसे बघितले तर, शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आहे. करोनाला आळा घालण्याचे अपयशही केंद्राचेच. परंतु, फटका बसला तो योगी आदित्यनाथ यांना. कारण, ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करीत होते तो भाग यूपी सरकारच्या हद्दीत येतो. करोना हाताळण्यात यूपी सरकार किती बेजबाबदारपणे वागली याची प्रचिती गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांनी दिली आहे.\nशेतकरी आंदोलन आणि करोनाचा चक्रव्यूह भेदण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी हायकमांडप्रमाणे विदेशी मीडियाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. विदेशी मीडियामध्ये सकारात्मक लेख छापून यूपी सरकारची प्रतिमा उजळून काढायची, हा या मागचा हेतू होता. मात्र, दुर्दैवाने हा प्रयत्न फसला. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-तीन प्रयत्न केले. परंतु, हाताला काही यश आले नाही. उलट फजिती झाली. त्याचं झालं असं की, यूपीबाबत चांगले लेख छापून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माहिती सचिव नवनीत सहगल यांच्यावर सोपविली. प्रयत्न सुरू झाले आणि “टाइम’ या मॅगझीनमध्ये योगी आदित्यनाथ यांचा उदो-उदो करणारा तीन पानांचा एक लेख प्रकाशित झाला. लेखानुसार योगी भारतातील सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री. यानंतर या लेखाचा आधार घेत यूपी सरकार आणि खासगी मीडियानेही यूपी सरकारचा उदो-उदो करायला सुरुवात केली. मात्र, हा लेख म्हणजे एक जाहिरात होती आणि त्यासाठी पैसे मोजण्यात आले अशी माहिती पुढे आली. हा प्रयत्न फसल्याची बाब लक्षात येताच लेख छापून आणण्याची मोहीम थांबविण्यात आली.\nयानंतर, प्रतिमा चमकविण्याचा दुसरा प्रयत्न केला गेला. करोना महामारी आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्‍न योगी सरकारने खूप उत्तमरित्या सांभाळला, असा अहवाल हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडून प्रकाशित केला गेला. याचा मागोवा घेतला गेला तर लक्षात आले की, हा रिपोर्ट गुडगावमधील एका रिसर्च इन्स्टिट्यूटकडून प्रकाशित करण्यात आला होता. हार्वर्ड विद्यापीठाने या इन्स्टिट्यूटला अस्थायी मान्यता दिली आहे. परंतु, या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा रिसर्च करण्याचे निर्देश हार्वर्डने दिले नव्हते आणि त्यास मान्यतासुद्धा दिली नव्हती. दोन-दोन प्रयत्न फसल्यानंतरही यूपी सरकार थांबले नाही. आणखी एक तिसरा प्रयत्न केला गेला. जागतिक ���रोग्य संघटनेच्या वेबसाइटवर एक लेख प्रकाशित झाला. यूपी सरकारने या लेखाचा आधार घेत प्रचार करायला सुरुवात केली की, डब्ल्यूएचओनेसुद्धा यूपी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे.\nमुळात, हा लेख डब्ल्यूएचओ आणि यूपी सरकारच्या संयुक्‍त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या कोविड टेस्टिंग सेंटरबाबत होता. पुढे चालून डब्ल्यूएचओने यातून आपले अंग काढून घेतले होते. अशाप्रकारे विदेशी मीडियाच्या माध्यमातून यूपीची प्रतिमा उजळून काढण्याचे तीन-तीन प्रयत्न फसले आणि हिंदुत्वाचे आयकॉन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची फजिती झाली.\nजैसे ज्याचे कर्म तैसे…\nकेंद्रीय मंत्री आणि लोकजन शक्‍ती पक्षाचे अध्यक्ष स्व. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांचं राजकीय भविष्य धोक्‍यात सापडलं आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या उमेदवारांना पाडण्यासाठी चिराग पासवान यांनी रचलेलं कुंभाड आता त्यांच्याच अंगलट आलं आहे.\nचिराग पासवान यांचे काका पशुपतीकुमार पारस यांनी अख्खा लोकजन शक्‍ती पक्ष फोडून काढला आहे. लोजपाचे सहापैकी पाच खासदार पारस यांच्यासोबत गेले असून चिराग पासवान यांना पक्षाध्यक्षच्या पदावरून हटविले आहे. लोकसभेतील लोजपाच्या नेते पदावरून चिराग यांची आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. रामविलास पासवान यांनी लोजपाची स्थापना केली होती. पशुपतीकुमार पारस यांची लोजपाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. दुसरीकडे, चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व पाचही खासदारांना पक्षातून निलंबित केले आहे.\nआता दोन्ही गट आमने-सामने आले आहेत आणि पक्षावरील ताब्याची लढाई निवडणूक आयोगाच्या दरबारी पोहोचली आहे. शिवाय, चिराग पासवान यांना संसदीय मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी बंडखोरांचा गट उतावीळ आहे. चिराग यांनी हे पद वडिलांच्या निधनानंतर सांभाळले होते.\nलोजपात फूट पाडण्यामागे नितीशकुमार यांचा हात असल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे. मात्र, ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी चिराग पासवान यांनी भाजपशी छुपी हातमिळवणी केली होती.\nबिहारच्या निवडणुकीत जेडीयू-भाजपची आघाडी होती. लोजपाने ही निवडणूक स्वबळावर लढविली होती. मा���्र, आपले उमेदवार जेडीयूच्या विरोधात उतरविले होते. याचा जेडीयूला खूप मोठा फटका बसला. परंतु, आता त्याचीच परतफेड चिराग पासवान यांना करावी लागत असल्याची चर्चा आहे. चिराग पासवान यांनी जेडीयूचे उमेदवार पाडले आणि नितीशकुमार यांनी अख्खा लोजपा फोडून काढला असं म्हणतात.\nउत्तराखंडमध्येही विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. भारतीय जनता पक्षाने पक्षाची परिस्थिती लक्षात घेता त्रिवेंद्रसिंग रावत यांना घरी बसवून तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री बनविले. भाजपची अवस्था नक्‍कीच बळकट नाही. अशात, कॉंग्रेसला बाजी मारण्याची संधी आहे. मात्र, कॉंग्रेसला गटबाजीचा शाप लागला आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील गटबाजी संपविण्याचा सल्ला नेत्यांना दिला आहे. परंतु, कुरघोडी थांबतच नाही\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nज्ञानदीप लावू जगी | तेंचि तें सांगों किती\nनोंद | आफ्रिकेत भारताचा प्रभाव वाढावा\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nअग्रलेख : राज्यपालांचे राजकारण\nविदेशरंग : तालिबान राजवट\nनोंद : “विक्रांत’ लवकरच…\nज्ञानदीप लावू जगी : विटे जो कां सकळ विषयां\n48 वर्षांपूर्वी प्रभात : कापूस बिया आता खाता येतील\nव्यक्‍तीविशेष : अरुणा असफ अली\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/57480/all-men-should-have-these-qualities-to-impress-women/", "date_download": "2021-07-30T01:47:50Z", "digest": "sha1:ZWPDO4Y4BAWNHT64VBJYWZJNGFRWZMU3", "length": 21915, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' स्त्रियांच्या मते 'पुरुषांचं सौंदर्य' या \"विशेष\" गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या...", "raw_content": "\nस्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रा��वर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआपल्याकडे असं म्हणायची पद्धत होती की स्त्रियांचं सौंदर्य त्यांच्या शालीनतेमध्ये असतं आणि पुरुषांचं सौंदर्य त्यांच्या कर्तृत्वात बघावं मागच्या पिढीतले वडील जेव्हा मुलींसाठी स्थळं बघत असत तेव्हा ते मुलीला सांगत असत,\n“अगं पुरुषाचं का कुठे सौंदर्य बघतात\nतर असं हे पुरुषाचं सौंदर्य हा विषय गेले काही वर्ष काहीसा दुर्लक्षितच होता. सुंदर दिसणं, त्यासाठी विविध प्रयत्न करणं हा प्रांत स्त्रियांचाच म्हणून ओळखला जाई.\nइतकंच काय तर बाजारात असणारी सौंदर्यप्रसाधने ही सुद्धा स्त्रियांनाच डोळ्यापुढे ठेवून तयार केली जात असत आणि त्यांची जाहिरात सुद्धा स्त्री ग्राहकांसाठीच असे.\nपण नंतर काळ बदलला. ग्लोबलायजेशन आलं. आणि स्त्रियांबरोबरच पुरुषांनी सुद्धा चांगलं दिसलं तर त्यांचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसतं, प्रेझेंटेबल राहणं स्वतःच्याच फायद्याचं असतं हे पुरुषांना पटू लागलं आणि समाजाने सुद्धा स्वीकारलं.\nनंतर पुरुषांच्या आकर्षक दिसण्यासाठी “मेन्स स्पेशल” सौंदर्यप्रसाधने, फॅशन ऍक्ससेसरीज ह्यांची भली मोठी रेंजच बाजारात उपलब्ध झाली. ह्या सगळ्यात पुरुषांचं बाह्य सौंदर्य तर उजळून निघालं पण ते स्त्रियांना अपेक्षित असं आहे का\nस्त्रियांच्या मते पुरुषांचं सौंदर्य कुठल्या गोष्टींत असतं आज ह्याबद्दल माहिती घेऊया.\nस्त्रियांच्या मते पुरुषांचं बाह्य सौंदर्य फार महत्वाचं नाही तर एकूण त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे.\nबहुसंख्य स्त्रियांच्या मते तारुण्य, चांगले कमावलेले शरीर, शार्प जॉ लाईन, गालावरची खळी , उंची, सिक्स पॅक ऍब्स, रग्ड लूक ह्या सगळ्या अस्थायी गोष्टी आहेत.\nसगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या कुटुंबाशी कसे वागतो, त्यांची किती काळजी करतो, घरचे कुणी संकटात असेल, दु:खात असेल किंवा आजारी असेल तर तो त्यांची कशी काळजी घेतो हे महत्वाचे आहे.\nतसेच त्याची त्याच्या कामाप्रती कशी निष्ठा आहे, तो त्याच्या आयुष्य आणि करियर बाबतीत किती केंद्रित आहे, त्यासाठी तो किती सचोटीने काम करतो, किती मेहनत घेतो हे महत्वाचे आहे.\nहे ही वाचा – पुरुषांनो, नको त्या लफड्यात अडकायचं नसेल तर हे १३ नि���म तुम्ही पाळायलाच हवेत\nतसेच त्याला कुठले छंद आहेत, कशाची आवड आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. एखाद्या छंदाचे त्याला वेड आहे का, मग तो त्यासाठी कसा वेळ काढतो ह्या गोष्टी सुद्धा स्त्रियांना आकर्षक वाटतात.\nआपली मते बिनधास्तपणे, मोकळेपणाने व्यक्त करणे, आपल्या भावना मोकळेपणाने सांगणे, एखाद्या गोष्टीचे मनापासून कौतुक करणे तसेच मनातले काहीही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने शेअर करणे ह्या गोष्टी स्त्रियांना भावतात.\nएखाद्या मुलात हे गुण असतील तर त्याच्याकडे स्त्रिया नक्की आकर्षित होतात.\nस्त्रियांना आवडणारा पुरुषांचा आणखी एक गुण म्हणजे त्याचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ होय. वातावरण तंग असताना एखादा हलकाफुलका जोक सांगून वातावरण हलके करणारी माणसे सगळ्यांनाच आवडतात. असे पुरुष स्वतःदेखील खुश राहतात आणि आपल्या बरोबरीच्यांना देखील हसवतात.\nतुमच्यात जर दुसऱ्याला हसवण्याची कला असेल तर मग अनेक मुली तुमच्यावर फिदा होऊ शकतात. (फक्त पीजे मारून मारून त्यांना त्रस्त करू नका म्हणजे झाले\nअसे म्हणतात की स्त्रियांना इगो असलेले पुरुष आवडतात. पण असे नाही. आपल्याकडून चूक झाली तर ती स्वीकारून माफी मागण्याची संवेदनाशीलता असणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.\nत्यांच्याबरोबर स्त्रिया अधिक मोकळेपणाने बोलू-वावरू शकतात, व्यक्त होऊ शकतात. मेल इगो असणारे पुरुष स्त्रियांना तुच्छ लेखतात आणि हीच त्यांची मोठी चूक होते. सतत इगो दाखवून ताठ्यात राहणारी व्यक्ती कोण सहन करेल\nअश्या व्यक्तीपेक्षा आपली चूक झाली असेल तर ती पटकन स्वीकारून माफी मागून वातावरण परत नॉर्मल करणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.\nहे ही वाचा – जोडीदार ‘हॅंडसम’ नाही अशा स्त्रिया अधिक सुखी असतात – असं का\nपुरुषांची स्त्रियांना आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता घाबरू नका तुमचा आयक्यू अल्बर्ट आईन्स्टाईन इतकाच हवा असे नाही. पण जर तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दलची माहिती असेल, त्याविषयी तुमचे एक मत असेल, तुम्हाला अनेक गोष्टींवर चर्चा करता येत असेल तर त्याने तुमचे व्यक्तिमत्व चांगले बनते.\nकुठल्याही गोष्टीवर चारचौघांत चर्चा करायची असेल किंवा तुमचे मत मांडायचे असेल तर त्या विषयीची माहिती तुम्हाला असायला हवी.\nतुमचे ज्ञान जर तुम्हाला चारचौघांत चांगल्या प्रकारे मांडता येत असेल तर त्यामुळे तुमच��या व्यक्तिमत्वात चांगली भर पडते आणि तुम्ही समोरच्यावर चांगला प्रभाव पाडू शकता. त्यावरूनच लोक तुमची हुशारी जोखतात. म्हणूनच मुलींना हुषार मुले आवडतात.\nहल्ली नव्याने रूढ झालेल्या “Sapiosexual ” ह्या संज्ञेबद्दल तुम्हाला माहित असेलच. अनेक मुलींना मुलांच्या रूपापेक्षा त्याची बुद्धिमत्ता महत्वाची वाटते.\nकाही पुरुष असे समजतात की आपण सदानकदा आपला “पुरुषत्वाचा” मुखवटा घालूनच जगलं पाहिजे.\n“मला काही होत नाही, मर्द को दर्द नही होता, आपल्याला काही रडू बिडू येत नसतंय, आपण काही बायकांसारखे इमोशनल फूल नाही”\nअसा विचार अनेक पुरुष करतात आणि स्त्रियांनाही असेच पहाडासारखे भक्कम ,कधीही कमजोर न पडणारे पुरुष आवडतात असं त्यांना वाटतं\nस्त्रियांनाही माहितीये की पुरुष हा सुद्धा सर्वसामान्य मनुष्यच आहे. त्यालाही भावना असतात. त्यालाही कधी व्यक्त व्हावंसं वाटतं. तो ही व्हल्नरलेबल असू शकतो. त्यालाही कधी भीती वाटू शकते, रडावंसं वाटू शकतं तो ही कधीतरी कमजोर पडू शकतो. अशावेळी आपल्या माणसांकडे व्यक्त होणं ही चांगली गोष्ट आहे.\nआपल्या “पुरुषत्वाचा, मर्द” असण्याचा मुखवटा काढून आपण फक्त एक माणूस आहोत हे स्वीकार करून आपले आनंद, दु:ख, भीती, त्रास आपल्या मैत्रिणीशी, बायकोशी, बहिणीशी शेअर करणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.\nआपल्या खऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या, शेअर करणाऱ्या पुरुषांशी स्त्रिया जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतात.\nपुरुषांचे शिष्टाचार, त्यांची आपल्यापेक्षा खालच्या लेव्हलच्या व्यक्तीशी वागण्याची बोलण्याची पद्धत, नम्रता, समंजसपणा ह्या गोष्टी सुद्धा स्त्रीच्या मनात घर करतात.\nज्याच्याकडून आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही अश्या व्यक्तीशी सुद्धा चांगले वागणारे, नम्रतेने बोलणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.\nविचार प्रवाही असणे, कालसुसंगत असणे, सतत काहीतरी नवे शिकून आपल्यात सुधारणा करू पाहणे हे गुण पुरुषांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवतात. आणि सर्वात महत्वाची व लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्याचे स्त्रियांबद्दलचे विचार\nजे पुरुष स्त्रियांना एक माणूस समजतात, त्यांना कमी लेखत नाहीत, त्यांच्याही स्वप्नांना ,विचारांना महत्व देतात,स्त्रियांचा आदर करतात ते पुरुष स्त्रियांच्या मनात विशेष घर करतात.\nआपण पु��ुष आहोत म्हणजे काहीतरी विशेष आहोत, स्त्रियांपेक्षा सरस आहोत, परफेक्ट आहोत असा विचार न करणारे पुरुष स्त्रियांच्या मते सगळ्यात आकर्षक असतात.\nहे ही वाचा – या देशात पुरुषांना गुलामीच करावी लागते… जाणून घ्या या अजब देशाची गोष्ट\nतसेच स्त्रियांच्या ध्येयांना किंमत देणे, ते ध्येय गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहणे, आपल्याला हवे तसे त्यांना बदलायला भाग न पाडणे आणि आहे तसे पूर्णपणे स्वीकारणे – पुरुषांचे हे गुण स्त्रियांना अतिशय मोहित करतात.\nम्हणजे थोडक्यात काय तर पुरुषांच्या बाह्य रूपाची स्त्रियांना फारशी भुरळ पडत नाही. तर त्यांचे आंतरिक गुण स्त्रियांसाठी महत्वाचे असतात. पुरुषांच्या ह्याच विशेष गोष्टींमध्ये त्यांचे सौंदर्य दडलेले असते असे स्त्रियांचे मत आहे.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← उद्धव ठाकरे सरकारच्या “ब्रेक द चेन” नियमांबद्दल कुठे संभ्रम तर कुठे खिल्ली\nआईवर रागावून त्यांनी घर सोडून पुणे गाठलं…आणि काही वर्षात तुळशीबाग उभी केली…\nट्रॅफिक रूल तोडून ही ९६ वर्षांच्या वृध्दाला शिक्षा झाली नाही, डोळे पाणवणारी घटना\nलालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने\nअगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक नक्की ट्राय करा\nOne thought on “स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं\nअतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.वेगळा विषय आहे तरीही वाचनीय झालाय.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T01:40:18Z", "digest": "sha1:RS4U37LXFUYQRXCSSKXJDSOAL7CN2LL3", "length": 2322, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " रक्त Archives | InMarathi", "raw_content": "\nहिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील\nजादा व्हिटॅमिन मुळे हायपरविटामिनोसिस अ अशी स्थिती उद���भवू शकते ज्यामुळे हाड आणि सांधेदुखी, डोकेदुखी आणि मेंदूच्या आत दबाव वाढणे ही लक्षणे दिसू शकतात.\nसाखर खाणं बंद केल्याचे एवढे फायदे आहेत याचा तुम्ही विचारही केला नसेल\nसाखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते. शिवाय फिटनेेस राखला जाईल यात शंका नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/then-we-will-do-agitation-says-corporator-satyawan-deshmukh-nrka-144552/", "date_download": "2021-07-30T01:21:38Z", "digest": "sha1:HFBF7BYD4GXPNC7D2RHVVTGMVIRQA4QZ", "length": 12961, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | ...तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू; नगरसेवक देशमुख यांचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसोलापूर…तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू; नगरसेवक देशमुख यांचा इशारा\nमोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या विकासकामांचे सुमारे ४ कोटी पेक्षा अधिक तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव नगरपरिषदमध्ये पडून असताना आणखी त्याच प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून राजकीय घाट घातला जात आहे. या प्रस्तावांची चौकशी करून त्यांना मंजुरी देण्यात येऊ नये, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nनावे बदलून पुन्हा तांत्रिक मंजुरी\nमोहोळ ���गरपरिषदेच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी सुमारे ४ कोटीच्या विकासकामांची तांत्रिक मंजुरी घेतलेले प्रस्ताव नगरपरिषदमध्ये पडून आहेत. त्या प्रस्तावांसाठी नगरपरिषदच्या नागरिकांच्या करातून गोळ्या केलेल्या लाखो रुपयांची १.५ टक्के प्रमाणे शासकीय फी संबंधित कार्यालयाला नगरपरिषदेच्या फंडातून भरली आहे. असे असतानाही प्रभाग क्र. १ व १० मधील विविध विकास कामांचे ठराव होऊन त्याची तांत्रिक मंजुरी घेतलेली असतानाही ती नगरपरिषदेकडे पडून आहेत. दि. ७ मे च्या नगरपरिषदच्या शेवटच्या मासिक बैठकीत पुन्हा त्याच विकासकामांचे ठराव घेऊन त्याची नावे बदलून पुन्हा तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत.\nलाखो रुपयांचे होणार नुकसान\nया व अशा तांत्रिक मंजुरी घेतलेल्या विविध कामांची चौकशी करण्यात येऊन त्याचे पुन्हा तांत्रिक मंजुरी सादर करण्यात येऊ नये, त्यामुळे एकाच विकास कामासाठी दोन वेळा तांत्रिक मंजुरीची फी नगरपरिषदेला भरावी लागणार अाहे. नागरिकांनी कर रूपाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी होणार आहे. त्यातून शहराचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे मागील विकास कामांची तांत्रिक मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांची चौकशी करावी, त्यानुसार पुन्हा त्याच प्रस्तावांना तांत्रिक मंजुरीसाठी पाठवू नये, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, इशारा नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी दिला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिं���े यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/06/blog-post_55.html", "date_download": "2021-07-30T01:18:42Z", "digest": "sha1:6SQIFWOZRG6XZIIKYJIYVKNKYEYQQ75F", "length": 25832, "nlines": 258, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "कोकणात निसर्ग चक्रीवादळाचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nकोकणात निसर्ग चक्रीवादळाचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमुंबई - दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.\nचक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातील या भागात फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या भेटीत सांगितले. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करण्याची गरज असल्याचा मुद्दाही शरद पवार यांनी बैठकीत मांडला. कचऱ्याचे ढिगारे साफ करुन घरे, बागा आणि दुकाने स्वच्छ करावी लागतील. यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.\nअन्नधान्य पुरवठा विभागाकडून पीडितांना सध्या ५ किलो तांदूळ, गहू आणि १ लिटर केरोसिन विनामूल्य मदत देण्यात येते. या भागातील विद्युत व्यवस्था पूर्ववत होण्यास महिन्याचा अवधी लागेल. त्यामुळे प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान ५ लिटर केरोसिन दरमहा देण्याची गरज.\nपर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, दापोली, अलिबाग, मुरुड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज.बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी आणि नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरु होणे गरजेचे.\nविनाकारण प्रवास करणाऱ्यांवर कारवाई ; १६ हजार वाहने...\nमाऊलींच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान\nमास्क न लावल्यास १ हजार रुपये दंड ; मुंबई महापालिक...\n'टिक टॉक' आणि 'हॅलो'ला आणखी एक झटका\nविशाखापट्टणममध्ये वायू गळती ; २ जणांचा मृत्यू\nदेशात तब्बल १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण\nचकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nआषाढी एकादशी : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते होण...\nमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी\nपुन्हा लॉकडाउन हवाय का\nलहान मुलांना जपा, कोरोनानंतर आता कावासाकी आलाय\nपंढरीत पुन्हा संचारबंदीचा प्रस्ताव; व्यावासायिकांम...\nनाशिकच्या नामांकित रुग्णालयांना पालिकेची नोटीस\nरयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड\nचीनमधून वस्तू आयात करणाऱ्यांना भारतीय कस्टम विभागा...\nकोरोनाचे थैमान ; जगभरात एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण\n'पीटीआय'वर राष्ट्रविरोधी वार्तांकनाचा आरोप\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून लडाखमध्य...\nअहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी ...\nSSC बोर्डाच्या मुलांवर \"सरासरी सरकारमुळे\" अन्याय ह...\nसोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणका\nआता पालकांना फीवाढीचा बोजा ; उच्च न्यायालयाच्या नि...\nटिकटॉक स्टार सिया कक्करची आत्महत्या; कुटुंबीयांनी ...\nमुंबईत मालिकांच्या शूटिंगला सुरुवात\nमुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अध...\nराज्यात काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता ; नाना प...\nलॉकडाऊनदरम्यान झारखंडमध्ये लोक करताहेत आत्महत्या\nकंटेनर-डंपरच्या अपघातात दोन्ही चालकांचा होरपळून मृ...\nब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; आसाममध...\nझारखंडमध्ये लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला\nराज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत\nऑनलाइन रमीच्या नादात उधळले लाखो रुपये\nराजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचा...\nआधी ‘मेड इन चायना’ असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हटवा\n��ोकणच्या विकासाला चालना ; कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्...\nराज्यात सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी\nभूतानने आसाममधील शेतकऱ्यांचे पाणी रोखले\nत्रालमध्ये दहशतवादी एक ठार\nपालिका प्रशासन सज्ज ; पावसाच्या पाण्याचा निचरा करण...\nगेल्या २४ तासात राज्यात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू\nवसईसाठी वैद्यकीय अधिकारी देऊ; प्रविण दरेकरांचे आश्...\nपंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेश बंदी; छुप्या मार्गाने...\nयंदाचा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा निर्णय\nकाँग्रेसने सत्तेसाठी देशावर आणीबाणी लादली ; अमित श...\n'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी\nचीनकडून नियमांचे उल्लंघन ; चर्चेत सहमती झाल्यानंतर...\nदहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक\nपतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी\nआग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रियंका गांधींना बजाव...\nमनिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे ...\nकोरोनाने तृणमूल कॉंग्रेसच्या आमदाराचे निधन\nकोरोनाचा कहर ; देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर\nजिल्ह्यातील ७४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर\nपवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक ; भाजपवर सा...\nशरद पवार म्हणजे राज्याला झालेला कोरोना' आमदार गोपी...\nमुख्य सचिवांना पुन्हा मुदतवाढ मिळणार का \n४ दिवसात भारतात ४० हजारांहून अधिक सायबर हल्ले\nभारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनच्या मुखपत्रातून...\nऔद्योगिक वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी तीन महिन्या...\n'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस\nदिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल झाले महाग\nपाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सात दिवसात भारत सोडण्या...\nज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल\nआधी पँगाँग टीएसओमधून मागे फिरा ; भारताने चीनला ठणक...\nमुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल...\nकोरोनाचा कहर;शिवसेनाभवन आठ दिवस राहणार बंद\n'या' दिवशी होणार दहावी- बारावीचा निकाल\nहुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यम...\nपुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद\nमानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगार गोदामाला भीषण आग\nरुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना मुंबई महापा...\nचक्रीवादळ मदत वाटपावरून शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग...\nब्रिटनमध्ये चाकूहल्ल्या, ३ ठार\nग्रेटर नोएडा ओप्पोच्या फॅक्���रीबाहेर निदर्शने ; ३२ ...\nआजपासून भाजपचे राज्यव्यापी आंदोलन\nभारत-चीन हिंसक झडप ; जनतेची दिशाभूल करणे थांबवा -...\nचीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सैन्याला शस्त्रास्...\nकाळ्या यादीत टाकल्याने तबलिगींची सर्वोच्च न्यायालय...\nभिवंडी महानगरपालिका आयुक्तापदी डॉ. पंकज आसिया यांच...\nकारवाईच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयांनी दिला मृत्यूंचा...\nजळगावात कोरोनामुळे मृत्यूदर वाढला ; केंद्रीय समिती...\nथोरात तर मातोश्रीचे उंबरठे झिजवताहेत ; राधाकृष्ण व...\nवाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; २५ ट्रक जप्त\nनगरसेवकांनाही ५० लाखांचे विमा कवच द्या ; सोलापुरात...\nनागपूर महापालिकेच्या सभेत गदारोळ ; आयुक्त तुकाराम ...\nकोरोनाचा प्रादुर्भाव; रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम\nआंतरराष्ट्रीय योग दिन ; १८ हजार फुटांवर भारतीय जवा...\nरशियाची दोन लढाऊ विमाने भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात\nदिल्लीत कोरोनाचा कहर ; रुग्णांच्या संख्येत झपाट्या...\nसोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सोनाक्षी सिन्हा...\n‘बबली’चा ‘फर्स्ट लूक’,लवकरच प्रदर्शित होणार\nआशा स्वयंसेविकांची अमित ठाकरेंकडून 'आशा'\nमुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्या; किरीट सोमय्यां...\nलॉकडाऊनच्या काळात गुटखा विकून कमाविले ४९ लाख, आरोप...\nपत्रीपुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल\nपावसाळी पर्यटनावर बंदीचे आदेश\nभिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्तानात जागा मिळेना\nकल्याण परिमंडळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोरोना...\nठाण्यात चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन\nचिनी उत्पादनांवर बंदी घालून काहीच फरक पडणार नाही -...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्��ण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-businessman-got-himself-killed-for-insurance-mony-mhkk-459125.html", "date_download": "2021-07-30T01:28:29Z", "digest": "sha1:BH3DBJZ7QTDT6LLHDXJJZTWR6ISFPC2Y", "length": 8333, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्ज फेडण्यासाठी व्यवसायिकानं दिली स्वत:च्या हत्येची सुपारी, काय आहे प्रकरण– News18 Lokmat", "raw_content": "\nकर्ज फेडण्यासाठी व्यवसायिकानं दिली स्वत:च्या हत्येची सुपारी, काय आहे प्रकरण\nपोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली.\nपोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौ��शी सुरू केली.\nनवी दिल्ली, 16 जून : कर्ज थकवण्यासाठी कोण कधी काय करेल याचा नेमकं नाही. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपण काढलेल्या इंश्युरन्स पॉलिसेचे पैसे कुटुंबीयांना मिळावेत आणि त्यांच्या डोक्यावरचं कर्ज फिटावं यासाठी दिल्लीमध्ये योजना आखून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीतील पटपडगंज इथून 9 जूनला व्यावसायिक गौरव बन्सल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. बेपत्ता रणहौला यांचा मृतदेह झाडावर सापडल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह 4 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. उद्योजक गौरव बन्सल कर्जबाजारी होता, असा पोलिसांचा दावा आहे. त्यानं काढलेल्या विम्याची रक्कम खूप मोठी होती. ही रक्कम मिळाली तर आपलं कुटुंब कर्जातून मुक्त होईल असा विचार करून व्यवसायिकानं स्वत:च्या हत्येची सुपारी दिली. या अल्पवयीन मुलाने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीनं व्यवसायिकाची हत्या केली. पोलिसांना व्यवसायिकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत झाडावर मिळाला. हे वाचा-सावधान तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर तुमच्या घरात तर नाही आहे विषारी सॅनिटायझर CBI नं केलं अलर्ट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी मृतदेह झाडावर मृतदेह सापडल्यानंतर मृताचे नाव गौरव बन्सल असल्याचं चौकशीत समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी सूरज मनोज, सुमित आणि एका अल्पवयीन मुलाने मिळून गौरव बन्सल यांची हत्या केली. गौरव यांनी त्यासाठी या चौघांना आधीच पैसे देण्याची ऑफर दिली होती. गौरव यांचा जवळपास एक ते दीड कोटींचा विमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा विमा मिळाल्यानंतर कर्ज फिटेल आणि कुटुंबीय त्या कर्जातून मुक्त होतील यासाठी हा सगळा डाव रचल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या हत्येची सुपारी देण्यासाठी व्यवसायिक गौरव यांनी सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका अल्पवयीन मुलाशी संपर्क केला. व्यवसायिकाने आपला सगळ्या हत्येचा प्लॅन मुलांना सांगितला आणि ठरल्या प्रमाणे त्यांनी रणहौला जात असल्याची माहितीही आरोपींपर्यंत पोहोचवली होती. आरोपींनी प्लॅननुसार व्यवसायिकाची हत��या करून झाडावर मृतदेह सोडून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार पोलीस तपास उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हे वाचा-पालघर साधू हत्याकांड प्रकरणी आरोपींची नवी माहिती समोर हे वाचा-पाककडून भारतीय दूतावासातील 2 अधिकाऱ्यांचा छळ, हात-पाय बांधून मारहाण संपादन- क्रांती कानेटकर\nकर्ज फेडण्यासाठी व्यवसायिकानं दिली स्वत:च्या हत्येची सुपारी, काय आहे प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/margaret-chatterjee-obituary", "date_download": "2021-07-30T00:37:38Z", "digest": "sha1:OYTNXGVV5DC24H7K4CWVTLXAYIE7O6DB", "length": 20872, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मार्गारेट चटर्जी : नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या तत्त्वज्ञ - द वायर मराठी", "raw_content": "\nमार्गारेट चटर्जी : नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या तत्त्वज्ञ\nमार्गारेट चटर्जी यांचे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील मौलिकतेचे अजूनही पूर्ण मूल्यांकन आणि कदर झालेली नाही.\nएक सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि गांधी विचारांच्या अभ्यासक मार्गारेट चटर्जी या १९५६ ते १९९० या काळात दिल्ली विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक होत्या. ३ जानेवारी, २०१९ रोजी, ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्या काळात शैक्षणिक संस्थांमध्ये अगदी थोड्या महिला जबाबदारीच्या स्थानांवर काम करत होत्या, त्या काळात तत्त्वज्ञान विषयात उच्च शिक्षणाचा विकास करण्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी त्यांचे विद्यार्थी आणि सहकारी यांच्या नेहमी स्मरणात राहील.\nमी त्यांना प्रथम भेटले १९६७ साली. विश्वभारतीच्या सेंटर ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज इन फिलॉसॉफीद्वारे आयोजित एका राष्ट्रीय सेमिनारमध्ये त्या एकट्याच महिला प्रतिनिधी होत्या. सेमिनारमध्ये परस्परसंवादांच्या वेळी त्या ठाम आणि निश्चयी सुरात बोलत असल्या तरीही कधीच आक्रमक होत नसत. त्यांच्या डोळ्यात नेहमी एक मिश्किल चमक असे आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. त्या लगेचच आमच्या आवडत्या ‘मार्गारेट-दी’ बनल्या.\n१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला मार्गारेट-दी घरातल्या गंभीर वैद्यकीय समस्यांशी झुंजत होत्या, मात्र तीन दिवसांच्या यूजीसी-प्रायोजित ‘यंग स्कॉलर्स’ संमेलनामध्ये त्या रोज यायच्या तेव्हा त्यांच्या वर्तणुकीतून ते जराही जाणवत नसे. त्यांनी सहभागी तरुणांना लोकशाही मूल्यांचा पाठ दिला आणि वरिष्ठ प्राध्यापकांच्या सर्व प्रकारच��या पोथीवादापासून आम्हाला वाचवले. आम्ही जबाबदार प्रौढ, स्वतंत्र संशोधक म्हणून वागावे, उच्च दर्जाचे अभ्यासक म्हणून स्वतःला प्रदर्शित करावे अशी आमच्याकडून अपेक्षा असे. कोणत्याही प्रकारच्या आयत्या घासांना परवानगीच नव्हती. विद्यार्थ्यांना त्यांच्याबाबत अतीव आदर वाटे.\nमार्गारेटदींच्या अभ्यासाची प्रचंड व्याप्ती, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताबद्दलची त्यांची सखोल जाण, साहित्याबद्दलचे प्रेम यामुळे एक दुर्मिळ तत्त्वज्ञानात्मक दृष्टी त्यांना लाभली होती व त्यातून तत्त्वज्ञानात्मक समस्यांच्या प्रती पाहण्याचा एक नावीन्यपूर्ण दृष्टिकोनही निर्माण झाला होता. अनेकदा हुशार शिक्षक तर भेटतात, पण खरा तत्त्वज्ञ क्वचितच भेटतो. मार्गारेटदींकडे रोजच्या सामान्य अनुभवांच्या आधारे खोल तत्त्वज्ञानात्मक चर्चा घडवण्याचा दुर्मिळ गुण होता. त्या चांगल्या पियानिस्ट होत्या, कवी होत्या. अनेक विद्याशाखांमधील त्यांच्या संचारामुळे एका समस्येला भिडण्याचे अनेक पर्यायी मार्ग त्यांना दिसत. झापडबंद संकुचित दृष्टिकोनाबद्दल त्यांना कधीच प्रेम नव्हते, त्यांना नेहमीच अनेक तत्त्ववाद आणि त्याच्या परिणामांबाबत आस्था होती. त्यांच्या लिखाणात तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहारज्ञान या सर्वांची सांगड दिसते.\nसर्वसाधारणपणे, तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ नेहमी ठोकळेबाज तांत्रिक भाषेत लिहिले जातात. मार्गारेटदी अपवाद होत्या. त्यांच्या युक्तिवादाची दृढता न गमावता त्या प्रवाही बोली भाषेत, हेवा वाटावा अशी अचूक अभिव्यक्ती करत. पुढच्या काही ओळी त्याचे प्रमाण आहेत:\n(…आपल्या सभोवतालाच्या जाणिवेमध्ये किती समृद्ध आदिम अनुभव आहे हे यातून दिसते…सभोवताल हा एक संरक्षक बांध आहे, लुभावणारे रान, दृष्टी हरवणारे दाट धुके, एक अडथळा ज्याच्यावरून उडी मारून साहसी व्यक्तीला पलिकडे जावेसे वाटेल. आणि तो बहाणेही पुरवतो. (लाईफवर्ल्ड्स अँड एथिक्स: स्टडीज इन सेव्हरल कीज, २००७)\nपुस्तकाच्या शीर्षकातील ‘कीज’ हा शब्द संगीताच्या क्षेत्रातून थेट उचलला आहे. ‘Surrounding’ म्हणजेच ‘सभोवताल’ या शब्दाच्या अनेक छटा स्पष्ट करण्यासाठी एकामागून एक किती रूपकांचा मनोरा उभा केला आहे पाहा. त्यांना ज्या सूक्ष्म छटा ठळक करून दाखवायच्या आहेत, त्यांचा अभाव असणारे एकमितीय ‘context (संदर्भ)��� किंवा ‘situation (परिस्थिती)’ हे नेहमीचे शब्द वापरण्याऐवजी त्यांनी ‘surrounding’ हा शब्द वापरला आहे.\nतत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या मौलिकतेचे अजूनही पूर्ण मूल्यांकन आणि कदर झालेली नाही. त्यांचे विचार प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या स्वरूपात दस्तावेजित आहेत. आपल्या बेपर्वाईमुळे आपण त्यांची योग्यता ओळखू शकलेलो नाही. आज आपण आंतरविद्याशाखीय अभ्यासांचा आपल्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्याबद्दल आपलीच पाठ थोपटून घेतो, प्रतिच्छेदनात्मकतेचे विविध स्तर ओळखण्याचा प्रयत्न करत आपला मेंदू झिजवतो, मात्र मार्गारेटदींनी कष्टपूर्वक आपल्यासाठी तयार केलेल्या खजिन्याकडे दुर्लक्ष करतो. कधीतरी तत्त्वज्ञान आणि संस्कृती अभ्यासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष जाईल याची तो खजिना वाट पाहत आहे.\nदिल्ली विद्यापीठात शिकवत असताना, मार्गारेट चटर्जी यांनी विश्व-भारती, शांतिनिकेतन येथे तुलनात्मक धर्म या विषयात प्राध्यापकपद स्वीकारले. त्या खऱ्या अर्थानेतुलनात्मक अभ्यासक होत्या, कारण त्या नेहमी म्हणत, “मी संपूर्ण जगभरातून सामग्री गोळा करते, त्यातल्या समान बाबी आणि विविधता दोन्हींचा शोध घेते.” एकाच चर्चेत त्या अगदी सहजपणे वेदांत, जैनिझम, हसरल, जॉर्ज इलियट आणि वेद या सगळ्यांचे दृष्टिकोन गुंफत असत.\nत्या किती कार्यक्षमतेने विविध कामे पूर्ण करू शकत हे पाहिले तर त्यांचे बहुपैलुत्व लगेच लक्षात येते. अनेक वर्षे त्या द स्टेट्समन करिता संगीत समीक्षक होत्या. त्या सिमलामधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीच्या संचालक होत्या. त्यांच्या कुशाग्र व्यवस्थापनामुळे संस्था अनेक पुस्तके प्रकाशित करू शकली. सिमल्यामध्ये केवळ शैक्षणिक क्षेत्रालाच त्यांचे नेतृत्व लाभले असे नाही, तर त्यांच्या काटेकोर गृह-व्यवस्थापनामुळे राष्ट्रपती निवासाची शोभाही वृद्धिंगत झाली.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर त्या आपल्या देशातील एक आघाडीच्या विचारवंत म्हणून ओळखल्या जात. त्या ड्र्यू आणि कॅलगेरी विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक होत्या, मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथे तत्त्वज्ञान शिकवत. त्यांनी केंब्रिज येथे टीप व्याख्याने दिली होती आणि जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठामध्ये ‘द लेडी डेव्हील व्हिजिटिंग’ प्रोफेसर होत्या. इंटरनॅशनल सोसायट�� फॉर मेटाफिजिक्सच्या त्या अध्यक्ष होत्या.\nत्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मार्गारेटदी त्यांचे वाचन आणि लिखाण करत. अगदी त्यांचं वय ८० च्या घरात असतानाही, मी त्यांना एकदा भेटायला गेले तेव्हा त्या पलंगावर बसलेल्या होत्या आणि आजूबाजूला पुस्तके आणि कागद पसरलेले होते. त्या कांटच्या मूळ जर्मन क्रिटिक ऑफ प्युअर रीझन आणि नॉर्मन केंप स्मिथचे इंग्रजी भाषांतर यांची तुलना करून विसंगती नोंदवत होत्या.\nमार्गारेटदी सुंदर बंगाली बोलायच्या आणि इंग्रजी बोलताना किंवा पत्रे लिहिताना त्या त्यात बोली भाषेतले बंगाली शब्द पेरत. ८५व्या वर्षी त्यांच्या रोजच्या व्यायामाबद्दल बोलताना त्यांनी प्रति अंग (प्रत्येक अवयव) असे शब्द वापरले, आणि त्यांच्या व्यायामात त्या कशा प्रत्येक सांध्याची हालचाल करतात ते दाखवण्यासाठी मनगट फिरवून दाखवले.\nत्याच भेटीत त्यांना त्यांचा पियानो दुरुस्त करायला कोणी मिळत नव्हते म्हणून त्या नाराज होत्या. पियानोच्या काही पट्ट्या नादुरुस्त होत्या. त्या डोळे मिचकावत म्हणाल्या, ‘त्या पट्ट्यांचा वापरच करावा लागणार नाही असे संगीताचे तुकडे मी शिकतेय.’ अशा होत्या त्या – अगम्य. मी निघाले तेव्हा त्या दाराशी आल्या, हाताने नृत्यासारखे हावभाव करत म्हणाल्या, ‘झेंडा फडकावत ठेव,’ आणि थोडं थबकून, ‘जो कुठला झेंडा असेल तो.’ त्यांच्या जीवनाचे तेच तत्त्वज्ञान होते. त्यांच्या हातात झेंडा फडकत राही.\nशेफाली मोईत्रा, जादवपूर विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकवतात.\nनोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/india-vs-england-test-3-day-1-england-won-toss-and-elected-bat-first-10875", "date_download": "2021-07-30T00:13:31Z", "digest": "sha1:5HQ7UBCCF5HVEMEFUR2U7KDQPGVVU3AF", "length": 4753, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "INDVsENG : इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय", "raw_content": "\nINDVsENG : इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय\nनवी दिल्ली : भारत विरूद्ध इंग्लंड दरम्यानचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा डे-नाईट कसोटी सामना आहे, जो गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघात काही बदल करण्यात आले आहेत. रॉरी बर्न्सची जागा जॅक क्रोली, लॉरेन्स स्टोन आणि मोईन अलीऐवजी जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चरचा समावेश कऱण्यात आला आहे.\nINDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ गौतम गंभीरनेच दिले याचे उत्तर\nत्याचबरोबर जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करीत आहे. सिराज बाहेर आहे आणि कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत चार सामन्यांच्या मालिकेचे दोन कसोटी सामने खेळवले गेले आहेत. चेन्नई येथे दोन्ही सामने खेळवले गेले होते, ज्यात भारताने एकाने तर इंग्लंडने एक विजय मिळविला होता. दोन्ही संघ प्रत्येकी एका विजयासह 1-1 च्या बरोबरीवर आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजय मिळविला. त्याचवेळी भारताने दुसरा कसोटी सामना 317 धावांनी जिंकला.\nINDvsENG : डे नाईट सामन्यापूर्वी आशिष नेहराने पाहुण्या संघाला दिला अमूल्य सल्ला\nटीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल , इशांत शर्मा\nइंग्लंड संघ : डोमिनिक सिब्ली, जॅक क्रोली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/82-villages-corona-free-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-30T01:29:52Z", "digest": "sha1:JNOLPXWZJDDRXKXFBWOHXEAOUHNQIPLL", "length": 11608, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! जनजागृती ठरली मोलाची", "raw_content": "\nतब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा\nयेवला (जि.नाशिक) : गेले दोन महिने तालुक्याच्या ग्रामीण भागात कहर माजवलेल्या कोरोनाने दुसऱ्या लाटेत तब्बल पावणेदोनशे बळी घेतल्यानंतर आता कुठे आपला पसारा आवरायला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात शहराला वेठीस धरलेल्या कोरोनाने दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गावेची गावे होरपळून निघाली. अनेक कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर आले (82-villages-Corona-free-nashik-marathi-news)\nतब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा\nयातही सकारात्मक म्हणजे येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय, तसेच शहरातील डॉ. काकड, डॉ. शहा, डॉ. सोनवणे, डॉ. पटेल व ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहेत. डॉ. तगारे यांचे आयुर्वेदिक उपचार अनेकांना फायदेशीर ठरले. वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सभापती प्रवीण गायकवाड यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा, आशा कार्यकर्त्या, शिक्षक आदींनी घरोघरी जाऊन केलेले ६७ हजार नागरिकांचे सर्वेक्षण सूचना व औषध उपचार यामुळेही कोरोनाला नक्कीच अटकाव घालता आला. अनेक गावांतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पोलिसपाटलांसह स्थानिक पुढाऱ्यांनी देखील गावोगावी गेलेली जनजागृती यात मोलाची ठरली आहे.\nदुसऱ्या लाटेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात शहरात एकूण रुग्ण ६४३, तर ग्रामीण भागात ६४८ असे समान रुग्ण होते. मात्र आजमितीला हाच आकडा शहराचा एक हजार ३५३, तर ग्रामीण भागाचा तीन हजार ९७२ वर पोचला आहे. मागील महिन्यात रोजच्या आकड्यांमध्ये शहरात पाच ते दहा, तर ग्रामीण भागात २५ ते ५० च्या दरम्यान रुग्ण निघत असल्याने मोठी चिंता वाढली होती. परंतु आता दोन्हीकडेही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. तीन आठवड्यांपूर्वी तालुक्‍यातील १२४ पैकी १२३ गावे बाधित होती. आज सकारात्मक परिवर्तन झाले असून, यातील ८२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. इतर गावेही कोरोनामुक्त होण्याचा आशावाद प्रशासनाला आहे.\nदुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांसह मृत्यूचा आकडा कन्ट्रोलमध्ये राहिला असून, रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासन व नागरिकांनी यश मिळविले. योग्य आहार, डॉक्टरांचा सल्ला, मास्क व सोशल डिस्टन्सिंग या पातळीवर घेतलेली काळजी उपयुक्त ठरली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रु��्ण व मृत्यू दुप्पट आहेत. मार्चपासून आजपर्यंत शहरात फक्त ७१० रुग्ण निघाले. तर ग्रामीण भागात तब्बल तीन हजार ३२४ रुग्ण निघाले आहेत. आजही शहरात केवळ ११ रुग्ण असून, ही संख्या ग्रामीण भागात ५८ वर आहे.\nया लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला असताना तालुक्यातील कौटखेडे हे एकमेव गाव आहे, की जिथे एकही रुग्ण सापडला नाही. तळवाडे ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या या गावाने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली. बाहेरून गावात कोणी येणार नाही अन्‌ गावातून बाहेर पडणार नाही, गेलेच तर पुरेपूर काळजी घ्यावी, याची दक्षता घेतानाच गावातही एकमेकांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता स्थानिक प्रतिनिधींनी घेतली. आरोग्य विभागाचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले.\nग्रामीण भागात आरोग्य विभाग व ग्रामसेवकांनी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन, निर्बंधाचे काटेकोर पालन, रुग्ण विलगीकरण, तसेच सर्वेक्षण व उपचार या पातळीवर काटेकोरपणे काम केले. मीदेखील गावोगावी जाऊन कर्मचाऱ्‍यांना मार्गदर्शन करत होतो. सीईओ लीना बनसोड यांनीदेखील सर्व सरपंचांना मार्गदर्शन केले. -उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, येवला\nहेही वाचा: प्रतिपूर्ती अनुदान रखडल्याने RTE प्रक्रियेवर बहिष्कार\nप्रकार - शहर - तालुका\nएकूण रुग्ण - १,३५३ - ३,९७२\nबरे झालेले - १,२८९ - ३,७४१\nमृत्यू - ५३ - १७३\nसध्या ॲक्टिव्ह - ११ - ५८\nसध्या कन्टेन्मेंट झोन - १६ - १२२\nसर्वेक्षण लोकसंख्या - १९,२१२ - ६७,२९२\nहेही वाचा: नाशिक विभागात ९६ टक्क्यांवर रुग्णांची कोरोनावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/sachin-vaze-mukesh-ambani-antilia-house-vaze-had-escorted-scorpio-to-the-outside-of-antilia-ppe-kit-was-also-vaze.html", "date_download": "2021-07-30T01:15:44Z", "digest": "sha1:OYF27FPVWM7FTBL7W46I75OB6Q4FDT4O", "length": 10592, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सचिन वाझे हेच स्कॉर्पियो अँटिलिया पर्यंत घेऊन आले, PPE किटमध्ये दिसणारे वाझेच असल्याचा दावा | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सचिन वाझे हेच स्कॉर्पियो अँटिलिया पर्यंत घेऊन आले, PPE किटमध्ये दिसणारे वाझेच...\nसचिन वाझे हेच स्कॉर्पियो अँटिलिया पर्यंत घेऊन आले, PPE किटमध्ये दिसणारे वाझेच असल्याचा दावा\nमुंबई: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो एस्कॉर्ट करण्यासाठी आपलीच सरकारी इनोव्हा गाडीचा वापर केला होता आणि स्वतः 25 फेब्रुवारीला ‘क्राइम सीन’प���्यंत गेले होते. या गोष्टीचा खुलासा ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA केला आहे. अशीही माहिती समोर येत आहे.\nNIA च्या चौकशीदरम्यान CCTV फुटेजमध्ये PPE किट परिधान केलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला वाझे यांनी PPE किट नष्ट केल्याचे पुरावे सापडले आहेत. सचिन वाझे यांनी किटच्या आतून जे कपडे घातलेले होते ते मर्सिडीज कारमधून जप्त केले आहेत.\nवाझे यांचा निकटवर्तीय चालवत होता इनोव्हा कार\nNIA च्या सूत्रांनी सांगितले की, सचिन वाझे हेच इनोव्हा कार चालवत स्कॉर्पिओच्या मागे-मागे उद्योजक मुकेश अंबानींचे घर अँटिलिया जवळ घेऊन आले होते. इनोव्हाच्या सरकारी ड्रायव्हरने NIA सांगितले की, 24 फेब्रुवारीला त्याची ड्यूटी संपल्यानंतर त्याने इनोव्हार पोलिस हेडऑफिसच्या आत उभी केली आणि तो घरी निघून गेला. ती कार कोण चालवत होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nरजिस्टरवर वाहनांच्या हालचालीची कोणतीही नोंद केली गेली नव्हती. अधिकृत नियमांनुसार, शासकीय वाहनाचे आगमन आणि प्रस्थान रजिस्टरमध्ये लॉग इन करावे लागते. NIA ला संशय आहे की, स्कॉर्पिओ वाझेंचे एक जवळचे कॉन्स्टेबलच चालवत होते.\nPPE किटमध्ये सचिन वाझेच असल्याचा संशय\nसूत्रांनुसार, NIA ला पुरावे मिळाले आहेत की, PPE किट घातलेले स्कॉर्पिओ जवळ दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच होती. CIU मध्ये काम करणाऱ्या एका सरकारी ड्रायव्हरने याची पुष्टीही केली आहे. केंद्रीय तपास एजेंसी फॉरेंसिक पोडियाट्री तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला दावा सिद्ध करत आहे. यात संशयितास ओळखण्यासाठी पायांच्या ठसा व चालण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला जातो. जर या चाचणीच्या परीक्षणावरुन वाझेंच्या उपस्थितीची पुष्टी झाली, तर हे प्रकरण उलगडण्यास मदत होईल.\nPrevious articleभाजपा खासदाराची दिल्लीत गळफास घेऊन आत्महत्या\nNext article“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजप नेते खुलासा करतील का\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/give-rightful-home-otherwise-warning-of-handicaped-fasting-nanded-news", "date_download": "2021-07-30T00:46:07Z", "digest": "sha1:XOKU67OHLIQG32SNPHKUEMB7UMLGYDWV", "length": 8006, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दिव्यांगाना हक्काचे घरकुल द्या; अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा", "raw_content": "दिव्यांगाना घरकुल देण्यात यावे\nदिव्यांगाना हक्काचे घरकुल द्या; अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा\nपहिलेच कोरोना महामारीमुळे हाताचा रोजगार गमावलेल्या बेरोजगार दिव्यांगांपुढे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ऊभे राहिले होते\nनांदेड : बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीकडुन राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध निवेदने देऊन आक्रमक आंदोलने- उपोषणे करुन तसेच मोर्चे काढुनही हक्काचे घरकुल मिळाले नसल्यामुळे नागनाथ कामजळगे आणि संजय सोनुले या दोन बेरोजगार दिव्यांगांनी महानगरपालिका नांदेडसमोर स्वताचे सरन रचुन अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.\nपरंतु दक्षिण नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत हा अनुचित प्रकार थांबवत मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. तसेच दिव्यांगांना १५ दिवसांत हक्काचे घरकुल मिळाले नसल्यास मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले होते. आमदारांचा हा आक्रमक पवित्रा पाहता तसेच दिव्यांगांचा विद्रोह लक्षात घेता मनपा प्रशासनाकडून लेखी आश्वासन देत स्थानिक वर्तमानपत्रात घरकुलांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु परत ये रे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे मनपा प्रशासनाने दिव्यांगांची दिशाभूल करत वेळ काढू धोरण अवलंबिले होते.\nहेही वाचा - बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना होणारा त्रास बघता ग्राम पंचायत निवघा बा. यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगांव यांना रस्ता व नाल्या दुरुस्ती करण्यासाठी दोनवेळा लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीची मागणीसुद्धा करण्यात आली.\nपहिलेच कोरोना महामारीमुळे हाताचा रोजगार गमावलेल्या बेरोजगा��� दिव्यांगांपुढे आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ऊभे राहिले होते आणि यातच वाढती महागाई आणि दरमहा किरायाचे घरभाडे भरणे हा मोठा गंभीर प्रश्न दिव्यांगांपुढे येऊन ठेपला होता. लोकशाही मार्गाने विविध आंदोलने उपोषणे करूनही हक्काचे घरकुल मिळत नसल्याचा राग मनात धरून आता बेरोजगार दिव्यांग महिला हि आक्रमक पवित्रा घेत आपल्या लहान सहान मुलांना घेऊन महानगरपालिका नांदेड समोर ता. १४ जुलैपासुन बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे आणि या ऊपोषणादरम्यान दररोज एकाच वेळी अनेक प्रकारचे तिव्र स्वरुपाचे विद्रोही आंदोलन करणार असल्याचे निवेदन मनपा आयुक्तसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक वजीराबाद नांदेड यांना दिले आहे.\nया निवेदनावर शोभाबाई शिंदे, प्रतिभा साळुंखे, कमलबाई आखाडे, मयुरी घुगे, शशिकला बाचेवार, रेणुका एडके, सुशिला बेरजे, चंदाबाई गिमेकर, वैष्णवी बाचेवार, सुनंदा कांबळे, लक्ष्मी वर्षेवार, मंजुळाबाई एरपरवार आणि मनिषा पारधे या बेरोजगार दिव्यांग महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या उपोषणाला न्याय मिळेपर्यंत जाहिर पाठिंब्यासह सर्व ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गुबरे आणि भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पळसकर यांनी म्हटले आहे. तर या हक्काच्या लढ्यात आमच्यासह जास्तीत जास्त बेरोजगार दिव्यांग बांधव आणि भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह आदींनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-07-30T02:24:23Z", "digest": "sha1:CAQRCM37CNYXEA6RGGLOMJTU2P7VLMQ4", "length": 2578, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:अल्जीरियाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अल्जीरियाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिर��क्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/covid-19-less-coronavirus-infection-after-81-days-less-60000-new-coronaviruses-were-registered-india-a720/", "date_download": "2021-07-30T01:56:58Z", "digest": "sha1:XEDYW56XZCZCYARYC7TXXINDGE4L6ZR3", "length": 18007, "nlines": 142, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Covid 19 less coronavirus infection After 81 days less than 60000 new coronaviruses were registered india | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद\nCoronavirus Updates India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.\nCoronavirus : कोरोना संसर्गाला ब्रेक; ८१ दिवसांनंतर ६० हजारांपेक्षा कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद\nठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ८७ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची कोरोनावर मात. ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.\nCovid-19, Corinavirus in India Latest Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. परंतु आता देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिस आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,९८,८१,९६५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दरही आता वाढला आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry of India) माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५८,४१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ८१ दिवसांनंतर देशात ६० हजारांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान ८७,६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच १,५७६ रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. सध्या देशात ७ लाख २��� हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\n२७,६२ कोटींपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण\nभारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत २७.६२ कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक (Corona Vaccine) लस देण्यात आली आहे. शनिवारी देशात ३३,७२,७४२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात १८ ते ४४ या वयोगटातील २०,४९,१०१ नागरिकांना शनिवारी लसीचा पहिला डोस, तर ७८,३४९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusCorona vaccineIndiaHealthकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसभारतआरोग्य\nअकोला :Corona Vaccine : ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता\nCorona Vaccine: मागील काही दिवासांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येत आहे. ...\nराष्ट्रीय :CoronaVirus : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची नुकसान भरपाई देता येणार नाही - केंद्र सरकार\nCoronaVirus : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे की, कोरोनामुळे ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई देता येणार नाही. ...\nराष्ट्रीय :Coronavirus : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र अलर्ट; परिस्थिती पाहून सूट देण्याच्या राज्यांना सूचना\nCoronavirus Third Wave : अनेक राज्यांनी सूट दिल्यानंतर रस्त्यांवर दिसून येत आहे गर्दी. कोरोनाविषयक सूचनांचं पालन होत नसल्याचं चित्र. ...\n कोविशील्ड लस घेताच १० वर्षे जुना आजार छूमंतर; ज्येष्ठ नागरिकाला सुखद धक्का\nCorona Vaccination: १० वर्ष डॉक्टरांना दूर करता न आलेली समस्या कोरोना लसीमुळे दूर ...\nराष्ट्रीय :या १०० वर्षांच्या आजी कोरोनाला हरवून आल्या | 100 Year Old Odisha Woman Defeats Covid | Coronavirus\nसुमती नायक असं या आजींचं नाव आहे. सुमती नायक या १०० वर्षांच्या आहेत. सुमती यांना कोरोनाची लागण झाली होती. ५ जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. मात्र ११ दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती सुधारली. १६ जूनला त्या ...\nसोलापूर :Breaking; आजाराला कंटाळून महिलेने घेतला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात गळफास\nसोलापूर लोकमत ब्रेकिंग ...\nराष्ट्रीय :Corona Vaccine: इथे लस मिळेना अन् तिथे लसी जाताहेत वाया; उत्तर प्रदेशसह ७ राज्यांचा समावेश\n२.५ लाख डोस मे ते जुलै या कालावधीत देशभरात खराब झाले. ...\nराष्ट्रीय :Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू\nKerala Corona News : या दक्षिणेकडील राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यात 6 सदस्यीय टीम पाठविली आहे. ...\nराष्ट्रीय :पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली महिला; दुर्मीळ स्टोन बेबी पाहून डॉक्टर चक्रावले\nपोटदुखीची समस्या असलेल्या महिलेवर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी पोटात आढळूलं स्टोन बेबी ...\n केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 8 लाख 72 हजार पदे रिक्त\nकेंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे. ...\nराष्ट्रीय :Ramdas Athawale: गोंधळ घालणाऱ्या खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा- रामदास आठवले\nRamdas Athawale: पेगॅसस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मोदी सरकारची बाजू मांडताना विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. ...\nराष्ट्रीय :OBC, EWS Reservation: ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी केंद्राचा मोठा निर्णय; मेडिकल प्रवेशासाठी यंदापासूनच आरक्षण\nOBC, EWS Category Reservation Declared center for medical courses: दोन्ही घटकांना आरक्षण (obc ews quota) देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय\nविरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या\nअजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक\nRobert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nTokyo Olympic, Mary Kom: मेरी कोमसोबत धोका झाला मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्�� केला होता, पण...\nअभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/study/view/1259/mpsc-chalu-ghadamodi-current-affairs-sukanya-samrudhi-yojana", "date_download": "2021-07-30T01:17:34Z", "digest": "sha1:SPQGUIKABAVFBOFZKSJEE6JI6YOB7YAX", "length": 5946, "nlines": 99, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "", "raw_content": "\n1. नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकांच्या जन्मापासून मुलाचे वयाचे 10 वर्षे होईपर्यंत मुलीच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते.\n2. ठेवीदार योजनेच्या नियमांनुसार मुलीच्या नावे केवळ एक खाते उघडू आणि ऑपरेट करू शकतो.\n3. मुलगी मुलाच्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकांना केवळ दोन मुली बाळांसाठी खाते उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मुलीच्या नावावर दुसरे जन्म म्हणून जुळ्या मुलींच्या जन्मावर किंवा पहिल्या जन्मामध्येच तीन मुली जन्मल्यास तिसरे खाते उघडता येते.\n1. सुकन्या समृद्धि योजना खाते उघडण्याचे फॉर्म\n2. मुलगी मुलाचे जन्म प्रमाणपत्र\n3. ओळख पुरावा (आपला ग्राहक जाणून घ्या (केवायसी) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार)\n4. निवासाचा पुरावा (आरबीआयच्या ग्राहकांना जाणून घ्या (केवायसी) मार्गदर्शक सूचनांनुसार)\n1. आकर्षक व्याज दर 8.5%. व्याज दर वेळोवेळी वित्त मंत्रालयाद्वारे नियमित केले जाते.\n2. आर्थिक वर्षात किमान रु 1000 ची गुंतवणूक करता येते.\n3. आर्थिक वर्षात रु जास्तीत जास्त 1, 50,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल.\n4. खाते उघडल्यापासून 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.\n5. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षे पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल, अशी अट अशी आहे की जर खातेधारकाने 21 वर्षांच्या कालावधीनंतर लग्न केले तर त्याच्या लग्नाच्या तारखेच्या बाहेर खाते चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही.\n1. कर सूट:- कलम 80 सी अंतर्गत सुकन्या समृद्धि योजना योजनेतील गुंतवणूकीस आयकरातून सूट देण्यात आली आहे. हे योजनेंतर्गत तिहेरी कर सूट योजनेत कर लाभ देते. म्हणजेच प्रिन्सिपल, इंटरेस्ट आणि आउटफ्लो या सर्वांना टॅक्समधून सूट देण्यात आली आहे.\n2. पैसे काढण्याची सुविधाउच्च शिक्षण आणि विवाहाच्या उद्देशाने खातेदारांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, खातेधारक वयाच्या 18 वर्षानंतर अर्धवट पैसे काढण्याची सुविधा घेऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/fraud-of-rs-40-lakh-from-power-employee-from-matrimony-site", "date_download": "2021-07-30T01:42:55Z", "digest": "sha1:LSSOAZCAIOEZL5FAUVBJR3LGMGVV5EP6", "length": 9871, "nlines": 34, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मॅट्रिमोनी साईट वरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक !", "raw_content": "\nमॅट्रिमोनी साईट वरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक \nनागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक झाल्याच प्रकरण समोर आले आहे. माहिती प्रमाणे एक लाख डॉलरसाठी 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत.\nमैट्रिमोनी साईटवरून वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक \nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nनागपूर: नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फसवणूक झाल्याच प्रकरण समोर आले आहे. माहिती प्रमाणे एक लाख डॉलरसाठी 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. कथित अमेरिकन महिलेने वीज कर्मचाऱ्यांला गंडविले असा प्रकार सांगण्यात येत आहे. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site\nअमेरिका वरून एक लाख डॉलर भेट म्हणून पाठवण्याची बतावणी करून एका व्यक्तीची 40.64 लाखाने फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. बेलतरोडी Beltrodi पोलिसांनी कथित महिलेसह 16 आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nसायबर आय टी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. सुचिता दास, असटीन व्हाईट न्यू जर्सी,(अमेरिका), महिमा शर्मा,प्रसतो अधिकारी,नदीम खान, शंकर कुमार दिवेदी,भोलानाथ,अजय शाह, ओमपाल सिंह,सुशील नागर, फिरदौस, अजय कुमार,विक्रम सैनी,ताराचंद लुहार आणि जार्जे अपोलिणारी यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.\nसुनील सुनील देऊळवार (वय 45) हे वीज विभागात MSEB कार्यरत आहेत. त्यांचा लहान भाऊ सुशीला विवाहित आहे. सुनीलने सुशील साठी वधू शोधण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर अकाउंट तयार केले. या अकाउंटवर न्यू जर्सी अमेरिका America येथील कथित सुचिताने संपर्क साधला. हे अकाउंट सुनील संचालित करत होता. त्यावेळेस कथित सुचिताने सुनील यांच्यासोबत चॅटिंग सुरु केली.\nपुढे तिने सुशील सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आपले कुटुंबीय धनादेश असून लग्नात कोणतीही भेटवस्तू घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील सुचिता चॅटिंग प्रभावित झाले. तिने सुनीलला आपल्यासाठी पूजा करण्यास सांगितले. तिने सुनीलला 1 लाख रुपये कुरियरने भेट देण्याची बतावणी केली होती. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site\nतिने कुरियरने डॉलर पाठवण्यापूर्वी खोट्या डॉलरच्या फोटो सुनीलला पाठवल्यामुळे सुनीलला तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर दिल्लीहून Delhi कथित कस्टम अधिकारी Officer तथा महिमा शर्मा नावाच्या महिलेसह अनेकांचे फोन येऊ लागले. त्यांनी सुनीलला तुमचे पार्सल दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले. पार्सल सोडविण्यासाठी त्यांनी सुनीलला कस्टम ड्युटी द्यावी लागणार असल्याचे सांगितले. तसे न केल्यास त्यांना दंड Penalty भरावा लागणार असल्याचे सांगितले.\nकाशीद पूल दुर्घटनेत भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंब\nतसे न केल्यास त्यांना दंड भरावा लागणार असून पोलीस कारवाई होऊ शकते अशी धमकी दिली. एक लाख डॉलरची किंमत भारतात 75 लाख रुपये आहे. त्यामुळे सुनील यांनी कस्टम ड्युटी देण्याची तयारी सुद्धा दर्शवली. सांगितल्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर केले. Fraud of Rs 40 lakh from power employee from matrimony site\nदोन वेगवेगळ्या नावाच्या क्रमांकाने सुनीलला फोन करून वेगवेगळे शुल्क जमा करण्यासाठी ते दबाव Force टाकू लागले. तसे न केल्यास तुरुंगात जावे लागेल अशी धमकी दिली. त्यामुळे सुनील ने एनइएफटी ,आरटीजीएस तसेच यूपीआयच्या माध्यमातून 40.64 लाख रुपये आरोपीस पाठविले. सुनील विज विभागत ऑपरेटर आहेत. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेली रक्कम आरोपींना पाठविली होती. त्यांना आणखी पैसे देण्यात नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला याबाबत पोलीसात Police तक्रार नोंदविली पोलिसांनी फसवणूक आयटी अकॅट नुसार गुन्हा दाखल केला आहे.\nसुनील देऊळवार यांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी आरबीआयच्या RBI नावाने पैसे जमा करण्याचा बनावट ई-मेल पाठविला. या ई-मेलमुळे E Mail सुनीलला शुल्क शासनाकडे Government जमा झाल्याचा भरवसा पटला. आरोपींनी सातत्याने पैसे मगितल्यामुळे सुनील चौकशी केली असता त्यांना आरबीआयने हा ई-मेल पाठविला नसल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हेगारांनी अनेकदा या पद्धतीने फसवणूक केली आहे. वेळोवेळी अशा घटना घडूनही नागरिक आरोपींच्या जाळ्यात सापडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/566-bansh-noilonche/", "date_download": "2021-07-30T01:05:47Z", "digest": "sha1:J5GPCTWTA4APV2DOTDPBVFIRJG47AU5E", "length": 11850, "nlines": 111, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘बंध नायलॉनचे’ने बांधले मैत्रीचे घट्ट बंध! | Rangmaitra", "raw_content": "\n���मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘बंध नायलॉनचे’ने बांधले मैत्रीचे घट्ट बंध\n‘बंध नायलॉनचे’ने बांधले मैत्रीचे घट्ट बंध\nअमितराज आणि अवधूत पहिल्यांदाच एकत्र\nसंगीतकार अमितराज आणि अवधूत गुप्ते अगदी चांगले मित्र आहेत आणि याचं मैत्रीखातर अवधूत यांनी अमितराज संगीत देत असलेल्या ‘बंध नायलॉनचे’ या सिनेमासाठी एक गाणं गायलं आहे. होंडा स्टुडिओ येथे नुकतंच या सिनेमातील “कुणीतरी” हे गाणं अवधूतच्या सुरेल आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.\nसध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे. टेक्नोलॉजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव यावर भाष्य करणारा सिनेमा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमितराज आणि अवधूत हे दोघेही चांगले मित्र असले तरी या निमित्ताने दोघांनीही पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.\nअवधुत गुप्ते यांनी आतापर्यंत अनेक गाण्यांना आपल्या आवाजाने स्वरबद्ध केले आहे. त्यांच्या याचं आवाजाची जादू आपल्याला “कुणीतरी” या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे. “कुणीतरी” हे गाणं बंध नायलॉनचे या सिनेमातील एका परिस्थितीला अनुसरून असणारे आहे. अमितराज यांच्या संगीताची जादू आपण अनेक चित्रपटांमधून पाहतोच. अमितराज यांनी आपल्या करीअरची सुरुवात हिंदी सिनेसृष्टीपासून केली.\nअमितराज यांच्या सोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी अवधूत यांना विचारले असता, ते म्हणाले, “अमितराज हा गेल्या २० वर्षांपासूनचा मित्र आहे. आमचं क्षेत्र संगीतच होतं, मात्र वाटा वेगळ्या होत्या. मी मराठीत काम करीत होतो, तर अमित हिंदीत करीत होता. त्याच्या संगीतामध्ये मला बॉलीवूड स्टाईल जाणवते. त्याच्यासोबत हे गाणं करताना खूप चांगल वाटलं. एका चांगल्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतोय या���ाही मला खूप आनंद आहे.”\nअवधूतविषयी अमितराज यांना विचारले असता, “मी आणि अवधूत खूप चांगले मित्र असून त्याच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायक आहे. जेव्हा गाणं लिहून पूर्ण झालं त्यावेळी हे गाणं अवधूतकडूनचं गाऊन घ्यायचं, असं आमचं ठरलं. आधी मला थोडं टेन्शन आलं होतं. मराठीतला नावाजलेला संगीतकार, एक चांगला दिग्दर्शक मी कंपोज केलेलं गाणं गाणार आहे. पण गाणं गातेवेळी अवधूत मला फक्त एक गायकचं दिसला. अगदी स्मूथली त्याने हे गाणं गायलं आहे “\nजतिन वागळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि संवाद साधण्यावर विश्वास ठेवणारी पिढी यांची सुरेख गुंफण या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिजी नायर आणि सुनील चंद्रिका नायर यांच्या झिरो हिट्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.\nअंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा सिनेमा असून महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे , प्रांजल परब हे कलाकार आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. मंदार चोळकर आणि सचिन पाठक या दोघांनी मिळून सिनेमाची गीते लिहिली आहेत. मानवी नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/05/blog-post_63.html", "date_download": "2021-07-29T23:59:12Z", "digest": "sha1:QSDUAVXZHTQPS6WEX6LNINWKKL6HZMYD", "length": 24269, "nlines": 255, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nनवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक\nनवी मुंबई - करोनामुळे हाऊ घतलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा कार्यकाल गुरुवारी (७ मे) रोजी संपला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू होत आहे. प्रशासक म्हणून पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाची एकहाती सत्ता आहे. नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केल्यामुळे पालिका भाजपच्या ताब्यात गेली आहे. नाईकांचे या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरम्यानच्या काळात करोनाचे संकट आले आणि पालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे नियमानुसार लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया न झाल्याने पालिकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता सर्व अधिकार पालिका आयुक्तांना असणार आहेत. त्यांच्या अधिकारात पालिकेचा कार्यभार होणार असल्याची माहिती पालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी दिली आहे.\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठीकेजरीवाल सरकारची केंद्राक...\nअमेरिकेत हिंसाचार, १४०० जणांना अटक\nअर्थर रोड जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण,अधिक्ष...\nशाळा सुरू करण्याबाबत केंद्राचे राज्य सरकारला पत्र\nचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस ब...\nस्थलांतरितांच्या घरवापसीने परभणीत कोरोनाचा विळखा व...\n...तर १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लाव...\nटोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी बँड, फटाके व...\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण, उदयनराजे भोसले यांचा...\nवादळामुळे ताजमहलाच्या कबरीचे रेलिंग तुटले\nमरकजचा कार्यक्रमामुळे देशभरात सुमारे ३० टक्के करोन...\nसोमवारपासून सुरू होत आहेत २०० रेल्वे गाड्या\nजूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता\nराज्य सरकारवर आशीष शेलार यांची टीका\nमुंबईत 'स्पाय नेटवर्क'वर क्राईम ब्रँचचा छापा\nशाहरुखच्या ऑफिसमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण\nहृतिक ��ोशनची बहीण बॉलिवूड मध्ये सज्ज\nकोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा - अजित पवार\nपोलिसांची सेवानिवृत्ती; ऑनलाइन संवाद साधत दिला सर्...\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू\nबदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने...\nराज्य सरकारकडून खासगी डॉक्टरांना पीपीई कीट\nशतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; शेतकऱ्यांना त्वरित कर्...\n'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव\nशाळा 'या' तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित प...\nमोदी सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान मोदींनी जनतेला ...\nAPMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण...\nअबू आझमींना अटक करा, किरीट सोमैयांची मागणी\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवानांना कोरोना\n१ जूनपासून रेल्वेगाड्या धावणार,गाड्याची यादी जाहीर\nस्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा - अजित पवार\nआता मुंबईतील नालेसफाईवर ड्रोनची नजर\n…तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू,संतप्त साधूस...\n...तर मग स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा, ममता बॅनर्ज...\nकरोना रुग्णांसाठी मनसेची मोफत टॅक्सी रुग्णवाहिका -...\n'या' पाच राज्यातून येणाऱ्यांना कर्नाटकमध्ये 'नो एं...\nअकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी जाहीर\nकाँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत, पृथ्वीराज च...\nफक्त २०० रुपयात कोरोनाची चाचणी\nछत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रांमध्ये दहा मृत्यू\nस्थलांतरित मजुरांच्या खाण्याची,राहण्याची व्यवस्था ...\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत लॉकड...\nशरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र,देशातील बांधका...\nपुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; हिजब...\nआसाममध्ये मुसळधार पाऊस,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण\nवनहक्क कायदा कलम ६ मध्ये राज्यपालांकडून सुधारणा ; ...\n‘मेस्मा’मुळे खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राज...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 'फोन पे...\nकोरोना व्हायरसबद्दल नवीन माहिती ; लंडनच्या युनिव्ह...\nदहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा ...\nआणखी ७५ पोलिसांना कोरोनाची लागण\nगोव्यात यायचे तर,कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि को...\nतबलिगी प्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र ...\nकेंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळाले नाही...\nठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल ; नागरिकांना बाहेर ...\nखासगी जेटसह चार्टर्ड हेलिकॉप्टरही करणार उड्डाण\nकेरळमधून डॉक्टर आणि नर्स बोलाविण्यावर स्थानिक डॉक्...\nराष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा पत्रकार ...\nसंरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक\nसरकार पाच वर्ष पूर्ण करून,पुढील निवडणूकही सोबत लढू...\nराजकीय घडामोडींना वेग,नाना पटोले दिल्लीत दाखल\nमहाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही - पीयूष गोयल\nकेईएम रुग्णालयातील शवागृहात जागा नाही, चक्क कॉरीडो...\nवडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव पुढे ढकलला\n महाविकास आघाडी सरकार मजबूत ...\nव्हॉट्सअप स्टेटसवरुन तरुणाचा खून ; पाच तासात मारेक...\nहैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे व...\nशरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट ; राजकीय वर्तु...\nअशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार\nमहाराष्ट्रात येताना महाराष्ट्राची परवानगी घ्यायची ...\nयोगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी आणखी एकाला अटक\nकोकणात जाण्यासाठी ई-पाससाठी ५ हजारांची लूट, नितेश ...\nज्योतिरादित्य सिंधिया हरविल्याचे पोस्टर लावणाऱ्या ...\nमध्यरात्री रेल्वेमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये ट्वी...\nपाकिस्तानात अडकलेले भारतीय लवकरच परतणार\nसरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंक...\nमाओवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीला अटक\nराजावाडी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये कित्येक तास ...\nराज्यात विमानांना 'नो एंट्री' - अनिल देशमुख\nराज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार\nमालेगावात पोलिसांचा ‘रूट मार्च’; शहराला लष्करी छाव...\nबाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या\nअर्भकाला फेकणाऱ्या मातेसह प्रियकराला अटक\nकोरोनाविरोधात १३० औषधांचे ट्रायल सुरु\nकेंद्राच्या पॅकेजवर ममता बॅनर्जींची नाराजी\nयोगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास म...\nअम्फान चक्रीवादळ ; केंद्राकडून ओडिशासाठी ५०० कोटीं...\nलॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा बोल्ड फोटो व...\nजगात वेगाने पसरतोय अफवा व्हायरस - विद्या बालन\nआता शाळांच्या व्हॅनमधून करोना रुग्णांची वाहतूक\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोफत कोरोना चा...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोविड योद्ध्यांना भावनि...\nएमएमआरडीएच्या ताफ्यात पहिले रेल-रोड मूव्हर मशीन दाखल\nठाकरे स्मारकात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आढावा बैठक\nअधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे - ए...\nलाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा\nकोरोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा\nवैद्यकीय चाचणीनंतर २४ तासात अहवाल पालिकेकडे पाठवा ...\nज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईल���ध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-30T01:59:54Z", "digest": "sha1:JFNPEG4BS2YZ2G7OKGIWZKOPZVZTEHPI", "length": 8918, "nlines": 100, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "वैशिष्ट्यीकृत - लिनक्स वरुन | लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nसशुल्क वीपीएन वि फ्री व्हीपीएन: सशुल्क वीपीएन का निवडावे\nपोर्र इसहाक बनवते 1 वर्ष .\nआपण व्हीपीएन सेवा वापरण्याचा विचार करत असल्यास, आपल्याला निश्चितपणे माहित आहे की काही पूर्णपणे विनामूल्य सेवा आणि इतर आहेत ...\nविनामूल्य प्रणालीगत वितरणांची यादी\nपोर्र इसहाक बनवते 1 वर्ष .\nबहुतेक सद्य GNU / Linux वितरणात SysV पुढाकार डी फॅक्टो सिस्टीमने बदलले. त्या मध्यभागी ...\nरास्पबेरी पाय 4: एक स्पॅनिश कंपनी वल्कनला आणण्याचे काम करते\nपोर्र इसहाक बनवते 1 वर्ष .\nइगालिया नावाची स्पॅनिश कंपनी कार्यरत असल्याने ... ज्यांच्याकडे रास्पबेरी पाई 4 एसबीसी आहे ते नशिबात आहेत ...\nलिनक्समधील विभाजनाचे UID कसे बदलावे\nपोर्र इसहाक बनवते 2 वर्षे .\nयूयूआयडी (युनिव्हर्सल यूनिक आयडेंटीफायर) एक सार्वत्रिक अद्वितीय अभिज्ञापक आहे जो एखाद्या विभाजनास विशिष्टपणे ओळखतो ...\nउबंटूमध्ये बहुभाषिक सेटअप कॉन्फिगर कसे करावे\nपोर्र इसहाक बनवते 2 वर्षे .\nसामान्य गोष्ट म्हणजे आपल्या मूळ भाषेसह आपले उबंटू कॉन्फिगर केले जाणे. संपूर्ण सिस्टमसाठी एक भाषा परंतु कदाचित ...\nलिनक्स कर्नलवर आलेले इंटेल एसएसटी तंत्रज्ञान 5.3\nपोर्र इसहाक बनवते 2 वर्षे .\nइंटेल स्पीड सिलेक्ट टेक्नॉलॉजी किंवा एसएसटी हे माइक्रोआर्किटेक्चरवर आधारित मायक्रोप्रोसेसरमध्ये समाविष्ट केलेले एक नवीन इंटेल तंत्रज्ञान आहे ...\nट्यूटोरियल: लिबर ऑफिस Writer कडून फिलेबल पीडीएफ कसे तयार करावे\nपोर्र इसहाक बनवते 2 वर्षे .\nपीडीएफ स्वरूप (पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट) त्���ाच्या वैशिष्ट्यांमुळे आणि दस्तऐवजाचा व्यापक वापर केला जात आहे ...\nप्लॅटझी: तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी निश्चित व्यासपीठ (माझा अनुभव)\nपोर्र लुइगिस टॉरो बनवते 3 वर्षे .\nमी विचार करतो की सतत शिकणे ही मानवाची सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे, आपण जन्माच्या क्षणापासून आपण शिकतो ...\nकोड एक्सप्लोरर: ब्राउझरमधून वेबसाइट विकसित करा\nपोर्र लुइगिस टॉरो बनवते 4 वर्षे .\nजेव्हा आम्ही अ‍ॅबेटेका विकसित करीत होतो, तेव्हा वेगवेगळ्या वेळी कोडमध्ये बदल करण्याची आवश्यकता उद्भवली आणि काहीवेळा ते कार्य केले जात होते ...\nजार्विस: लिनक्ससाठी एक उत्कृष्ट वैयक्तिक सहाय्यक\nपोर्र लुइगिस टॉरो बनवते 4 वर्षे .\nआमच्या बर्‍याच वाचकांनी 'जार्विस' फेसबुकचे निर्माता मार्क झुकरबर्ग यांनी विकसित केलेले व्हर्च्युअल सहाय्यक ऐकले असेल ...\nसुसंवाद: एक मोहक खेळाडू आणि मेघ अनुप्रयोगांशी सुसंगत\nपोर्र लुइगिस टॉरो बनवते 4 वर्षे .\nयेथे ब्लॉगमध्ये आम्ही आपल्यास सर्व अभिरुचीसाठी संगीत प्लेयर्सबद्दल कित्येक प्रसंगी बोललो आहोत ...\nप्लॅटझी: तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी निश्चित व्यासपीठ (माझा अनुभव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2021/05/online-business-in-marathi.html", "date_download": "2021-07-30T01:05:38Z", "digest": "sha1:DUMOSU74MPQ4WUDHBQAV7AJXI5ELOECF", "length": 11819, "nlines": 96, "source_domain": "mahitilake.com", "title": "घरबसल्या ऑनलाईन व्यवसाय कसा करावा.?। online business in marathi -", "raw_content": "\nऑनलाईन सामान विका आणि आपला व्यवसाय वाढवा.\nफ्लिपकार्ट वर विक्रेता अकाउंट तयार करायची प्रक्रिया\nआज आपण जाणून घेऊया ऑनलाईन सामान कसे विकायचे..\nजर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट हे ऑनलाईन विकायचे असतील, तर या ऑनलाईन जगतात तुम्हाला ऑनलाईन व्यवसायाबद्दल सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील, तसेच तुम्हाला याचा भाग बनवा लागेल.\nहोऊ शकते तुम्हाला ऑनलाईन सामान विकणे, हे एका समस्ये सारखे वाटत असेल.. परंतु वेळेच्या सोबत आपण चाललो, तरच आपण यशस्वी होऊ..\nतुमच्या दुकानांमध्ये दिवसातुन निवडीक ग्राहक येतात. पण ऑनलाईन मध्ये तुमच्या प्रोडक्ट ला कितीतरी लोक पाहतात.\nऑनलाईन सामान विकणे हे सोपे व फायद्याचे आहे.\nRead This – ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग\nआपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी एक अप्रतिम माध्यम हे ऑनलाईन व्यवसाय करणे आहे. तर चला आपण जाणून घेऊया… ऑनलाईन सामान विकण्याकरीता कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.\nऑनलाईन सामान विका आणि आपला व्यवसाय वाढवा.\nव्यवसायाला ऑनलाईन चालू करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार असा की, तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करा किंवा दुसऱ्या प्रकार असा कि, एखाद्या इ-कॉमर्स (E-commerce) वेबसाईटवर साहित्य विका.\nस्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर विकणे. हे थोडे महाग पडते आणि याकरिता तुम्ही तांत्रिक कामामध्ये थोडे सक्षम असणे आवश्यक आहे. याकरिता सर्वात आधी तुम्ही एखाद्या दुसऱ्या वेबसाईट वर सेलर म्हणून सामान विकणे चांगले राहील.\nइ-कॉमर्स (E-commerce) वेबसाईटवर तुमचे सामान विकण्याकरिता काही प्रसिद्ध वेबसाईट आहेत जसे कि- flipkart , Amazone , Snapdeal , ClickBank, ebay, limerod, myntra या कंपन्यांन सोबत तुम्ही जुडू शकता.\nई-कॉमर्स कंपन्यान सोबत कशे जुडायचे.\nकोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट वर सामान विकण्या करीता तुम्हाला आधी विक्रेता म्हणून राजिस्ट्रेशन करावे लागेल.\nयासाठी तुम्हाला एक ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. जो त्यांच्या वेबसाइट वर उपलब्ध राहतो. सर्व वेबसाईट चा फॉर्म हा जवळ जवळ सारखाच असतो.\nRead This – Amzone वर विक्रेता अकाउंट तयार करायची प्रक्रिया\nउदा.- आपण फ्लिपकार्ट वर विक्रेता अकाउंट तयार करायची प्रक्रिया बघूया.\nसर्वात आधी seller.flipkart.com या वेबसाईटवर जावे.\nयावर रेजिस्ट्रेशन करण्याकरिता ई-मेल आणि फोन नंबर ची आवश्यकता असणार, तो तुम्ही आधीच तयार ठेवा.\nहे सर्व भरल्यानंतर पुढील पेज वर जा आणि आपले पूर्ण नाव आणि पत्ता टाका.\nत्यानंतर तुम्हाला एक ई-मेल येईल, त्यामध्ये एक लिंक असेल त्या लिंक वर क्लीक करून तुमचे अकाउंट व्हेरिफाय करून घ्या.\nअकाउंट व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला सप्लायर पॅनेल मध्ये एन्ट्री मिळून जाईल.\nएकदा तुमचे प्रॉडक्ट तेथे लिस्ट झाले की, तुम्ही मग कॉल वर पण माहिती घेऊ शकता.\nफ्लिपकार्ट त्यांच्या लॉजीस्टिक सर्व्हिस द्वारे तुमचे सामान तुमच्या ग्राहका पर्यंत पोहचवते. फक्त सामान पॅक करायची जबाबदारी आपली राहणार.\nफ्लिपकार्ट तुमचे प्रॉडक्ट डिलिव्हर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात तुमच्या अकाउंट ला त्या सामानाचे पैसे जमा करतात.\nत्या करिता तुम्हाला तुमचे बँक अकाउंट नंबर पण द्यावा लागेल. हे चांगले राहील की, तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावानेच बँक खाते खोलून घ्यावे, कारण वयक्तिक खात्यामध्ये पैसे पाठवण्या मध्ये अडचण जाऊ शकते.\nतुमच्या सामानाच्या किमतीमधून फ्लिपकार्ट एक फिक्स पैसे ठेऊन घेईल, व त्यांचं कमिशन ज्यामध्ये वेबसाईटवर विकण्याचे कमिशन सर्व्हिस टॅक्स आणि लॉगिस्टिक सर्व्हिस चार्ज त्यामध्ये घेतला जातो.\nआता ऑनलाईन सामान विकण्या संबंधी माहिती तुम्हाला मिळाली आहे, पण आणखी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे.\n● तुम्ही किती पण वेबसाईटवर सेलर म्हणून रेजिस्ट्रेशन करू शकता.\n● तुमचा मोबाईल नंबर, पॅन नंबर, ओळख पत्र (identity card ) पत्ता आणि कम्पणीच्या नावाचे बँक अकाउंट हे सर्व तयार ठेवणे.\n● तुम्ही विकत असलेले सामान जर GST मध्ये येत असेल तर GST रेजिस्ट्रेशन करणे चांगले राहील.\n● तुमच्या कडे एक कॉम्पुटर असणे आवश्यक आहे.\n● कॉम्पुटर बद्दल थोडी माहिती आणि प्रॉडक्ट चे चांगले फोटो काढणे हे एवढं शिकून घ्या. सोबतच इंटरनेट बँकिंग बद्दल पण थोडी माहिती घ्या.\n● तुम्ही विकत असलेल्या सामानाचा हिशोब ठेवा.\n● सामान हे नेहमी चांगले ठेवा जेने करून ते परत येणार नाही कारण परत आलेल्या सामानाची जबाबदारी पण आपली राहणार.\nआम्ही आशा करतो कि, ऑनलाईन व्यवसाय (online business in marathi) ची हि माहिती तुम्हाला नक्की आवळली असेल. अश्याच छान-छान माहिती साठी माहितीलेक ला अवश्य भेट द्या.\nबरेचसे छोटे उद्योग यामुळे बंद पडतात.\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AA", "date_download": "2021-07-30T02:18:32Z", "digest": "sha1:URXBLT2O56352BSDBEBUS25CRZGCIMQ3", "length": 9035, "nlines": 85, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डिसेंबर ४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< डिसेंबर २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nडिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n७७१ - कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रॅंकिश सम्राटपदी.\n१८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायद��� केला.\n१८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.\n१९१८ - पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.\n१९५२ - लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.\n१९५४ - मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.\n१९५८ - डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.\n१९७१ - अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.\n१९७७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.\n१९८४ - चीनने नवीन संविधान अंगिकारले.\n१९८४ - हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.\n१९९१ - ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी ॲंडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.\n२००८ - कॅनडाची संसद बरखास्त.\n१५५५ - हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.\n१५९५ - ज्यॉॅं चेपलेन, फ्रेंच लेखक.\n१६१२ - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.\n१७९५ - थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.\n१८४० - क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.\n१८५२ - ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८९२ - फ्रांसिस्को फ्रॅंको, स्पेनचा हुकुमशहा.\n१९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.\n१९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.\n१९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.\n१९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.\nबीबीसी न्यूजवर डिसेंबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nडिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - (डिसेंबर महिना)\nइतर काही नोंद के���ी नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/pre-monsoon-rains-damage-in-nashik-district-marathi-news", "date_download": "2021-07-30T02:23:08Z", "digest": "sha1:UHEPVHPEL25CASWTQO7WSPIXOBFM2WZW", "length": 4507, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | माॅन्सूनपूर्व पावसाचा दणका! नाशिक जिल्ह्यात ५४ गावांत नुकसान", "raw_content": "\n नाशिक जिल्ह्यात ५४ गावात नुकसान\nनाशिक : जिल्ह्यात आठवड्यापासून रोज सायंकाळी होत असलेल्या माॅन्सूनपूर्व पावसामुळे सात तालुक्यांतील ५४ गावांतील पिकांना दणका बसला आहे. यास सोसाट्याचा वारा, गारांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे चारशे ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. (Pre-monsoon rains Damage in Nashik district)\nतालुका बाधित शेतकरी गाव बागायत (हेक्टर) एकूण नुकसान (हेक्टर)\nकळवण २८८ १८ ६६.२३ ६६.२३ हेक्टर\nसटाणा २२१ १३ १४४.५ १४४.५ हेक्टर\nयेवला २४३ ४ ११९ ११९\nनांदगाव ९६ ४ १९.४० १९.४०\nइगतपुरी २४४ ७ ६३.२ ६३.२\nत्र्यंबकेश्वर १२५ ६ ४०.० ४०.०\nनाशिक ७ २ ७ ७.०\n१२२४ ५४ ४१९.३३ ४५९.३३\nहेही वाचा: शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध\nहेही वाचा: कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/legendary-work/", "date_download": "2021-07-30T00:33:21Z", "digest": "sha1:6WAGFV635R46PRQE5I2Q3TKLTPCBSBNA", "length": 2081, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Legendary Work Archives | InMarathi", "raw_content": "\nयशाचा गर्व आणि अपयशाचं भांडवल न करणाऱ्या सदाबहार आशाताईंच्या ६ रंजक गोष्टी\nसदैव हसमतमुख आणि फर्माईश केल्या केल्या कोणाचीही भीड न बाळगता बिनधास्त गायला सुरू करणाऱ्या आशाताईंसारख्या गायिका दुर्मिळच.\nबाबासाहेबांची वैचारिक स्मारके – संविधानापासून शेतीतंत्रज्ञानापर्यंत\nबाबासाहेब रुजतील, बाबासाहेब उगवतील बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लाख -लाख शुभेच्छा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.in/aarogya-bharti-question-paper-1/", "date_download": "2021-07-30T00:51:15Z", "digest": "sha1:QJY6DCKSFCUGRSQ7FWUVETWBRWGWEXIN", "length": 12539, "nlines": 398, "source_domain": "www.mpsckida.in", "title": "आरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं - 1 - MPSCKIDA - MPSC Exam Preparation Mock Test", "raw_content": "\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nHome Aarogya Bharti Question papers आरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 1\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 1\nमोफत सोडवा आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नपत्रिका व जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सोडवण्यासाठी खाली आलेल्या स्टार्ट क्विज Start Quiz या बटणावर क्लिक करा.\nआरोग्य विभाग सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…\nहि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…\nरिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,\n1] तुमचे नाव आडनाव लिहा.\n2] तुमचा ई-मेल आयडी टाका.\n3] सेंड Send बटन वर क्लिक करा.\nअसे केल्यास रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल…\nQ. खालीलपैकी कोणते आषध हे लाल रंगाची लघवी होण्यास कारणीभूत असते \nखालीलपैकी कोणते औषध हे मॅक्रोलाईड अॅन्टिबायोटिक नाही \nखालीलपैकी कोणते स्टेरॉईड औषध हे श्वसन नलिकेमार्फत दिले जाते \nखालीलपैकी कोणते औषध हे रेडिओलॉजीच्या चाचणीपूर्वी अन्ननलिका साफ करण्यासाठी दिले जाते \nमलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो \nस्कव्हीं हा आजार………च्या अभावामुळे होतो.\nखालीलपैकी कोणते व्हिटॅमिन हे गर्भातील शिशूकरिता धोकादायक असते \nखालीलपैकी कोणते अॅन्टिबायोटिक हे दुधातून सीक्रीट होत नाही \nप्रसूतीच्या कळा वाढविण्यासाठी ऑक्सिटोसिन हे कोणत्या मार्गाने दिले जाते \nआयोडीनच्या कमतरतेमुळे काय होते \nबौद्धीक व मानसिक विकास खुंटतो\nफक्त शारीरिक कमकुवता येते\nप्रथिने व उष्मांकाच्या अपुरेपणामुळे कोणता आजार होतो.\nवापरानंतर स���वच्छ करायलाच हव्या\nस्वच्छतेनंतर निर्जंतुक करायला हवे\nदररोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो\n1 ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थीला किती उष्मांक लागतो.\nमातेच्या प्रसूतीनंतर बाळास कोठे ठेवावे\nपल्स पोलिओ डोज कोणत्या वयोगटातील मुलांना दिला जातो.\nसिझेरियन झाल्यावरही बाळास दूध पाजावे का \nआहारात लोहाचा अभाव असल्यास काय होते.\nप्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता \nमाता मृत्यू प्रमाण कमी करणे\nएकूण जन्मदर कमी करणे\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/02/blog-post_31.html", "date_download": "2021-07-30T01:27:44Z", "digest": "sha1:YPBBCXU2GQCOBJRULDMIUY6OW7FYY75S", "length": 7099, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी\nपूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nराज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला.वांद्रे-वरळी सी-लिंक येथे पहाटे 5.40 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झेंडा दाखविल्यानंतर मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करून 'तंदुरुस्त भारत-फिट इंडिया'चा संदेश कृतीतून दिल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राज्य पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार, प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, बृहृमुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, प्रसिद्ध अभिनेते अक्षयकुमार, रोहित शेट्टी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nपूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 11:49:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-this-car-number-plate-is-so-expensive-can-buy-400-mercedes-in-exchange-5915336-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:08:37Z", "digest": "sha1:LPTOP63AP7MZJLZIPA6YBDSVYNGZDMX2", "length": 5444, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Car Number Plate Is So Expensive Can Buy 400 Mercedes In Exchange | OMG: या गाडीची नंबर प्लेटच इतकी महाग, बदल्यात विकत घेता येतील 400 Mercedes - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nOMG: या गाडीची नंबर प्लेटच इतकी महाग, बदल्यात विकत घेता येतील 400 Mercedes\nइंटरनॅशनल डेस्क - उच्चभ्रू लोक आपल्या प्रतिष्ठेसाठी पैसा पाण्यासारखा ओततात असे आपण ऐकले असेल. एका नंबर प्लेटच्या किमतीवरून त्याचीच प्रचिती आली आहे. ब्रिटनमध्ये जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकण्यात आली आहे. एका धनकुबेराने त्या एका नंबर प्लेटसाठी तब्बल 132 कोटी रुपये मोजले आहेत. या नंबर प्लेटवर F1 असा क्रमांक आहे. साऱ्या जगात हा क्रमांक अतिशय लोकप्रीय आहे. सोबतच, मर्सेडीज, मॅकलॅरेन SLR, रेंज रोव्हर आणि बुगाटीसह अनेक कंपन्या हा नंबर बनवतात. या नंबरच्या किमतीची भारतात मिळणाऱ्या मर्सेडीझ ए-क्लास कारच्या (29.31 लाख रुपये) किमतीशी तुलना केल्यास, त्या एका नंबरच्या तुलनेत 400 मर्सेडीझ विकत घेता येतील.\nकोण विकतेय हा नंबर\n- नंबर प्लेट विकण्यासाठी ब्रिटनचे अफजल खान यांनी एक जाहिरात दिली होती. ते कस्टमाइज्ड कार डिझाइन करणारी कंपनी खान डिझाइनचे मालक आहेत.\n- सध्या हा नंबर बुगाटी वेरॉनमध्ये लागलेला आहे. त्यांनी हा नंबर गतवर्षी 10.52 कोटी रुपयांत विकत घेतला होता.\n- या नंबर प्लेटची विक्री 110 कोटी रुपयांत होत असली तरीही व्हॅट आणि ट्रान्सफर चार्जेससह त्याची किंमत 132 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.\n- F1 नंतर दुबईचे बलविंदर सहानी यांच्या कारचे नंबर D-5 जगातील दुसरे सर्वात महागडे नंबर आहे. त्याची किंमत 67 कोटींच्या घरात आहे.\nभारतात काय आहेत नियम\n- भारतात कस्टममाइज्ड नंबर प्लेटचा नियम नाही. भारतात फक्त RTO कडून स्पेशल नंबरची प्लेट खरेदी केली जाऊ शकते.\n- टू-व्हीलरसाठी स्पेशल नंबर हवा असेल तर 5 हजार ते 50 हजारांपर्यंत मोजावे लागतात. फोर व्हीलरसाठी 15 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आकारले जातात.\n- त्यातही एका ठराविक नंबरसाठी एकापेक्षा अधिक ग्राहक इच्छुक असतील तर त्यासाठी लिलाव केला जातो. जो अधिक बोली लावणार त्यालाच विक्री केली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-new-apps-for-trees-counting-4426201-NOR.html", "date_download": "2021-07-30T01:45:07Z", "digest": "sha1:7W3GN74P5Z2P53VNSFCUTNWO4HSQHSVJ", "length": 7276, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Apps For Trees Counting | पायलट प्रोजेक्ट यशस्वी: झाडांच्या गणनेसाठी अद्ययावत अँप विकसित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपायलट प्रोजेक्ट यशस्वी: झाडांच्या गणनेसाठी अद्ययावत अँप विकसित\nपुणे- वनक्षेत्रातील प्राणिगणना सर्वांनाच ठाऊक आहे. आता वृक्षसंपदेचीही गणना करणे न्यायालयाने अनिवार्य केले आहे. अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांतील क्षेत्र र्मयादित असल्याने प्राणिगणनेचे काम सोपे ठरते; पण वृक्षसंपदा विखुरलेली असल्याने वृक्षगणनेचे काम क्लिष्ट, वेळखाऊ बनते. शिवाय तज्ज्ञ मनुष्यबळाची समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ आणि आयटीतज्ज्ञांनी ‘स्मार्ट सर्व्हे’ हे नवे अद्ययावत अँप विकसित केले आहे.\nनव्या अँपने सादर केलेला पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरला आहे. अँपच्या संशोधनाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली असून महापालिकांनीही या अँपप्रणालीचा वापर करून वृक्षगणना करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 (सुधारित 14 डिसेंबर 2009) अनुसार राज्यातील प्रत्येक मनपाने दर पाच वर्षांनी वृक्षगणना अनिवार्य केली आहे. मात्र तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव, शास्त्रीय दृष्टिकोनाविषयी उदासीनता व राजकीय ���ागेबांधे यामुळे गणनेकडे मनपा दुर्लक्ष करतात.\nट्रॅक बाउंड्री फीचरची सोय (प्रत्येक प्लॉटनुसार वर्गीकरण)\nस्मार्ट सर्व्हे अँपचे फायदे\n0वृक्षगणना कालावधी तीन पटींनी कमी\n0जीपीएसमुळे प्रत्येक वृक्षाची सविस्तर माहिती\n0गुगल अर्थवर विनामूल्य पाहणे शक्य\n0अवैध वृक्षतोडीवर आळा घालणे शक्य\n0जैवविविधतेविषयीचे निष्कर्ष त्वरित उपलब्ध\n0कार्बट क्रेडिट क्षमताही तपासणार\nवृक्षगणनेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला असून थेट उच्च न्यायालयाने आमच्या संशोधनाची दखल घेतली आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गणनेचे काम आमच्याकडे आले आहे. कोल्हापूर मनपानेही टेंडरचे काम सुरू केले आहे, असे गोहड म्हणाले.\nजीआयएस आणि जीपीएस यंत्रणेचा कल्पक वापर या अँपमध्ये केला आहे. वृक्षगणनेचा कालावधी या अँपमुळे तीन पटींनी कमी होणार असून अचूकता, नेमकेपणा आणि संख्यात्मक तसेच गुणात्मक आकडेवारीचा सविस्तर डाटा उपलब्ध होणार आहे. कार्बन क्रेडिटही मिळवता येणार आहे.\nआमच्या टीममध्ये आयटी व वनस्पतीशास्त्रज्ञांचा समावेश असल्याने पूरक संशोधन शक्य झाले. टीमने यापूर्वीच्या वृक्षगणनेत सहभाग घेतल्याने कामाची व्याप्ती, गरजा नेमक्या माहिती होत्या. हे अँप फक्त महाराष्ट्रापुरते र्मयादित नाही. भविष्यात ते अन्य राज्य, देश आणि त्यानंतर सार्क देशांमध्येही वापरले जाण्याची शक्यता आहे. कॉपीराइट आणि पेटंटची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली आहे.’ संदीप गोहड, संचालक, स्मार्ट सर्व्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-mehboba-says-if-delhi-tries-to-break-pdp-then-outcomes-will-be-dangerous-5915653-NOR.html", "date_download": "2021-07-30T01:27:34Z", "digest": "sha1:UGZMRXQNLLDVLA5IQQ7QTRRS4DVFLIJF", "length": 7141, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mehboba Says If Delhi Tries To Break PDP Then Outcomes Will Be Dangerous | मेहबुबा मुफ्तींची केंद्राला धमकी-पीडीपीमध्ये फूट पाडली तर अनेक सलाहुद्दीन तयार होतील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमेहबुबा मुफ्तींची केंद्राला धमकी-पीडीपीमध्ये फूट पाडली तर अनेक सलाहुद्दीन तयार होतील\n- पीडीपीच्या पाच आमदारांनी नुकतेच नेतृत्वावर प्रश्चिन्ह उपस्थित केले होते.\n- 19 जूनला भाजपने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढला होता.\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर ���ीडीपी (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) मध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. मेहबुबा म्हणाल्या, 1987 प्रमाणे जर दिल्लीने येथील (जम्मू-काश्मीर) जनतेचा मताचा अधिकार हिसकावण्याचा किंवा राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर येथे अनेक सय्यद सलाहुद्दीन आणि यासीन मलिक जन्माला येतील. मला वाटते की केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय येथे फूट पाडणे शक्य नाही. 19 जूनला भाजपने मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर पीडीपीमध्ये पाच आमदारांनी बंडखोरी केली. त्यांचे म्हणणे आहे की, पार्टी त्यांच्या आमदारांचा सन्मान करत नाही. पराभूत झालेले लोक पीडीपी पक्ष चालवत आहे.\nपीडीपीच्या पाच आमदारांनी नुकतेच पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यात आमदार आबीद हुसैन अन्सारी, त्यांचे पुतणे इम्रान हुसैन अन्सारी, तंगमार्गचे आमदार मोहम्मद अब्बास वानी आणि पट्‌टनचे आमदार इम्रान अन्सारी यांचा समावेश होता. वानी यांनी हा पक्ष 'परिवार डेमोक्रॅटिक पार्टी' असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बारामुलाचे आमदार जावेद हसन बेग यांनीही पार्टी हायकमांड विरोधात दंड थोपटले. बेग म्हणाले होते की, पक्ष त्यांच्या आमदारांचा सन्मान करत नाही. पराभूत झालेले लोक पक्ष चालवत आहेत. नेतृत्व आमदारांना महत्त्व देत नाही आणि मी या पक्षासाठी 20 वर्षे वाया घालवली.\nजागतिक दहशतवादी आहे सलाहुद्दीन\nयासीन मलिक काश्मीरचे फुटीरतावादी नेते आहेत. तर सय्यद सलाहुद्दीन हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आहे. तो पाकिस्तानात राहतोय. काश्मीरमध्ये दहशतवाद परवण्याचे काम तो करतो. अमेरिकेनेही सलाहुद्दीनला जागतिक आतंकवादी जाहीर केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सलाहुद्दीनने म्हटले होते की, काश्मीरला भारतीय लष्कराचे कब्रस्तान बनवू. सलाहुद्दीनने 1987 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती पण तो पराभूत झाला. त्याला धोका दिल्याचा दावा त्याने केला होता. तो म्हणाला होता, आम्हाला शांततेच्या मार्गाने विधानसभेत जायचे होते, पण तसे करू दिले गेले नाही. आम्हाला अटक करून आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काश्मीर मुद्द्यावर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नाही. त्याने नोव्हेंबर 1990 मध्ये यूसुफ शाह नाव बदलून सय्यद सलाहुद्दीन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-three-terrorists-clash-in-jammu-and-kashmir-5829080-NOR.html", "date_download": "2021-07-30T00:46:03Z", "digest": "sha1:ZCRDWVPTIM6C62SKP2SWTFJ5FQSTX5B4", "length": 3557, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three terrorists clash in Jammu and Kashmir | जम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान;पोलिस चौकीवरील हल्ल्यात सहभाग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजम्मू- काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान;पोलिस चौकीवरील हल्ल्यात सहभाग\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील हकुरा भागात सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत लष्कराने ३ अतिरेक्यांचा खात्मा केला. गुप्त माहितीच्या आधारे लष्कराने रविवारी रात्रीपासूनच नाकेबंदी केली.\nमृत अतिरेक्यांत श्रीनगरचा एइसा फाझली, अनंतनागच्या कोकरनागच्या सय्यद ओवेसचा समावेश आहे. तिसऱ्या अतिरेक्याची ओळख पटली नाही. यापैकी एक अतिरेकी अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात एका काॅन्स्टेबलचा मृत्यू झाला होता. अतिरेक्यांकडून एके-४७ रायफली, पिस्तुले, हँड ग्रेनेड्स जप्त केले होते.\nएनआयएने सोमवारी श्रीनगरच्या सेंट्रल जेलवर छापा मारला. या दरम्यान कैद्यांकडून मोबाइल फोन, सिम, आयपाॅड्स, पाकचा झेंडा आणि जिहादी साहित्य जप्त करण्यात आले. याच तुरुंगातून तोयबाचा अतिरेकी नावीद जट्ट फरार झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/we-are-looking-into-how-things-will-get-faster-no-development-work-has-been-postponed-uddhav-thackray-126199970.html", "date_download": "2021-07-30T02:12:32Z", "digest": "sha1:AEKURRMBGBKDBTJXM6GMFAL2MDN7QTEU", "length": 9719, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We are looking into how things will get faster, no development work has been postponed- Uddhav Thackray | बुलेट ट्रेनबाबत निर्णय नाही; प्रकल्पांना स्थगिती नव्हे, गती : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबुलेट ट्रेनबाबत निर्णय नाही; प्रकल्पांना स्थगिती नव्हे, गती : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण\nआतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी बदललेले निर्णय असे...\nमुंबई - आधीच्या सरकारने मंजूर केलेल्या कुठल्याही विकास प्रकल्पाला स्थगिती देणार नाही. त्यांची गती कशी वाढवता येईल हे पाहू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ते म्हणाले, आम्हाला जी नवी कामे करायची आहेत, ती यात कशी सामावून घेता येतील, तसेच विकासकामांचा प्राधान्यक्रम ठर���ू. फक्त आरे कारशेडला स्थगिती दिली असून बुलेट ट्रेनबाबत निर्णय झालेला नसल्याचेही ठाकरे म्हणाले. यामुळे आधीच्या प्रकल्पांना ब्रेक लागणार असल्याच्या चर्चेला िवराम मिळाला.\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात ४ तास उच्चस्तरीय बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे, सुुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील या मंत्र्यांसह मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे व अन्य विभागाचे सचिवही उपस्थित होते.\nप्राधान्यक्रम ठरवूनच कामे पूर्ण करणार\nराज्यातील पायाभूत सुविधांची विकासकामे थांबवणार नाही. मात्र, उपलब्ध निधी, त्याचा विनियोग व स्थानिकांना होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या कामांचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घेणे तसेच कामाची प्रगती व उपलब्ध निधीचा ताळमेळ घालणेही आवश्यक अाहे.\n- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री (बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना)\nप्रकल्पांवर २ लाख कोटी, राज्यावर ४.७१ लाख कोटींचे कर्ज\nबुलेट ट्रेन : 1.1 लाख कोटी\nप्रकल्पासाठीचा ८१ टक्के निधी जपान ०.१ टक्के व्याजदराने ५० वर्षांसाठी देत आहे. महाराष्ट्र व गुजरातला प्रत्येकी ५ हजार कोटींची गुंतवणूक करावी लागेल. १३८० हेक्टर जमिनीपैकी ६२२ हेक्टर जमीन राज्य सरकारने ताब्यात घेतली आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.\nसमृद्धी महामार्ग : 46,000 कोटी रुपये\nहा १० जिल्हे २६ तालुके, ३९० गावांमधून जाणारा ७०० किमीचा प्रकल्प अाहे. यामुळे मुंबई-नागपूर हा १४ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. २०२२ पर्यंत तो पूर्ण होईल.\nकोस्टल रोड : 12,721 कोटी\n९.९८ किमीचा हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक समस्येचा ताण कमी करू शकेल. या आठपदरी रस्त्यामुळे प्रवासाचा ७० टक्के वेळ वाचणार आहे. हा महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.\nवर्सोवा सी लिंक : 11,332 कोटी\nवरळी ते वर्सोवा या २३ किमीच्या प्रवासासाठी अडीच तास लागतात. मात्र प्रकल्पामुळे समुद्रमार्गे सी लिंक तयार करून १५ मिनिटांतच वर्सोव्याला पोहोचता येईल. तो २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे.\nवाशी खाडी पूल : 775 कोटी\nवाशी खाडी पुलावरील वाढत्या वाहतुकीला पर्याय ���्हणून या नव्या पुलाची योजना आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुखकारक होणार आहे. २०२१ मध्ये हा पूल पूर्ण करण्याची योजना आहे.\nआतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी बदललेले निर्णय असे...\n1 ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन फडणवीस यांनी सुरू केलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे सूतोवाच केले होते.\n2 मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या लोकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय.\n3 नाणारप्रकरणी आंदोलन करणाऱ्या लोकांवरील गुन्हेही मागे घेत असल्याचे नव्या सरकारने जाहीर केले. आरे-नाणार प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठीही सरकारने समितीची स्थापना केली आहे.\n4 वित्तीय अनियमिततेमुळे सरकारने सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी गुजरातच्या लल्लूजी अँड सन्स कंपनीला दिलेले ३२१ कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AD%E0%A5%AB", "date_download": "2021-07-30T01:58:39Z", "digest": "sha1:4OFID5LQRHSIGLOL6VOBQQP6EZM7FQFG", "length": 4880, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४७५ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४७५ मधील जन्म‎ (३ प)\n\"इ.स. १४७५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १५ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/11650", "date_download": "2021-07-30T01:01:34Z", "digest": "sha1:46NKZ3GYIE2ZVSBQ32NHZBYWI4P3VI22", "length": 12837, "nlines": 196, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "Chandrapur : आज 382 कोरोनामुक्त 1171 पॉझिटिव्ह ; 16 मृत्यू | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर Chandrapur : आज 382 कोरोनामुक्त 1171 पॉझिटिव्ह ; 16 मृत्यू\nChandrapur : आज 382 कोरोनामुक्त 1171 पॉझिटिव्ह ; 16 मृत्यू\n आतापर्यंत 29,162 जणांची कोरोनावर मात\n ॲक्टीव पॉझिटिव्ह 8212\nचंद्रप���र, दि. 15 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 16 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 37 हजार 919 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 162 झाली आहे. सध्या 8212 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 16 हजार 119 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 72 हजार 660 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील भिवापुर वॉर्ड येथील 63 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 62 वर्षीय महिला, घुटकाला येथील 60 वर्षीय पुरुष, जवाहरनगर वार्ड राजुरा येथील 57 वर्षीय महिला, चिमूर येथील 65 वर्षीय, 63 वर्षीय व 70 वर्षीय महिला, गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील 60 वर्षीय महिला, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, राजुरा येथील 39 वर्षीय पुरुष, बोरगाव, कोरपना येथील 62 वर्षीय महिला, गोवारी राजूरा येथील 65 वर्षीय पुरुष, मोरोशी, नागभिड येथील 74 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 53 वर्षीय पुरुष, यात्रा वार्ड वरोरा येथील 85 वर्षीय पुरुष व बल्लारपूर येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 545 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 498, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nआज बाधीत आलेल्या 1171 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 432, चंद्रपूर तालुका 60, बल्लारपूर 15, भद्रावती 79, ब्रम्हपुरी 72, नागभिड 26, सिंदेवाही 32, मूल 22, सावली सात, गोंडपिपरी नऊ, राजूरा 44, चिमूर 125, वरोरा 147, कोरपना 80, जीवती सात व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.\nनागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nPrevious articleवडिलांच्या उपचारासाठी महाराष्ट्र सह तेलंगणा राज्यात हेलपाट्या : हॉस्पिटल मध्ये मिळेना बेड\nNext articleऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन्���ससाठी १ हजार लिटर सॅनिटायझर उपलब्‍ध करणार\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nचंद्रपूर : मरीजों को नहीं मिल रहे हैं बेड \nचंद्रपुर : जिले में कोरोना संक्रमण की स्थिति गंभीर स्तर पर पहुंच गई है बढ़ते विवाद ने प्रशासन के लिए चिंताएँ बढ़ा दी हैं बढ़ते विवाद ने प्रशासन के लिए चिंताएँ बढ़ा दी हैं\nजाणून घ्या : उन्हाळ्यात शेती नांगरण्या मागचं कारण.\nकोरोनाची भीती दाखवीत काही खाजगी डॉक्टर्स करीत आहेत नागरिकांची अक्षरशः...\nभरधाव ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू\nकारचे धडकेत तीन वर्षीय धीरजचा झाला मृत्यू\nमृत्यूस कारणीभूत असलेल्या सहा व्यक्तीवर गुन्हा दाखल, शिरपूर पोलिसांची कारवाई\nजात पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नये **\nपूर्ती सुपर बाजारातून खरेदी केलेल्या गुलाब जामुन मिक्स पावडर मध्ये...\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nमहाज्योती संस्था सुरू करून ५० कोटीचा निधी देवू – वडेट्टीवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/hsc-board-exam-paper-leak-within-a-hour.html", "date_download": "2021-07-30T02:12:58Z", "digest": "sha1:YMNIYGPICFDPR6TNLKUIDQCTCS47M5G5", "length": 10124, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला\nबारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला\n१. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल\n२. सोलापूरच्या तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालय परिसरातील काही जणांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका आली\n३. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात २५२ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती\nसोलापूर: पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्याचा दावा करणारे राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ बुधवारी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तोंडघशी पडले आहे. आज बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर तासाभरातच इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. सोलापूरच्या तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालयाच्या परिसरातील काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली.\nपेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही. सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेदरम्यान पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.\nकॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात २५२ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. व्हॉट्सअॅपवरून पेपर फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकीट पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील 2 विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतरच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप पेपरफुटीला आळा घालण्यासाठी पेपरला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिके मुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच १० वाजून ५० मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, इतके करूनही अवघ्या तासाभरातच इंग्रजीचा पेपर फुटल्याने मंडळाची चांगलीच नाचक्की झाली आहे.\nPrevious articleआता मोबाईल नंबर होणार १३ अंकांचा\nNext articleज्या सीनने प्रियाला एका रात्रीत स्टार बनवले, तो सीनचं मुळात चोरीचा\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी ��ी राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/when-the-children-of-sugarcane-workers-become-senior-officers-my-work-will-be-done-dhananjay-munde-nrdm-141984/", "date_download": "2021-07-29T23:58:22Z", "digest": "sha1:SHMNFK37XZ4PQ6JXAWMCOU2WTMIRJ4RP", "length": 18861, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बीड | ऊसतोड कामगारांची मुलं मोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चीज होईल : धनंजय मुंडे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nबीडऊसतोड कामगारांची मुलं मोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चीज होईल : धनंजय मुंडे\nसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणे माझे कर्तव्य आहे, ही मुलं जेंव्हा मोठमोठे अधिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चीज होईल आणि खर्या अर्थाने मी त्यावेळी सत्कारास पात्र होईल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.\nबीड : आपल्या मातीतील माणसांशी नाळ जुळली असल्यामुळे अमरसिंह पंडित यांनी लोकसेवेचा वसा घेतला आहे, कोरोना संक्रमण काळात त्यांनी केलेले कार्य लोक विसरणार नाहीत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणे माझे कर्तव्य आहे, ही मुलं जेंव्हा मोठमोठे ���धिकारी होतील तेंव्हा माझ्या कामाचे चीज होईल आणि खर्या अर्थाने मी त्यावेळी सत्कारास पात्र होईल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.\nशारदा प्रतिष्ठानच्यावतीने गेवराई येथे आयोजित केलेल्या कोविड योध्दा सन्मान व धनंजय मुंडे यांच्या नागरी सत्कार समारंभास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ.सतिष चव्हाण, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख या नेत्रदिपक समारंभात गेवराई तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका कार्यकर्ती, वार्ड बॉय, डॉक्टर्स, कोरोना रुग्णसेवा समिती, रुग्णालयातील सेवक यांच्यासह कोविड संक्रमण काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता उल्लेखनीय काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजना मंजुर करून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची बहुमोल कामगिरी करणार्या धनंजय मुंडे यांचा ऊसतोड मुकादमांच्या हस्ते यावेळी भव्य नागरी सन्मान करण्यात आला.\nकोरोनाच्या संक्रमण काळात खाजगी पहिले कोविड सेंटर उभारणारा नेता म्हणून अमरसिंह पंडित यांचे नाव घेतले जाते. त्यांनी कोरोनाच्या महामारीत लोकांचे प्राण वाचविणार्या कोविड योध्यांचा सन्मानसुध्दा महाराष्ट्रात सर्वप्रथम आयोजित करून पवित्र कार्य केले आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करणार्या अमरसिंह पंडित यांचा सन्मान लवकरच होईल असे संकेतही त्यांनी आपल्या भाषणात दिले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी गेवराई तालुक्यात वसतीगृह उभारण्याची आग्रही भुमिका अमरसिंह पंडित यांनी घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गेवराईत लवकरच १०० मुले आणि १०० मुलींचे वसतीगृह उभारणार असल्याचेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.\nकोविड योध्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्याचे काम अमरसिंह पंडित यांनी केले आहे, असे काम प्रत्येक मतदार संघात करण्याची आवश्यकता आहे. कोविडच्या काळात त्यांनी मोठे काम उभे केले मात्र त्याचा गाजावाजा केला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने या काळात केलेल्या योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून महाराष्ट्र सावरल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आष्टी विधानसभा मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी केलेल्या सामाजिक कामाचा गौरव केला. कार्यक्रमात प्रास्ताविकपर बोलताना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह योजना सुरु केल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करून त्यांचा वारसा आपण चालवत असल्याचे प्रतिपादन केले. गेवराई तालुक्यातील लोकांनी सर्वाधिक सामाजिक सहभाग या कोरोनाच्या संकटात दिल्याचे सांगताना त्यांनी विविध संघटना, सामाजिक संस्था व व्यक्तिंच्या मदत कार्याचा आपल्या भाषणात आवर्जुन उल्लेख केला. कोविड योध्यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात विचार व्यक्त करताना अ‍ॅड.सुभाष निकम यांनी कोरोना रुग्णसेवा समितीने केलेल्या कामाची माहिती देवून रुग्णवाहका आणि ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.धनंजय मुंडे आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.\nकोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सन्मानित झालेल्या कोविड योध्यांच्या चेहर्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. मंडपात गुलाबी फेटे घातलेल्या आशा कार्यकर्ती आणि कोविड योध्यांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2019/12/ka-kimmat-99-ashi-thevali-jate.html", "date_download": "2021-07-29T23:48:19Z", "digest": "sha1:IURTRFEGYE5FBVXOCEGFRKYFIKAM27YN", "length": 7687, "nlines": 88, "source_domain": "mahitilake.com", "title": "का किंमत ₹९९ अशी ठेवली जाते...? - माहितीलेक", "raw_content": "\nवस्तूंची किंमत एक रुपया कमी का\nकिंमत ९९/-, ४९९/-, ९९९/- अशीच का बरं ठेवली जाते…\nएक रुपया आपला वाचवून त्यांना नेमकं काय मिळत असेल बर….\nया मागे एक तथ्य आहे. कुठलीही गोष्ट अशीच नसते.\nत्यामागे काही कारणे असतातच. या मागे पण दोन महत्वाची कारणे आहे \n– जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घ्यायला जातो. तेव्हा एक आपल्या डोक्यात बजेट असत.\nकी आपण ४००/- रुपया पर्यंत शर्ट घायच. नेमके तेथे गेल्यावर आपल्याला शर्ट वर टॅग दिसतो, ४९९/-रुपये.\nआत्ता मुद्दा असा आहे की, आपण किंमत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाचतो. सुरुवातीची किंमत ४ हे तर आपण लक्षात ठेवतो पण मागची नाही.\nही माणसाची प्रवृत्ती(tendency) आहे. आणि आपण ती वस्तू घेऊन पण घेतो.\nआणि सगळी कडे सांगत फिरतो ४००/- रुपयाला मिळाली.\n२) marketing Strategy (मार्केटिंग रणनीती)\n– ही तर खास strategy आहे, यामध्ये तर कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.\nउदा.- आपण ते ४९९/- रुपयाचं शर्ट विकत घेतलं. आपण ५००/- रुपये काउंटर वर दिले तर आपण त्याच्या कडून१/-रुपया वापस नाही घेत. कारण आपल्या आजूबाजूला लोक असतातना.\nमग त्याच्या समोर आपली इज्जत कमी होईल. म्हणून तो १/-रुपया आपण नाही घेत. तोच का असे बरेचसे लोक नाही घेत. त्यात मी पण आहे.\nएखाद्या गरजू व्यक्तीला आपण १/- रुपया नाही देणार. पण असे पैसे वाया घालवणार ही आजकाल सर्वांची विचार सारणी झालेली आहे.\nयाच गोष्टीचा ते शॉपवाले( कंपनी) आपला फायदा घेतात.\nनाही त्या १रुपयांची एन्ट्री कुठे असते . नाही तो आपण त्याला कशाला दिला हे माहीत असते.\nम्हणजे तो १रुपया ब्लॅक मनी झाला.\nअसा किती तरी ब्लॅक मनी शॉप किपीर कडे जमा होतो.\nउदा.- १०० रिटेल�� आहेत.\n१०० ग्राहक / रिटेलर\nम्हणजे १०० रिटेलर * १०० ग्राहक * १ महिना(३० दिवस)\nम्हणजे आपला एक एक रुपया जमा करून हे लाखो बनवतात. आणि आपलाच एक रुपया आपल्याला मागायला लाज वाटते.\nब्लॅक मनी वाढवण्यात आपलाच हात आहे.\nयावर एक उपाय आहे. क्रेडिट कार्ड किव्हा डेबिट कार्ड चा वापर करा, म्हणजे जितकी किंमत असेल तितकेच पैसे द्यावे लागतील व लोकांच्या समोर तुमची अजून इज्जत वाढेल. हा कार्ड वापरतो म्हणून.(तुमच्या नजरेत)\nअजून एक उपाय आहे. इ- कॉमर्स (E-commerce) म्हणजे ऑनलाइन शॉपिंग करा. त्यात जितकी किंमत आहे तितकेच पैसे आपल्याला द्यावं लागतात.\nतेथे ब्लॅक मनीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण त्यात psychological marketing strategy भरपूर प्रमाणात चालतो( ९९/-, ४९९/-, ९९९/-, ४९९९/-इत्यादी)\nआत्ता थोडा विचार करा. एक एक रुपयाला किती किंमत आहे ते.\nह्या दोन कारणामुळे वस्तूची किंमत अशी ठेवली जाते.\nअश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.\nभारत सरकार का भरपूर पैसे छापत नाही…\nबरेचसे छोटे उद्योग यामुळे बंद पडतात.\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/10463", "date_download": "2021-07-30T01:07:39Z", "digest": "sha1:GRHZG77YJ6U5Q25PIIOCA724GHVZGAB3", "length": 15170, "nlines": 195, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय रद्द करा : भाजपा | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय रद्द करा : भाजपा\nविद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय रद्द करा : भाजपा\nयेथील भारतीय जनता पार्टी,महानगरच्या वतीने महावितरणच्या बाबूपेठस्थित कार्यालयासमोर शुक्रवार(५फेब्रुवारी)ला “टाळा ठोका,हल्ला बोल”आंदोलन ११वाजताच्या सुमारास करण्यात आले.विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी भाजपा महानगर महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,रवी गुरनुले,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवर, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर,भाजप सचिव रामकुमार अकापेलीवर,सुरज पेद्दुलवार, सुनील डोंगरे,सूर्यकांत कुचनवार,चंदन पाल, विनोद शेरकी, चांदभाई, अमोल नगराळे, पराग मलोदे, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार,उपाध्यक्ष लीलावती रविदास,सचिव रेणू घोडेस्वार,रमिता यादव,भाजयुमोचे आकाश मस्के, राकेश बोमनवार,राजेश कोमल्ला, सचिन लगड, आकाश ठुसे, निश्चय जवादे,महेश कोलावार, बंडू गौरकार, सचिन मुळे व शंकर चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.\nयावेळी बोलताना डॉ गुलवाडे म्हणाले,मागील एक वर्षांपासून देशातील नागरिक कोरोना महामारीमूळे हतबल झाले आहेत.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले.याचा विपरीत परिमाण जनतेच्या आर्थिक व्यवहारावर झाला.लाखो लोकांचे विद्युत देयकही थांबले.शासनाने यात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते.यासाठी भाजपाने राज्यव्यापी आंदोलन केले पण शासनाने कोणतीही सूट आश्वासन देऊनही दिली नाही.\nजनता संकटात असताना दरवाढ करून व भरमसाठ बिल पाठवून जनतेची कम्बर मोडण्याचा प्रताप या सरकारने केला.असा आरोप त्यांनी केला.\nआता लॉक डाउन संपले आहे.जीवन सुरळीत होत आहे.पण,राज्य सरकार जनतेच्या जीवावर उठले आहे.वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय या निर्लज्ज सरकारने घेतला आहे.हा सरासार अन्याय आहे म्हणून भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुरला राज्यशासन व महावितरण विरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल“ आंदोलन करावे लागत आहे,अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.\nमहावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे धाडस केले आहे. हा प्रकार चंद्रपुर जिल्ह्यातही होतोय. शासनाच्या इशाऱ्यावर महावितरण द्वारे निर्गमित वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ मागे घेण्यात येऊन जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी यावेळी भाजपाच्या वतीने डॉ गुलवाडे यांनी केली.मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,व याची सर्व जवाबदारी महावितरण व्यवस्थापनाची असेल,अशी चेतावणी त्यांनी दिली.यावेळी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यानीही समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी आयोजित सभेचे संचालन करून संदीप आगलावे यांनी आभार मानले.आंदोलनात हिरामनी पाल, निशा समाजपती, मुन्नीदेवी निषाद, चंदा रविदास, चांद वर्मा महिला मोर्चाच्या चिंता केवट, ज्योती रामलवार, निर्मला उरकुडे,मीना पारपल्लीवार,सुनीता चव्हाण,निर्मला वर्मा, सुनीता पवार गणेश गेडाम यांनी सहभाग नोंदविला आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले.\nPrevious articleकिरायदार विद्यार्थ्याने चोरले घरमालकाचे अडीच लाख\nNext articleसरपंच पदाच्‍या निवडणूकीत बल्‍लारपूर तालुक्‍यातील 10 पैकी 8 ग्राम पंचायतींवर भाजपाचा झेंडा\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nबापरेबाप : कांद्याच्या कट्यात दारूची तस्करी, 12,000 सिलबंद देशी दारूच्या शिशा...\nहिंगणघाट येथील पोहवा शेखर डोगरे यांच्या डी.बी. पथकास माहीती मिळाली कि , हिंगणघाट कडुन चंद्रपुर कडे नंदोरी मार्गे दारूची वाहतुक होणार आहे , अशा...\nजिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द\nवैनगंगा नदीच्या पुराचा धोका वाढला ,25 वर्षानंतर चा मोठा पूर\nआवरपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रियंका दिवे तर उपसरपंचपदी बाळकृष्ण काकडे.\nप्रकाशाचे ‘ अंधारपर्व ‘ ऐकून ‘नाना ‘ झाले अवाक \nशुभ वार्ता : जिल्यात अनेक दिवसानंतर नवीन कोरोना बाधीतांची संख्या दहाच्या...\n25 लाख 70 हज़ार की ट्रक समेत देसी शराब की 257...\nआधी विश्वासात घ्या, नंतरच लॉकडाऊन करा : – खासदार बाळू धानोरकर\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nलॉकडाऊनचे सक्तीने पालन करा अन्यथा सक्त कारवाई करु : डॉ.महेश्वर रेड्डी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/22369/why-8000980009-number-used-to-get-missed-call/", "date_download": "2021-07-29T23:48:17Z", "digest": "sha1:ZEN3ZXCEDYFWS45A3BG2VCMU2T5CI2RV", "length": 12463, "nlines": 60, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' 8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय?", "raw_content": "\n8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n८०००९८०००९ हा नंबर तुम्हाला ओळखीचा वाटतोय का कधी तरी तुम्ही हा नंबर नक्कीच पहिला असाल. कदाचित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा नंबर पहिला असाल. त्यामध्ये या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले जाते. पण नेमका हा नंबर आहे तरी काय कधी तरी तुम्ही हा नंबर नक्कीच पहिला असाल. कदाचित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा नंबर पहिला असाल. त्यामध्ये या नंबरवर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन केले जाते. पण नेमका हा नंबर आहे तरी काय आणि त्याचा नक्की वापर कशासाठी केला जात आहे. तसेच त्याचा आपल्याला फायदा काय आणि त्याचा नक्की वापर कशासाठी केला जात आहे. तसेच त्याचा आपल्याला फायदा काय असे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झाले असतील. चला तर मग अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जाणून घेऊया या नंबरचे महत्त्व आणि त्याचा उपयोग…\nभारतातील नद्यांना संरक्षणासाठी सध्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाउंडेशन’ ने सुरु केलेल्या मोहिमेसाठी या फोन नंबरचा वापर केला जात आहे. ही मोहीम पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान खाते यांच्या सल्ला मसलतीने सुरु करण्यात आलेली आहे. या क्रमांकारवर मिस्ड कॉल देऊन वापरकर्ते या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नोंदणी करू शकतात. ज्यामुळे आपण नद्यांना सुरक्षित ठेवू शकतो.\nलोकांना या चळवळीत सामील करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे, नद्यांना स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेसाठी रॅली काढणे अशा प्रकारची कामे ही संस्था करते. नदी संवर्धनाची हि मोहीम सुरु राहावी या करता लोकसहभाग अतिशय गरजेचा आहे आणि तेव्हाच ह्या मोहिमेचा उद्देश सफल होऊ शकतो.\nतथापि, हा नंबर पहिल्यांदाच एखाद्या मोहिमेसाठी वापरला जात आहे असे नाही. हा एक हस्तांतरणीय फोन नंबर आहे, जो पूर्वी कितीतरी वेळा वापरण्यात आलेला आहे. येथे अशी अनेक उदाहरणे आपण जाणून घेणार आहोत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की, हा नंबर आधी देखील कित्येकदा वापरण्यात आलेला आहे.\nऑक्टोबर २०१० मध्ये नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे होते. या चळवळीचा भाग बनण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले. मोदींनी सांगितले की, ज्या लोकांना या योजनेला पाठिंबा द्यायचा असेल, त्यांनी ८०००९८०००९ या क्रमांकावर कॉल करून आपला पाठिंबा असल्याचे दर्शवू शकता.\n२०१२ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी गुटख्यावर बंदी आणण्यासाठी एक ट्वीट केले होते, त्यामध्ये त्यांनी ८०००९८०००९ या नंबरचा उल्लेख केला होता. तेव्हा मोदींनी असे म्हटले होते की, या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही या गुटखा मुक्त अभियानामध्ये सामील होऊ शकता, जेणेकरून युवकांना आपण गुटख्यामुळे होणाऱ्या कर्करोगापासून वाचवू शकतो.\n१५ ऑगस्ट २०१२ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोदींनी गुटख्याची विक्री, साठवणूक, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्याची घोषणा केली. “ मी गुटख्याचा गुलाम होणार नाही, मी माझ्या मनाप्रमाणे जगणार.” याला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमची एकता दाखवण्यासाठी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या. ही मोहीम २०१२ मध्ये गुजरातमध्ये चालवण्यात आली होती.\n२०१२ मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील याच क्रमांकाचा वापर केला होता. ८०००९८०००९ हा नंबर त्यावेळी भारतीय जनता पार्टीसाठी खास तयार केलेला नंबर होता. ज्याच्यावरून लोक तत्कालीन गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधू शकत होते. या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर भाजप आणि त्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाविषयी नियमित अपडेट्स तुम्ही मिळवू शकत होतात.\n२०१२ मध्ये बँगलोरच्या व्हिव्हन्टा ताज येथे मुलांच्या पोषणाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हॉर्लीक्सच्या इम्युनिटी इंडीब्लॉगरची (आयबी) एक सभा घोषित करण्यात आली होती. तिथे उपस्थित असणाऱ्या एका लेखकाच्या ब्लॉगनुसार, जीएसकेचे मार्केटिंग हेड अमान खान म्हणाले की, तुम्ही मुलांच्या आहाराच्या सवयींमधील अंतर शोधण्याकरीता हॉर्लीक्स न्युट्रीमीटर डाऊनलोड करू शकता. ��्या ब्लॉगनुसार, त्यांनी सांगितले की, ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही हे उपकरण घेऊ शकता.\nअसा हा ८०००९८०००९ क्रमांक लोकसहभाग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरण्यात आलेला आहे.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← भविष्यातील इंधन टंचाईवर रामबाण उपाय : ‘मिथेनॉल’\nसर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स\nचित्रपटांचा निखळ आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टी कराच\nभारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारा असामान्य दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर\nमाउंट एव्हरेस्ट नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पर्वत – एक माहित नसलेलं सत्य\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/eleven-municipal-and-one-municipal-elections-goa-will-be-held-next-week-11383", "date_download": "2021-07-29T23:56:58Z", "digest": "sha1:3FQLSJHNUABENBB7XMOQGSQSWT43PDEB", "length": 28511, "nlines": 30, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोवा पालिका निवडणूक 2021: वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पणजीतले रण", "raw_content": "\nगोवा पालिका निवडणूक 2021: वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पणजीतले रण\nराज्यांत अकरा नगरपालिका आणि एकमेव महापालिकेच्या निवडणुका पुढील सप्ताहात होणार आहेत. सगळ्यांच्या नजरा मात्र पणजी महापालिका, मडगाव नगरपालिका निवडणुकीकडे लागल्या आहेत. एकेकाळी मडगाव नगरपालिका पणजीपेक्षा वरचढ होती पण महापालिका बनल्यानंतर सत्ताच नव्हे व्यापार, व्यवहाराच्या उलाढालीचे केंद्र म्हणून पणजी महापालिकेला महत्त्व आले. वास्तवात लोकसंख्या अभ्यासल्यास पणजीपेक्षा मडगाव, मुरगाव नगरपालिकांचे आधी महापालिकेत रुपांतर व्हायला हवे होते परंतु पणजीचे माजी आमदार, पूर्व मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद हाती येताच पणजीच्या कायापालटाचा ध्यास घेतला होता. मनी आले ते साकार करण्यासाठी त्यांनी ताळगावचा थोडा भाग पणजी नगरपालिका क्षेत्राला जोडून महापालिकेची अधिकृत मांडणी केली, विधेयक संमत केले आणि म्हणता म्हणता गोव्याच्या राजधानीला महापालिकेचा दर्जा देण्यात मिळाला. राजकारणाच्या सोयीसाठी पणजी नगरपालिका रात्रीत महापालिका झाली पण खऱ्या अर्थाने ती महापालिका झाली आहे का महापालिका कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी झाली आहे का\nपणजी आत्मनिर्भर झाली आहे का स्मार्ट सिटी मोहीमेखाली स्व. पर्रीकर यांनीच पणजीला रेटले पण राजधानी स्मार्ट झाली का स्मार्ट सिटी मोहीमेखाली स्व. पर्रीकर यांनीच पणजीला रेटले पण राजधानी स्मार्ट झाली का नाही हेच उत्तर मिळेल. पणजीत विकासकामे झाली आहेत, कचरा व्यवस्थापनातही पणजीने विशेष प्रगती केली आहे, स्मार्टनेसकडे तिची घोडदौडही सुरु असली तरी जोपर्यंत महापालिका व राजकारणी महापालिकेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत तोपर्यंत ती स्मार्ट होणार नाही.\nस्व. पर्रीकर ध्येयप्रणित नेता होते, त्यांचा दृष्टीकोणही विशाल होता, तो फक्त पणजीच्या विकासासाठी नव्हता तर राज्याचा विकास हे त्यांचे लक्ष्य होते. त्यांनी पणजीवर स्वतःचा हक्क कधी सांगितला नाही, पणजी माझीच ती कोणीही ओरबाडून घेऊ शकत नाही असेही दावे त्यांनी कधी केले नाहीत, पणजीत आपल्या वारसदारासाठी त्यांनी तरतूद केली नाही, भांडलेही नाहीत कारण त्यांना एक गोष्ट अवगत होती ती म्हणजे पणजी आपली राजकीय कर्मभूमी असली तरी जन्मभूमी नव्हे. जन्मभूमीप्रमाणे त्यांनी पणजीवर प्रेम केलेही नसेल तरी ते पणजी, पणजीवासियांसाठी झटले म्हणूनच कदाचित त्यांना पणजीवासियांनी आपले मानले असावे तेही मूळ पणजीचे नसताना.\nपणजीसाठीचे स्व. पर्रीकर यांचे ध्येय 100 टक्के साध्य झाले नाहीच उलट पणजी आज एका विशिष्ट वळणावर येऊन पोचली आहे. कांही शक्ती पणजी कोणाची पणजी माझी अशी तोलमोल भाषा करू लागले आहेत, मतदारांच्या भल्यापेक्षा स्वार्थ अधिक नसावा ना पणजी माझी अशी तोलमोल भाषा करू लागले आहेत, मतदारांच्या भल्यापेक्षा स्वार्थ अधिक नसावा ना अशा शंका अशा भाषेतून नागरीकांच्या मनात येणे साहजिक आहे. पणजीची ग्रेटर पणजी झाली, कशी अशा शंका अशा भाषेतून नागरीकांच्या मनात येणे साहजिक आहे. पणजीची ग्रेटर पणजी झाली, कशी ताळगाव, कुंभारजुवे, सांताक्रूज, सांत आंद्रे मतदारसंघाचे तुकडे तुकडे ग्रेटर पणजीत सामावून. तेथेच पणजी वैश्विकतेच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आणि पणजीचे अस्तित्वही पणाला लागले आहे. त्यामुळे स्व. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या २०२१ मधील पणजी महापालिका निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nप���जी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर २००२ साली झाल्यानंतर पूर्वीचेच नगरपालिकेचे मंडळ विशेष तरतुदींद्वारे महापालिका मंडळ झाले, भाजपचे पणजीतील गटनेते अशोक नाईक महापौर झाले. 2004 साली पहिली महापालिका निवडणूक झाली.\nश्री. नाईक यांचे महापौरपद कायम राहीले. अधिक प्रभाग पणजी मतदारसंघात आणि कमी प्रभाग ताळगाव मतदारसंघात अशी पणजी महापालिका प्रभागांची रचना राहीली आहे. महापालिका निवडणुकीतून पणजी मतदारसंघात शिरकाव करण्याचे प्रयत्न सातत्याने विद्यमान आमदार आतानासियो उर्फ बाबुश मोन्सेरात यांनी चालू ठेवले\nहोते. स्व. पर्रीकर हयात असेपर्यंत त्यांच्या त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही पण महापालिकेवर त्यांनी हळुहळू कब्जा मिळवला होता. त्यासाठी स्व. पर्रीकर यांच्याशीही ते समन्वय साधून होते व त्यांतून महापौर, उप महापौरपदे दोन्ही गटाकडे अधूनमधून येत असत. कधी श्री. मोन्सेरात गटाच्या कारोलिन पो तर कधी स्व.पर्रीकर गटातील वैदेही नायक या महिला महापौरपदी त्यामुळे आरूढ झाल्या.\nएक गोष्ट येथे सांगाविशी वाटते मागील म्हणजे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रथमच श्री. मोन्सेरात यांच्या गटाला पणजी मतदारसंघात चांगले यश मिळाले होते पण ते 100 टक्के नव्हते. दुसऱ्या बाजूने त्याच निवडणुकीत भाजपचे तत्कालीन प्रवक्ते, नेते दत्तप्रसाद नाईक यांनी ताळगावातील कांही प्रभागांना खिंडार पाडून श्री. मोन्सेरात यांच्या ताळगाववरील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केला. श्री. मोन्सेरात यांच्या गटातील हुकमी एक्का मानले जाणारे माजी उप महापौर बेंतो लाॅरेना यांचा नगरसेवक, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शितल दत्तप्रसाद नाईक यांनी केलेला पराभव पणजीच्या आमदारांच्या जिव्हारी लागणारच. यंदाच्या निवडणुकीत बेंतो आहेत पण शितल नाहीत तरीही माजी उप महापौरांना विजयाची पताका फडकावणे शक्य आहे का हे मतदारांचा कौल कसा असेल त्यावर अवलंबून राहील. मागील निवडणुकीत श्री. मोन्सेरात यांना कांही प्रभागात स्व. पर्रीकर यांच्या समर्थकांनी जबरदस्त आव्हान देऊन मुक्तपणे वावरण्यापासून रोखले होते. तेथे आता श्री. मोन्सेरात ताठ मानेने आमदार म्हणून उमेदवारांसमवेत फिरत असले तरी कांही प्रभागांतील उमेदवारांची संख्या बरीच उलथापालथ करणार असल्याची चिन्हे आहेत.\nमृतवत अशी एकेकाळी समजली ज��णारी पणजी गेल्या वीस वर्षांत झपाट्याने बदलली, कसिनोंचे शहर बनली आणि त्यामुळे शहरात रात्रीचे अड्डे जमू लागले, जत्रा भरू लागली. कसिनोबरोबर अंमली पदार्थ, मानवी वाहतूकही शहरात शिरली. शहरातल्या मूळ पणजीवासियांनी मुख्य रस्त्यांपासून दूरवरच्या कोपऱ्यात स्थलांतर केले आणि महापालिकेच्या प्रभाग फेररचनेच्या राजकारणात कांही इकडचे नागरीक तिकडचेही झाले आहेत. कांहीची नावे पणजी मतदारसंघात आणि पणजी मतदारसंघाशी, महापालिकेशी संलग्न असली तरी त्यांना प्रभाग फेररचनेत ताळगाव निवासी व्हावे लागले आहे.\nकुटुंब विभाजनातून स्वतंत्रपणे वास्तव्यास गेलेल्यांची जुन्या प्रभागात नावे आहेत, नातेही आहेत.\nवीस वर्षांत पणजीचा चेहरामोहरा बराच बदलला, काँक्रीटीकरणातून गोव्याबाहेरचे बांधकाम उद्योजकही पणजी व आसपासच्या भागात स्थिरस्थावर होत आहेत, सेकंड होम विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. व्यावसायिकरणाचा विळखा पणजीला पडल्यामुळे समस्याही वाढतात परंतु त्यांचे पूर्णपणे निवारण करण्यात अद्याप महापालिकेला यश मिळालेले नाही. तारांकीत मार्केट पणजीला मिळाले पण मार्केटच्या आजूबाजूचे वातावरण, वाढता बेकायदेशीरपणा महापालिकेची डोकेदुखी बनली आहे. मार्केट शिस्तबद्ध करण्याचा निर्धार, मळा येथे अर्धवटावस्थेत पडलेल्या मार्केट इमारतीसंबंधात निर्णय घेऊन काम पूर्ण करीत जागेचा योग्य उपयोग करण्याचे आव्हान आहेच.\nवैश्विकतेतून पणजीतील मुख्य रस्त्यांवर रात्रंदिवस होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पे पार्किंग उपयोगी ठरले आहे का उलट या पे पार्किगचा स्थानिकांना मनस्ताप होऊ लागला आहे आणि त्याचे पडसाद मतदानातून उमटणारच नाहीत असे नव्हे. पे पार्किगसाठी मोकळ्या जागांचा वापर करण्याऐवजी रस्त्याकडेचाच भाग वापरल्यामुळे वाहनांची गर्दी संपलेली नाही. पे पार्किंगसाठी साधनसुविधा निर्माणच झाल्या नसताना पे पार्किंग योग्य ठरतेय का हा नागरीकांचा सवाल, आहे का उत्तर महापालिकेकडे\nवैश्विकतेच्या उंबरठ्यावर पोचलेल्या पणजीत मूळ पणजीवासीय कमीच. पणजीतच जन्मलेले, खेळत, शिकत व्यवसायात पाय रोवलेले माजी भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक हेही पणजीला पोरके होण्याची भीती आहेच, त्यांचा प्रभागच ताळगांवशी स्पर्धा करतोय. ताळगावांतून पणजीत येत मतदारसंघात बस्तान बसवणारे, पाय ��सरवणारे श्री. मोन्सेरात यांची खरी स्पर्धा दत्तप्रसाद नाईक यांच्याशीच आहे ते त्यांचे समाजबांधव शहरात सर्वाधिक संख्येने असल्यामुळे. स्व. पर्रीकर यांच्या तालमीत तयार झालेल्या दत्तप्रसाद यांनी व त्यांच्या समाजबांधवांनी मनावर घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत श्री. मोन्सेरात यांच्याशी ते चांगली टक्कर देऊ शकतात ती वैश्विकतेच्या बळावरच. महापालिका निवडणूक ही त्याची सुरवात नसेल ना भाजपतील स्व.पर्रीकर समर्थक गटांनी एकजूट बांधल्यास, काँग्रेसने त्यांना साथ दिल्यास आणि श्री. मोन्सेरात यांनी भाजपला रामराम ठोकल्यास भाजपला बालेकिल्ला राखणे शक्य होईल का भाजपतील स्व.पर्रीकर समर्थक गटांनी एकजूट बांधल्यास, काँग्रेसने त्यांना साथ दिल्यास आणि श्री. मोन्सेरात यांनी भाजपला रामराम ठोकल्यास भाजपला बालेकिल्ला राखणे शक्य होईल का ही भाषा जर तरची असली तरीही राजकारण लवचिक असते हे विसरता येणार नाही. तुर्तास श्री. मोन्सेरात भाजपत असल्यामुळे महापालिका निवडणुकीत तीसही प्रभागांवर वर्चस्व ठेवत पणजी, ताळगाव हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा त्यांचा इरादा दिसतो, येथेही वैश्विकता पणाला लागणार हे नक्की. त्या वैश्विकतेतून राज्याचे किंग अथवा किंगमेकर होण्याची इर्शाही त्यांच्या मनात नसावी ना\nवैश्विकतेला मूळचे पणजीवासिय थोडे कंटाळलेलेच आहेत, कारण ती झोपडपट्टीपासून टोलेजंग इमारतीपर्यंत पसरत आहे. त्यांतून पणजीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण उदभवणार नाही, पणजीची मांडवी, मिरामार समुद्रकिनारा, मोकळी मैदाने, शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागा वैश्विकतेखाली गाडल्या जाणार नाहीत याची हमी कोणी देऊ शकेल का खाड्या बुजवल्या जात आहेत, खाडीच्या काठावर तारांकीत हाॅटेल्सही उभारली गेली आहेत, मांडवीत कसिनोंचे अतिक्रमण वाढले आहे आणि जुनै वैभव परत मिळवून देण्याच्या घोषणांची परिपूर्ती रखडली आहे.\nविधानसभा, सचिवालय, मंत्रिमंडळ पर्वरीला गेले तरी पणजीचा राजधानीचा दर्जा कायम असून भविष्यात तो कायम राहावा, खळखळ वाहाणारी मांडवी टिकावी असे ज्यांना वाटतेय त्यांनी सुशिक्षीतच नव्हे उच्चशिक्षीत नगरसेवकांना निवडून आणायला हवे. स्व. पर्रीकर पणजीचा बुलंद आवाज म्हणून निवडून येत देशाचे संरक्षणमंत्री झाले, त्यांनी गोव्याला शान, मान मिळवून दिला. त्यांच्या���ंतर पणजी भाजपच्या हातातून निसटली, श्री. मोन्सेरात भाजपत डेरेदाखल झाल्यानंतर पणजी मतदारसंघ भाजपकडे आला तरी अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्याही डोक्यावर आहे. महापालिका निवडणूक पक्षाच्या निवडणूक चिन्हावर होत नसली तरी श्री. मोन्सेरात यांचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांना भाजपचा पाठिंबा जाहीर झाला आहे. पक्षातील गटबाजी मिटवण्याच्या प्रयत्नात दत्तप्रसाद नाईक यांना प्रवक्तेपद गमावावे लागले पण इतरांना अभय मिळाले. शह काटशहाच्या राजकारणात महापालिका निवडणुकीत कोणी काय गमावले, कमावले ते कोणी पाहाणार नाही, महापौरपदी कोण असेल तिकडेच डोळे लागलेले असतील. 30 उमेदवार जिंकून आले नाहीत पण बहुमत मिळाले तरी पणजी, ताळगाववरील पकड घट्ट करण्यासाठी श्री. फुर्तादो पती पत्नी किंवा अन्य उमेदवार जिंकल्यास श्री. मोन्सेरात त्यांना आपल्या बाजूने वळवणार नाहीत का पणजी मतदारसंघ भाजपने श्री. मोन्सेरात यांच्या हाती मागील विधानसभा निवडणुकीत सोपवला, महापालिकाही त्यांच्या हाती राहीली तरीही पणजीवर हक्काचा दावा त्यांना करता येईल का पणजी मतदारसंघ भाजपने श्री. मोन्सेरात यांच्या हाती मागील विधानसभा निवडणुकीत सोपवला, महापालिकाही त्यांच्या हाती राहीली तरीही पणजीवर हक्काचा दावा त्यांना करता येईल का महापालिका जिंकणाऱ्याच्या हाती आमदारकी येते असे नव्हे हेही यापूर्वी पणजीने दाखवून दिले आहे आणि लोकप्रतिनिधीच्या हाती महापालिकेच्या दोऱ्या न देण्याचा पायंडा पणजी महापालिकेनेच घालून दिला आहे. कां महापालिका जिंकणाऱ्याच्या हाती आमदारकी येते असे नव्हे हेही यापूर्वी पणजीने दाखवून दिले आहे आणि लोकप्रतिनिधीच्या हाती महापालिकेच्या दोऱ्या न देण्याचा पायंडा पणजी महापालिकेनेच घालून दिला आहे. कां पणजीला कोणाचाही वरचष्मा सहन होत नाही म्हणूनच विरोधकांप्रमाणे सत्ताधारीही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महापालिका बैठकीत पेटून उठतात, त्यांतील उत्तम उदाहरण द्यायचेच झाल्यास महापौर उदय मडकईकर, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची देता येतील. कधी विरोधक सत्ताधारी होतील, सत्ताधारी विरोधक होतील ते सांगणे कठीण, तेच तर खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे. वैराच्या भावनेतून पणजीवासिय एकमेकांकडे पाहात नाहीत त्यामुळेच तर पणजी पणजीत राहाणाऱ्यांना, निवासाला असलेल्यांना त्यां���ी वाटते. पणजी विश्वातील, देशातील, राज्यातील उद्योगपतींची, कष्टकऱ्यांची, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची, व्यापाऱ्यांची, विश्वातील लहान थोर नागरीकांची आहे. सर्वांना आपल्यात सामावून घेणाऱ्या, त्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या पणजीला सांभाळण्याचे कर्तव्य सगळ्यांचे आहे, महापालिका निवडणूक ही फक्त झलक आहे, रण मोकळे आहे, मोकळ्या रणात आजच्या घडीला योद्धे होऊन उतरणे महत्त्वाचे आहे, हारणे, जिंकणे नव्हे. माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी श्री. मोन्सेरात यांच्या विरोधात रणांगणात उतरण्याचे धाडस दाखवले आहे, त्यांच्यामागे कांही छुपे रुस्तमही आहेत, उच्चशिक्षीत उमेदवारही त्यांच्या गटात आहेत पण मतदारराजा श्रेष्ठ आहे, त्याच्याशी थेट संपर्क साधा, आपलेसे करा, सुखदुःखे जाणून घ्या. तसे केल्यास फक्त पैसा नव्हे आपले कोणी तरी आहे हे मतदाराराजाला समजेल, मतही मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/maharashtara-cm-uddhav-thackrey-resign-276026", "date_download": "2021-07-30T02:13:03Z", "digest": "sha1:272U3RC5VNGNJOF7BYCHK7ZF5MNTCOLK", "length": 10343, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा! हे आहे कारण...", "raw_content": "\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत म्हणजे २८ मे २०२० च्या पूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. पण संपूर्ण देशासह महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढत आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा\nनागपूर ः शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या गोष्टीली २८ मे २०२० सहा महिने पूर्ण होत आहेत.\nमहाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीने मुख्ममंत्रिपदाची शपथ घेतली तर त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरीषदेचे सदस्य म्हणून निवडून येणे अनिवार्य आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना सहा महिन्याच्या आत म्हणजे २८ मे २०२० च्या पूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. पण संपूर्ण देशासह महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढत आहे. अशा परीस्थितीत विधानपरीषदेची निवडणूक होणे शक्य दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुदतीपूर्वी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून न आल्यास त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.\nराज्यातील महाविकास आघाडीसमोर उद्भवलेल्या या परीस्थितीबाबत राज्य विधीमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे म्हणतात, सामान्यपणे विद्यमान विधानपरीषद सदस्यांची मुदत संपण्याच्या ३० दिवस आधी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने करणे अपेक्षित आहे आणि २४ एप्रिल २०२० रोजी विधानपरीषदेतील आठ जागा रिक्त होत आहेत.\nम्हणजे २४ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात येत असलेल्या जागांसाठीची निवडणूक ३० दिवस आधी म्हणजे २४ मार्चला घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. सध्या कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती पाहता निवडणूक केव्हा घोषित होईल, याबाबत कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे विधानपरीषदेची निवडणुकीची घोषणा सध्यातरी होणे शक्य दिसत नाही.\nपण यामध्ये एक संधी सरकार घेऊ शकते. ती म्हणजे या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लढ्यात यश आले आणि परीस्थिती नियंत्रणात आली. तर सरकार विधानपरीषदेच्या निवडणुकीची घोषणा करू शकते आणि २८ मे २०२० च्या पूर्वी निवडणूक घेऊन उद्धव ठाकरे आमदार म्हणून निवडून येऊ शकतात. तेव्हा ते मुख्यमंत्रिपदी कायम राहू शकतील.\n- विदर्भवासियांनो सावधान; पाऊस पुन्हा झोडपणार\n२८ मे २०२० च्या पूर्वी निवडणूक घेणे शक्य झालेच नाही, तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. अशा परीस्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पुढचे सहा महिने मिळवू शकतात. त्यावेळी संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल, असे श्री अनंत कळसे यांनी सांगितले.\nविरोधक सक्रिय होण्याची शक्यता\nकोरोनाशी लढाई कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे राजीनामा देऊन पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करतीलही. पण यावेळी त्यांचे विरोधक सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती भविष्यात उद्भवल्यास महाराष्ट्र विकास आघाडी कोणते निर्णय घेऊन कशी खेळी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/the-brahman-mahasangh-split-on-chandrakant-patils-support.html", "date_download": "2021-07-30T00:15:19Z", "digest": "sha1:5IU4HS3M7LQBFJPQCGWTNAYGTOAEIXOD", "length": 8961, "nlines": 190, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "चंद्रकांत पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात फाटाफूट | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मुख्य बातम्या चंद्रकांत पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात फाटाफूट\nचंद्रकांत पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात फाटाफूट\nभाजपने पुणे येथील कोथरुड मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. पाटलांच्या पाठिंब्यावरून ब्राम्हण महासंघात दोन गटांमध्ये फाटाफूट झाली आहे.\nब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमदेवारीवरू विरोध दर्शविला होता. मात्र, आता अचानक त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. ब्राम्हण महासंघाच्या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन दिले.\nचंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.\nचंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी परस्पर ते पत्रक काढलं आहे. याबाबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तसंच परस्पर पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात येईल असंही कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे सध्यातरी चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.\nPrevious articleउपकर्णधार अजिंक्य रहाणे ‘बाबा’ झाला\nNext articleविधानसभेसाठी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज पास\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nउध्दव ठाकरेंना मातोश्रीवरुन गरीबांचे दुःख कळणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://blog.desdelinux.net/mr/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T02:22:09Z", "digest": "sha1:ZERJA7OQ3RKKTURKZLVP5ZNF4ZQ6ZHZ6", "length": 11709, "nlines": 118, "source_domain": "blog.desdelinux.net", "title": "नेटवर्क / सर्व्हर - लिनक्स वरुन | लिनक्स वरुन", "raw_content": "\nलॉगिन / नोंदणी करा\nव्हीपीएसवर acनाकोंडा कसे स्थापित करावे\nपोर्र इसहाक बनवते 3 महिने .\nपायथनबरोबर काम करणा Many्या बर्‍याच जणांना अ‍ॅनाकोंडा प्रकल्प लक्षात येऊ लागला आहे. हे वितरण आहे ...\nआपल्या प्रकल्पाच्या यशाची हमी देण्यासाठी योग्य सर्व्हरची निवड कशी करावी\nपोर्र इसहाक बनवते 4 महिने .\n(साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला ने गोष्टी करण्याच्या पद्धती, अभ्यासाच्या मार्गापासून ते ...\nडीएपीआर, एक मुक्त स्त्रोत रनटाइम जो क्लाऊडमध्ये मूळ अनुप्रयोग तयार करण्यास सुलभ करते\nपोर्र गडद बनवते 5 महिने .\nमायक्रोसॉफ्टने नुकतेच वितरित अ‍ॅप्लिकेशन रनटाइम (डीएपीआर) नावाच्या क्लाऊड रनटाइमची आवृत्ती 1.0 प्रकाशित केली आहे. TO…\nडॉकर वि कुबर्नेट्स: फायदे आणि तोटे\nपोर्र इसहाक बनवते 5 महिने .\nव्हर्च्युअलायझेशन ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, विशेषत: मेघ सेवांमध्ये अधिक मिळविण्यासाठी ...\nसमर्पित सर्व्हर: आपल्या व्यवसायाचे फायदे\nपोर्र इसहाक बनवते 5 महिने .\nनक्कीच आपण बर्‍याच प्रकरणांच्या बर्‍याच बातम्या पाहिल्या आहेत ज्यात कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा यावर विक्री करीत आहेत ...\nरेडिकल, विकेंद्रीकृत सहयोगात्मक विकास मंच\nपोर्र गडद बनवते 8 महिने .\nरॅडिकल पी 2 पी प्लॅटफॉर्मच्या प्रथम बीटा आवृत्तीचे प्रकाशन आणि त्याचे…\nक्लाऊडफ्लेअर आणि Appleपल आयईटीएफसह ओडीओएच प्रोटोकॉलवर काम करत आहेत\nपोर्र गडद बनवते 8 महिने .\nक्लाउडफ्लेअर, Appleपल आणि वेगवान वितरण नेटवर्कमधील अभियंत्यांनी ओडीओएच (ओब्लिव्हियस डोएच) प्रोटोकॉल तयार केला आहे, जो ...\nओरॅकल क्लाऊडमध्ये मायएसक्यूएलसाठी समाकलित ticsनालिटिक्स इंजिनची घोषणा करते\nपोर्र गडद बनवते 8 महिने .\nओरॅकलने त्याच्या MySQL डेटाबेससाठी एकात्मिक विश्लेषण इंजिनची उपलब्धता जाहीर केली ...\nसर्फशार्क: व्हीपीएन सेवा 'शार्क' पुनरावलोकन\nपोर्र इसहाक बनवते 8 महिने .\nस��्फशार्क, खरा सागरी शिकारी म्हणून व्हीपीएन सेवा क्षेत्रातील अनेक स्पर्धकांना खायला मिळाला. तर…\nवेबमेलः आपल्याकडे असलेले पर्याय\nपोर्र इसहाक बनवते 1 वर्ष .\nआपल्याकडे आधीपासूनच एक किंवा अधिक ईमेल खाती आहेत, परंतु कदाचित आपण सेवेवर काहीसे नाराज आहात किंवा आपण आहात ...\nपाय-केव्हीएम: रास्पबेरी पाई वर एक केव्हीएम स्विच प्रकल्प\nपोर्र गडद बनवते 1 वर्ष .\nपी-केव्हीएम हा एक रास्पबेरी पी बोर्ड पूर्णपणे कार्यात्मक आयपी-केव्हीएम स्विचमध्ये बदलण्यासाठी प्रोग्राम आणि निर्देशांचा एक संच आहे….\nजीएनयू / लिनक्सवर वेब सर्व्हर कसा सेट करावा आणि वेब होस्ट करावा\nलिनक्स नेटवर्कवर फाईल्स कशा सामायिक करायच्या\nपोस्टफिक्स + डोवकोट + स्क्वेरमेलमेल आणि स्थानिक वापरकर्ते - एसएमई नेटवर्क\nसेंटोस 7 - एसएमबी नेटवर्क मधील डीएनएस आणि डीएचसीपी\nउबंटू, डेबियन आणि सेंटोस वर आपला स्वतःचा व्हीपीएन सर्व्हर कसा तयार करायचा\nएका आयपी आणि पोर्टवरून दुसर्‍या आयपी आणि पोर्टवर रहदारी पुनर्निर्देशित करा\nआमच्या एचडीडी किंवा विभाजनांमधील डेटा जाणून घेण्यासाठी 4 आज्ञा\nमायएसक्यूएल एरर कशी दूर करावीत: बर्‍याच कनेक्शन\nटीपाः जीएनयू / लिनक्ससाठी 400 हून अधिक आज्ञा ज्या तुम्हाला माहिती असाव्यात: डी\nCentOS 7 स्थानिक भांडार (आरसा)\nअपाचे मध्ये समवर्ती कनेक्शन कसे वाढवायचे\nटर्मिनलचा वापर करून एफटीपीवर कनेक्ट व्हा आणि कार्य करा\nकमांडसह आमची सर्व नेटवर्क कॉन्फिगरेशन मिळवा\nडेबियन आणि साम्बासह एक सक्रिय निर्देशिका सर्व्हर सेट अप करत आहे. पहिला भाग\nनेटस्टॅट: डीडीओएस हल्ले शोधण्यासाठी टीपा\nअपाचे 2 त्रुटीचे निराकरण करा \"सर्व्हरनामेसाठी 127.0.0.1 वापरुन सर्व्हरचे पूर्णतः पात्र डोमेन नाव विश्वसनीयरित्या निर्धारित करणे शक्य नाही\"\nटर्मिनलद्वारे MySQL रूट यूजर पासवर्ड कसा बदलायचा\nआमच्या पीसी / सर्व्हरवर किंवा दुसर्या रिमोटवर पोर्ट चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी आज्ञा\nराउटर प्रविष्ट करा आणि सुरक्षित सिस्को डीपीसी 2425 (परिभाषित)\nमायएसक्यूएलमध्ये खराब किंवा दूषित चिन्हांकित केलेल्या टेबल्सची दुरुस्ती कशी करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-aryan-sugar-factory-issue-news-5829177-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:24:15Z", "digest": "sha1:SONNGQEWTKV2ITQ6K35AISUI4EOKSELL", "length": 7220, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "aryan sugar factory issue news | 'आर्यन'ताब्याचा वाद, कारखाना आणि तहसीलदारांना बजावल्या नोटिसा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'आर्यन'ताब्याचा वाद, कारखाना आणि तहसीलदारांना बजावल्या नोटिसा\nसोलापूर. खामगाव (ता. बार्शी) येथील आर्यन शुगरचा ताबा जिल्हा बँकेकडे देण्याविषयी कारखाना आणि तहसीलदारांनी तीन अाठवड्यात म्हणणे द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. या दोन्ही घटकांना नोटिसा काढल्या. त्यामुळे पंढरपूरच्या विजय शुगरचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर आता आर्यनचा ताबाही दृष्टिपथात आला. त्यामुळे बँकेला दिलासा मिळाला.\nआर्यन या खासगी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १३१ कोटी रुपयांचे कर्ज दिले. दोन-तीन हंगाम झाल्यानंतर कारखाना अडचणीत आला. त्यानंतर कारखान्यातील उत्पादनच बंद झाले. शेतकऱ्यांची ऊस बिले थकली. जनहित शेतकरी संघटनेने केलेल्या जनअांदोलनाच्या रेट्यामुळे साखर आयुक्तांनी कारखाना ताबा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही या कारखान्यावर ताबा सांगितला.\nपरंतु बँकेने कर्जपुरवठा करताना कारखान्याची संपूर्ण मालमत्ता गहाण ठेवून घेतली. कर्ज थकीत झाल्यानंतर रीतसर नोटिसा धाडून 'सिक्युरिटायझेशन अॅक्ट'खाली मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला. प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी 'सरफेसी' कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. तिथे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या रकमांचा प्रश्न होता. बँकेने त्याचीही जबाबदारी घेतली. परंतु जिल्हा प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने बँकेने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.\nन्यायमूर्ती जे. सय्यद आणि न्या. जे. ए. चलय्या यांच्या खंडापीठापुढे सोमवारी याबाबत सुनावणी झाली. कारखाना आणि बार्शीचे तहसीलदार या प्रकरणात वादी असल्याने त्यांचे म्हणणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. आजपासून ३ आठवड्यात म्हणणे द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच दोन्ही घटकांना म्हणणे देण्यास २ एप्रिलपर्यंत मुदत आहे.\n'विजय'च्या धर्तीवरच न्यायालयीन लढाई\nकरकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगर आणि आर्यन शुगर या दोन्ही कारखान्यांच्या उभारणीसाठी जिल्हा बँकेने कर्जे दिली. ती थकल्याने बँकच अडचणीत आली. दोन्ही कारखान्यांच�� ताबा मिळण्यासाठी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा केला होता. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतूनच विजय शुगरचा ताबा मिळाला. आताही त्याच धर्तीवरची ही न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.\nÃआर्यन शुगरला १३१ कोटी मुद्दल रुपये दिले. त्यावर आतापर्यंतचे ६० कोटींचे व्याज झाले. दोन्ही मिळून १९१ कोटी रुपये बँकेला येणी आहे. त्याचा ताबा मिळाला, की लिलाव करून ही रक्कम मिळवता येईल. विजय शुगरच्या मालमत्तेचाही लिलावच करायचा आहे. राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/MondalorBot", "date_download": "2021-07-30T02:17:38Z", "digest": "sha1:I4ZSEIIMRH4WWBZACPW2IJ2KRCAAX3IR", "length": 3056, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सर्व सार्वजनिक नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाच्या सर्व नोंदीचे एकत्र दर्शन.नोंद प्रकार, सदस्यनाव किंवा बाधित पान निवडून तुम्ही तुमचे दृश्यपान मर्यादित करू शकता.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n११:००, १७ जून २००९ सदस्यखाते MondalorBot चर्चा योगदान स्वयंचलितरित्या तयार झाले\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/2405:204:902F:3A45:2DC9:B3BF:AFA8:C865", "date_download": "2021-07-30T02:34:45Z", "digest": "sha1:ZLAT2743FIFEJJ4ZNOZPADXS53UE6XM4", "length": 4430, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "2405:204:902F:3A45:2DC9:B3BF:AFA8:C865 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor 2405:204:902F:3A45:2DC9:B3BF:AFA8:C865 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य च��्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n१२:१३, २७ सप्टेंबर २०१९ फरक इति +३८‎ भारतातील राज्ये व त्यांच्या राजधान्या ‎ २५ ऑगस्ट २०१८ नया रायपूर राजधानीचे \"अटल नगर\"असे नामकरण करण्याचा निर्णय खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\n१२:०३, २७ सप्टेंबर २०१९ फरक इति +६९‎ भारताची राज्ये आणि प्रदेश ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन रिकामी पाने टाळा\n११:५७, २७ सप्टेंबर २०१९ फरक इति +२,५८१‎ विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ramsstories.in/2020/04/23/31/", "date_download": "2021-07-30T02:11:59Z", "digest": "sha1:FPXKYMT2NV4J45RO5LAM57L2AQIQMWTA", "length": 1819, "nlines": 38, "source_domain": "ramsstories.in", "title": "RAM’S THOUGHTS", "raw_content": "\nकोरोना या वायरसनी काय शिकवले मनुष्य जात किती विचारहीन आहे याची पूर्ण कल्पना आली. अजूनही आपण सर्वश्रेष्ठ आहोत या भ्रमात आपण आहोत. निसर्गाशी घेतलेल्या खेळामुळे संबंध जीवसृष्टी नष्ट करायचा विडा आपण उचलेला आहे. आजही आपण धर्म , जात, सत्ता याच्या बाहेर पडू शकत नाही. एकच उपाय की युवा पिढीने हे आव्हान स्वीकारावं\nईश्वर सर्वव्यापी असे मानले …\nPingback: कोरोना या वायरसनी काय शिकवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://shekru.org/events/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T00:00:51Z", "digest": "sha1:33TYVV3FX5WJQPK64PCCI5LNPMOM7JCM", "length": 3067, "nlines": 73, "source_domain": "shekru.org", "title": "क्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन / डॉ. अतिश पाटील – Shekru", "raw_content": "\nक्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन / डॉ. अतिश पाटील\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nक्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन\nक्षारयुक्त जमिनी म्हणजे काय चांगल्या जमिनी क्षारयुक्त बनण्याची कारणे कोणती आहेत, क्षारयुक्त जमिनीचे प्रकार आणि गुणधर्म, क्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे चांगल्या जमिनी क्षारयुक्त बनण्याची कारणे कोणती आहेत, क्षारयुक्त जमिनीचे प्रकार आणि गुणधर्म, क्षारयुक्त जमिनीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे \nकार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे\nविषय विशेषज्ञ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र) कृषि विज्ञान केंद्र, धुळे\nवेळ: सकाळी ११ वा.\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/pfizer-moderna-corona-vaccine-dont-lower-sperm-count-says-study-covid-vaccination-male-fertility-a309/", "date_download": "2021-07-30T00:19:22Z", "digest": "sha1:UDVELYIJNNUJMBLFPYA3UQTHR2J5GXFE", "length": 18160, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी - Marathi News | pfizer moderna corona vaccine dont lower sperm count says study covid vaccination male fertility sperm levels | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nPfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी\ncorona vaccine : फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.\nPfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी\nनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली कोरोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे. फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. (pfizer moderna corona vaccine dont lower sperm count says study covid vaccination male fertility sperm levels)\n'जामा' या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.\nलस टोचण्यापूर्वी संशोधनात ९० दिवस आधी कोरोनाग्रस्त किंवा लक्षणं असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला नाही. संशोधनात सहभागी झालेल्या पुरुषांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याआधी वीर्याचे नमुने घेण्यात आले. तर, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ७० दिवसांनी पुन्हा वीर्याचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रशिक्षित तज्ज्ञांनी विविध मानकांवर शुक्राणूंची तपासणी केली.\nया दोन्ही वेळेस वीर्यातील शुक्राणूंच्या संख्येत फरक नसल्याचे दिसून आले.संशोधनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या भीतीमुळे अनेकजण लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे या शंका दूर करण्याची अधिक आवश्यकता आहे.\nफायझर, मॉडर्ना लसींबाबत अफवा\nअमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोना लसींविरोधात अफवा सुरू होत्या. फायझर, मॉडर्नाची लस घेतल्यानंतर शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे अनेकजणांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शुक्राणूंच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नसल्याचे संशोधनात समोर आले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Corona vaccinecorona virusकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या\nव्यापार :दुसऱ्या लाटेमुळे देशाचे झाले दाेन लाख काेटींचे नुकसान\nउत्पादनावर माेठा परिणाम; आरबीआयचा आढावा ...\nआरोग्य :Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'; जाणून घ्या महत्त्वाची माहिती\nकोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती; इंग्लंडमध्ये महत्त्वपूर्ण संधोशन ...\nमुंबई :कांदिवली लसीकरण घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक\nगुन्हा दाखल; बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्रांद्वारे सुरू होते लसीकरण ...\nराष्ट्रीय :शाळा भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार: केंद्र सरकार; आरोग्यसुरक्षा महत्त्वाची\nनीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे तिथे शारीरिक अंतर कमी होते. ...\nअन्य क्रीडा :Milkha Singh: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरले\nMilkha Singh passed away: पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री १���.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. ...\nमुंबई :मुंबईतील निर्बंध जैसे थे; पहिल्या टप्प्यात येऊनही तिसऱ्या टप्प्याचे नियम\nपालिकेची सावध भूमिका : गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर ४.४० टक्के होता. तो शुक्रवारी ३.७९ टक्के झाला. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई पालिकेला दिलेले आहेत. ...\nआरोग्य :CoronaVirus: कोरोनातून बरे होताच रुग्णांना नवे टेन्शन; लक्षण पाहून अपोलोचे डॉक्टरही चक्रावले, सांगितला उपाय\nHair loss after Corona Recovery: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर साधारण एक महिन्याने ही समस्या उद्भवत आहे. काही रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असताना केस गळतीचा अनुभव आला आहे. ...\nआरोग्य :वजन घटवणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगरचा चहा आहे वरदान, वजन कमी वेळात होईल कमी\nवजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ब्राऊन शुगरचा समावेश केला जातो.दररोज सकाळी आपण ब्राऊन शुगरचा चहा घेण्याची सवय लावा. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल. ...\nआरोग्य :हँडवॉश निवडताना घ्या 'ही' काळजी, कोरोना आसपास देखील फिरकणार नाही\nकरोना व्हायरसने जगभरात घातलेले थैमान तुम्हाला माहितीच आहे. या पार्श्वभूमीवर आता हात धुण्यासाठी योग्य हँडवॉश कसा निवडावा यासाठीच्या टिप्स... ...\nआरोग्य :Coronavirus: थोडीशी निष्काळजी येऊ शकते अंगाशी; लसीकरणानंतरही कोरोनाची लक्षणे\nलसीकरण झालेल्यांना कोरोनाची तीव्र किंवा गंभीर लक्षणे आढळणे दुर्मीळ असते. ...\nआरोग्य :नंतर पस्तावण्याऐवजी आत्ताच शिकून घ्या फळं खाण्याची योग्य पद्धत, होतील भरपूर फायदे..\nआपल्याला फळे खाण्याचा योग्य मार्ग माहित नसेल, तर हे आपल्या आरोग्यासाठी बर्‍याच समस्या निर्माण करू शकते. चला तर, फळे खाण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया… ...\nआरोग्य :काय आहेत छातीत कफ जमा होण्याची कारणं तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या लक्षणे अन् उपाय...\nकधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते, दम लागतो. म्हणूनच कफाने गंभीर स्वरुप धारण करण्याआधी जाणून घ्या त्याची लक्षणे अन् उपाय. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय\nविरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या\nअजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक\nRobert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nTokyo Olympic, Mary Kom: मेरी कोमसोबत धोका झाला मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त केला होता, पण...\nअभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_86.html", "date_download": "2021-07-30T00:20:11Z", "digest": "sha1:WZSMQ42OKUSFZ7O75AUTPASJZAFWWQPF", "length": 8676, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nभूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nभूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या ५० वर्षात अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे. यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले, जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते. त्यामुळे त्याचे नियोजन करणे त्यामानाने सोपे जाते. परंतू भूगर्भात असलेल्या भूजलाचे संशोधन करून नियोजन करण्याचे काम ही यंत्रणा करीत आहे. म्हणून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. भूजल संपत्ती वाढवण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे आणि या पुनर्भरणाचे विविध तंत्रज्ञान आणि उपा��� योजना या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत व विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लोक सहभाग वाढविण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला जे जे सहकार्य लागेल ते शासनातर्फे करण्यात येईल. यंत्रणेतील जो कर्मचारी वर्ग अत्यावश्यक आहे, त्या पदांची प्राधान्यक्रमानुसार भरती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तांत्रिक मार्गदर्शन व भुजलाचे विविध पैलू समजण्यासाठी ज्या विविध पुस्तिका तयार केल्या आहेत त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.\nभूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:02:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thewalavakranti.com/94-2/", "date_download": "2021-07-30T00:02:47Z", "digest": "sha1:T23BK26BY6EARI7W55DUQ7K2HYPO5X5R", "length": 3284, "nlines": 48, "source_domain": "thewalavakranti.com", "title": "4 – The Walwa Kranti", "raw_content": "\nसंपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nसह इतर बातम्या दैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक 1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक पोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक. आष्टयाचे दानशूर व्यक्तिमत्व विजय मोरे (नाना) वाढदिवस विशेष अंक 30 जानेवारी 2021\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ\nआष्टा नगरपालिकेच्या नामदार जयंत पाटील गटाचे स्विकृत नगरसेवक पदी विकास बोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब.\nकोनोली सरपंचपदी दिपाली कांबळे यांची बिनविरोध निवड\nवाळवा तालुक्याचे युवा नेतृत्व युवकांचे आयकॉन मा प्रतिक जयंतरावजी पाटील यांनी आष्टा येथील वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nदैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक\n1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक\nपोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dr-shakuntala-kale-ssc-and-hsc-results-maharashtra-state-board-294700", "date_download": "2021-07-30T02:13:53Z", "digest": "sha1:XOUEDGQREFETUVTW7MUJOLQOBAHX4747", "length": 9545, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दहावी बारावी निकालांबाबत मोठी अपडेट, स्वतः राज्य मंडळ अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांची माहिती", "raw_content": "\nकोरोनामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला आहे.\nदहावी बारावी निकालांबाबत मोठी अपडेट, स्वतः राज्य मंडळ अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांची माहिती\nमुंबई, ता. 18 : कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला आहे. अद्यापही उत्तरपत्रिका शाळांमध्ये तपासणीसाठी रखडल्या असल्याने यंदा या परीक्षांचे निकाल लांबणार आहेत. असे असताना सोशल मीडियावर निकालाच्या विविध तारखा पसरवल्या येत आहेत. या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे.\nकेंद्रीय सशस्त्र दल राज्यात दाखल, मुंबई पुण्याला येणार छावणीचं रूप पोलिसांचा भार होणार कमी\nराज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे राज्य सरकारने दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात त��� पेपर रद्द केला. लॉकडाऊनमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शिक्षण विभागाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे.\n कोरोनाची पुन्हा 'नवीन' लक्षणं उघड, WHO ने दिली माहिती, जाणून घ्या कोणती आहेत ही लक्षणं...\nगेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nत्यामुळे सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो.\nBig News - क्या बात हैं प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो, याबाबतची आवश्यक असणारी माहिती अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येणार नसल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियावर निकालाच्या तारखा फॉरवर्ड होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखांबाबतची माहिती जाहीर केली जाईल, असे काळे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/591-postar-girl/", "date_download": "2021-07-30T00:32:17Z", "digest": "sha1:UXQGI363O64RMC6ZIAWRZTWV423LDGYK", "length": 8212, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘पोश्टर गर्ल’मधून आनंदाचा ‘आदर्श’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रका�� संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘पोश्टर गर्ल’मधून आनंदाचा ‘आदर्श’\n‘पोश्टर गर्ल’मधून आनंदाचा ‘आदर्श’\n‘आवाज वाढव डीजे…’च्या तालावर तरुणाई थिरकतेय\nवायकॉम१८ मोशन पिक्चर्स निर्मित पोश्टर गर्ल हा सिनेमा १२ फेब्रुवारीला येऊ घातलाय. एका संवेदनशील विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची हाताळणी वेगळी आहेच, पण त्याबरोबरीने अजून बऱ्याच गोष्टींचं नव्याने पॅकेजींग होताना या चित्रपटात दिसणार आहे. यातलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सध्या गाजत असलेले गाणे ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय\nया गाण्याच्या निमनित्ताने प्रथमचं मराठीतही DJने प्रवेश केलायं. शिवाय, नवीन पोपट हा म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर करणारे, ‘आनंद शिंदे’ आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत याचं क्षेत्रात करीअर करण्याचा ध्यास घेऊन तरूणाईला आपल्या आवाजाने भूल घालणारा त्यांचाच सुपुत्र ‘आदर्श शिंदे’ यांची जोडी सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर येते आहे. या दोघांवर प्रेक्षक गेली कित्येक वर्ष प्रेम करत आहेत. तितकचं प्रेम या गाण्यावर होताना दिसत आहे.\nसध्या पार्टीज् मध्ये हे गाणे खूप वाजत आहे. DJ ला आईची शपथ देऊन त्याच्या तालावर तरूणाईची पाऊलं थिरकताना आपल्याला दिसत आहेत. वरात जोमात म्हणत गावाला कोमात पाठवणाऱ्या या DJ चे शब्द क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेत. तर या उत्तम शब्दमांडणीला संगीत दिले आहे अमितराज यांनी…\nबाप-लेकाच्या या जोडीने दिलेले हे गाणे पार्ट्यांना नवा रंग भरण्यात यशस्वी होईल, यात शंका नाही. वायकॉम१८ मोशन पिक्चर्स‘पोश्टर गर्ल’\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_96.html", "date_download": "2021-07-30T00:57:15Z", "digest": "sha1:ZK24ZLWSGRUHEO6RL2CLTQCNGPYEYB7L", "length": 8973, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद\nकोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरोग्य सेवा विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीच्या नऊ रुग्ण्वाहिकांचे लोकार्पण मंत्री श्री. टोपे यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके,जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, शिक्षण व आरोग्य समिती सभापती अविनाश गलांडे पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती मोनाली राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांची उपस्थिती होती.मंत्री श्री. टोपे म्हणाले, जिल्हा परिषदेला प्राथमिक आरोग्य केंद्रे 51 आहेत. त्यापैकी 48 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्ण्वाहिका देण्याचे शासनाचे नियोजन झालेले आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या बचतीच्या व्याजाच्या रक्कमेतून व आरोग्य विभागाच्या निधीतून पहिल्या 500 रुग्ण्वाहिका राज्यासाठी खरेदी केलेल्या आहेत. आमदार निधीतूनही स्थानिक आमदारांनी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने 102 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकांचा उपयोग गरोदर महिलांना प्रसूती, प्रसूतीनंतर तत्काळ उपचार मिळावा, या उद्देशाने प्रत्येक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका देण्य���त येत आहेत. मागील 15 वर्षांपूर्वी 1000 रुग्णवाहिका आरोग्य विभागाने घेतल्या होत्या. त्या जुन्या, नादुरुस्त झाल्याने व बदलणे आवश्यक असल्याने मागील वर्षी 500 रुग्ण्वाहिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत. राज्यात एकूण 1000 रुग्णवाहिका नव्याने आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत, याचे समाधान असल्याचेही टोपे म्हणाले.\nकोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:54:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/500-bhau-shinde/", "date_download": "2021-07-30T00:55:11Z", "digest": "sha1:EZUASXHGJ23G5LG5WWAEG7ZMQQWP5R65", "length": 10590, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "बंदे में हैं दम! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome कलावंत सिने कलावंत बंदे में हैं दम\nबंदे में हैं दम\n‘ख्वाडा’द्वारे रांगड्या भाऊ शिंदेचे पदार्पण\nएक खेडूत तरुण शेती करीत असताना, अचानकपणे ‘फिल्म मेकिंग’चे शिक्षण काय घेतो, मित्राला मदत करण्यासाठी, सहाय्यक दिग्दर्शक बनतो आणि पुढे त्या चित्रपटाचा नाय��� म्हणून पुढे येतो काय सारेच विलक्षण ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी बाज असलेला ‘भाऊसाहेब’ हा नवा चेहरा मराठी चित्रसृष्टीत दाखल होत आहे.\n‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी रफ एंड टफ चेहरा ‘भाऊसाहेबा’च्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीला सापडला आहे. कणखर पीळदार शरीरयष्टी असणारा भाऊ शिंदे याच्या अभिनयाची जातकुळी अत्यंत वेगळी असून तरुण वर्गात त्याची क्रेझ होऊ लागली आहे. सोशल मीडियात भाऊ लोकप्रिय होऊ लागला आहे. ग्रामीण ठसका आणि रांगडेपणा याची नजाकत असणारा त्याचा नायक २२ ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘भाऊ’च्या या पहिल्याच प्रयत्नावर प्रभात पुरस्काराची मोहोर उमटली आहे.\n‘ख्वाडा’च्या नायकासाठी अनेक ऑडिशन्स झाल्या, पण कोणताही चेहरा पसंत पडत नव्हता आणि अचानक क-हाडे यांचे ६४ किलो वजनाच्या भाऊसाहेबवर लक्ष गेले. क-हाडे भाऊसाहेबाला म्हणाले, शुटिंग सुरु होईपर्यंत पुढच्या एका महिन्यात तुझे वजन ७५ किलो झाले, तर ‘बाळू’ची भूमिका तुला मिळेल. भाऊसाहेबाने तब्बल ७७ किलोपर्यंत वजन वाढविले आणि महाराष्ट्राला मिळाला नवा नायक ‘बाळू’ अर्थात भाऊ शिंदे. या नायकाची कहाणी काही वेगळीच आहे.\n‘ख्वाडा’चा हा नायक, आजपर्यंत शेती करीत होता. त्याच्या आई-वडिलांना वाटायचे, भाऊने साहेब व्हावे, म्हणून त्यांनी, त्याचे नाव भाऊसाहेब ठेवले, मात्र त्याला दिग्दर्शक होण्याचे स्वप्न होते. ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच पावलावर पाय ठेवून, भाऊसाहेबाने अहमदनगर येथील ‘न्यू आर्टस अॅन्ड सायन्स’ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले आहे.\nतडफदार रुबाबदार दिसणारा भाऊसाहेब आपल्या गावरान देह्बोलीमुळे शहरी तरुणाईत लोकप्रिय होऊ लागला आहे. भाऊ ह्या भूमिकेविषयी विषयी म्हणाला की, मी ‘ला स्ट्राडा’ हा फ्रेडेरीको फेलीनीचा चित्रपट पहिला होता आणि त्यातील ‘जेलेटा मसिना’चा अभिनय आणि तरलपणा मला भावला होता. त्याचाच मला ही व्यक्तीरेखा साकारताना उपयोग झाला.\nदिग्दर्शक भाऊराव क-हाडे म्हणाले, की प्रेक्षकांना जे हवे आहे, ते देणा-या या चित्रपटामध्ये भाऊसाहेबाने व्यक्तिरेखेचे आव्हान लीलया पेलले असून, त्याने कोणतीही कसर सोडली नाही त्याची ही भूमिका प��हून प्रेक्षकच म्हणतील बंदे में हैं दम\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gauravsutar.blog/2017/11/30/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T01:30:48Z", "digest": "sha1:RWSO2RH4AU52NX4VGLBBECK7X3LY2LU2", "length": 11308, "nlines": 71, "source_domain": "gauravsutar.blog", "title": "मिसळवार – Anamnesis", "raw_content": "\nअचानक साखर झोपेतून जाग आली. ‘किती वाजले असतील’ ‘उशीर तर झाला नसेल ना’ ‘उशीर तर झाला नसेल ना’ या प्रश्नांनी काही क्षणांकरता डोक्यात गोंधळचं करून टाकला होता. पटकन वेळ पाहिली. आठ वाजून गेले होते. साखर झोपेतलं स्वप्न अर्धवट बाजूला ठेवलं आणि पटकन आवरायला सुरुवात केली.\n५ नोव्हेंबरचा रविवार मिसळचा बेत सोबत घेऊनच उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही तर, म्हणजेच निरंजन, किरण, निहा, आकाश आणि मी भेटणारच होतो, पण तेजश्री मात्र तेरा वर्षांनी भेटणार होती. तेजश्री म्हणजे माझी लहानपणीची competitor. हो आणि ती मला competitor म्हणुनच लक्षात आहे. जेव्हापासुन ती आमच्या शाळेत आली तेव्हापासुन प्रत्येक चाचणी परीक्षेत वगैरे तिला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असायचे. तेव्हापासुन मी तिला competitor समजु लागलो आणि ती मला competitor म्हणुनच लक्षात आहे. जेव्हापासुन ती आमच्या शाळेत आली तेव्हापासुन प्रत्येक चाचणी परीक्षेत वगैरे तिला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असायचे. तेव्हापासुन मी तिला competitor समजु लागलो मग लहानपणी लागणाऱ्या शर्यतींपैकी तिच्याशी मार्कांची शर्यत लागायची असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. (अर्थात तिच्या नकळत मग लहानपणी लागणाऱ्या शर्यतींपैकी तिच्याशी मार्कांची शर्यत लागायची असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. (अर्थात तिच्या नकळत\nसगळं आवरून झालं तेवढ्यात निहाचा फोन येऊन गेला. सर्वजण सोबत जायचं असं ठरलं होतं. त्यामुळे ती आणि तेजश्री ठरलेल्या ठिकाणी पोहोचले हे सांगायला तिने फोन केला होता. किरणचा सुद्धा तो निघाला असल्याचा फोन येऊन गेला होता. निरंजन आणि मी सोबत जाणार होतो त्यामुळे तो माझ्या घराकडे रवाना झाला होता. १० च्या सुमारास सर्वजण M. M. college जवळ भेटलो आणि तिथूनच ‘मिसळ’साठी रवाना झालो. रस्ता तसा ओळखीचाच होता. सलग तीन वर्ष याच रस्त्याने ये-जा केली होती. फरक एवढाच होता की तेव्हा कॉलेजसाठी जायचो पण त्या दिवशी मात्र एका निवांत मिसळला चाललो होतो. रस्त्यात ओळखीच्याच इमारती, शाळा, चौक मागे टाकत आम्ही जात होतो. साधारण पंधरा मिनीटानंतर आम्ही कॉलेजच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं होती. त्यावर फुललेली गुलाबी-लाल रंगाची फुलं वाऱ्याच्या झुळुकेबरोबर ऐटीत डोलत होती.जणु लयबद्ध पद्धतीत माझ्या मित्र मैत्रिणींचं स्वागतच ते करत होते मी मात्र थोडा nostalgic झालो होतो. कधी लेक्चरची गडबड, कधी सबमिशन चा गोंधळ, कधी प्रॅक्टिकलसाठी झालेला उशीर हे सगळं त्या रस्त्याने अनुभवलेलं होते. चार वर्षांचा एक छोटासा flashback डोळ्यांपुढून गेला. आज मात्र कोणतीच गडबड नव्हती ना कसला गोंधळ होता, होता फक्त निवांतपणा.\n“अरे अजून किती लांब आहे\n“पोहोचतच आलोय. हे थोडं पुढे गेलं की उजव्या बाजूला आहे” मी म्हणालो.\nपुढे काही मिनिटांच्या अंतरानंतर आम्ही पोहोचलो. गाड्या पार्क केल्या आणि हॉटेलमध्ये गेलो. माझ्यासाठी ही जागा काही नवीन नव्हती.\nहॉटेल होतं ‘मयूर मिसळ’. हॉटेलमध्ये गेल्यावर चांगला spot बघून आम्ही स्थानापन्न झालो आणि मिसळची order दिली. तेजश्रीने तिच्याबरोबर काही पुस्तकं आणलेली मी पाहिली होती. न राहवून मी सहजच तिला विचारलं, “अग तु ऐवढी पुस्तकं का आणली आहेस इथे अभ्यास करणार आहेस का इथे अभ्यास करणार आहेस का” डोक्यात backgroundला विचारांची process चालुच होती. ‘अजुन पण तशीच आहे वाटतं. competitor कुठली” डोक्यात backgroundला विचारांची process चालुच होती. ‘अजुन पण तशीच आहे वाटतं. competitor कुठली\n ते मैत्रिणीचे books आहेत. जाताजाता द्यायचे आहेत म्हणून आणले आहेत मी” तेजश्री म्हणाली.\n“अरे introduce तर करुन दे ना माझ्या कोणीच लक्षात नाहीये माझ्या कोणीच लक्षात नाहीये चेहरे लक्षातचं येत नाहीयेत आता चेहरे लक्षातचं येत नाहीयेत आता” तेजश्री मला म्हणाली.\nमग मिसळ खात खात एकमेकांची नावं, कोण काय करतयं अशी बडबड चालु झाली ती थेट मिसळ संपेपर्यंत चालली.\n“चला ना बसू थोडावेळ निवांत कुठेतरी” हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मी सुचवलं.\n“रावेत bridge वर जाऊ.” निहा म्हणाली.\n“अगं नको तिथं” मी लगेच react झालो. “निवांत जागा म्हणतोय मी.”\n“चला मग PCCOE साईडला” निहा म्हणाली.\nमग आम्ही सगळे तिथून निघालो आणि एक निवांत जागा शोधून बोलत बसलो. थोड्यावेळानंतर समोरच असलेल्या Coffee Shop मध्ये गेलो.\nकॉफीची ऑर्डर दिली आणि किरणने विषय काढला,”अरे कुठे फिरायला जायचं का\n“मी तर तयारच आहे” निहा म्हणाली.\n“जवळच्या जवळ ट्रेकिंगला वगैरे जाऊ” आकाश म्हणाला.\n“फक्त लगेच ठेवू नका, इंटरनल चालू आहे माझी” निरंजन म्हणाला.\n“चालेल ना” मी पण म्हणालो.\n“मला पण चालेल पण माझी या महिन्यात परीक्षा आहे” तेजश्री म्हणाली.\n“माझी ११ डिसेंबर पर्यंत परीक्षा संपेल” निरंजनने सांगितलं.\n“आणि माझी 17 डिसेंबर” निहाने सांगितलं.\n“चालेल ना मग 17 तारखेनंतर जाऊ” किरणे सुचवलं.\nकोल्ड कॉफी चे सिप घेत घेत त्या दुपारचा बराच वेळ असाच निवांत बोलण्यात घालवल्यानंतर निघायची तयारी झाली. मी, निरंजन, किरण आणि निहा कामानिमीत्त चिंचवडला जाणार होतो. सगळ्यांनी bikes काढल्या. तेवढ्यात तेजश्रीने मला विचारलं,\n“गौरव तु येतोय ना कारण मला रस्ता माहित नाहीये.”\n“अग मी तर चिंचवडला चाललोय\n“मी तिकडेच चाललोय मी दाखवतो तिला रस्ता” आकाश म्हणाला.\n“चालेल” अस म्हणत सगळे मार्गी लागले आणि अजून एक रविवार माझ्या आठवणींच्या कप्प्यात नकळत जमा झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T02:24:40Z", "digest": "sha1:QRSUJ26VPHKCBKHDFYD3GH7L7QM2WSI7", "length": 12033, "nlines": 355, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑस्टिन - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष २७ डिसेंबर १८३९\nक्षेत्रफळ ७६७.३ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल)\n- घनता १,२०७ /चौ. किमी (३,१३० /चौ. मैल)\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nऑस्टिन (इंग्लिश: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.[१] टेक्सासच्या मध्य भागात सॅन ॲंटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख ���र ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.\nऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.\n३ संदर्भ आणि नोंदी\nऑस्टिनमधील टेक्सास राज्य विधान भवन\nविकिव्हॉयेज वरील ऑस्टिन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nअमेरिकेमधील ५० सर्वाधिक लोकसंख्येची शहरे\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from September 2013\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nअमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/05/blog-post_392.html", "date_download": "2021-07-30T01:15:50Z", "digest": "sha1:B4KA4WOZHPJLXHGBJSTGO3XQVUP6PQHY", "length": 26324, "nlines": 257, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "मोदी सरकावर शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nमोदी सरकावर शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल\nमुंबई - कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले. त्यास आत्मनिर्भर भारत असे नाव दिले आहे. त्यामुळे आधीच्या सर्व संकल्पना आणि योजना मागे पडल्या. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाच्या नुसत्या जाहिरातबाजीवर आतापर्यंत कोट्यवधी खर्च केले गेले. तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये, असा टोला सामनाच्या ���ंपादकीतून लगावला आहे. केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले. मात्र, उत्साह दिसून आला नाही. अर्थसहाय्याने आधी शेअर बाजार कोसळला आणि मग त्याने हळूच पापण्या उघडल्या. बाजारातील हा उल्हास सदैवे असाच राहू दे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.\nपंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे 'पटापट' केले की, पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा. असे असले तरी पंतप्रधानांनी निर्मला सीतारामण यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधानांच्या मते २० लाख कोटींत देश पुन्हा उभा राहिल. मुख्य म्हणजे आत्मनिर्भर होईल, ही आत्मनिर्भरता सर्वच क्षेत्रांत यायला हवी. चिनी मालाची आवक थांबलली नाही. ती थांबवल्याची घोषणा केल्याशिवाय मेणबत्त्यांपासून काडीपेटीपर्य़ंत आपल्या लघू,सूक्ष्म उद्योगांना उठाव मिळणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.\n२० लाख कोटी ही साधी रक्कम नाही. मात्र, असे असताना शेअर बाजार का पडला. आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण का यावी, हा मोठा प्रश्न आहे. याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका आहे. कोरोनाच्या निमित्ताने मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा विडा उचलला आहे. त्यानुसार उद्योग क्षेत्रात स्वावलंबी करण्याचे ठरवले आहे. सरकारी खरेदी प्रक्रियेत २०० कोटींपेक्षा कमी किमतीच्या निविदांमध्ये मध्यम उद्योगांना प्राधान्य मिळेल. त्यातून देशी उद्योगांना चालना मिळेल. म्हणजे मोदी पुन्हा महात्मा गांधी यांच्या स्वदेशी चळवळीच्या दिशेने देशाला नेत आहेत. मुंबईतील बांधकाम व्यवसाय बंद पडला आहे. त्याला उभारी कधी मिळणार, लघू उद्योगांना प्राधान्य देताना या क्षेत्रातील कामगारांना तीन महिने पगार मिळालेला नाही. ११ कोटी लोकांना कोणता लाभ होणार आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला.\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठीकेजरीवाल सरकारची केंद्राक...\nअमेरिकेत हिंसाचार, १४०० जणांना अटक\nअर्थर रोड जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण,अधिक्ष...\nशाळा सुरू करण्याबाबत केंद्राचे राज्य सरकारला पत्र\nचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस ब...\nस्थलांतरितांच्या घरवापसीने परभणीत कोरोनाचा विळखा व...\n...तर १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लाव...\nटोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी बँड, फटाके व...\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्���करण, उदयनराजे भोसले यांचा...\nवादळामुळे ताजमहलाच्या कबरीचे रेलिंग तुटले\nमरकजचा कार्यक्रमामुळे देशभरात सुमारे ३० टक्के करोन...\nसोमवारपासून सुरू होत आहेत २०० रेल्वे गाड्या\nजूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता\nराज्य सरकारवर आशीष शेलार यांची टीका\nमुंबईत 'स्पाय नेटवर्क'वर क्राईम ब्रँचचा छापा\nशाहरुखच्या ऑफिसमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण\nहृतिक रोशनची बहीण बॉलिवूड मध्ये सज्ज\nकोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा - अजित पवार\nपोलिसांची सेवानिवृत्ती; ऑनलाइन संवाद साधत दिला सर्...\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू\nबदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने...\nराज्य सरकारकडून खासगी डॉक्टरांना पीपीई कीट\nशतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; शेतकऱ्यांना त्वरित कर्...\n'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव\nशाळा 'या' तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित प...\nमोदी सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान मोदींनी जनतेला ...\nAPMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण...\nअबू आझमींना अटक करा, किरीट सोमैयांची मागणी\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवानांना कोरोना\n१ जूनपासून रेल्वेगाड्या धावणार,गाड्याची यादी जाहीर\nस्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा - अजित पवार\nआता मुंबईतील नालेसफाईवर ड्रोनची नजर\n…तर इस्लामाबादमध्येही राम मंदिर उभारू,संतप्त साधूस...\n...तर मग स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा, ममता बॅनर्ज...\nकरोना रुग्णांसाठी मनसेची मोफत टॅक्सी रुग्णवाहिका -...\n'या' पाच राज्यातून येणाऱ्यांना कर्नाटकमध्ये 'नो एं...\nअकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी जाहीर\nकाँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत, पृथ्वीराज च...\nफक्त २०० रुपयात कोरोनाची चाचणी\nछत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रांमध्ये दहा मृत्यू\nस्थलांतरित मजुरांच्या खाण्याची,राहण्याची व्यवस्था ...\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत लॉकड...\nशरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र,देशातील बांधका...\nपुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; हिजब...\nआसाममध्ये मुसळधार पाऊस,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण\nवनहक्क कायदा कलम ६ मध्ये राज्यपालांकडून सुधारणा ; ...\n‘मेस्मा’मुळे खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राज...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 'फोन पे...\nको���ोना व्हायरसबद्दल नवीन माहिती ; लंडनच्या युनिव्ह...\nदहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा ...\nआणखी ७५ पोलिसांना कोरोनाची लागण\nगोव्यात यायचे तर,कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि को...\nतबलिगी प्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र ...\nकेंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळाले नाही...\nठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल ; नागरिकांना बाहेर ...\nखासगी जेटसह चार्टर्ड हेलिकॉप्टरही करणार उड्डाण\nकेरळमधून डॉक्टर आणि नर्स बोलाविण्यावर स्थानिक डॉक्...\nराष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा पत्रकार ...\nसंरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक\nसरकार पाच वर्ष पूर्ण करून,पुढील निवडणूकही सोबत लढू...\nराजकीय घडामोडींना वेग,नाना पटोले दिल्लीत दाखल\nमहाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही - पीयूष गोयल\nकेईएम रुग्णालयातील शवागृहात जागा नाही, चक्क कॉरीडो...\nवडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव पुढे ढकलला\n महाविकास आघाडी सरकार मजबूत ...\nव्हॉट्सअप स्टेटसवरुन तरुणाचा खून ; पाच तासात मारेक...\nहैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे व...\nशरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट ; राजकीय वर्तु...\nअशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार\nमहाराष्ट्रात येताना महाराष्ट्राची परवानगी घ्यायची ...\nयोगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी आणखी एकाला अटक\nकोकणात जाण्यासाठी ई-पाससाठी ५ हजारांची लूट, नितेश ...\nज्योतिरादित्य सिंधिया हरविल्याचे पोस्टर लावणाऱ्या ...\nमध्यरात्री रेल्वेमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये ट्वी...\nपाकिस्तानात अडकलेले भारतीय लवकरच परतणार\nसरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंक...\nमाओवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीला अटक\nराजावाडी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये कित्येक तास ...\nराज्यात विमानांना 'नो एंट्री' - अनिल देशमुख\nराज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार\nमालेगावात पोलिसांचा ‘रूट मार्च’; शहराला लष्करी छाव...\nबाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या\nअर्भकाला फेकणाऱ्या मातेसह प्रियकराला अटक\nकोरोनाविरोधात १३० औषधांचे ट्रायल सुरु\nकेंद्राच्या पॅकेजवर ममता बॅनर्जींची नाराजी\nयोगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास म...\nअम्फान चक्रीवादळ ; केंद्राकडून ओडिशासाठी ५०० कोटीं...\nलॉकडाऊनम��्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा बोल्ड फोटो व...\nजगात वेगाने पसरतोय अफवा व्हायरस - विद्या बालन\nआता शाळांच्या व्हॅनमधून करोना रुग्णांची वाहतूक\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोफत कोरोना चा...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोविड योद्ध्यांना भावनि...\nएमएमआरडीएच्या ताफ्यात पहिले रेल-रोड मूव्हर मशीन दाखल\nठाकरे स्मारकात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आढावा बैठक\nअधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे - ए...\nलाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा\nकोरोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा\nवैद्यकीय चाचणीनंतर २४ तासात अहवाल पालिकेकडे पाठवा ...\nज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/payal-ghosh-took-irfan-pathans-name-in-the-rape-case-said-i-shared-everything-with-him-127825449.html", "date_download": "2021-07-30T00:59:48Z", "digest": "sha1:LFYR4NOXSNF5M3QDL5PHC6RNAUUCDYC5", "length": 6431, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Payal Ghosh Took Irfan Pathan's Name In The Rape Case, Said I Shared Everything With Him | ​​​​​​​पायलने म्हटले - मी अनुराग कश्यपविषयी इरफान पठानला सांगितले होते, सर्व काही माहिती असुनही तो गप्प आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबलात्कार केसमध्ये पायल घोषचा नवा दावा:​​​​​​​पायलने म्हटले - मी अनुराग कश्यपविषयी इरफान पठानला सांगितले होते, सर्व काही माहिती असुनही तो गप्प आहे\nपायलने अनुराग कश्यपवर आरोप लावला आहे की, 2014-15 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला होता.\nअनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप लावणारी पायल घोष म्हणते की, तिने फिल्ममेकरविषयी क्रिकेटर इरफान पठानला सांगितले होते. अभिनेत्रीने ट्विट केले की, 'मी इरफानला एकदम हे नव्हते सांगितले की, मिस्टर कश्यपने माझ्यावर बलात्कार केला, पण मी बोलण्याविषयी सर्व काही सांगितले होते. हे माहिती असूनही ते गप्प आहेत आणि एकेकाळी ते माझा चांगला मित्र असल्याचा दावा करायचे'\n'आशा आहे की ते बोलतील'\nजवळपास दोन तासानंतर एका दुसऱ्या ट्विटमध्ये पायलने इरफान पठानसोबता आपला फोटो शेअर केला. तिने लिहिले, 'इरफान पठानला टॅग करण्याचा अर्थ असा ���ाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी ज्या लोकांना मिस्टर कश्यपविषयी शेअर केले होते, केवळ बलात्काराची गोष्ट वगळता, ते त्यामधील एक आहेत. मला माहिती आहे की, ते आपला ईमान आणि म्हाताऱ्या आई-वडिलांवर विश्वास ठेवतात. यामुळे आशा करते की, मी त्याच्यासोबत जे शेअर केले त्याविषयी ते बोलतील.'\nपायलने यापूर्वी घेतले आहे ऋचा चड्ढाचे नाव\nपायलने अनुराग कश्यपवर आरोप लावला आहे की, 2014-15 मध्ये तिच्यासोबत बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एका बातचितमध्ये दावा केला होता की, विरोध केल्यानंतर अनुरागने तिला म्हटले होते की, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी आणि माही गिलसह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत सोयीस्कर आहेत.\nअनुराग कश्यपने आरोप फेटाळून लावले\n22 सप्टेंबर रोजी पायल घोषने अनुरागविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये वर्सोवामधील करी रोडवर अनुरागने बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. 8 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात अनुराग कश्यपची सुमारे 8 तास चौकशी केली गेली.\nचित्रपट निर्मात्याने पोलिसांना सांगितले की पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांच्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कोण आणि का कट रचला जात आहे, असे विचारले असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/lokshahi-mhanje-swagat-navhe", "date_download": "2021-07-30T01:02:45Z", "digest": "sha1:37SA4L3GKBGPK2IQWJWCTJW765NEAKYB", "length": 31030, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे! - द वायर मराठी", "raw_content": "\nलोकशाही म्हणजे स्वगत नव्हे\nमनष फिराक भट्टाचार्य 0 May 18, 2019 8:00 am\nमोदींच्या पूर्वनियोजित आणि अ-राजकीय गप्पांच्या अगदी विरुद्ध असा राहुल गांधींनी एनडीटीव्हीच्या रविश कुमारांशी साधलेला संवाद विनम्र आणि प्रामाणिक होता असे म्हणता येईल.\nमध्यप्रदेशात शाजापूर येथे भर प्रचारा दरम्यान एनडीटीव्ही हिंदीचे वृत्तनिवेदक आणि पत्रकार रविश कुमार यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये केवळ मर्जीतल्या पत्रकारांना मुलाखती दिल्या आहेत, अथवा सिनेकलाकारांसोबत आपल्या निवासस्थानी ‘अराजकीय’ बातचीत केली आहे. त्यांच्या तुलनेत काँग्रेस अध्यक्ष भारतातील एका महत्वाच्या आणि प्रेरणास्थानी असलेल्या पत्रकाराच्या पूर्वनियोजित नसलेल्या प्रश्नांना उत्साहात सामोरे गेले असे दिसले.\nनैतिकदृष्ट्या अशिष्ट आणि द्वेषाने भरलेल्या सध्याच्या वातावरणात राहुल गांधींना प्रेमाच्या राजकारणावर भर देणे महत्त्वाचे वाटते. पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिशी यांच्याबद्दल जे पत्रक काढले गेले त्यात ‘अनाकलनीय‘ असे काही नाही. या पत्रकातील भाषा तीन प्रकारच्या वृत्तींचा मिलाफ झाल्याचे दर्शवते – एक म्हणजे, पुरुषप्रधान मानसिकतेची अरेरावी, दुसरे म्हणजे राजकीय विरोधकांची खिल्ली उडवणे, आणि तिसरे म्हणजे अत्यंत घाणेरड्या अफवा पसरवून एकूण राजकीय चर्चाविश्व खालच्या पातळीला आणणे.\nगेल्या पाच वर्षांत या प्रवृत्ती कोणत्या राजकीय विचारसरणीमुळे फोफावल्या आहेत हे आपल्याला माहित आहे. हा ‘पॅटर्न‘ अगदी स्पष्ट आहे. राजकारणाची भाषा इतकी हिणकस आणि अर्वाच्य केली गेली आहे की ज्यामुळे लोक आपल्या आदीम भावनांना शरण जाऊन मतदान करतात. या अतिरेकी राष्ट्रवाद्यांना जणू काही असे वाटते की जोपर्यंत ते असभ्य भाषेचा आणि पद्धतींचा अवलंब करून मतदारांना लुब्ध करणार नाहीत, तोपर्यंत मतदार त्यांना मत देणार नाहीत.\nराहुल गांधींनी मात्र या असभ्य भाषेला उत्तर देताना प्रेमाच्या भाषेवर जोर दिला आहे. द्वेषाचे वारे वाहत असताना आणि त्याचे विष व्हॉट्स अँप आणि इतर समाजमाध्यमांतून पसरलेले असताना, गांधी यांनी प्रेमावर भाष्य करणे धाडसाचे आहे. तर दुसरीकडे एका मनुष्याने लोकांना आपल्या कथित श्रेष्ठत्वाच्या आणि द्वेषपूर्ण भाषेच्या जाळ्यात ओढून जणू संमोहित केले आहे हे आपण पाहतोच आहोत.\nआपला पक्ष भाजपला ‘राजकीय टक्कर’ देण्यास यशस्वी झाला आहे असे म्हणत राहुल गांधींनी काँग्रेस अजूनही ताठ मानेने राजकारणात उभी असल्याचा दावा केला. हे म्हणताना आत्तापर्यंत मोदींनी मोठ्या प्रमाणात कोणावर हल्लाबोल केला असेल तर तो काँग्रेस पक्षावर आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.\n२) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २०१९ निवडणुकीचा प्रचार करताना.सौजन्य: पीटीआय\nराहुल गांधींचे निःस्वार्थ आवाहन\nसॅम पिट्रोडांनी १९८४ सालच्या शीख हत्याकांडावर केलेल्या असंवेदनशील आणि नीच पातळीवरील विधानांचा भाजपला फारसा फायदा होऊ न देण्याची खबरदारी र���हुल गांधींनी घेतलेली दिसते. राहुल म्हणाले की ही विधाने “पूर्णपणे मर्यादा सोडून केलेली आहेत आणि अजिबात दखलपात्र नाहीत”.\nपंजाबमधील शीख जनता‘मोदी-मुक्त’ राज्याचे स्वप्न पाहत असताना दिल्लीतील लोकांना १९८४ सालची आठवण करून देणे ही भाजपसाठी मुश्किल खेळी आहे. राष्ट्रवाद आणि अल्पसंख्याक-विरोधी भूमिका या भाजपच्या समीकरणाला शीख सहजासहजी बळी पडणार नाहीत. त्यांना कदाचित काँग्रेसबद्दल फार प्रेम नाही, परंतु बहुसंख्यांची सत्ता सीमेपालिकडच्यांशी असलेले ऐतिहासिक आणि व्यावहारिक संबंध कसे बिघडवू शकते याचे राजकीय मूल्यमापन मात्र त्यांनी जरूर केलेले आहे. द्वेष हे कशाचेही उत्तर नाही, पण ते इतिहासात घडलेल्या दुर्घटनांना अधोरेखित करण्याचे माध्यम आहे. ज्यांनी ते भोगले आहे, त्यांना हे निश्चितच ज्ञात आहे.\nराहुल गांधींनी आणखी एक महत्वाचे विधान केले. राहुल यांनी राजकारणामध्ये ‘स्वत्वाला मिटवण्याची’ इच्छा व्यक्त केली. याची सुरुवात अहंकाराचा नायनाट करण्यापासून करावी लागेल. इतरांसमोर अथवा इतरांच्या आवाजासमोर स्वतःचा आवाज कमी करण्याची तयारीही त्यांनी दाखवली. हे बोलताना त्यांनी शेतकऱ्याचे उदाहरण घेतले. शेतकऱ्यांसमोर मी ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असलं पाहिजे, तिथे माझा आवाज बंद हवा तेव्हाच त्याची ‘खरी वेदना’ मी जाणून घेऊ शकतो. हेच उदाहरण त्यांनी कामगार, पत्रकार किंवा इतर कोणीही जे त्यांना भेटायला येईल त्यांच्याबाबतीत लागू होईल असे म्हटले. ही एक मूल्याधारीत स्वत्वाची चळवळ आहे, ज्यात इतरांच्या आवाजाला (आणि अस्तित्वाला) स्वतःच्या अहंकारापेक्षा अधिक महत्व दिले जाईल.\nयामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. चंपारण सत्याग्रहातशेतकऱ्यांना भेटल्यावर गांधींना सत्याची जाणीव झाली होती, तेव्हा ते ‘परमेश्वर, अहिंसा आणि सत्याला’ सामोरे गेले होते. भौतिक पातळीवर ही चळवळ जशी उलगडत गेली तसे दिसून आले की त्याची परिभाषा ही धार्मिक नसून नैतिक होती. नैतिकतेच्या या प्रवासात राहुल यांनी आपला आवाज मिसळला आहे. हे महत्वाचे आहे. ज्यात तुम्ही तुमच्या वरचढ असणारा आवाज कष्टपूर्वक ऐकता; तो ऐकण्यासाठी स्वतःला उंचावता. ही एक मूल्याधारीत प्रक्रिया आहे ज्यात तुम्ही बहिऱ्या-स्वकेंद्रित अशा अहंकारापासून मुक्त होऊन तुमच्यापेक्षा वेगळ्या-विरो��ी अशा आवाजाला ऐकू पाहता. हा आवाज नेहमीच तुमच्या फायद्याचा किंवा तुम्हाला आनंददायी असेलच असे नाही, तर कदाचित जास्त आव्हाने समोर उभी करेल.\nराहुल यांच्या बोलण्यात आढळणारी समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांशी जुळवून घ्यायची इच्छा कौतुकास पात्र आहे. त्यांना स्वतःच्या साचेबद्ध विचारांपालिकडे जाण्याची आकांक्षा आहे असेत्यांच्या भाषेचे निरीक्षण केल्यास दिसते.\nबोलणे आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील संबंध हा अनेकदा बेगडी आणि वादग्रस्त असतो. वेळ आणि साधनांच्या मर्यादा त्यास असतात. परंतु तरीही या भाषेचा अर्थ उलगडणे आवशयक आहे, विशेषतः अशा देशात जेथे गेल्या पाच वर्षांत राजकारणाची भाषा अगदी खालच्या पातळीला जाऊन पोहोचली आहे.\nभारतातील मुख्यप्रवाही राजकारणात प्रेरणादायक म्हणावे असे सध्या काहीही नाही. अपवाद म्हणजे जिग्नेश मेवानी आणि कन्हैय्या कुमार. या सगळ्यात राहुल गांधी राजकारणामध्ये पुन्हा मुल्याधिष्ठित भाषा आणू पाहत आहेत ही बाब नमूद करण्यासारखी आहे.\nराहुल गांधींनी पत्रकारांना दिलेल्या खुल्या मुलाखती पाहूनच कदाचित मोदींनीही इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्राला आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत दिली. राहुल यांच्या लोकशाही बळकट करायच्या भाषेच्या अगदी विरुध्द अशी मग्रूर भाषा मोदींनी वापरलेली दिसते. वर्तमानपत्रांनी चांगल्या गोष्टींचा आढावा न घेतल्याबद्दल त्यांनी मुलाखतकारांचा समाचार घेतला. आयएनएस विराटचीबातमी केल्याबद्दलही त्यांनी वर्तमानपत्रावर तोंडसुख घेतले. (मोदींच्या “अनौपचारिक सफरी’वर भाजपने प्रचंड पैसे खर्च केल्याचा आरोप करण्यात आला होता.)\nइंडियन एक्सप्रेससारख्या वर्तमानपत्रांमध्ये आपली ‘प्रतिमा’ कशी चित्रित केली जाते याबाबत पंतप्रधानांना बरीच चिंता आहे असे वाटले. त्यांच्यामते जे काही त्यांच्याविरोधात लिहिलेले असते ते पूर्वग्रहदूषित असते आणि तो अजिबातच माध्यमांचा हक्क वगैरे नसतो. कुठल्याही वर्तमानपत्राचे पहिले कार्य सत्याचे संरक्षण हे आहे, राजकारण्यांची प्रतिमा उंचावणे हे नव्हे\nराहुल गांधींना जेव्हा मोदींच्या फक्त तीन तास झोप घेण्याबाबत आणि बाकी अठरा तास काम करण्याबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी त्याचा संबंध त्यांच्या आधीच्या मुद्द्याशी विस्ताराने जोडू पाहिला. राजकीय नेत्यांसाठी ‘कामाची’ परिभाषा नेमकी काय आहे अशी पृच्छा राहुल यांनी केली आणि हे काम म्हणजे लोकांचा ‘आवाज’ ऐकणे आणि त्यावर ‘विचार’ करणे हे आहे असे नमूद केले. मोदींनी जनतेच्या मुद्द्यांवर राजकीय वादविवाद करावा असे आव्हानही त्यांनी दिले.\nयेथे राहुल यांनी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे नेत्यांची राजकीय निष्ठा ही ते किती (कमी) काळ झोप घेतात याआधारे मोजायची नसते, तर ते किती तास जनतेशी संवाद साधतात यावर ठरवायची असते. या मोजपट्टीवर मोदी कमी पडतात असे त्यांना वाटते.\nराहुल गांधी राजकारणाला वक्तृत्वापुरते मर्यादित मानत नाहीत. लोकशाहीमध्ये भाषण करणे आणि प्रतिक्रिया देणे यांपुरते राजकीय कार्य सीमित नसते. हे स्वगत सांगितल्यासारखे आहे. हा मुद्दा त्यांनी अगदी योग्य पद्धतीने मांडला. मोठी स्वगते करणे हे हुकूमशहांचे लक्षण मानले जाते. जो नेता आपल्या जनतेचे ऐकून घेत नाही, त्याचा लोकशाहीवर विश्वास नसतो. लोकांचा आवाज ऐकणे हे लोकशाही कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असते – जिथे जनतेचे म्हणणे त्यांच्या प्रतिनिधींकडून (संसदेमध्ये) ऐकून घेतले जाते. प्रातिनिधीक लोकशाहीमध्ये सत्ता ही नेत्यांमध्ये आणि जनांमध्ये वाटून घेतली जाते. कुठल्याही नेत्याची प्रथम जबाबदारी ही लोकांच्या मागण्या आणि इच्छा-आकांक्षा जाणून घेऊन वर्तन करणे ही असते. सध्या भारतात उलट चित्र आहे जिथे लोकांना पंतप्रधानांच्या मर्जीनुसार वर्तन करावे लागते आहे. हे सगळे लोकशाहीच्या संकल्पनेविरुध्द आहे.\nराहुल गांधी यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची इच्छा तर वर्तवलीच, परंतु त्याचसोबत मायावती यांच्याबद्दल आदर व प्रेम व्यक्त करून आपला ‘प्रेमाच्या राजकारणावरचा’ विश्वास अधिक ठळक केला. भारतीय राजकारणात अशी भाषा सध्या ऐकू येत नाही, त्यामुळे हा एक स्वागतार्ह दृष्टीकोन आहे असे म्हणायला हरकत नाही. मायावतींना त्यांनी राष्ट्रीय ‘आयकॉन’ म्हणून संबोधले. राजकीय विरोधकांसाठी अशी परस्पर आदराची भावना असणे चांगले लक्षण आहे. यामुळे नेत्याचा लोकशाहीवरील विश्वास दिसतो, त्याउलट हिंदुत्ववादी नेते मात्र विरोधकांबद्दल सतत कटू विधाने करताना दिसतात.\nटीका पचवू न शकणारे मोदी\nया मुलाखतीत मोदींनी अ-राजकीय मुद्दे जसे “स्वच्छता” आणि “आरोग्य” हे आपल्या सरकारचा परंपरागत वारसा असल्याचे सांगितले. एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना केवळ एकदा निश्चलनिकरणाचा उल्लेख केला गेला. मुसलमानांच्या गळचेपीविषयी विचारताच त्यांनी दिवंगत एपीजे अब्दुल कलाम आणि सानिया मिर्झा यांची नावे ‘सक्षमीकरणाची प्रतीके’ म्हणून वारंवार घेतली.\nमुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना मोहम्मद अखलाख आणि पहलू खान यांच्याविषयी प्रश्न विचारले नाहीत. १९६५ साली शाहिद झालेले अब्दुल हमीद यांना भारतीय देशभक्तीचे प्रतीक बनवून त्यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध केले गेले आणि त्यापुढे गौरक्षकांच्या आणि लव जिहाद गटांच्या हातून मारल्या गेलेल्या मुसलमानांच्या मागण्या झाकल्या गेल्या. ‘खान मार्केट गँग’ने असा काय गुन्हा केला ज्याने मोदींना इतका संताप यावा असा येथे प्रश्न पडतो. जर मोदी नक्षलवादाप्रति ‘शून्य सहिष्णुता’ दाखवतात तर मग जेव्हा हिंदू राष्ट्रवादी अल्पसंख्याक आणि टीकाकारांवर हल्ले चढवतात तेव्हा ते आत्यंतिक सहिष्णू कसे बरे होतात\nमुलाखतीत मोदी म्हणतात – “मला वाटते की टीका जरूर व्हावी, पण आरोप लावले जाऊ नयेत”. हे कोण ठरवते आरोपांकडे टीकेचाच एक भाग म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाहीमध्ये टीकेचे मूल्यमापन जनतेने, विरोधकांनी आणि माध्यमांनी त्यांच्या मताप्रमाणे करावे अशी अपेक्षा असते. ते सत्ताधारी पक्षाने करायचे नसते. मोदींची टीकेप्रति असणारी भावना राहुल यांच्या उपहासाबाबतच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे. उदयोन्मुख नेता म्हणून त्यांची जी टर उडवली गेली त्यातून ते बरेच काही ‘शिकले’ हे जेव्हा त्यांनी मान्य केले, तेव्हा राहुल यांनी त्यांच्या ‘राजकारणात स्वत्व विसरण्याच्या’ इराद्याला पुष्टी दिली असे म्हणता येईल.\nह्या विधानामुळे राविश कुमार निश्चितच स्तिमित झाले. आपणा सर्वांसाठीही तो एक मोठाच धडा आहे. भारतात सध्या आपल्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीवर सातत्याने हल्ला चढवला जातो आहे. एक नवीच संस्कृती जन्माला घातली जात आहे: ज्यात उपमर्द करणे आणि आततायी राष्ट्रवादाच्या द्वेषयुक्त ब्रॅण्डला नाही म्हणणाऱ्यांचे दमन करणे हे अंतर्भूत आहे. या सगळ्यापासून दूर राहणे आणि आपले राजकीय कर्तव्य पार पाडत राहणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी याबाबतीत आपल्याला चांगली शिकवण दिली आहे असे म्हणावे लागेल.\nमानश फिराक भट्टाचरजी हे स्पिकिंग टायगर बुक्सने ऑगस्ट २०१८ मध्ये प्रकाशि��� केलेल्या ‘Looking for the Nation: Towards Another Idea of India’ या पुस्तकाचे लेखक आहेत.\nलैंगिक छळणूकीबाबतच्या तरतुदींचा अभाव\nसमकालीन स्त्रीयांच्या चळवळींचा आढावा\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2018/01/28/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T02:17:26Z", "digest": "sha1:GLPN7L57LDRKW6AJZIF6AJP4HDAGRQ5K", "length": 10343, "nlines": 210, "source_domain": "mazespandan.com", "title": "आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं… – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nGoogle Groups Uncategorized कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं,\nखायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,\nथोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं\nपण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nते आंबट होऊन जाईल.\nअजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.\nमग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा \nमनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं… नाही का \nदह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल \nपण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.\nसपक होईल….. वायाच जाणार ते.\nत्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.\nआयुष्याची गोडी चाखायला तर हवीच आयुष्य जगायला तर हवंच\nदिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं\nकधी साखर घालून, तर कधी मीठ,\nकधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,\nतर कधी कोणत्या ग्रेव्हीत\nकधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून\nमला ना, ह्या ताकाचा… हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.\nअर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं\nहरेक ���िवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.\nमात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,\nरोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं\nमग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,\nपरत नव्यानं दही विरजायचं.\nमला ठाऊक आहे… रोज ही भट्टी जमेलच असं नाही.\nपण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,\nतर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.\nमग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …\nतरी त्यात कमीपणा नसतो.\nपण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nandroidappapplicationblogscollectiondostenjoyfacebookअवांतरआयुष्यआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचंकथामरठी कथामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनविनोदीस्टेटसस्पंदन\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\n2 thoughts on “आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…”\n@ सुप्रिया पडिलकर . says:\nPingback: जिंदगी ना मिलेगी दोबारा... - स्पंदन\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2018/02/26/%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-30T02:02:43Z", "digest": "sha1:KLFGL7NWDW3UPOPVTD7ML5YXXH22A5B7", "length": 12679, "nlines": 188, "source_domain": "mazespandan.com", "title": "एटीकेट – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nएटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत – पु. ल. देशपांडे\nसगळ्यांत उत्तम ‘एटीकेट म्हणजे’ सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.\nताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.\nआमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.\nताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.\nजेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.\nरसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.\nजिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.\nश्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.\nपुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.\nमिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.\nकधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.\nपापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.\nहल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का \nस्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.\nसाधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.\nचिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.\nही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.\nराजकारणात आणि जेवणात हे #चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली. पु.ल. देशपांडे\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nमाकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-30T02:28:15Z", "digest": "sha1:QNMQJZCW5LRM74GUWSYE3E33SCWQGIWA", "length": 2411, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १७१५ मधील मृत्यू\n\"इ.स. १७१५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ११:४५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T02:30:32Z", "digest": "sha1:G26DW57GKZC7G2SEEGVAG7H2QJHVAH4G", "length": 3959, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००७ मधील क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००७ मधील क्रिकेट\n\"इ.स. २००७ मधील क्रिकेट\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २००६-०७\nचौरंगी मालिका आयर्लंड, २००७\nन���दरलँड्स क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/today-death-anniversary-krantijyoti-savitribai-phule-11298", "date_download": "2021-07-30T01:59:17Z", "digest": "sha1:YXPDLBXKPZXGVBL2H4NB23LRNA5YJVCI", "length": 11770, "nlines": 31, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी: ज्ञान नाही विद्या नाही तयास मानव म्हणावे का?", "raw_content": "\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी: ज्ञान नाही विद्या नाही तयास मानव म्हणावे का\nजन्म होतो नदीचा आणि जन्म होतो स्त्री चा\nती इवल्याश्या झऱ्यातुन आणि ती मातेच्या गर्भातुन फूलते\nनदी नैसर्गिक घडते आणि स्त्री स्वभावतः घडत जाते\nनदीचा गोतावळा झरा, ओढा, नाला, आणि समुद्र तर स्त्रीला मात्र बाप, भाऊ, प्रियकर, नवरा आणि मुलाचा जिव्हाळा; नदी सागरास भेटण्यास आतुर तर स्त्री सर्वांसाठी झटण्यात गुंतून असते. स्त्रियांना स्वताचा अभिमान समजत असतांनाच स्वाभिमान समजणंही गरजेचं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक समजण गरजेचं आहे. श्रद्धा आणि अंधश्रध्देतला फरक समजण त्याहून जास्त गरजेचं झालं आहे. आज हा शब्दप्रपंच का तर जिने आपल्याला वाचायला, लिहायला आपला मान सम्मान जपायला शिकवलं तीचा कुठतरी विसर पडत चालला आहे. स्त्री कशी असावी याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले.\nभारताची पहिली स्त्रीवादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सावित्रीबाई फुले या भारताच्या सामाज सुधारणा चळवळीतील महत्वाच्या नायिका होत्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी ज्या बिगुलाचा बडगा उगारला तो आजही वारसा म्हणून जपला गेला आहे. जेव्हा समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी देशातली पहिली मुलींची शाळा उघडली तेव्हा सावित्रीबाई फुलेंनीदेखील तिथेच शिक्षण घेतलं. म्हणून त्यांना देशातील पहिल्या महि��ा शिक्षिकेची पदवीही मिळाली. सावित्रीबाईनी अंधश्रद्धेविरोधात प्रखर लढा दिला पण आजचा समाज अंधश्रद्धेत गुंततच चालला आहे. एका सावित्रीने वडाला फे-या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने अज्ञानाच्या फे-यातून बाहेर पडायला शिकवलं. म्हणून सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजात रुजणं ही आजची गरज आहे.\nजातीवाद आणि पुरुषी वर्चस्व असलेल्या सामाजिक व्यवस्थेची भीती न बाळगता त्यांनी मुलींचे शिक्षण ही समाजाची मोठी गरज असल्याचे सांगितले होते. जातीभेद, अत्याचार आणि बालविवाहाच्या दुष्कर्मांविरूद्ध सावित्रीबाईंनी शिक्षण व सामाजिक कार्याद्वारे जनजागृती तर केलीच, शिवाय कविता लिहून स्वत: ला कवयित्री म्हणूनदेखील प्रस्थापित केलं. कवि नदीला ला सागराची प्रेयसी आणि स्री ला पुरुषाची अर्धांगिनी म्हणून उपमा देतात. नदी ज्या गावातून जाते तिथली होऊन नवजीवन फुलविते, कुठे तीर्थक्षेत्र तर कुठे संगमक्षेत्र होते; तर स्त्री घर आणि समाजातुन वाहते जाई तिथे माया घेऊन जाते. सावित्रीबाईंनी देखील या समाजात प्रेम माये सोबतच स्त्री स्वावलंबन पेरलं तीने स्त्रियांना जगण्याचा धडा शिकविला ज्यातून आपण स्त्रियांनी घडावं असा संदेश दिला.\nज्ञान नाही विद्या नाही\nते घेणेची गोडी नाही\nबुध्दी असूनी चालत नाही\nतयास मानव म्हणावे का अशा कवितेतून त्यांनी समाजाला प्रश्न विचारला होता.\nमहिलांचे हक्क आणि शिक्षणाच्या लढाईत आपले संपूर्ण आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाईंचे नाव आणि चारित्र्य आजही जगातील अनेक स्त्रियांना प्रेरणा देते. प्राणांतिक आपत्ती सोसूनही स्त्रिया, अनाथ मुले ,श्रमिक समाज यांच्या सुखासाठी झटणारी आई सावित्री यांनी मुलींसाठी शाळा उघडली आणि शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील समाजासाठी खुली केली.\nस्त्रीया स्वत्व त्यागुण सर्वस्व पुरूषांना बहाल करतात. समुद्राला भरती आली की नदीला सुद्धा उसळाव लागते सोबतीला त्याच्या खळखळ कधी संथ तर कधी मंद वहाव लागते. हेच आजच्या स्त्रीयांना समजणं आवश्यक आहे. कारण पुरूष जरी आपलं सर्वस्व असला तरी आपलं स्वत्व जगण आपण शिकलं पाहिजे. स्त्री ही त्यागाची प्रतिमा, मायेचा सागर, माणुसकीचा झरा वगैरे ठीक आहे पण तिनेही कधीतरी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, वेळ काढून स्वतःसाठी जगलं पाहिजे समाज घडविण्यात हातभार लावला पाहिजे.\nवर्णव्यवस्थेच्या चौकटीत अडकुन राहिलेल्या दलितांना सन्मान.\nअठराविश्व दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय.\nअनेक तप अज्ञानाच्या अंधकाराला कवटाळलेल्या समाजाचा उद्धार, चूल आणि मूल इथेपर्यंतच मर्यादित राहिलेल्या स्त्रीला स्वकर्तृत्वाची जाणीव अशा अनेक आघाड्यांवर केवळ समाज सुधारणेचा वसा घेवून रात्रंदिवस झटलेले महापुरुष आणि विचारवंत ज्यातीरावांनी सावित्रीबाई ला शिकवलं होतं त्यांचं समाजात वेगळ स्थान निर्माण केलं होतं. तसच आजच्या ज्यातीबांनी देखील आपल्या सावित्रीमधले कलागुण ओळखून तीला या समाजात स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची संधी देवून तीच्या सोबत सकारात्मकतेने आणि सम्मानाने वाटचाल केली तरच हा स्त्री-पुरूषांचा सामाजीक रथ योग्य मार्गाने आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज बदलण्याची आणि घडविण्याची क्षमता ठेवू शकेल. कारण सावित्री किंवा ज्योतीबा दुसऱ्याच्या घरात नाही तर आपल्याच घरात आपल्याला शोधावा लागेल.\nवयाच्या 66 व्या वर्षी ब्यूबॉनिक प्लेगच्या साथीने सावित्रीबईंना समाजाने गमावलं. साथीच्या विरूद्ध निर्णायक लढाई दरम्यान सावित्रीबाईंचे तथ्य जाणून घेणे प्रासंगिक आहे, त्या कारणामुळे तिचा समावेश भारतातील महान महिलांच्या यादीत करण्यात आला आहे.\nNo Smoking Day 2021: स्मोकिंग सोडण्यासाठी या गोष्टी नक्की ट्राय करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/nasa-and-spacex-send-landers-moon-cost-equal-goas-annual-budget-12596", "date_download": "2021-07-30T00:25:21Z", "digest": "sha1:6HCFIHGFCNQ33ABRY35BO6G35UFQBJXS", "length": 11205, "nlines": 29, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "नासा आणि स्पेसएक्स चंद्रावर पाठवणार लँडर; हा खर्च गोव्याच्या एक वर्षाच्या बजेटइतका", "raw_content": "\nनासा आणि स्पेसएक्स चंद्रावर पाठवणार लँडर; हा खर्च गोव्याच्या एक वर्षाच्या बजेटइतका\nअमेरिकेची अंतराळ संस्था नासाने उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची चंद्रावर लँडर पाठविण्यासाठी निवड केली आहे. या लँडरचे नाव मूनवॉकर असे आहे. पुढील आठवड्यातील होणाऱ्या क्रू लॉन्चपूर्वीच नासाने ही घोषणा केली. पुढच्या आठवड्यात, नासाचे अंतराळवीर फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलहून स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) प्रवास सुरू करतील. या प्रवासात पहिली महिला आणि प्रथम काळा अंतराळवीर पाठविण्यात येणार आहे. (NASA and SpaceX to send landers to the moon; This cost is equal to Goa's annual budget)\nकोरोना हवेतूनही पसरतो 'या' संस्थेने केला दावा\nएलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सने जेफ बेझोसची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिन आणि डायनामिक्सला मागे टाकून चंद्रावर लँडर पाठविण्याची संधी मिळवली आहे. चंद्रावर लँडर पाठविण्यासाठी नासाने स्पेसएक्ससोबत 2.89 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 21,542 कोटी रुपयांचा करार केला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम गोवा सरकारच्या एका वर्षाच्या अर्थसंकल्पाइतकीच आहे.\nयाबाबत नासाचे अॅक्टिंग एडमिनिस्ट्रेटर स्टीव्ह जार्किक यांनी माहिती दिली आहे. आम्ही फक्त चंद्रापर्यंत थांबणार नाही, आमच शेवटचे लक्ष्य मंगळ ग्रह आहे. लँडरला चंद्रावर पाठविण्याची तारीख नासाने अद्याप जाहीर केलेली नाही. कारण सध्या यासाठी आढावा चालू आहे. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने यासाठी 2024 ची अंतिम मुदत निश्चित केली होती. पण नासाने आता त्याला फक्त लक्ष्य असल्याचे म्हटले आहे.\nतर, जेव्हा आम्हाला सुरक्षितता आणि अचूकतेबद्दल योग्य माहिती मिळेल तेव्हा आम्ही याबाबत पुढील माहिती प्रसिद्ध करू. असे नासाच्या मानवी अंतराळ अन्वेषणाचे प्रमुख कॅथी लुडर म्हटले आहे. तसेच,नासा आणि स्पेसएक्स एकत्र या दशकाअखेरीस मानवांना अवकाशात पाठविण्यात यश मिळवेल, याकडे कॅथीने लुडर यांनी लक्ष वेधले. हे अंतराळवीर नासाच्या ओरियन कॅप्सूलमध्ये प्रक्षेपित (लॉन्च) केले जातील. या प्रवासादरम्यान ते चंद्राच्या कक्षेत असलेल्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटकडे जातील. त्यानंतर ते त्याच स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून चंद्रावर उतरतील. मूनवॉकर्स लँडरची सवारी करतील. त्यांचे प्रयोग संपल्यानंतर, ते स्टारशिप रॉकेटसह पृथ्वीवर परततील.\nदरम्यान, अंतराळ प्रवासासाठी फ्लोरिडामध्ये आलेल्या चार अंतराळवीरांचे अॅक्टिंग एडमिनिस्ट्रेटर स्टीव्ह जार्किक यांनी स्वागत केले. त्यानंतर या अंतराळवीरांनी स्टीव्हची केनेडी स्पेस सेंटर येथे भेट घेतली. चार अंतराळवीर पुढील गुरुवारी अंतराळ स्थानकातून सुटतील, संपूर्ण दशकानंतर आम्ही एका वर्षात तीन क्रू मिशन सुरू करू शकू, असा दावा स्टीव्ह केनेडी यांनी केला आहे.\nअंतराळ स्थानकात जाणारे 2 अंतराळवीर अमेरिकन आहेत, तर 1 फ्रान्स आणि 2रा जपानमधील आहेत. या मोहिमेचे चे कमांडर शेन किंब्रो नासाचा शेन किंब्रो हे असणा��� आहेत ज्यांनी या आधिदेखील अंतराळ प्रवासीहीम केली आहे. तर मेगन मॅकआर्थर, फ्रान्सचा थॉमस पिस्केट आणि जपानचा अकिहिको होशिइड. आम्ही खरोखर अंतराळ स्थानकात परत जात आहोत हे स्वप्नवत नसल्याचे कमांडर शेन किंब्रो यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, गुरुवारी, 22 एप्रिल रोजी स्पेसएक्स पहिल्यांदा रीसायकल केलेल्या फाल्कन रॉकेट्स आणि ड्रॅगन कॅप्सूलचा वापर करणार आहे. अंतराळ प्रवासासाठी अमेरिकेच्या खासगी कंपन्यांसाठी नासाने स्पेसएक्सची निवड केली असून नासाने आपला अंतराळ शटल कार्यक्रम २०११ मध्ये बंद करण्यात या अला होता. तर याबाबत शेन किंब्रो यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पूर्वीच्या सुधारित रॉकेट आणि कॅप्सूलमध्ये अवकाशात जावे लागेल, असे आम्हाला आधी सांगण्यात आले असते तर मी कदाचित मोहिमेसाठी नकार दिलला असता. मात्र आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहोत, आम्हाला अशा उड्डाणांचा अनुभव आहे. तसेच, नासा आणि स्पेसएक्स एकत्र काम करत आहेत ते त्यामुळे कोणतीही भीती नाही. कारण रॉकेट आणि कॅप्सूल वापरण्यापूर्वी स्पेसएक्सने बर्‍याच वेळा माल पाठविला आहे.\nअंतराळवीर मेगर मॅकआर्थर ड्रॅगन कॅप्सूल ते अंतराळ स्थानकापर्यंत पहिल्यांदाच प्रवास प्रवास करत आहे. यापूर्वी 2009 मध्ये ती हबल स्पेस टेलीस्कोपच्या स्पेस शटलच्या दुरुस्तीसाठी गेली होती. म्हणजेच, सुमारे 12 वर्षानंतर, ती पुन्हा अंतराळात प्रवास करेल. तर, आम्ही मानवी अंतराळ यानाच्या सुवर्ण युगात जगत असल्यासारखे वाटत आहे, अशी भावना थॉमस पिस्केट यांनी म्हटले व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/supreme-court-hearing-on-by-elections-today-nrdm-149774/", "date_download": "2021-07-30T00:19:48Z", "digest": "sha1:UZA6ADQXPZHMTQAE5WSSAYTW2FQ3NWQ5", "length": 12835, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महत्वाची बातमी | पोटनिवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, ��हापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमहत्वाची बातमीपोटनिवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…\nओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील सदस्यांची निवड रद्द के ल्याने रिक्त झालेल्या २०० जागा खुल्या वर्गातून भरण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.\nमुंबई : ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सहा जिल्हा परिषदांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील सदस्यांची निवड रद्द के ल्याने रिक्त झालेल्या २०० जागा खुल्या वर्गातून भरण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्यावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.\nदरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्याची विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि पालघर या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षण रद्द के ले असून डॉ. के. कृष्णमूर्ती विरुद्ध केंद्र शासन प्रकरणात घालून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन केल्यानंतरच हे आरक्षण लागू होईल, असे स्पष्ट के ले आहे.\nमाऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह…\nतसेच सहा जिल्हा परिषदांमधील ८५ निवडणूक विभाग आणि ३७ पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांमधील ओबीसी जागांसाठी झालेल्या निवडणुका रद्द करण्याचा आणि या रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_635.html", "date_download": "2021-07-29T23:54:34Z", "digest": "sha1:QFSX24QR65TWPCLK4QPSWEW76IJREF74", "length": 8114, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nराज्यातील विजाभज च्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.श्री.वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थान येथे राज्यातील विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या ���डीअडचणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव दे.आ.गावडे, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे अध्यक्ष रामदास चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.श्री.वडेट्टीवार म्हणाले, आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतात. आश्रमशाळांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळांचे २०२०-२१ मधील अनुदान यासह विविध मागण्यांची इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पडताळणी करून तातडीने आश्रमशाळांच्या समस्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री.वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयांची यावेळी सविस्तर माहिती दिली.\nराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:23:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_866.html", "date_download": "2021-07-30T01:32:30Z", "digest": "sha1:AJYAVLVFSXQRT4ZHKBYMDRUNGRAMBY53", "length": 8875, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये ���६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा\nशासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nराज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची (अंदाजे २५%) सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंगा, मुंबई येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व संबंधित महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.श्री.सामंत म्हणाले, शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी (ट्यूशन) शुल्क शिवाय इतर शुल्क भरावे लागते. त्यामध्ये कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून इतर शुल्कामधील १६ हजार २५० रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.\nशासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:27:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामध���न पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_7.html", "date_download": "2021-07-30T00:00:21Z", "digest": "sha1:DIVQYXUN5TFQFJPSHBEKZOJB5G62MTND", "length": 8403, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती\nलेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nलेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली.लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (जन्म १५ ऑक्टो १९६०) यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.\nलेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:45:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/corona-curve-flattening-but-can-not-let-our-guard-down-need-to-be-cautious-in-monsoon-aiims-director-mhpl-466645.html", "date_download": "2021-07-30T00:29:49Z", "digest": "sha1:FEH7C4WIGNKH4NTN2LAJZEKDZZG7TSGU", "length": 8931, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका– News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका\nमुंबईत कोरोनाचा (mumbai coronavirus) वाढता आलेख झुकू लागला याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असं नाही, असं दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.\nनवी दिल्ली, 24 जुलै : भारतातल्या काही ठिकाणी कोरोनाची (coronavirus) झपाट्याने वाढणारी प्रकरणं आता कमी होऊ लागली आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद इथं कोरोनाचा वाढता आलेख आता सपाट झाला आहे. मात्र याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा नाही, पावसामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता दिल्लीतील एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. भारतात कोरोनाव्हायरसने सर्वोच्च बिंदू (peak) गाठला आहे का कोरोनाचा आलेख कसा आहे आणि पावसाळ्यात कोरोनाचा धोका किती आहे. याबाबत दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी न्यूज 18 ला माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, \"भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कालावधीत कोरोना सर्वोच्च बिंदू गाठेल. दिल्लीमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, जिथं कोरोना आलेखाची वक्ररेषा समांतर होऊ लागली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दक्षिणेकडील काही भागात कोरोनाचा आलेख झुकू लागला आहे. या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण सर्वोच्च टोकावर पोहोचलं आणि आता तो खाली घसरू लागलं आहे. मात्र प्रकरणं कमी झाली तरी आपण त्याला गांभीर्याने घ्यायला हवं\" \"भारतातील अनेक भागात जिथं कोरोनाची प्रकरणं कमी झाली, त्या ठिकाणच्या लोकांना वाढलं आता आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे आणि आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं हे सर्व थांबवू शकतो यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सावध राहायला हवं\", असं डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोना लशीशिवाय तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का कोरोनाचा आलेख कसा आहे आणि पावसाळ्यात कोरोनाचा धोका किती आहे. याबाबत दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी न्यूज 18 ला माहिती दिली आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, \"भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कालावधीत कोरोना सर्वोच्च बिंदू गाठेल. दिल्लीमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, जिथं कोरोना आलेखाची वक्ररेषा समांतर होऊ लागली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दक्षिणेकडील काही भागात कोरोनाचा आलेख झुकू लागला आहे. या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण सर्वोच्च टोकावर पोहोचलं आणि आता तो खाली घसरू लागलं आहे. मात्र प्रकरणं कमी झाली तरी आपण त्याला गांभीर्याने घ्यायला हवं\" \"भारतातील अनेक भागात जिथं कोरोनाची प्रकरणं कमी झाली, त्या ठिकाणच्या लोकांना वाढलं आता आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे आणि आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं हे सर्व थांबवू शकतो यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सावध राहायला हवं\", असं डॉ. गुलेरिया म्हणाले. कोरोना लशीशिवाय तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का कोरोनाचं संक्रमण सध्या जरी कमी दिसत असलं तरी उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कोरोनाचा धोका अधिक असेल, याबाबत डॉ. गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे वाचा - Corona चा मृत्यूदर आपल्याकडे कमी; भारतातल्या गर्दीनेच वाढली प्रतिकारशक्ती डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं, \"कोरोनाव्हायरस सामान्य वातावरणात दीर्घकाळासाठी राहतो आहे. उन्हाळ्यापेक्षा तो पावसाळ्यात आर्द्रतेमुळे जास्त काळ तग धरण्याची शक्यता आहे. तसंच पश्चिमेकडे हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लहर येईल, अशी चिंता आहे. इन्फ्लूएंझा फ्लू भारतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाढतो. 1980 मध्ये इन्फ्लूएंझा व्हायरसची हिवाळ्यात दुसरी लाट आली होती आणि त्यामुळे मृत्यूही जास्त झाले होते. मात्र कोरोनाव्हायरस वेगळा आहे. तो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कसा असेल हे स्पष्टपणे सांगू शकत नाही\" हे वाचा - जगातल्या 7 देशांनी केली कोरोनावर मात, सर्व देशांच्या प्रमुख आहेत महिला नेत्या \"मात्र तरी या कालावधीत आपण खबरदारी घ्यायला हवी. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आपण ज्या उपाययोजना करत आहोत त्या कायम ठेवायला हव्यात\", असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे\nमुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T02:30:43Z", "digest": "sha1:7JPGNAET46OVT3F7IM2EZEAD7B3KPOP5", "length": 4590, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४१४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १४१४ मधील जन्म\n\"इ.स. १४१४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/9421", "date_download": "2021-07-30T01:59:23Z", "digest": "sha1:37S6YPMHO6LQZ3RNATM3SEQXID32TBCQ", "length": 15038, "nlines": 195, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "किसान आंदोलन चंद्रपूर आक्रमक.. विसापूर येथे केले ‘टोल मुक्ती’आंदोलन | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर किसान आंदोलन चंद्रपूर आक्रमक.. विसापूर येथे केले ‘टोल मुक्ती’आंदोलन\nकिसान आंदोलन चंद्रपूर आक्रमक.. विसापूर येथे केले ‘टोल मुक्ती’आंदोलन\nदिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलन तर्फे आज दिनांक 12 डिसेंबर रोजी देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती.या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी किसान आंदोलन चंद्रपूर ने जन विकास सेनेचे अध्यक्ष मनपा नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात सकाळी दहा वाजताचे दरम्यान बल्लारपूर रोडवरील विसापूर टोल नाका येथे टोलमुक्ती आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येने किसान आंदोलन चंद्रपूर चे कार्यकर्ते टू व्हीलर व वाहनांनी रॅली घेऊन विसापूरच्या टोलनाक्याच्या दिशेने निघाले.त्यानंतर विसापूर टोल नाका येथे थांबून शेकडो शेतकरी बांधवांनी किसान एकता जिंदाबाद,जय जवान-जय किसान,भारत माता की जय अशी नारेबाजी केली.आदोलकांनी टोल नाक्यावरून जाणाऱ्या जड वाहनांसाठी टोलनाका मुक्त केला. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.परंतु आंदोलकांनी बळजबरीने वाहने सोडणे सुरू केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.यानंतर बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक श्री पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची कुमक मागविण्यात आली.पोलिसांनी आंदोलनकांना अटक करून बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले.आंदोलकां विरुद्ध कलम 68 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात आले.\nया आंदोलनामध्ये किसान आंदोलन चंद्रपूर चे चमकोर सिंग बसरा, बलबीर सिंग गुरम,गुरूपाल सिंग, ग्यान सिंग, जितेंद्र सिंग बलोदा, दलजीत सिंग नरेन यांच्या नेतृत्वात असंख्य शीख बांधवांनी तसेच जन विकास सेना ग्रामीण शाखेचे अनिल कोयचाळे,धर्मेंद्र शेंडे,\nचंदू झाडे,प्रवीण मटाले,आकाश लोडे, हरि��ास निकुरे, सत्यजित वाघमारे, भैय्याजी मोहुर्ले, जिवन कोटरंगे, संदीप पेंदोर,गोविंदा नगराळे, परशुराम रामटेके, रमेश खोब्रागडे, जगन धुर्वे, शंकर कोटरंगे, बंटी रामटेके,धनराज जुनघरे,शिवदास शेंडे यांचेसह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी जन विकास सेनेचे मनीषा बोबडे,अक्षय येरगुडे,इमदाद शेख, गितेश शेंडे, राहुल दडमल,साईनाथ कोंतमवार, किशोर महाजन,देवराव हटवार,भाग्यश्री मुधोळकर,बबिता लोडेल्लीवार,नामदेव पिपरे,इमरान रजा, शैलेंद्र सिंग,करमविर यादव,गोविंद प्रसाद,अंकित ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.\nदरम्यान दिल्ली येथील किसान आंदोलनातील आंदोलकांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवे कृषी कायदे तयार करण्याच्या व हमी भावाला कायदेशीर संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दिनांक १४ डिसेंबर रोजी देशपातळीवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ची घोषणा केलेली आहे.किसान आंदोलन चंद्रपूर तर्फे सुध्दा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार आहे.या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन किसान आंदोलन चंद्रपूरचे पप्पू देशमुख,चमकोर सिंग बसरा व बलबिल सिंग गुरम यांनी\nPrevious articleवेकोलि एकता नगर कालोनी में बाघिन की दहशत\nNext articleपालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार बालकांना क्रीडा साहित्य व खेळणी वाटप\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nरामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे\nसि.एस.आर. बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे उद्योजकांना आवाहन चंद्रपूर दि. २३ मार्च : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्यासाठी उद्योजकांनी साम���जिक बांधिलकी अंतर्गत...\nअक्षयने केल्या गावाच्या भिंती अंकातून बोलक्या\nमहाडीबीटी पोर्टल योजनाः- अर्ज एक,योजना अनेक\nचंद्रपूर कोरोना बाधितांची संख्या १२५ वर : जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर*\nक्यो लगे 70 लोग मयुरी के पीछे , फिर भी हाथ...\nदेशात दुसरा क्रमांक : चंद्रपूर शहरात, ४३.६ अंश तापमानाची नोंद\nचंद्रपुर : चार बधितांचा मृत्यू तर नवीन 274 रुग्ण\nप्रसिध्दीपराडमूख नेत्यास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nमहाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर उपाध्यक्ष सौ. वाणी सदालावार यांच्या जनसंपर्क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/hitman-rohit-sharma-and-ashwins-leap-icc-test-rankings-11006", "date_download": "2021-07-30T01:43:05Z", "digest": "sha1:LH6FQY4MLD7MH2TUY5GB6WO5FXFZUEUV", "length": 7470, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप", "raw_content": "\nICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप\nभारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. आणि त्यामुळे आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी मधील फलंदाजांच्या ताज्या आकडेवारीत रोहित शर्माने मोठी उडी घेतली आहे. आयसीसीने आज कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केली. या यादीत रोहित शर्माने पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने पुन्हा करिअरची सर्वोत्कृष्ट रँकिंग मिळविली आहे.\nरोहित शर्माने भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चांगली आणि महत्वपूर्ण खेळी केली होती. रोहित शर्माने पहिल्या डावात 96 चेंडूंचा सामना करताना 66 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात रोहित शर्मा 25 धावांवर नाबाद राहिला होता. आणि याच खेळीच्या जोरावर रोहित शर्मा आयसीसीच्या फलंदाजांच्या यादीत 14 व्या स्थानावरुन 8 व्या स्थानावर पोहचला आहे. रोहित शर्माने सहा स्थानांची झेप घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकीय खेळी केली होती. आणि त्यानंतर तो 19 व्या क्रमांकावरून 14 व्या स्थानी आला होता. त्यानंतर रोहित शर्माने पुन्हा टॉप 10 मध्ये जागा मिळवल्यामुळे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत दुसऱ्या वेळेस हा कारनामा केला आहे.\nISL 2020-21:ओडिशाची ईस्ट बंगालवर 6-5 फरकाने मात\nत्यानंतर, आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीतील पहिल्या दहामध्ये आता तीन भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर, रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आणि चेतेश्वर पुजारा दहाव्या क्रमांकावर आहे. या सामन्यापूर्वी पुजारा आठव्या क्रमांकावर होता, मात्र इंग्लंडसोबतच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याचे दोन स्थान घसरले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन 919 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि लबूशेन तिसऱ्या नंबरवर आहे.\nयाव्यतिरिक्त, भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील धमाकेदार कामगिरी केल्यामुळे त्याने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत चार स्थानांची उडी घेतली आहे. गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स पहिल्या आणि नील वॅगनर दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आणि त्यानंतर अश्विन थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाने घसरण झेलावी लागली आहे. इंग्लंड सोबतच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह आठव्या स्थानावर होता. त्यानंतर आता तो नवव्या स्थानी घसरला आहे. आणि गोलंदाजांच्या यादीत सर्वात मोठी घसरण इंग्लंड संघाचा जेम्स अँडरसनने नोंदवली आहे. जेम्स अँडरसन तीन स्थानांनी घसरून सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/trailer-abhishek-bachchans-upcoming-film-big-bull-has-just-been-released-11549", "date_download": "2021-07-30T01:34:23Z", "digest": "sha1:6CIA372T4ODNVWYPUERCVBKSZ3ALGOB6", "length": 5384, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "अभिषेक बच्चन येतोय 'बीग बुल'च्या भूमिकेत; ट्रेलरने घातला धुमाकूळ", "raw_content": "\nअभिषेक बच्चन येतोय 'बीग बुल'च्या भूमिकेत; ट्रेलरने घातला धुमाकूळ\nबॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या आगामी 'द बिग बुल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आणि या चित्रपटाच्या स्टोरीमुळे प्रेक्षकांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. कारण या चित्रपटात अभिषेक बच्चन घोटाळेबाज हर्षद मेहताच्या भूमिकेत दिसणार आहेत. व या चित्रपटात अभिषेक बच्चनने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी शक्यता चित्रपटाचा ट्रेलर पाहून वर्तविली जात आहे. (The trailer of Abhishek Bachchans upcoming film The Big Bull has just been released)\nThalaivi Trailer: कंगना देणार वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास गिफ्ट\nअभिषेक बच्चनच्या अभिनयाव्यतिरिक्त या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये प्रसिद्ध यू-ट्यूबर कॅरीमीनाटीच्या यलगार या गाण्याचा सुद्धा टच देण्यात आल्याचे पाहायला मिळते. ट्रेलर लाँच होताच इंटरनेटवर या व्हिडिओने काही वेळातच एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. अभिषेक बच्चन सोबत या चित्रपटात इलियाना डिक्रूझ, निकिता दत्ता, राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक बच्चनच्या अभिनयापासून ते चित्रपटातील त्यांच्या संवादांपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतून चित्रपटासाठी केलेले अप्रतिम दिग्दर्शन दिसून येते.\nजेवण नाही तर किमान एक ग्लास पाणी तरी द्या- झोमॅटोबद्दल राखी झाली हळवी\nशेअर बाजार आणि त्यामागचे जग यावर या (The Big Bull) चित्रपटाची कथा आधारित आहे. ट्रेलरच्या शेवटच्या भागात अभिषेक बच्चनचा 'मी भारताचा पहिला अब्जाधीश होईल' हा डायलॉग ट्रेलरला चार चांद लावून जातो. अभिषेक बच्चन व्यतिरिक्त इतर कलाकारांचा अभिनय सुद्धा कौतुकास्पद असल्याचे ट्रेलर वरून जाणवते. दरम्यान, लॉकडाऊन काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली 'स्कॅम 1992' ही वेब सिरीज सुद्धा प्रचंड गाजली होती. यामध्ये हर्षद मेहताच्या भूमिकेत असलेल्या प्रतीक गांधीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता अभिषेक बच्चन हा हर्षद मेहताच्या भूमिकेला किती न्याय देतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच पाहावे लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/we-will-stay-with-you-for-maratha-reservation-sadabhau-khot/", "date_download": "2021-07-30T01:49:23Z", "digest": "sha1:LUBOA2CNJFVVO6TMQLIOFINMPIZ2UQA2", "length": 9911, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू – सदाभाऊ खोत – Dainik Prabhat", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू – सदाभाऊ खोत\nदौंडमधील पत्रकार परिषदेत आमदार खोत यांची ग्वाही\nदौंड -मराठे युद्धात जिंकले आहेत, तहात हरण्याची शक्‍यता असल्याने मराठा समाजाच्या समन्वयकांनी रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढावी. आम्ही तुमच्या त्यांच्यासोबत राहू, अशी ग्वाही रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. यावेळी खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.\nदौंड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्षुप वासुदेव काळे, गणेश आखाडे, रयत क्रांती संघटनेचे भानुदास शिंदे, सर्फराज शेख, कुंडलिक शिंगाडे आदी उपस्थित होते.\nखोत म्हणाले की, महाविकास आघाडीतील सत्तेत असणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अनेक वर्षे सत्तेत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी ते कधीच दिले असते. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही.\nपुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सध्या सरकार आणि मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, पुनर्विचार याचिका दाखल करून ती टिकविण्यासाठी सरकारला प्रयत्न करायचेच नाहीत.\nजेणेकरून आरक्षणाचा चेंडू हा केंद्राच्या कोर्टात ढकलला जाईल, अशा पद्धतीने सरकार प्रयत्न करून मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. सरकारला मराठा, ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही.\nखोत म्हणाले की, सरकार शेतकरी आत्महत्या रोखू शकले नाहीत. सरकारने करोना काळात मोफत चाचण्यांची घोषणा केली. मात्र, चाचण्यांनाही पैसे मोजावे लागले आहेत. त्यामुळे या सरकारने राज्यातील जनता कंगाल करण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार खोत यांनी केला.\nदरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. त्यातच खोत यांनी सरकारवर टीका केली आहे.\nन्याय गुंडांकडे जाऊन मागायचा का\nखासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असल्याचे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्याचा समाचार घेताना खोत म्हणाले की, सरकारमधील पक्षाला गुंडागर्दीचे सर्टिफिकेट असेल तर आता सर्वसामान्यांनी गुंडाकडे जाऊन न्याय मागायचा का, असा सवाल खोत यांनी केला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्���ाम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nद्वितीय सत्र परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू\nकरोनाचे नवे 211 बाधित, 302 जण करोनामुक्‍त\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\nश्रेयस तळपदेच छोट्या पडद्यावर पुनरागमन\nझी मराठीवर अनोखी प्रेमकथा ‘मन झालं बाजिंद’\nतेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nपूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार 10 हजार रुपये\nश्रेयस तळपदेच छोट्या पडद्यावर पुनरागमन\nझी मराठीवर अनोखी प्रेमकथा ‘मन झालं बाजिंद’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/parliament-monsoon-session-live-updates-coronavirus-pegasus-nrkk-158431/", "date_download": "2021-07-30T02:05:36Z", "digest": "sha1:VUGJNVLL66OVEWIUSA2KOJ7DAJWY4QEW", "length": 14707, "nlines": 209, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन दोनही सभागृहात गदारोळ | LIVE update : गोंधळामुळे लोकसभा दुपारी अडीचपर्यंत, राज्यसभा १ पर्यंत तहकूब | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता ब���ीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nअंतिम अपडेट10 दिन पहले\nLIVE update : गोंधळामुळे लोकसभा दुपारी अडीचपर्यंत, राज्यसभा १ पर्यंत तहकूब\nराज्य सभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण\nअनेकांनी आपला परिवार गमावला तर काहिंनी आपला रोजगार गमावला पण यावर सरकारने कोणतेही भाष्य केलं नाही.\nजाहिरातबाजी करण्यात सरकार माहिर\nगंगा किनारी पुरलेले मृतदेह इतिहास लक्षात ठेवेल\nसरकार खोटी आकडेवारी देतंय\n“जो लोग चले गये वो लोग मुक्त हो गये” असं RSS प्रमुख म्हणाले होते. यावरुन संघाची मनीशा दिसुन येते.\nराज्य सभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाला सुरुवात\nसभागृहात चार सदस्यांनी माझ्यासमोर येवून गदारोळ केला आणि सभागृहाचे उपाध्यक्ष असूनही तुम्ही गप्प होतात. हा माझा अपमान आहे. असं म्हणत कॉंग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी खंत व्यक्त केली आहे.\nकोरोना वॉरीयरला वाहिली श्रध्दांजली\nविरोधकांकडून राज्यसभेत पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन 'आम्हाला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या जात आहेत.\nसभागृहाच्या उपसभापतींचे शांततेचे आवाहन\nराज्य सभेच्या कामकाजाला सुरुवात\nसभागृह नेते पीयूश गोयल यांनी केलं शांतेचं आवाहन\nराज्यसभेचं कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब\nविरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब\n१ वाजता कोविड संदर्भातील विवीध मुद्द्यांवर प्रश्नोत्तरांचा तास\nउपसभापतींनी केलं शांततेचं आवाहन\nपेगासस गोंधळावरून लोकसभेचे कामकाज दुपारी अडीचपर्यंत तहकूब\nपेगासस स्नूपिंग वादावरून विरोधी पक्षातील खासदारांनी गदारोळ केल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.\nविरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.\nखासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेमध्ये मांडला प्रस्ताव\nकॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेमध्ये पेगासस विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगिती प्रस्ताव मांडला\nकॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पेगासस विषयावर चर्चा करण्यासाठी न्यायालयीन ठराव मांडला\nकॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पेगाससच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी लोकसभेचे कामकाज थांबविण्याचा प्रस्ताव मांडला आहे.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही पेगॅसस स्पायवेअर प्रकरणामुळे गाजला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली व गदारोळ झाला. सभागृहातील या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २:३० वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज १२ पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/then-the-bulldozer-would-have-leaned-forward-criticism-of-encroachment-action-at-ambil-odha-by-energy-minister-and-congress-leader-dr-nitin-raut-nrpd-148671/", "date_download": "2021-07-30T00:04:47Z", "digest": "sha1:N7R66WNZL56QILEX2VTJU3PO4Q6OG7WZ", "length": 13093, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | ..... तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो; आंबील ओढा येथील अतिक्रमण कारवाई ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ.नितीन राऊत यांची टीका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्य�� पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nपुणे….. तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो; आंबील ओढा येथील अतिक्रमण कारवाई ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ.नितीन राऊत यांची टीका\nझोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही.पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे.\nपुणे: महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो. आंबिल ओढा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पुणे महापालिकाच जबाबदार आहे. अशी कारवाई करताना महापालिकेला लाज वाटली पाहिजे. माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो. मात्र. आंबील ओढा कारवाई सुरु असताना यावेळी महापौर काय झोपा काढत होते का या घटनेची राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे.\nझोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करायचे त्याला विरोध करण्याची गरज नाही.पण नाला विस्तारीकरण असेल किंवा इतर कामे ऐन पावसाळ्यात कधीच केली जात नाही. पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आंबील ओढा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाईची घटना अत्यंत वेदनादायी आहे, त्याचा निषेध करतो. कोरोना महामारी सुरू असताना आणि ऐन पावसाळ्यात अशा प्रकारच्या कारवाईमुळे येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवनच उध्वस्त करण्यात आले. ही सर्व गरीब लोकं आहेत. फुले आणून हार, गजरे तयार करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.गेले. असेही राऊत म्हणाले.\nपुण्यातील आंबील ओढा येथील नुकसानग्रस्त भागाची पाह��ी करण्यासाठी डॉ. नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी काँग्रेसभवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी, अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2020/05/blog-post_37.html", "date_download": "2021-07-30T01:47:57Z", "digest": "sha1:GRRESIZ6BBY5LW5QEUI4JMGI6RHXFQKK", "length": 23520, "nlines": 256, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "घरपोच मद्यविक्रीची परवानगी द्यावी ; इंडियन बार रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nघरपोच मद्यविक्रीची परवानगी द्यावी ; इंडियन बार रेस्टॉरंट असोसिएशनची मागणी\nमुंबई - लॉकडाऊनमुळे बार आणि रेस्टॉरंट व्यवसायाचे आर्थिक नुकसान होत आहे. तेव्हा एफ एल ३ परवाना असलेल्या बार आणि रेस्टॉरंटना घरपोच मद्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nलॉकडाऊन असल्यामुळे राज्याला महसूल मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. वाईन्स शॉप खुले ठेवण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यामुळे राज्याला महसूलही मिळणार आहे. कामगारांना रोजगार मिळणेही शक्य होणार आहे. मुंबई आणि परिसरात २ हजार ५०० बार आणि रेस्टॉरंट आहेत.एफएल ३ परवाना असणाऱ्या रेस्टॉरंटना सुविधा देऊन मद्य विक्री होम डिलिव्हरीच्या माध्यमातून आणि किरकोळ विक्री करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून महसूल ही वाढेल आणि कामगारांना रोजगारही मिळेल, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.\nकर्मचाऱ्यांच्या पगारासाठीकेजरीवाल सरकारची केंद्राक...\nअमेरिकेत हिंसाचार, १४०० जणांना अटक\nअर्थर रोड जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण,अधिक्ष...\nशाळा सुरू करण्याबाबत केंद्राचे राज्य सरकारला पत्र\nचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस ब...\nस्थलांतरितांच्या घरवापसीने परभणीत कोरोनाचा विळखा व...\n...तर १६ राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लाव...\nटोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी बँड, फटाके व...\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण, उदयनराजे भोसले यांचा...\nवादळामुळे ताजमहलाच्या कबरीचे रेलिंग तुटले\nमरकजचा कार्यक्रमामुळे देशभरात सुमारे ३० टक्के करोन...\nसोमवारपासून सुरू होत आहेत २०० रेल्वे गाड्या\nजूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता\nराज्य सरकारवर आशीष शेलार यांची टीका\nमुंबईत 'स्पाय नेटवर्क'वर क्राईम ब्रँचचा छापा\nशाहरुखच्या ऑफिसमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण\nहृतिक रोशनची बहीण बॉलिवूड मध्ये सज्ज\nकोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा - अजित पवार\nपोलिसांची सेवानिवृत्ती; ऑनलाइन संवाद साधत दिला सर्...\nभाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू\nबदलापुरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने...\nराज्य सरकारकडून खासगी डॉक्टरांना पीपीई कीट\nशतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; शेतकऱ्यांना त्वरित कर्...\n'माझा मृत्यू झाल्यास दानवे जबाबदार' - हर्षवर्धन जाधव\nशाळा 'या' तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित प...\nमोदी सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान मोदींनी जनतेला ...\nAPMC मार्केटमधील १२ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण...\nअबू आझमींना अटक करा, किरीट सोमैयांची मागणी\nमुंबई अग्निशमन दलातील ४१ जवानांना कोरोना\n१ जूनपासून रेल्वेगाड्या धावणार,गाड्याची यादी जाहीर\nस्थानिकांनी काम मिळवण्याचा प्रयत्न करावा - अजित पवार\nआता मुंबईतील नालेसफाईवर ड्रोनची नजर\n…तर इस्लामाबादमध्���ेही राम मंदिर उभारू,संतप्त साधूस...\n...तर मग स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा, ममता बॅनर्ज...\nकरोना रुग्णांसाठी मनसेची मोफत टॅक्सी रुग्णवाहिका -...\n'या' पाच राज्यातून येणाऱ्यांना कर्नाटकमध्ये 'नो एं...\nअकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी जाहीर\nकाँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत, पृथ्वीराज च...\nफक्त २०० रुपयात कोरोनाची चाचणी\nछत्तीसगडमधील विलगीकरण केंद्रांमध्ये दहा मृत्यू\nस्थलांतरित मजुरांच्या खाण्याची,राहण्याची व्यवस्था ...\nमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत लॉकड...\nशरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र,देशातील बांधका...\nपुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली ; हिजब...\nआसाममध्ये मुसळधार पाऊस,पूरग्रस्त परिस्थिती निर्माण\nवनहक्क कायदा कलम ६ मध्ये राज्यपालांकडून सुधारणा ; ...\n‘मेस्मा’मुळे खासगी रुग्णालयांमधील परिचारिकांचे राज...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 'फोन पे...\nकोरोना व्हायरसबद्दल नवीन माहिती ; लंडनच्या युनिव्ह...\nदहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा ...\nआणखी ७५ पोलिसांना कोरोनाची लागण\nगोव्यात यायचे तर,कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि को...\nतबलिगी प्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र ...\nकेंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचे पैसे मिळाले नाही...\nठाण्यात रेपिड एक्शन फोर्स दाखल ; नागरिकांना बाहेर ...\nखासगी जेटसह चार्टर्ड हेलिकॉप्टरही करणार उड्डाण\nकेरळमधून डॉक्टर आणि नर्स बोलाविण्यावर स्थानिक डॉक्...\nराष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा पत्रकार ...\nसंरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक\nसरकार पाच वर्ष पूर्ण करून,पुढील निवडणूकही सोबत लढू...\nराजकीय घडामोडींना वेग,नाना पटोले दिल्लीत दाखल\nमहाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही - पीयूष गोयल\nकेईएम रुग्णालयातील शवागृहात जागा नाही, चक्क कॉरीडो...\nवडाळा जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव पुढे ढकलला\n महाविकास आघाडी सरकार मजबूत ...\nव्हॉट्सअप स्टेटसवरुन तरुणाचा खून ; पाच तासात मारेक...\nहैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे व...\nशरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट ; राजकीय वर्तु...\nअशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार\nमहाराष्ट्रात येताना महाराष्ट्राची परवानगी घ्यायची ...\nयोगी आदित्यनाथ धमकी प्रकरणी आणखी एकाला अटक\nकोकणात जाण्यासाठी ई-पाससाठी ५ हजारांची लूट, नितेश ...\nज्योतिरादित्य सिंधिया हरविल्याचे पोस्टर लावणाऱ्या ...\nमध्यरात्री रेल्वेमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये ट्वी...\nपाकिस्तानात अडकलेले भारतीय लवकरच परतणार\nसरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंक...\nमाओवाद्यांना आर्थिक मदत करणाऱ्या आरोपीला अटक\nराजावाडी हॉस्पिटलमधील जनरल वॉर्डमध्ये कित्येक तास ...\nराज्यात विमानांना 'नो एंट्री' - अनिल देशमुख\nराज्यात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार\nमालेगावात पोलिसांचा ‘रूट मार्च’; शहराला लष्करी छाव...\nबाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या\nअर्भकाला फेकणाऱ्या मातेसह प्रियकराला अटक\nकोरोनाविरोधात १३० औषधांचे ट्रायल सुरु\nकेंद्राच्या पॅकेजवर ममता बॅनर्जींची नाराजी\nयोगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास म...\nअम्फान चक्रीवादळ ; केंद्राकडून ओडिशासाठी ५०० कोटीं...\nलॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा बोल्ड फोटो व...\nजगात वेगाने पसरतोय अफवा व्हायरस - विद्या बालन\nआता शाळांच्या व्हॅनमधून करोना रुग्णांची वाहतूक\nकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोफत कोरोना चा...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कोविड योद्ध्यांना भावनि...\nएमएमआरडीएच्या ताफ्यात पहिले रेल-रोड मूव्हर मशीन दाखल\nठाकरे स्मारकात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आढावा बैठक\nअधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे - ए...\nलाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा\nकोरोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा\nवैद्यकीय चाचणीनंतर २४ तासात अहवाल पालिकेकडे पाठवा ...\nज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2021-07-30T01:36:58Z", "digest": "sha1:2NODIJHKZ55RVQEX7VSQCY3RD5I7UJXP", "length": 8008, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वीजला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र ��ित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वीज या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनदी ‎ (← दुवे | संपादन)\nपंचमहाभूते ‎ (← दुवे | संपादन)\nदूरध्वनी ‎ (← दुवे | संपादन)\nनायगारा धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nदीपदर्शन ‎ (← दुवे | संपादन)\nआगगाडी ‎ (← दुवे | संपादन)\nधातू ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स क्लार्क मॅक्सवेल ‎ (← दुवे | संपादन)\nए.ई. बेकरेल ‎ (← दुवे | संपादन)\nए.टी.आर. ७२ ‎ (← दुवे | संपादन)\nवाफेचे इंजिन ‎ (← दुवे | संपादन)\nजनित्र ‎ (← दुवे | संपादन)\nएकलहरा ‎ (← दुवे | संपादन)\nअविकसीत देश ‎ (← दुवे | संपादन)\nविद्युत (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसंगणक विज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nजगदीशचंद्र बोस ‎ (← दुवे | संपादन)\nलोहमार्ग ‎ (← दुवे | संपादन)\nचेतापेशी ‎ (← दुवे | संपादन)\nचुंबक ‎ (← दुवे | संपादन)\nनागझिरा अभयारण्य ‎ (← दुवे | संपादन)\nमहावितरण ‎ (← दुवे | संपादन)\nसुरक्षा उपकरणे ‎ (← दुवे | संपादन)\nपारेषण वाहिनी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विद्युतचुंबकत्व ‎ (← दुवे | संपादन)\nरेल्वे इंजिन ‎ (← दुवे | संपादन)\nअभिचालित्र ‎ (← दुवे | संपादन)\nउपकरण ‎ (← दुवे | संपादन)\nगॉसचा चुंबकीचा नियम ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ‎ (← दुवे | संपादन)\nतारयंत्र ‎ (← दुवे | संपादन)\nसाम्राज्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:साम्राज्यवाद ‎ (← दुवे | संपादन)\nविजेचा धक्का ‎ (← दुवे | संपादन)\nरवी ( घुसळणी ) ‎ (← दुवे | संपादन)\nगृहविज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nवैयक्तिक संरक्षणासाठीची उपकरणे ‎ (← दुवे | संपादन)\nपवनचक्की ‎ (← दुवे | संपादन)\nटोयोटा प्रियस ‎ (← दुवे | संपादन)\nविज (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपायाभूत सुविधा ‎ (← दुवे | संपादन)\nरस्ते ‎ (← दुवे | संपादन)\nवणवा ‎ (← दुवे | संपादन)\nतुळशी विवाह ‎ (← दुवे | संपादन)\nधरण ‎ (← दुवे | संपादन)\nकागद ‎ (← दुवे | संपादन)\nविद्युत विसंवाहक ‎ (← दुवे | संपादन)\nविद्युत पार्यता ‎ (← दुवे | संपादन)\nपोलाद ‎ (← दुवे | संपादन)\nवायुधारित वीजनिर्मिती प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nप्रकल्प अहवाल ‎ (← दुवे | संपादन)\nबेकारी ‎ (← दुवे | संपादन)\nप्रदीप पंड्या ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Snehalshekatkar/वैज्ञानिक पद्धती ‎ (← दुवे | संपादन)\nबार्देस तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nतत्काळ भरणा सेवा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:シャシャン ‎ (← दुवे | संपादन)\nनियोजित-ऊर्जा-संक्रमण ‎ (← दुवे | संपादन)\nपंप ‎ (← दुवे | संपादन)\nइमारत तपासणी ‎ (← दुवे | संपादन)\nऊर्जा अर्थव्यवस्था ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/slideshows/--------------------------------------1.html", "date_download": "2021-07-30T01:32:13Z", "digest": "sha1:VL4CCT5BO2WPTSN2676GYADL2BSEALJE", "length": 8719, "nlines": 167, "source_domain": "www.digit.in", "title": "Slide 1 - चित्रांच्या माध्यमातून माहिती करुन घ्या कूलपॅड नोट ३विषयी… काय विशेष आहे ह्या स्मार्टफोनमध्ये", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nचित्रांच्या माध्यमातून माहिती करुन घ्या कूलपॅड नोट ३विषयी… काय विशेष आहे ह्या स्मार्टफोनमध्ये\nचित्रांच्या माध्यमातून माहिती करुन घ्या कूलपॅड नोट ३विषयी… काय विशेष आहे ह्या स्मार्टफोनमध्ये\nहल्लीच कूलपॅडने आपला नवीन स्मार्टफोन नोट३ ला बाजारात आणले. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ह्या किंमतीत आपल्याला कंपनी स्मार्टफोनमध्ये काही ठळक वैशिष्ट्येसुद्धा देत आहे. चला तर माहित करुन घेऊयात काय काय वैशिष्ट्ये आहेत ह्या स्मार्टफोनची…..\nह्या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायच्या आधी आपण नजर टाकूयात याच्या ठळक वैशिष्ट्यांवर\nरॅम: ३जीबी डिस्प्ले,५.५ इंच,७२० पिक्सेल\nचला तर मग ह्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेपासून सुरुवात करुया. स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १२८०x७२० पिक्सेल आहे.\nह्या डिस्प्लेच्या खाली, ३ नेविगेशन कीज मिळतील, मात्र त्यात लाइट दिसणार नाही.\nडिस्प्लेच्या वरच्या बाजूस, फोनमध्ये काही सेंसर आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे.\nफोनमध्ये डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर बटन्स आहेत, येथे आपण पाहू शकता.\nत्याचबरोबर ह्या फोनमध्ये उजव्या बाजूला आपल्याला पॉवर बटण मिळेल ह्याला सुद्धा आपण येथे पाहू शकता.\nत्याचबरोबर ह्याच्या तळाशी लक्ष दिले तर, आ��ल्याला मायक्रो-युएसबी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकसुद्धा मिळेल.\nफोनमध्ये प्लॅस्टिकचा वापर केला गेला आहे. मागील बाजूस फोनला मॅट फिनिश दिली गेली आहे, जे फोन पकडण्यास आपल्याला मदत करते तसेच तुमच्या बोटांचे ठसेसुद्धा त्यावर दिसत नाही.\nस्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर आपण ह्यात दिला गेलेला फिंगरप्रिंट सेंसरसुद्दा येथे पाहू शकता.\nकाय विशेष आहे ह्या कूलपॅड नोट 3 मॅक्समध्ये\nझोलो ब्लॅक 1X: चित्रांच्या माध्यमातून जाणून घ्या काय आहे ह्या स्मार्टफोनमध्ये खास\nकसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….\nचित्रांच्या माध्यमातून जाणून घ्या काय आहे जिओनीच्या मॅरेथॉन M5 ची वैशिष्ट्ये\nकसा आहे मोटो G4 प्लस स्मार्टफोन, जाणून घ्या ह्या चित्रांच्या माध्यमातून..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/grant-15th-finance-commission-gram-panchayats-and-panchayat-samiti-state-government", "date_download": "2021-07-30T00:32:20Z", "digest": "sha1:7B7TDFVTG433MD7G56ADMQAUABVNTU6T", "length": 8430, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा; असा करावा लागणार खर्च", "raw_content": "\n१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२०- २१ या आर्थिक वर्षातील पहिल्या हप्त्याचे अनुदान जमा झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या अर्थसंकल्पानुसार यांचे वितरण केला जाणार आहे.\nग्रामपंचायतींसाठी गुड न्यूज : १५ व्या वित्त आयोगातील निधी जमा; असा करावा लागणार खर्च\nसोलापूर : १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२०- २१ या आर्थिक वर्षातील पहिल्या हप्त्याचे अनुदान जमा झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या अर्थसंकल्पानुसार यांचे वितरण केला जाणार आहे.\nपंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत केंद्र सरकारच्या सूचनानुसार मिळालेले अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बीम्स वितरीत करण्यात आलेला निधी तात्काळ कोषागरातून काढून स्वत: कडे १० टक्के निधी ठेऊन आरटीजीएसद्वारे वितरीत करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास विभागाने दिला आहे.\nग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी दिलेल्या सूचनांनुसार राष्ट्रीयकृत बँकेच्या स्वतंत्र बचत खात्यात ठेवावा, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यावर आहे. हा निधी २० जानेवारीला काढण्यात आलेल्या सरकारी निर्णयानूसार खर्च करावा, २०२०- २१ या आर्थिक वर्षापासून १५ व्या वित्त आयोगाच्या वितरित निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानूसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार गावातील सध्याच्या परिस्थतीचे विश्‍लेषण करुन गावाच्या गरजा ओळखून कामे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. या निधीतून कर्मचाऱ्यांचा पगार, आस्थापनाविषयक खर्च सोडून गरजेनुसार आवश्‍यक त्या बाबींवर खर्च करण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगातील मिळालेल्या निधीपेक्षा जास्त खर्च करु नये, असं या आदेशात म्हटलं असून खर्च करण्यासाठी १६ जूनला दिलेल्या परिपत्राकानूसार कार्यवाही करावी असंही त्यात म्हटलं आहे. १४५६.७५ कोटी इतका हा निधी असून १०.१०.८० प्रमाणे वितरीत केला जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/men-who-do-not-help-with-household-chores-earn-more-than-women-nrpd-148166/", "date_download": "2021-07-30T01:04:09Z", "digest": "sha1:RPSH2Z63W2QTQN27C2AWSQJIXRMZDSZV", "length": 12721, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "काहीही काय? | घराला कामात मदत न करणारे पुरुष महिलांपेक्षा करतात आर्थिक कमाई अधिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिके�� ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nघराला कामात मदत न करणारे पुरुष महिलांपेक्षा करतात आर्थिक कमाई अधिक\nविद्यापीठाने दोन अभ्यास केले होते. त्यात सहमत न होणारे लोक सहमत होणाऱ्या लोकांपेक्षा अधिक पैसे कमावतात. त्यांची कमाई जास्त असण्याचे कारण ते घरकामात मदत करीत नाही.\nनवी दिल्ली: पुरुष आणि घरकाम हे समीकरण अलीकडच्या काळात उदयाला आले आहे. अन्यथा घरकाम हे महिलांनीच करायचे हा जणू अलिखित नियमाच आहे. परंतु याच घरकाम करणाऱ्या पुरुषांच्यावर केलेल्या संशोधनात एका धक्कदायक माहिती समोर आली आहे. नोत्र डॅम विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये घरकाम न करणारे पुरूष हे जास्त आर्थिक कमाई करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याप्रमाणात घरकामात मदत करणाऱ्या पुरुषांची कमाई मात्र कमी असल्याचे पुढे सांगण्यात आले आहे.\nप्रत्येक पत्नीच्या आपल्या नवऱ्याकडून घरकामात मदत करण्याबाबत अपेक्षा असतात. तरीही सहमत न होणारे अथवा काहीही न मान्य करणारे पुरुष फार कमी मदत करतात किंवा करीतच नाहीत. परंतु हेच पुरुष घरकामात मदत करण्याचा वेळ कमाईसाठी खर्च करून जास्त पैसा कमावतात. असे या संशोधनात म्हटले आहे.\nपुणेवाहने घरातच उभी : बँकांचे हप्तेही भरता येईना ; वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला\nमानसशास्त्रात मानवातील महत्वाच्या पाच गुणांपैकी ‘सहमती’ हा एक महत्वाचा गुण मानला गेला आहे. प्रेमळ, दयाळू, सहानुभूती वाळगणारा आणि सहकार्य करणारा असे निकष त्यात येतात. त्यातच सहमत न होणारे असाही एक प्रकार आहे. अशी माणसे वरील गुणांच्या कोणत्याच निकषात बसत नाहीत. अशी माणसे स्वतःपूरता पाहणारी तसेच स्पर्धा करणारी असतात. विद्यापीठाने दोन अभ्यास केले होते. त्यात सहमत न होणारे लोक सहमत होणाऱ्या लोकांपेक्षा अधिक पैसे कमावतात. त्यांची कमाई जास्त असण्याचे कारण ते घरकामात मदत करीत नाही. सहमत न होणारी लोकं नोकरी कामधंद्याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे त्यांची कमाई अधिक असते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/exactly-how-many-mumbaikars-get-vaccinated-the-number-of-citizens-outside-mumbai-getting-vaccinated-is-higher-nrvk-148423/", "date_download": "2021-07-30T00:05:49Z", "digest": "sha1:5P3M6VKPJKJXSRKCFC7UVS4GTK5CRNNL", "length": 14852, "nlines": 189, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि... | लस घेणारे नेमके मुंबईकर किती? लस घेण्यामध्ये मुंबईबाहेरच्या नागरिकांची संख्या अधिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व���हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nनवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि...लस घेणारे नेमके मुंबईकर किती लस घेण्यामध्ये मुंबईबाहेरच्या नागरिकांची संख्या अधिक\nकाही केंद्रांवर प्रत्येकी तिसरा डोस हा नवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि वसई-विरारमधील नागरिकांना देण्यात आला आहे, असे पालिकेच्या अनौपचारिक विश्लेषणामध्ये आढळून आल आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, शेजारच्या शहरांपेक्षा मुंबईमध्ये जास्त लसीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात २४.२२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत ठाण्याच्या तुलनेत दुप्पट लसीकरण झाले आहे. पालघर जिल्ह्यात फक्त ६ लाखापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे.\nमुंबई : मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम सुरु आहे. खासगी सोसाट्यांमध्ये लसीकरण शिबीर आयोजित केली जात आहेत. मुंबईत दररोज जितक्या नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यातले २५ टक्के नागरिक हे मूळ मुंबईचे रहिवाशीच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत ५१ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असले, तरी लस घेणारे नेमके मुंबईकर किती किंवा प्रौढांचे लसीकरण पूर्ण व्हायला, अजून किती काळ लागेल, त्याचे चित्र पालिकेसमोर स्पष्ट नाही.\nकाही केंद्रांवर प्रत्येकी तिसरा डोस हा नवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि वसई-विरारमधील नागरिकांना देण्यात आला आहे, असे पालिकेच्या अनौपचारिक विश्लेषणामध्ये आढळून आल आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, शेजारच्या शहरांपेक्षा मुंबईमध्ये जास्त लसीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात २४.२२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत ठाण्याच्या तुलनेत दुप्पट लसीकरण झाले आहे. पालघर जिल्ह्यात फक्त ६ लाखापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे.\nकोविनमधून रहिवाशी पत्त्याची माहिती मिळत नाही, असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. कोणाचे लसीकरण होतय, यावर आमचे नियंत्रण नाही. कारण कोणीही कुठूनही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले. अनेक लोक एमएमआर क्षेत्रात राहतात. पण नोकरीसाठी मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईत लसीकरण करण्याची त्यांची मागणी असेल, तर ती चुकीची सुद्धा नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/prafull-karlekar/", "date_download": "2021-07-30T00:24:12Z", "digest": "sha1:ZSA7HGJ7H4QQWJR6427JLSANFZAWATRO", "length": 12232, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘हृदयांतर’ला प्रफुल्ल कार्लेकर यांचा संगीतसाज | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘हृदयांतर’ला प्रफुल्ल कार्लेकर यांचा संगीतसाज\n‘हृदयांतर’ला प्रफुल्ल कार्लेकर यांचा संगीतसाज\non: March 23, 2017 In: आगामी चित्रपट, कलावंत, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nऑडियो रेकॉर्डिस्ट ते संगीतकार\n‘काटे’, ‘राजू चाचा’, ‘कभी ख़ुशी कभी गम’ तसेच ‘यादें’ यांसारख्या बॉलीवूडच्या नावाजलेल्या सिनेमासाठी ऑडियो रेकॉर्डिस्ट म्हणून काम करणारा प्रफुल्ल कार्लेकर विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शन करणार आहे,\nसिनेमातल्या त्याच्या गाण्याविषयी बोलायला गेलो, तर प्रफुल्लच्या प्रदीर्घ कामगिरीची यादीच आपल्याला पाहायला मिळते. म्युझिक अरेंजर म्हणून आपल्या म्युझिकल करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रफुल्लने हिंदीत चांगलाच जम बसवला आहे.\nकरिअरच्या सुरुवातीलाच प्रफुल्लला नाना पाटेकर, अक्षय कुमार आणि अनिल कपूर यांच्या गाजलेल्या ‘वेलकम’ या बॉलिवूड सिनेमातील ‘तेरा सराफा’, ‘होंठ रसीले’ या दोन गाण्यांसाठी म्युजिक अरेंजर आणि प्रोग्रामर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संगीतवेड्या प्रफुल्लने देखील या संधीचे सोने करत स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर धुनकी’ (मेरे ब्रदर की दुल्हन), ‘सैयां’ (गुंडे), ‘जिया मेरा जिया’ (गुंडे), ‘आशिक तेरा’ (हॅप्पी भाग जायेगी’) अश्या अनेक हिंदी गाण्यांसाठी त्याने काम केले. त्याच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमामधील माधुरीवर आधारलेले ‘घागरा’ गाण्याचा देखील यात समावेश होतो. अशाप्रकारे हिंदीतील दर्जेदार गाण्यांमध्ये महत्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रफुल्लने मराठीतदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे.\nसंजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ हा सुपरहिट सिनेमा प्रफुल्लच्या कारकिर्दीतला माईल स्टोन ठरला. या सिनेमातलं आदर्श शिंदे याच्या आवाजातले ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे मंदार चोळकर लिखित तसेच अमितराज दिग्दर्शित या गाण्यापासून मराठी सिनेसृष्टीत प्रफुल्लने आपले पहिले पाऊल टाकले. यातही प्रफुल्लने हिंदीसारखी कामगिरी करत आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत नेला.\n‘आवाज वाढव डीजे’ (पोश्टर गर्ल), ‘गुलाबाची कळी’ (तू ही रे), ‘मोरया’ (दगडी चाळ) या गाण्यांसाठी त्याने म्युझिक अरेंजर म्हणून काम केले आहे, तसेच ‘गुरु’ या अंकुश चौधरीच्या गाजलेल्या सिनेमातील ‘आत्ता लढायचे’ या गाण्याचे दिग्दर्शनदेखील प्रफुल्लने केले. संगीतजगतातली त्याची ही दरमजल आजही तशीच कायम आहे.\nस्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून प्रफुल्लने “वाजलाचं पाहिजे” आणि “तालीम” या सिनेमांना संगीत दिलं आहे, त्याचप्रमाणे नेहा राजपाल यांच्या फोटोकॉपी सिनेमातल्या “मोरा पिया” या गाण्यालासुद्धा प्रफुल्लचे संगीत लाभलं आहे. सिनेमातल्या गाण्यांविषयी बोलायचं झालं तर अनेक नावाजलेल्या गाण्यांना रसिक त्याच्या नावाने आणि गायकांमुळे ओळखतात. मात्र हे गाणं घडवण्यामागे जितकी मेहनत गीतकाराची- गायकाची असते, तितकीच मेहनत त्या गाण्याला दिशा देणा-या ऑडिओ आणि म्युझिक अरेंजरचीदेखील असते.\nयाबद्दल आपले मत मांडताना प्रफुल्ल अगदी समाधानकारक उत्तर देतो की, मी माझ्या नावाने नाही तर, कामाने लोकांपर्यत पोहोचतो. जेव्हा लोकांना गाणी आवडतात तेव्हा त्याची पोचपावती मला आपसूकच मिळते.\nप्रफुल्ल कार्लेकर विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शन करणार आहे,\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shekru.org/events/%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T01:49:20Z", "digest": "sha1:MDMDT5WWSFSRCIK4IJ7SNKA5QYV67M4E", "length": 3026, "nlines": 71, "source_domain": "shekru.org", "title": "ऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन / डॉ. श्रीमंत धि. राठोड – Shekru", "raw_content": "\nऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन / डॉ. श्रीमंत धि. राठोड\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.��ाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन\nक्षारपड-पाणथळ जमिनीची समस्या आणि कारणे, निचरा व्यवस्थापन कोणत्या ठिकाणी आणि ऊसासाठी आवश्यक आहे का विविध निचरा पद्धती, भूमिगत सच्छिद्र पाईप आणि मोल निचरा पद्धतींची कार्यपद्धती, ऊस पिकांमध्ये निचरा व्यवस्थापन – यशोगाथा इत्यादी.\nडॉ. श्रीमंत धि. राठोड\nसहाय्यक प्राध्यापक, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली\nवेळ: सकाळी ११.०० वा.\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:\nकृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/617-bandh/", "date_download": "2021-07-30T00:10:34Z", "digest": "sha1:G732HIY47XKVYFDO4WZ4PXSAO7F5VFRQ", "length": 7089, "nlines": 106, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "प्रथमेश-प्रियदर्शनला ‘बंध नायलॉन’चा! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट प्रथमेश-प्रियदर्शनला ‘बंध नायलॉन’चा\n२९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात\nआई बाबा आणि साई बाबा शप्पथ… हा डायलॉग ज्याच्यामुळे महाराष्ट्रात सूपर डूपर हिट झालेला दगडू आपल्याला पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. प्रथमेश परब आणि प्रियदर्शन जाधव यांचा गेस्ट अपियर्न्स बंध नायलॉनचे सिनेमात दिसणार आहे.\n२९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात त्यांची एक छोटीशी भूमिका आहे. झिरो हिट्स बॅनरचे निर्माते सुनिल चंद्रिका नायर, सीजी नायर तसंच जतिन वागळे यांचे दिग्दर्शन असलेल्या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टेक्नॉलोजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव ‘बंध नायलॉनचे’ सिनेमात मार्मिक पद्धतीने मांडला आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ���अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kunal-kamra-arnab-goswami-trending", "date_download": "2021-07-30T00:39:25Z", "digest": "sha1:B47GZZOGLYAIASU4MB3PQPGV7RBNVN2Z", "length": 8340, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कुणाल कामरा ट्रेंडिंग! - द वायर मराठी", "raw_content": "\n२८ जानेवारीला दुपारी भारतातील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विमानामध्ये तोंडावर सुनावल्याने ते सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. तर इंडिगो विमान कंपनीने त्यांना ६ महिन्यांची प्रवासबंदी केली आहे.\n6E 5317 मुंबई ते लखनौ या विमानाने आज दुपारी कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी प्रवास करीत होते. कामरा यांनी गोस्वामी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण गोस्वामी यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने, गोस्वामी यांना उद्देशून त्यांच्या समोर कमरा यांनी स्वागत व्यक्त केले आणि त्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला.\nकुणाल कामरा यांनी हे स्वागत रोहित वेमुल्ला याला अर्पण केले. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुल्ला या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अर्णब यांनी आपल्या टीव्ही कार्यक्रमामध्ये त्याच्याविषयी जी टिपण्णी केली होती, त्यावर चिडून कामरा यांनी हे स्वागत अर्णब यांना ऐकविले. हा व्हिडिओ ध्रुव राठी यांनीही सोशल मिडीयावर पोस्ट केला आणि त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.\nकामरा यांचा व्हिडिओ सुमारे १० लाख ६० हजार लोकांनी अल्पावधीत पहिला आणि रात्रीपर्यंत तो २५ हजार जणांनी रीट्वीट केला. त्यानंतर इंडिगो विमान कंपनीने कामरा यांना ६ महिन्याची प्रवासबंदी केली. त��यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सर्व विमान कंपन्यांनी कामरा यांना प्रवासबंदी करावी असे आवाहन केले. त्यानंतर लगेच एअर इंडियानेही प्रवासबंदी जाहीर केली.\nकमरा यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हंटले आहे, की रिपब्लिक किंवा टाईम्स नाऊ वाहिन्यांचे पत्रकार जे करतात, तेच मी केले आहे. कामरा यांनी इतर प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांची माफीही मागितली.\nनागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या आवाहनानंतर स्वाती चतुर्वेदी, ध्रुव राठी आणि सलील त्रिपाठी यांनी यापूर्वी टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक वाहिन्यांच्या पत्रकारांनी यापूर्वी विमानामध्ये याचप्रकारे केलेल्या कृत्यांचे व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्यावर मंत्री गप्प का होते, असे सवाल केले आहेत.\nप्रशांत किशोर, पवन वर्मा यांची जेडीयूतून हकालपट्‌टी\nकाश्मीरमध्ये फक्त जिओचॅट याच मेसेजिंग ऍपला परवानगी का\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T02:23:13Z", "digest": "sha1:BCXUQ4EYJDKQMQVHZTA4BO24MR7O4XZT", "length": 3365, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रमण महर्षी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरमण महर्षी (३० डिसेंबर १८७९-१४ एप्रिल १९५०) हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व अद्वैतवादी तत्वज्ञानी गुरु होते. त्यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुच्युळी येथे झाला. त्यांचे मूळ नाव वेंकटरामन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदर अय्यर आणि आईचे अळगम्माळ असे होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०१३ रोजी १४:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T02:15:24Z", "digest": "sha1:4J43NGCKQ7DONDSIJFIJLSGAKRSP6N46", "length": 14032, "nlines": 136, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयपॅड प्रो - आयफोन न्यूज | आयफोन बातम्या", "raw_content": "\nEl iPad प्रो ते इथे आहे. Tabletपल टॅब्लेटची व्यावसायिक आवृत्ती त्याच्या 12,9-इंच स्क्रीन आणि 2.732 x 2.48 पिक्सेल रिझोल्यूशनसाठी जोरदार धन्यवाद देत आहे, जे प्रति इंच 264 पिक्सलची घनता प्रदान करते.\nआयओएस 9 आणि त्याच्या विशाल स्क्रीनसह सहजतेने पुढे जाण्यासाठी, आयपॅड प्रो सुसज्ज आहे Appleपल ए 9 एक्स चिपसेट promisesपल ए 1,8 एक्सच्या संदर्भात त्याची कामगिरी 8 ने वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जीपीयू प्रमाणे, व्हिडिओ संपादन, ग्राफिक डिझाइन, ऑफिस ऑटोमेशन आणि बरेच काहीसाठी गेम किंवा व्यावसायिक अनुप्रयोगांचा आनंद घेण्यासाठी गुणात्मक झेप देखील महत्त्वपूर्ण आहे.\nफोटोग्राफिक सेक्शनबद्दल, आयपॅड प्रो ए ने सुसज्ज आहे 8 मेगापिक्सेल आयसाइट मागील कॅमेरा ज्याचे लेन्स f / 2,4 चे छिद्र ऑफर करतात. ते 30 एफपीएस वर पूर्ण एचडी मध्ये किंवा 120 एफपीएस वर स्लो मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.\nया कामगिरीला चालना असूनही, आयपॅड प्रो ऑफर ए पर्यंत 10 तास स्वायत्तता सतत वापर.\nआयपॅड प्रो साठी Appleपल पेन्सिल\nआयपॅड प्रो स्क्रीनचा वापर एकत्रितपणे केला जाऊ शकतो ऍपल पेन्सिल, theपल कंपनीचे एक नवीन स्टाईलस ज्यात आम्ही टीप ठेवत असलेले स्थान, कल आणि दबाव ओळखण्याचे वचन दिले आहे.\nनोट्स घ्या किंवा आयपॅड प्रो सह काढा या oryक्सेसरीसह एक अनोखा अनुभव असल्याचे वचन दिले आहे की आम्हाला स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल परंतु तरीही, हे बर्‍याच लोकांसाठी आवश्यक वस्तू बनेल.\nआयपॅड प्रो खालील आवृत्तींमध्ये नोव्हेंबरपासून सुरू होणारी चांदी, सोने किंवा स्पेस ग्रेमध्ये उपलब्ध असतील:\n128 जीबी वायफाय + 4 जी.\nआम्ही लुलुलूकच्या मॅग्नेटिक आयपॅड धारकाची चाचणी घेतली\nपोर्र लुइस पॅडिला बनवते 2 आठवडे .\nलुलुलुक आम्हाला संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेल्या आयपॅडसाठी एक स्टँड ऑफर करते आणि हे ठेवण्यासाठी मजबूत मॅग्नेट वापरते ...\nहोव्हबार ड्युओ बाय ट्वेल दक्षिण, आपण कल्पना करू शकता अशा कोणत्याही वापरासाठी एक स्टँड\nपोर्र लुइस पॅडिला बनवते 3 आठवडे .\nआम्ही बारा दक्षिणेकडील होव्हरबार जोडीची चाचणी केली, एक स्पष्ट स्टँड जो आपल्याला आपला आयपॅड वेगवेगळ्या उंचीवर ठेवण्याची परवानगी देतो आणि ...\nआयपॅड प्रोसाठी \"गायलेली\" जाहिरात ज्यामध्ये Appleपल आपली क्षमता दर्शवितो\nपोर्र जोर्डी गिमेनेझ बनवते 2 महिने .\nआम्हाला खात्री आहे की उपस्थित असलेल्यांपैकी एकापेक्षा हे अद्याप असे मत आहे की या वर्षी लाँच केलेला आयपॅड प्रो गहाळ आहे ...\niFixit आम्हाला नवीन आयपॅड प्रोची मिनी एलईडी स्क्रीन दर्शविते\nपोर्र टोनी कोर्टेस बनवते 2 महिने .\nआमच्याकडे आधीपासूनच नवीन आयपॅड प्रो आहेत. सादर केले, ऑर्डर केले आणि वितरित केले. आणि नेहमीप्रमाणे, अगं ...\nसाटेचीने 6 बंदरांसह आयपॅड प्रोसाठी अ‍ॅल्युमिनियम पोर्टेबल स्टँडची ओळख करुन दिली\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 2 महिने .\nवायरलेस चार्जिंगसह एक आयपॅड प्रो 2022 मध्ये येईल\nपोर्र लुइस पॅडिला बनवते 2 महिने .\nब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी नवीन आयपॅड प्रो ग्लास बॅक आणि वायरलेस चार्जिंगसह येईल, दोघांसाठीही ...\nआयपॅडओएस 14 आयपॅड प्रो 2021 वर अॅप्स वापरत असलेल्या जास्तीत जास्त मेमरीची मर्यादा मर्यादित करते\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 2 महिने .\nनवीन आयपॅड प्रो श्रेणी सुरू झाल्यावर Withपलने अखेर जाहीर केले की किती ...\nआयपॅड प्रोकडे लपलेला मायक्रोस्कोप आहे\nपोर्र मिगुएल हरनांडीज बनवते 2 महिने .\nआज आम्ही त्यांच्यासाठी एक बातमी घेऊन आलो आहोत जे मी लिहिल्यामुळे आश्चर्यचकित होऊ नका. आम्हाला माहिती आहे…\nएम 1 प्रोसेसरसह नवीन आयपॅड प्रो सुसंगत होण्यासाठी प्रोकरेट अद्यतनित केले आहे\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 2 महिने .\nआज आयपॅडसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात पूर्ण स्पष्टीकरण अनुप्रयोगांपैकी एक म्हणजे प्रोक्रिएट, एक अनुप्रयोग ...\nनवीन आयपॅड प्रो 2021 पुनरावलोकन: अपूर्ण ��त्कृष्टता\nपोर्र लुइस पॅडिला बनवते 2 महिने .\nएम 1 प्रोसेसरसह नवीन आयपॅड प्रोमध्ये वैशिष्ट्यीकृत वैशिष्ट्ये आहेत जी प्रत्येकासाठी ती \"प्रो\" टॅबलेट बनवते ...\nझूम व्हिडिओ कॉलिंग अॅप आता आयपॅड प्रो 2021 मध्यवर्ती फ्रेमिंगला समर्थन देतो\nपोर्र इग्नासिओ साला बनवते 2 महिने .\nIPadपलने नवीन आयपॅड प्रो 2021 सह एकत्रितपणे घोषित केलेल्या बर्‍यापैकी नवीनतांपैकी एक, आम्हाला तो व्हिडिओ कॉलमध्ये आढळतो ...\nAppleपल पेन्सिलची बॅटरी पातळी कशी तपासायची\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/decline-in-gold-silver-prices-2/", "date_download": "2021-07-30T01:45:56Z", "digest": "sha1:OXVGTKCV5GFGNRYGBAK4HAXBECKUDPAL", "length": 7637, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#GoldRate | सोने-चांदीच्या दरात घट – Dainik Prabhat", "raw_content": "\n#GoldRate | सोने-चांदीच्या दरात घट\nनवी दिल्ली – गेल्या काही दिवसात सोन्याचे दर बरेच वाढल्यामुळे आता काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट नोंदली गेली\nदिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 97 रुपयांनी कमी होऊन 47,853 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,417 रुपयांनी कमी होऊ 71,815 रुपये प्रति किलो झाला.\nजागतिक बाजारातही सोन्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,867 डॉलर तर चांदीचा दर 27.88 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला.\nया घटनाक्रमाला बाबत रिलायन्स सिक्‍युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या सोन्याचे दर जास्त पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्याचबरोबर करोनाच्या अनुषंगाने एकूण जागतिक परिस्थिती लवचिक आहे.\nत्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदार सावध राहून निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांना आता सोन्याचे दर सध्याच्या पातळीपेक्षा जास्त वाढणार नाहीत असे वाटत आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nक्रूड तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता\n पालकांनो तुमच्या ‘या’ चुकांमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेह\nअर्थव्यवस्थेविषयी मनमोहन सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘येणारा काळ…\nअग्रलेख : पेट्रोल-डीझेलमधील आत्मनिर्भरता\n सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट…\n…तर अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालनाच मिळणार; गॅसच्या वाढणाऱ्या किंमतीवरुन रोहित…\nआता घरपोच मिळणार कारचे स्पेअर पार्ट्स\nताजमहालसह सर्व स्मारकं, संग्रहालयं आजपासून खुली\nGold Price : सोने व चांदीच्या दरात घट\n#GDP | हे तर केंद्र सरकारने जनतेला दिलेले रिटर्न गिफ्ट – जयंत पाटील\nकोरोना संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन\nक्रूड तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअर्थव्यवस्थेविषयी मनमोहन सिंग यांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘येणारा काळ…\nअग्रलेख : पेट्रोल-डीझेलमधील आत्मनिर्भरता\n सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/belgaum-district-covid-19-count-dropped-carefully-information", "date_download": "2021-07-30T02:12:23Z", "digest": "sha1:OAC6VJQH77X63BPDQL25MYB3YY56OEAX", "length": 9537, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांनी गांभिर्याने घ्यावा", "raw_content": "\nबेळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दर केवळ दोन टक्के, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती\nजिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांनी गांभिर्याने घ्यावा\nबेळगाव : जिल्ह्यात आता कोरोना संसर्गचा दर केवळ दोन टक्के असल्याचा दावा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केला आहे. पण गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत थोडी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. सलग तीन आठवडे अपवाद वगळता बाधीतांची संख्या 50 पेक्षा कमी येत होती.\nत्यातही गेल्या काही दिवसात बाधीतांची संख्या 30 पेक्षा कमी झाली होती. पण 12 व 13 नोव्हेंबर रोजी बाधीतांची संख्या पुन्हा 50 च्या पुढे गेली आ���े. 12 रोजी जिल्ह्यात 54 बाधीत सापडले, त्यात सर्वाधिक म्हणजे 18 गोकाक तालुक्‍यातील व 11 बेळगाव शहर व तालुक्‍यातील होते. 13 रोजी 52 बाधीत सापडले, त्यात सर्वाधिक 18 रायबाग तालुक्‍यातील होते. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या घटली होती. 11 व 12 नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नव्हता, पण 13 रोजी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकजण बेळगाव व दुसरी व्यक्ती हुक्केरी तालुक्‍यातील आहे. त्यामुळे कोरोना अजून संपलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.\nहेही वाचा- कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात: अनेक कंपन्या बनावट -\nशुक्रवारी (ता.13) महापालिकेत झालेल्या प्रशासकीय बैठकीत जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे सांगीतले, पण कोरोनाबाबत गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. जिल्हा न्यायालयात साक्षीदारांची दररोज कोरोना तपासणी होते. त्यात 40 जणांची तपासणी झाली त्यावेळी दोघांनाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा न्यायाधिशांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती माहिती प्रशासकीय बैठकीत दिली. कोरोना काळात महापालिकेने चांगले काम केल्याचे ते म्हणाले, पण यापुढे आणखी खबरदारी घेण्याची सूचना त्यानी आयुक्त जगदीश यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मते जिल्ह्यात दररोज 2 हजार जणांची कोरोना चाचणी केली जात आहे, पण त्यातील केवळ 2 टक्के जणांचे अहवाल पॉजिटीव्ह येत आहेत. पण दिवाळी सणात बाजारपेठेत गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे ते म्हणाले. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात प्रशासनाने निर्बंध घातले होते, पण अनंत चतुर्दशीला म्हणजे गणेश विसर्जनवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन झाले नाही. त्याचा परीणाम सप्टेबर महिन्यात पहावयास मिळाला.\nसप्टेबरमध्ये कोरोनाबाधीतांची व मृतांची संख्या वाढली. नवरात्री व विजयादशमीला नियमांचे काटेकोर पालन झाले, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. पण बेळगावात दिवाळी सणाला बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. यामुळे बाजारपेठेत तेजीचे वातावरण पहावयास मिळाले, पण त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा इशाराही आता बेळगावकरांना गांभिर्याने घ्यावा लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/application-and-permission-to-use-a-4-white-paper-for-petitions-high-court-relief-to-advocates-nrms-155677/", "date_download": "2021-07-30T01:43:49Z", "digest": "sha1:BHS44GQAUKGEPNVW52HP2WT2HYULSJN3", "length": 15284, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | अर्ज, याचिकांसाठी ए-४ पांढरा कागद वापरण्यास परवानगी, उच्च न्यायालयाचा वकिलांना मोठा दिलासा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमुंबईअर्ज, याचिकांसाठी ए-४ पांढरा कागद वापरण्यास परवानगी, उच्च न्यायालयाचा वकिलांना मोठा दिलासा\nन्यायालयातील कामकाजासह अर्ज अथवा याचिका या हिरव्या रंगाच्या मोठ्या लीगल (फुलस्केप) पेपरवर दाखल कराव्या लागत होत्या. त्यामुळे न्यायालयात पायाभूत सुविधा आणि कागदपत्रे, नोंदी, फाइल्स इ. साठवणूक करण्यास अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आणणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालायातील अॅड.अजिंक्य उडाने यांनी दाखल केली होती.\nमुंबई – न्यायालयीन कामकाजासाठी लीगल पेपर वापरण्याची अट बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. तसेच ए-4 आकाराचा पांढऱ्या कागदाचा वापर करण्यास तसेच पाठपोट प्रिंटिंग (दोन्ही बाजूंनी) करण्यासही न्यायालयाने परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वकिलांना, पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nन्यायालयातील कामकाजासह अर्ज अथवा याचिका या हिरव्या रंगाच्या मोठ्या लीगल (फुलस्केप) पेपरवर दाखल कराव्या लागत होत्या. त्यामुळे न्यायालयात पायाभूत सुविधा आणि कागदपत्रे, नोंदी, फ��इल्स इ. साठवणूक करण्यास अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आणणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालायातील अॅड.अजिंक्य उडाने यांनी दाखल केली होती. त्या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठआसमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.\nतेव्हा, ए- 4 आकाराचे पेपर वापरल्यास मोठ्या प्रमाणात कागदाची आणि साठवणूक करण्यास जागेची बचत होईल. तसेच मोठ्या प्रमाणात झाडेतोड होणार नाही, असे अॅड. उदाने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याधीच हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, केरळ, कर्नाटक, कोलकाता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने ए-4 आकाराच्या कागदांचा वापर करण्यास परवानगी दिली असल्याचेही सांगितले. त्यावर 6 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार उत्तम प्रतिच्या ए-4 आकाराच्या कागदाचा न्यायालयीन कामकाजासाठी वापर करण्यास तसेच पेपरच्या दोन्ही बाजुला मुद्रण करण्यास परवानगी देण्यात आल्याचे उच्च न्यायालय प्रशासनाच्यावतीने बाजू मांडताना अॅड. प्रतिनिधीत्व करणारे एस. आर. नारगोळकर यांनी न्यायालयाला सांगितले.\nना. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार\nत्याची दखल घेत आणि मुख्य न्या दीपांकर दत्ता यांच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल महेंद्र डब्ल्यू चांदवाणी यांनी एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार, वकिल, पक्षकार आणि बार सदस्यांना दररोजचे कामकाजात अडचणी येत आहेत. त्यामुळे कागदाचा कमी वापर परिणामी पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने न्यायालय प्रशासनाने नियमांत बदल करत ए-४ पांढऱ्या कागदांचा दैनंदिन कामकाजासाठी पाठपोट (दोन्ही बाजूंनी) वापर करण्यास परवानगी देत असल्याचे नमूद केले. यामध्ये, सर्व प्रकारच्या याचिका, अर्ज, प्रतिज्ञापत्रे किंवा इतर कागदपत्रांचा समावेश असेल. सदर आदेश हे मुंबईसह, नागपूर, औरंगाबाद, गोवा आणि कनिष्ठ न्यायालयांनाही लागू असतील.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://timesofraigad.in/category/raigad/murud/", "date_download": "2021-07-30T01:29:08Z", "digest": "sha1:CNYZNUSQF2WR3YWAYO3UV2JVYQ3LCARK", "length": 4120, "nlines": 56, "source_domain": "timesofraigad.in", "title": "मुरुड Archives | टाइम्स ऑफ रायगड", "raw_content": "\nPosted inअलिबाग, ताज्या बातम्या, मुरुड, श्रीवर्धन\nमच्छीमारांना खराब हवामानाचा फटका\nमासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे ३०० बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणारा पाऊस आणि वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, […]\nमुरूडच्या फणसाड अभयारण्यात बिबट्या चा सुळसुळाट\nमुरूडच्या फणसाड अभयारण्यात बिबट्याचा सुळसुळाट मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्या शेजारील ग्रामस्थांना मागील काही दिवसात बिबट्याने चांगलेच भयभीत करून सोडले आहे. फणसाड अभयारण्याच्या ७० चौरस किमीच्या क्षेत्रात बिबट्या,कोल्हे,मगर ,तरस अशी बरीच जंगली श्वापद आढळतात. मागील काही दिवसात येथे येणाऱ्या पर्याटकांची संख्या पण चांगलीच वाढली होती. परंतु वारंवार ग्रामस्थांच्या नजरेस पडणाऱ्या बिबट्या मुळे लोक भयभीत झाले आहेत […]\nTweet अलिबाग आरोग्य उरण कर्जत कविता कोंकण खालापूर खेळ खोपोली जिल्हा जीवनशैली तंत्रज्ञान तळा ताज्या बातम्या ���ेश नवी मुंबई पनवेल पेण बोध कथा मनोरंजन महाड महाराष्ट्र माणगाव मुंबई मुरुड राज्य रायगड रोहा विदेश शेती श्रीवर्धन साहित्य सुधागड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-bjp-is-the-galaxy-of-great-leaders-says-tejaswi-yadaw-5829909-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:21:19Z", "digest": "sha1:KL6IVMKGY3JUQCCXCMM2AFD6QFKBMI5R", "length": 2579, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP is the galaxy of great leaders says tejaswi yadaw | भाजप म्हणजे महान नेत्यांची ‘आकाशगंगा’; तेजस्वींची टीका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजप म्हणजे महान नेत्यांची ‘आकाशगंगा’; तेजस्वींची टीका\nपाटणा- समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपची वाट धरल्याच्या मुद्द्यावर बिहार विधानसभेचे विराेधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीका केली अाहे. भाजप अाता महान नेत्यांची ‘अाकाशगंगा’ बनला असून, त्यात पंडित सुखराम यांच्यासह नरेश अग्रवाल, नारायण राणे, मुकुल राॅय, बी.एस.येदियुरप्पा यासारख्या नेत्यांचा समावेश असल्याचे यादव यांनी म्हटले अाहे. भाजपमधील हे सर्व नेते महान असून, ते बिहारचनितीशकुमार यांचे अादर्श अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://tribal.maharashtra.gov.in/1066/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T00:05:48Z", "digest": "sha1:QP65PCLGTJKWNOC5ONHNFKZBLMBJR4TI", "length": 29706, "nlines": 152, "source_domain": "tribal.maharashtra.gov.in", "title": "जिल्हा नियोजन-आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, भारत", "raw_content": "\nपरिपत्रके , सूचना आणि न्यायालयीन आदेश\nसूचना आणि न्यायालयीन आदेश\nकायदा , नियम आणि सूचना\nजी. ओ. एम. शासन निर्णय\nआदिवासी़ विकास विभागाची माहिती पुस्तिका\nप्रकाशने - विभागाची माहिती\nप्रकाशने - आश्रम शाळा संहिता\nवार्षिक आदिवासी घटक योजना - 2018-19\nवार्षिक आदिवासी घटक योजना पुस्तक 2017-18\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2015-2016\nवार्षिक आदिवासी सब प्लॅन 2016-2017\nवैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग\nक्रीडा व युवक कल्याण\nक्रीडा व युवक कल्याण\nमहिला व बाल कल्याण आणि पोषण\nकामगार आणि कामगार कल्याण\nकेंद्र सरकारचे महत्वाचे पत्र\nमहाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या पत्र\nतुम्ही आता येथे आहात :\nसुकथनकर समितीने अशी शिफारस केली आहे की, आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाचा मोठा भाग आदिवासींना प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या स्थानिक योजनांसाठी दिला पाहिजे. उदा.लहान पाटबंधाऱ्याच्या योजना, मृद आणि जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, जोड रस्ते, माता व बाल आरोग्य इत्यादी योजनांना प्राथम्याने निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अशाप्रकारच्या योजनांचे जिल्हास्तरीय योजनामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आदिवासी उपयोजना 2014-2015 मध्ये स्थानिक योजनांना अधिकाधिक नियतव्यय उपलब्ध करुन देण्याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. अशाप्रकारे सन 2014-2015 मधील एकूण रु.4814.92 लाखापैकी रु.261628.80 लाख नियतव्यय जिल्हास्तरीय योजनांसाठी प्रस्तावित केला आहे व रु.219863.20 लाख नियतव्यय राज्यस्तरीय योजनांसाठी ठेवण्यात आलेला आहे. आदिवासी उपयोजनेचे पुनर्विलोकन करता असे दिसून आले की, जिल्हा नियोजन विकास समित्यांना आदिवासींशी निगडीत कुपोषण, आरोग्य, शैक्षणिक मागासलेपण, बेरोजगारी या समस्यांकरिता पुरेसा नियतव्यय उपलब्ध करुन देण्यास काही मर्यादा येत होत्या. हाच निष्कर्ष राज्य नियोजन मंडळाचे सदस्य डॉ.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या समितीने काढला आहे. या समितीने मागासवर्गीयांचे कल्याण, आरोग्य , शिक्षण, पाणीपुरवठा, विद्युत विकास, रस्ते, लघुपाटबंधारे या आदिवासींना खरोखरच लाभदायक ठरणाऱ्या उपविकास क्षेत्राला प्राथम्याने नियतव्यय उपलब्ध करुन देण्याची शिफारस केलेली आहे. डॉ.जयंत पाटील समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा आदिवासी उपयोजनेचा नियतव्यय पुढील महत्वाच्या उप क्षेत्रामध्ये विहित टक्केवारीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2014-2015 पासून जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना प्रारुप आराखडा तयार करतांना नाविन्यपूर्ण योजनेकरिता जिल्हाकरिताच्या एकूण नियतव्ययाच्या 2 टक्के नियतव्यय ठेवण्यात आला आहे.\n1. मागासवर्गीयांचे कल्याण (आ.वि.वि.) किमान 40%\n2. ग्रामीण पाणीपुरवठा किमान 03%\n3. आरोग्य किमान 15%\n4. शिक्षण (तंत्रशिक्षण/औद्यांगिक प्रशिक्षण संस्थासह) किमान 6%\n5. विद्युत विकास (पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जाकरिता) किमान 4 %\n6. रस्ते विकास कमाल 10%\n0 ते 100 हेक्टर किमान 3%\n100 हेक्टरवरील सर्व प्रकल्प किमान 3%\n8. कृषि व फलोत्पादन 3%\n9. पशुसंवर्धन/मत्स्यव्यवसाय कमाल 1%\n10. पोषण किमान 3%\n11. मृदसंधारण कमाल 3%\n12. वन व वन पर्यटन (आदिवासी क्षेत्राच्या प्रमाणात वाटप करावे) 3 %\n13. उर्वरित सर्व विकास क्षेत्र 1 %\n14. नाविन्यपूर्ण योजना 2 %\nरा��्यातील आदिम जमातीच्या विकासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्यामुळे त्याकरिता जिल्हा नियोजन समित्यांना आदिम जमातीच्या लोकसंख्येवर आधारीत स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी असेही नमूद करण्यात येते की, जिल्हा अदिवासी उपयोजनेअंतर्गत अदिम जमातीच्या लोकसंख्येवर आधारीत स्वतंत्र व्यय राखून ठेवून त्याद्वारे आदिम जमातीकरिता वैयक्तिक लाभाच्या योग्य योजना घेण्याचे नियंत्रक अधिकाऱ्यांना निदेश देण्यात आलेले आहेत. डोंगरी भाग विकास कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, अहमदनगर, जळगांव, धुळे, नांदेड, यवतमाळ, नंदुरबार आणि अमरावती जिल्हयातील डोंगरी भागाच्या विकासासाठी रस्ते, प्राथमिक, आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्राथमिक शिक्षण, लहान पाटबंधारे, उपसा सिंचन, रेशीम उद्योग, ग्रामीण विद्युतीकरण, वने इत्यादी महत्वाच्या कार्यक्रम घेतले जातात.\nस्थानिक विकास कार्यक्रमाखाली आदिवासी जिल्हयातील नित्य गरजेत मोडणारी छोटी कामे उदा.लहान रस्त्याची कामे, रस्ते जोडणी, लहान पूल, प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या, समाजमंदिरे आणि अशाच स्वरुपाची रु.10.00 लाखापेक्षा कमी खर्चाची कामे, जी जिल्हास्तरीय योजनेत समाविष्ट करण्यात आली नाहीत, अशी कामे या कार्यक्रमाखाली घेतली जातात. डोंगरी विक ास कार्यक्रम आणि आमदारांचा स्थानिक विक ास क ार्यक्रम यासाठी आदिवासी उपयोजनेतून निधी दिला जात असे. तथापि शासनाच्या नविन निर्णयानुसार या कार्यक्रमांना आता सर्वसाधारण योजनेतून निधी दिला जाणार आहे.\nगरजू आदिवासींना रोजगार देण्यासाठी रु.19052.57 लाख एवढया नियतव्ययाची तरतूद जवाहर रोजगार योजनांमध्ये करण्यात आली आहे.\nआश्रमशाळेच्या व वसतीगृहे इमारतीचे बंाधकाम पूर्ण करण्याकरिता साधारणत: दीर्घ कालावधी लागतो. म्हणूनच अशी कामे निश्चित वेळेत पूर्ण करणारा कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी सन 2014-2015 च्या आदिवासी उपयोजनेमध्ये रु.22427.60 लाख एवढया रक्कमेची तरतूद राज्यस्तरावरून करण्यात आली आहे.\nरस्ते बांधण्याच्या क्षेत्रासाठी 2014-2015 या वर्षी आदिवासी उपयोजनेखाली एकूण रु.44546.08 लाख एवढया भरीव रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमात जिल्हा मार्ग, पोहोच मार्ग, जोडमार्ग आश्रमशाळांकडे, आदिवासी वस्त्यांकडे आणि आरोग्य केंद्राकडे जाणारे मार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.\nआदिवासी उपयोजनेतून निधी मंजूर करताना लहान पाटबंधारे प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येते. या कार्यक्रमासाठी एकूण रु.26809.37 लाख एवढा खर्च राज्यस्तर व जिल्हास्तरासह प्रस्तावित केलेला आहे. यामध्ये पाटबंधारे विकास महामंडळाकरिता एकूण रु.1100.00 लाख राखून ठेवण्यात आलेले आहेत.\nआदिवासीमध्ये प्रचंड प्रमाणावर असलेली निरक्षरता लक्षात घेऊन आदिवासी क्षेत्रामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्या गांवामध्ये शाळा नसतील त्या गांवामध्ये नवीन शाळा सुरु करणे, वर्गखोल्याचे बांधकाम करणे, शिक्षकांची नेमणूक करणे, मुलींना शाळेमध्ये यायला लावणे, विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणे इत्यादीसारख्या निरनिराळया शिक्षण योजना राबविण्यासाठी या महत्वाच्या क्षेत्रासाठी एकूण रु.3699.56 लाख एवढी तरतूद करण्यात आलेली आहे.\nआश्रमशाळामध्ये ज्या प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते, अशा शिक्षणाचा विचार करता पाठयक्रमामध्ये जे काही शिकविले जाते व ते ज्या प्रकारे शिकविले जाते त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि या शाळांतील (मग त्या शासकीय असोत वा अनुदानित असोत) शिक्षकांना तीन वर्षातून एकदा नियत कालांतराने म्हणजेच एक महिन्याचे प्रशिक्षण (कामाचे 23 दिवस) देण्यात येत आहे की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी पाच आश्रमशाळांपैकी एक आश्रमशाळा ही केंद्रीय आश्रमशाळा असेल असे मानण्याचे आणि मुलांच्या चाचण्या घेण्यासाठी त्याचप्रमाणे अध्ययन हे कार्यक्रमानुसार चालले आहे की, नाही हे पाहण्यासाठी एका प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची नेमणूक करुन त्यांच्या अधिकारितेतील 5 आश्रमशाळांमधील अध्यापन पाठयक्रमाचे पर्यवेक्षण करण्याकरिता त्याला मध्यवर्ती प्रमुख करण्याचे शासनाने ठरविले आहे. या खेरीज प्रत्येक आश्रमशाळेचा प्रत्येक शिक्षकाकरिता प्रत्येकी वर्षी कामाचे 23 दिवस होतील. इतक्या कालावधीचे नवीन बाबी, अध्यापन पध्दती, अध्यापन साधनांचा वापर कसा करावा व कशाचा करावा यासारख्या बाबींसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करणाऱ्या योजनेमुळे आश्रमशाळामधील अध्यापनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.\nआदिवासींना पुरेश�� आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी रु.25748.63 लाख एवढया रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, दुय्यम केंद्र स्थापन करण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात येईल. त्याचप्रमाणे आंतररुग्ण असलेले रुग्ण आणि त्यांच्या अवलंबून असणाऱ्या व्यक्तीपैकी एखादी व्यक्ती त्यांना आहार देण्याची तरतूद करण्यासाठीही व्ययाची पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हिवताप व हत्तीरोग नियंत्रण, पोलीओ प्रतिबंधक कार्यक्रम या कार्यक्रमासाठीही तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष आरोग्य योजना (मेळघाट पॅटर्न) फक्त 5 संवेदनाशील जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत असे. आता उर्वरित दहा आदिवासी जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येणार आहे.\nमागासवर्गीयांचे कल्याण या क्षेत्रामध्ये आश्रमशाळा, वसतिगृह चालविणे, शिष्यवृत्त्या देणे, केंद्रभूत अर्थसंकल्प, वीजेवर चालणारे पंप पुरविणे इत्यादीसारख्या योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजना राबविली जाते. आदिवासी विक ास महामंडळास रु.1141.00 लाख इतका निधी अर्थसहाय्य व भागभांडवल म्हणून उपलब्ध करुन दिला आहे.\nआदिवासी विभागामध्ये या योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्यासाठी त्या संबंधात अविरतपणे संनियंत्रण व पुनर्विलोकन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून शासनाने 29 प्रकल्पस्तरीय कार्यान्वयन समित्यांची स्थापना केलेली आहे. विधान सभेचा आदिवासी सदस्य या समितीचा अध्यक्ष असतो. त्या प्रकल्प क्षेत्रात जर आणखी विधानसभा /विधान परिषदचे आदिवासी सदस्य असतील त्यांनाही अन्य आदिवासी सदस्य म्हणून या समितीवर नियुक्त करण्यात येईल. अपर आयुक्त, आदिवासी विकास हे उपाध्यक्ष असतील. प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी संसद सदस्य हे विशेष आमंत्रित असतील. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आणि महिला व बालकल्याण समितीचा अध्यक्षही विशेष आमंत्रित असतील. पंचवार्षिक योजनेतील आणि आदिवासी उपयोजनेतील योजनांचा कार्यान्वयाच्या प्रगतीचे पुनर्विलोकन करणे हे या समितीचे मुख्य कार्य असेल. प्रकल्पस्तरावरील योजना तयार करताना नियोजन प्रक्रियेमध्येही या समितीचा सहभाग असतो. निर्मिती प्रक्रिया आणि कार्यान्वययन या दोन्ही टप्प्यांवर या समितीमार्फत आदिवासींचा सहभाग निश्चित होतो.\nआदिवासींशी संबंधित असणाऱ्या सर्व महत्वाच्या योजनांचे समन्वित व प्रभावी कार्यान्वयन व्हावे यासाठी शासनाने दिनांक 1.5.1995 पासून नवसंजीवन योजना कार्यान्वित केलेली आहे. यामध्ये आरोग्य,पोषण, अन्न, सेवायोजन इत्यादी योजनांचा समावेश आहे. आणि योजनामध्येच धान्य कोष योजना या एका क्रांतीकारी योजनेचा समावेश आहे. या योजनेमध्येे आदिवासी (शेतकरी व भूमीहिन) व अन्य अल्पसंख्य त्यापैकी वरील किमान एक महिला सदस्य, कार्यकारी पर्यवेक्षक समितीवर घेण्यात येतात. या योजनेखाली पारंपारिक पध्दतीने धान्य ठेवण्यात येते. उसनवारीने धान्य घेण्यात येते व उसनवारीच्या कालावधीचा विचार करुन व्याजही धान्याच्या स्वरुपातच देण्यात येते. स्वेच्छा संस्था/बिनसरकारी संघटना यांची या कामासाठी मदत घेण्यात येत आहे आणि काही धान्य बँकांनी आपले काम सुरु केले आहे.\nआदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी व त्र्‌ुटीचा अभ्यास करण्यासाठी तसेच बदल करण्यासाठी श्री.पी.डी.करंदीकर, सेवानिवृत्त (भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. आदिवासी लोकसंख्येच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या निर्देशकांत सुधारणा करणे, नियोजन व अर्थसंकल्पीय पध्दतीमध्ये बदल सुचविणे, आदिवासी विकासाच्या योजना व कार्यक्रम यांचा आदिवासी विकासावर परिणाम/प्रभाव मोजण्यासाठी नव्या पध्दती सुचविणे इत्यादीबाबत समिती अहवाल सादर करणार आहे.\n© आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-economy/", "date_download": "2021-07-29T23:56:54Z", "digest": "sha1:6FSSHEFCJ5GRQ6QKVPKY23KSTGJGTWXF", "length": 10327, "nlines": 79, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Indian Economy Archives | InMarathi", "raw_content": "\n“मी पैज लावून सांगतो कोरोनाची तिसरी लाट येणार नाही” मार्केटच्या तज्ञाची भविष्यवाणी\nराकेश झुनझुनवाला यांची भविष्यवाणी खरी ठरो आणि आपण या संकटातून लवकर मुक्त होवो, तोपर्यंत आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे\nपेट्रोलच्या दरवाढीमागचं कारण काय सामान्यांना पडलेल्या प्रश्नाचं अर्थपूर्ण उत्तर, वाचा\nप्रामुख्याने महाराष्ट्रात राज्य सरकार सुद्धा आपले कर कमी करून हे भाव आटोक्यात अणू शकते. पण तशी इच्छा शक्ती लागते.\nभारतीय चलनी नोटांच्या मागे असलेली विशिष्ट “चित्रं” म्हणजे भ���रताच्या विविधतेचं ‘प्रतिकच’\n“विविधतेतून एकता” हा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. ह्या नोटांमार्फत सरकार भारत देशाच्या संस्कृती चे दर्शन होते. भारत मातेला आमुचे नमन\nकोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे\nया वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.\n“१ रुपया = १ डॉलर” चं स्वप्न पाहणाऱ्या “देशभक्त अर्थतज्ञ” मित्रांनी हे वाचावंच\nबाजाराच्या तरलतेनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचे मुल्य बदलत राहते आणि ते तसे बदलत राहणे एकूणच देशोदेशीच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडत राहते.\nनरेंद्र मोदींचे ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न हे स्वप्नंच राहणार का\nभारतीय अर्थव्यवस्था ही सध्या संकटातून जात आहे. ती संकटातून बाहेर पडावी यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी फक्त केंद्राची नसून राज्यांची सुद्धा आहे. त्यासाठी केंद्र व राज्य यांनी आपापसातील राजकीय वैर व मतभेद विसरून एकत्र कार्य करण्याची गरज आहे.\nगेल्या अकरा वर्षात भारतात २००० अब्ज रुपयांचे बँक फ्रॉड्स झालेत- RBI ची आकडेवारी\n२०१०-२०११ आणि २०११-२०१२ या सलग दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे ३,८१५.७६ कोटी आणि ४,५०१.१५ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.\nया मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे भारताच्या अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकते\nथेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे ५ अब्ज डॉलर सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरू शकतात.\nज्या आर्थिक महामंदीने मोठमोठे देश बुडवले त्या महामंदीतून आपण काय शिकलो हे पाहणं तितकच महत्वाच आहे\nभारताचे निर्यात क्षेत्र आजही कमकुवत आहे. भारताला दरवर्षी चालू खात्यात ९५ अब्ज डॉलरचा तुटवडा होत असतो.\nचीनने स्वतःची एवढी प्रगती कशी घडवून आणली भारताला हे कसं जमू शकेल भारताला हे कसं जमू शकेल\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत शेती हे प्रमुख क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांचेच राहणीमान उंचावल्यामुळे अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला.\nमनमोहन सिंगांच्या काळात दारिद्र्य कमी होण्यामागचं खरं कारण होते – अटल बिहारी वाजपेयी\nमनमोहन सिंग हे २००४ ते २००९ च्या पहिल्या सत्रामध्ये देशाच्या विकासासाठी जेवढे वचनबद्ध होते, तेवढे स्वतंत्र भारतातील काँग्रेस सरकारच्या ५५ वर्षामध्ये कुणीही नव्हते.\n५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार अन पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडेल: अमेरिकन अभ्यास\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === देशाची प्रगती आणि विकासाचं मापक देशाची अर्थव्यवस्था असते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/shraddha-arya-flaunting-her-glamorous-avatar-photos-went-viral-see-pics-a603/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-07-30T01:07:39Z", "digest": "sha1:5MMRKMNC6TEGQYWGKZLA6NG7BUHYKCO4", "length": 18911, "nlines": 143, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा हे फोटो - Marathi News | Shraddha Arya Flaunting Her Glamorous Avatar Photos went viral see pics | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nबॉलीवुड: नोरा फतेहीचा सुपर बोल्ड अंदाज व्हायरल, फॅन्स म्हणाले - आग लगा दी, आग लगा दी...आग...\nNora Fatehi : नोरा फतेही लवकरच अजय देवगनच्या भुज- द प्राइड ऑफ इंडिया सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिज्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होणार आहे. ...\nटेलीविजन: रश्मि देसाईच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग\nछोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाईने आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रश्मी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. ...\nबॉलीवुड: फिल्मी कहाणीपेक्षा कमी नाहीये 'संजू बाबा'चे आयुष्य, पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो\nSanjay Dutt Birthday: बॉलिवूडचा मुन्नाभाई (Munna bhai) अशी ओळख असलेला संजय दत्त (Sanjay Dutt) आज वाढदिवस साजरा करत आहे. ...\nटेलीविजन: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठिण, फोटो पाहून चाहतेही पडतायेत बुचकळ्यात\nस्टायलिश आणि फॅशनच्याबाबती अभिनेत्री भल्याभल्यांना टक्कर देते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सनेही तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला ओळखणेही कठिण जात आहे. ...\nबॉलीवुड: सारा अली खानने ब्लॅक ड्रेसमधील हॉट अदांनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पहा फोटो\nबॉलीवुड: बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली ग्लॅमरस अवतारात, पहा फोटो\nक्रिकेट: टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले\nकृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का\nTokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला. ...\nअन्य क्रीडा: Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय\nMirabai Chanu : मीराबाईचा आवडता अभिनेता कोण याही प्रश्नावर तिने बॉलिूवडचा भाईजान, दंबग सलमान खानचं नाव घेतलं. सलमान खान मला खूप आवडतात, त्यांची बॉडीस्टाईल अधिकच प्रभावी आहे, असे मीराबाईने म्हटलं होतं. ...\nक्रिकेट: Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई\nVirat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. ...\nक्रिकेट: IND Vs SL 2nd T20I Live : अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते\nअन्य क्रीडा: Mirabai Chanu : जग जिंकलं, तरी पाय जमिनीवर; मीराबाई चानूच्या साधेपणानं जिंकली मनं\nटोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. Saikhom Mirabai Chanu at her home in Manipur after winning Silver Medal in the Tokyo Olympics ...\nव्यापार: Insurance tips: नशा, अपघात, मृत्यू... क्लेम रिजेक्ट; या 8 कारणांमुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत\nterm insurance claim rejection reasons: आजच्या या काळ���त टर्म इन्शुरन्स प्रत्येकाला आवश्यक आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी लोक टर्म प्लॅन घेतात. परंतू असे अनेकदा होते की विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. यामागे चूक ही त्या पॉलिसीधारकाची असते. ...\nआरोग्य: रोज धावण्याचा व्यायाम करताय 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान....\nदैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश करून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं.. ...\nसखी: Family planning Tips : दोन मुलांच्या जन्मात किती अंतर हवं उशिरा किंवा लवकर गर्भधारणा झाल्याचे तोटे काय \nFamily planning Tips : महिलांमध्ये वेळेआधीच्या गरोदरपणामुळे वाढलेलं वजन कमी न होणं, पाणी कमी होणं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, मानसिक स्थितीत बदल होणं, बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...\nरिलेशनशिप: Relationship: पती वेगळा झाला, पण कारण न सांगता; आठ महिन्यांनी काकीने 'टॅग' केले अन् बिंग फुटले\nRelationship Breakup, divorce reason, Husband Exposed: एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर पतीसोबतच्या आपल्या नात्याबाबत अशी बाब सांगितली आहे जी कोणाचेही डोळे खाडकन उघडू शकते. मात्र, नाओमी नावाच्या या महिलेला विभक्त झाल्यावर हे गुपित अशावेळी समजले. तोवर व ...\nआरोग्य: हार्ट अटॅक जास्तकरून बाथरूममध्ये आंघोळ करतानाच का येतो चुकूनही करू नका या चुका....\nHeart Attack In Washroom : सामान्यपणे असं मानलं जातं की बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका असतो आणि ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे. ...\nराष्ट्रीय: Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर\nCorona Vaccination: एएफएमएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर ...\n'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल, पहा हे फोटो\nटेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)\nश्रद्धा आर्या कुंडली भाग्य मालिकेत साध्या सूनेच्या भूमिकेत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nखऱ्या आयुष्यात श्रद्धा आर्या खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)\nसोशल मीडियावर श्रद्धा आर्या बिकनी फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)\nश��रद्धा आर्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)\nसौंदर्याच्या बाबतीत श्रद्धा आर्या कमी नाही. (फोटो: इंस्टाग्राम)\nश्रद्धा आर्या ट्रेडिशनल लूकमुळेही चर्चेत येत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना खूप भावतो. (फोटो: इंस्टाग्राम)\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय\nविरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या\nअजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक\nRobert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nTokyo Olympic, Mary Kom: मेरी कोमसोबत धोका झाला मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त केला होता, पण...\nअभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/bcci-recommends-mithali-raj-and-ashwins-name-for-khel-ratna-award-nrms-149011/", "date_download": "2021-07-30T00:15:50Z", "digest": "sha1:QVC42GJOTHYA5UJEAJX7K3VVMLQUM4EX", "length": 11789, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Khel Ratna Award | BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह भारताच्या दिग्गज फिरकीपटूची शिफारस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nKhel Ratna AwardBCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी मिताली राजसह भारताच्या दिग्गज फिरकीपटूची शिफारस\nआम्ही या शिफारशींबाबत चर्चा केली आणि चर्चेअंती अश्विन व मिताली यांचे नाव खेल रत्न पुरस्कारासाटी पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन याचे नाव पुन्हा पाठवण्यात येणार असून यावेळी त्याच्यासोबत लोकेश राहुल व जसप्रीत बुमराह ही दोन नावंही सुचवण्यात आली आहेत. असं बीसीआयने सांगितलं आहे.\nराजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विन आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्या नावाची शिफारस केली आहे. लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे.\nआम्ही या शिफारशींबाबत चर्चा केली आणि चर्चेअंती अश्विन व मिताली यांचे नाव खेल रत्न पुरस्कारासाटी पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन याचे नाव पुन्हा पाठवण्यात येणार असून यावेळी त्याच्यासोबत लोकेश राहुल व जसप्रीत बुमराह ही दोन नावंही सुचवण्यात आली आहेत. असं बीसीआयने सांगितलं आहे.\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयानं मुदतवाढ दिली होती. याआधी २१ जून ही अखेरची तारीख होती. मागच्या वर्षी मनिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगाट, राणी रामपाल आणि मरियप्पन फंगावेलू यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; ��र्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/wife-and-daughter-making-mask-for-corona-warriors-at-the-union-ministers-house-mhmg-446316.html", "date_download": "2021-07-30T01:37:36Z", "digest": "sha1:E4UFNEQ3PKHUQUHWXIKWNZIVTELC2YD2", "length": 7557, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus : केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क– News18 Lokmat", "raw_content": "\nCoronavirus : केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क\nकोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासून होते. या संकटाच्या काळात केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब यात सहभागी झालं आहे\nकोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासून होते. या संकटाच्या काळात केंद्रीय मंत्र्याचं कुटुंब यात सहभागी झालं आहे\nनवी दिल्ली, 8 एप्रिल : देशातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्धच्या लढ्यात प्रत्येकजण आपली भूमिका बजावत आहे. लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने जनतेला गरजूंसाठी आणि स्वत:साठी घरातच मास्क (Mask) शिवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबीयांनीही घरातच मास्क बनवण्याची सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. धर्मेंद्र प्रधान यांची पत्नी आणि मुलगी शिवणकामाच्या मशिनने मास्क शिवत असल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. त्याच वेळी काही तयार झालेले मास्क जवळच ठेवले जात आहे.\nधर्मेंद्र प्रधान यांनी फेसबुकवर लिहिले की, 'या कठीण काळात आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला माझी पत्नी मृदुला आणि मुलगी नैमिषाचा अभिमान आहे. त्या आमच्या सर्वांना आणि गरजूंसाठी सेफ्टी मास्क बनवत आहेत. आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी यापेक्षा चांगला काळ नाही, असंही ते यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूरचे खासदार नवानंद कंवर आणि केंद्रीय जल उर्जामंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची पत्नीही मास्क शिवत असतानाची छायाचित्र समोर आली होती. देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातून गोरगरीबांना वाचवण्यासाठी त्यांनी मास्क शिवले होते. या कामात त्याच्या मुलींनी त्याला मदत केली. सध्या देशातील कोरोनाचा आकडा 5000 च्या वर गेला आहे. त्याच वेळी 149 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने जनतेला जास्तीत जास्त वेळ मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही किंवा जे पूर्णपणे निरोगी आहेत त्यांनीही घरी मास्क वापरला हवा. संबंधित - VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी संपादन - मीनल गांगुर्डे\nCoronavirus : केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shekru.org/events/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-30T01:15:19Z", "digest": "sha1:KGDIL4OLZES2R52LIS35K7T5WILAWDNA", "length": 2837, "nlines": 69, "source_domain": "shekru.org", "title": "चारा उत्पादन व व्यवस्थापन / डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील – Shekru", "raw_content": "\nचारा उत्पादन व व्यवस्थापन / डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील\nब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nचारा उत्पादन व व्यवस्थापन\nचारा उत्पादनाची गरज काय आहे चारा पिके लागवडी वेळी कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात चारा पिके लागवडी वेळी कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात चारा पिकांचे जास्त उत्पादन मिळण्यासाठी उपाययोजना, विविध चारा पिकांची लागवड व व्यवस्थापन इत्यादी.\nडॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील\nप्रक्षेत्र व्यवस्थापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर तथा पी.एच.डी. स्कॉलर, पशुवैद्यकीय महाविद्यालय, दुर्ग, छत्तीसगड\nवेळ: सायं ७ वा.\nब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/10-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%2C-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-30T01:14:12Z", "digest": "sha1:AW3I5DEJFVCYDAK5LAMORVT2CREZVMXN", "length": 31651, "nlines": 179, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "10 वेबसाइट जिथे आपण आपला पोर्टफोलिओ वेगवान, सोपी आणि विनामूल्य बनवू शकता | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\n10 वेबसाइट जिथे आपण आपला पोर्टफोलिओ वेगवान, सोपी आणि विनामूल्य बनवू शकता\nमॅन्युएल रमीरेझ | | वेब डिझाइन, संसाधने, मिश्रित\nकोणत्याही डिझाइनरसाठी ते आहे फार महत्वाचे एक आहे ऑनलाइन पोर्टफोलिओ त्यांच्या नोकर्‍यासह जिथे कोणतीही संभाव्यता ग्राहक आमचे कार्य पाहू शकते आणि आमच्याशी संपर्क साधू शकतो, आम्हाला भाड्याने द्या आणि त्याच्यासाठी काम करा.\nआदर्श असणे आवश्यक आहे आमच्या नावाचे वेब डोमेन किंवा आमच्या एजन्सी किंवा डिझाइन ऑफिसचे नाव आणि तेथे आमचे पोर्टफोलिओ होस्ट करते परंतु आपल्याकडे आपल्या स्वत: च्या पोर्टफोलिओची रचना करण्यासाठी वेळ, पैसा किंवा आवश्यक ज्ञान नसल्यास आपल्याकडे हे काम सोपे आहे अशा डझनभर वेबसाइट्स आहेत.\n1 पोर्टफोलिओ असणे आवश्यक आहे का\n2 10 वेबसाइट्स आपला पोर्टफोलिओ विनामूल्य तयार करण्यासाठी\nपोर्टफोलिओ असणे आवश्यक आहे का\nपोर्टफोलिओ मिळवताना गोष्टींमध्ये बरेच बदल झाले आहेत जिथे आम्ही करतो त्या कला किंवा हस्तकला आम्ही दर्शवू शकतो. आम्ही ते म्हणत आहोत कारण उत्तम कनेक्शन वेग आणि विविध प्रकारच्या साधनांमुळे आपले पोर्टफोलिओ वेगवान, सोपे आणि विनामूल्य बनविणे आता अगदी सोप्या मार्गाने शक्य झाले आहे.\nआम्ही कनेक्शनच्या गतीबद्दल बोलतो कारण ते आम्हाला चांगल्या प्रतीची, रिझोल्यूशनची सामग्री तयार करण्यास आणि व्हिडिओ अपलोड करण्यास परवानगी देते. परंतु आपण यास सामोरे जाऊ आणि आम्ही आपल्याला 10 जागा दर्शवू जेथे आपण हे करू शकता आपला पोर्टफोलिओ बनवा आणि नंतर ग्राहक दर्शवा आणि आपल्या दुव्यावर क्लिक करण्याच्या सुलभतेपासून कंपन्या.\n10 वेबसाइट्स आपला पोर्टफोलिओ विनामूल्य तयार करण्यासाठी\nआम्ही बेहानसेपासून सुरुवात केली कारण डिझाइन, रेखांकन, चित्रकारांच्या कलाकारांसाठी आणि अधिक म्हणजे हे एक महत्त्वाचे स्थान आहे जिथे आपल्याला होय किंवा होय असणे आवश्यक आ���े. हे अ‍ॅडोबच्या छत्रछायाखाली आहे, म्हणून आपल्याकडे क्रिएटिव्ह क्लाऊड खाते असल्यास, आपण ते नवीन निर्मिती किंवा प्रकल्प बेहानसकडे पाठविण्यासाठी फोटोशॉपमध्ये थेट डिझाइन करू शकता जेणेकरून आपले अनुयायी देखील एखाद्या कार्य किंवा मालिकेवरील वर्कफ्लोचे अनुसरण करू शकतील.\nवेळ पाहिजे जेणेकरून आपले अनुयायी असतील, परंतु इतर सोशल नेटवर्क्सप्रमाणेच, आम्हाला आवडत असलेल्यांचे अनुसरण करणे आणि अनुसरण करणारे शोधत, आम्ही थोड्याच वेळात कलाकारांच्या एका छोट्या समुदायामध्ये भाग घेऊ. आपल्याकडे हे अ‍ॅडोब खात्यासह विनामूल्य आहे, जेणेकरून हे सोपे नव्हते. इंटरफेस अगदी मस्त पोर्टफोलिओ सोडण्यासाठी परिपूर्ण आणि अत्यंत अंतर्ज्ञानी आहे.\nइतर वेबवरील कलाकारांसाठी सर्वोत्तम मोकळी जागा आणि येथे, तसेच बेहेन्सेवर, आम्ही व्यावसायिकांसह तसेच हौशी लोक जे चित्र रेखाटणे, चित्रण किंवा जाहिरातींमध्ये देखील प्रारंभ करीत आहेत अशा साइटसह सामायिक करू शकतो.\nडेव्हियंटआर्ट आम्हाला परवानगी देते पूर्णपणे मुक्त पोर्टफोलिओ आहे आणि हे या नेटवर्कवर असलेले शेकडो हजारो वापरकर्त्यांद्वारे पाहिले जाऊ शकते. हे त्यापैकी एक आहे जसे आधीच्या वापरकर्त्यांप्रमाणेच मोठ्या संख्येने वापरकर्त्यांची संख्या आहे. त्याचे स्वरूप पोर्टफोलिओमध्ये थोडेसे कलात्मक आहे, परंतु आपण याबद्दल गंभीर असल्यास ते असे स्थान आहे. आपण इंग्रजी किंवा अन्य भाषा हाताळल्यास सर्व चांगले.\nफ्लिकर नेहमी छायाचित्रणाशी जोडलेला होता, म्हणून आम्ही आपल्यातील जे या शाखेत स्वत: ला समर्पित करतात त्यांच्यासाठी आम्ही ते सोडले आहे. आपण अपलोड करू शकता अशा मोठ्या संख्येने फोटो आणि प्रत्येक फोटोमध्ये दिसणारी ईएसआयएफ माहिती ही त्याच्या सर्वात संभाव्यतेपैकी एक आहे. म्हणजेच, आपण वापरत असलेल्या आयएसओ, एक्सपोजर लेव्हल आणि छायाचित्रातील सर्व महत्वाचा डेटा ते त्यांना जाणून घेऊ शकतात.\nते असले तरी अ फोटोग्राफी समर्पित वेबसाइटआपले फोटो कलात्मक किंवा चित्रे म्हणून टॅग केले जाऊ शकतात, जेणेकरून आपण ग्राहक शोधू शकता. पण मी म्हणालो, ही पोर्टफोलिओ म्हणून एक चांगली साइट आहे.\nआपला पोर्टफोलिओ दर्शविण्यासाठी आणखी एक उत्तम ठिकाण. बर्‍याच प्रकारच्या कलात्मक श्रेणी आहेत, परंतु हे डिजिटल स्तरावर आहे जिथे ड्रिब्बल उच्च���रण ठेवतात. आपली कला अपलोड करण्यासाठी आपल्याकडे जागा असणे ही एकमेव समस्या किंवा अपंगत्व आहे तुम्हाला आमंत्रण हवे आहे. जोपर्यंत आम्ही ट्विटरवरील खात्यांचे अनुसरण करत नाही आणि आमंत्रणांवर लक्ष देत नाही तोपर्यंत प्रवेश करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही.\nअशा प्रकारे त्यांनी ए आमंत्रणे सामायिक करत असलेला समुदाय आणि आतापर्यंत येण्याचा हा त्याचा मार्ग आहे. डिजिटल जाहिराती तसेच डिझाईन किंवा चित्रपटासाठी एक उत्कृष्ट कलाकार समुदाय. गमावू नका आणि आमंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्या मित्रांच्या मंडळाला एखाद्यास ओळखत असल्यास त्यांना नेहमी विचारू शकता.\nहा सोल्यूशन उत्तमपैकी एक नाही, परंतु आमच्याकडे आमच्याकडे असलेल्या विनामूल्य खात्यातून आम्हाला ऑनलाइन साइट पाहिजे आहे. तरी आपण पाहिले जाऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही बॉक्समधून जात नाही. दुस words्या शब्दांत, आम्ही आमचा विनामूल्य पोर्टफोलिओ सेट अप करू शकतो आणि प्लॅटफॉर्म कसे दिसेल हे आम्हाला आवडत असल्यास आम्ही कार्बनमेडच्या तीन योजनांमध्ये प्रवेश करू शकतो.\nसाठी आहेत 8 प्रकल्पांसाठी 8 डॉलर एक महिना, 50 साठी 12 प्रकल्प, आणि आधीच अनंत प्रकल्पांसाठी महिन्यात 18 डॉलर्स. ते अपलोड केलेल्या कलेकडे प्रकल्पांचा संदर्भ देतात. त्याचा एक फायदा असा आहे की तो एक अतिशय आनंददायी पोर्टफोलिओ अनुभव देतो ज्यात आम्हाला आपले डोके खाण्याची गरज नाही.\nथीमफॉरेस्ट एक आहे वेगवेगळ्या सीएमएससाठी हजारो थीम असलेले पोर्टल. त्यापैकी वर्डप्रेस आणि यामुळे आम्हाला व्यावसायिक आणि कलाकारांसाठी समर्पित थीममध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळते. म्हणजेच, एक योग्य शोधण्याचा आहे, त्यासाठी किमान 20-30 युरो द्यावा लागेल आणि आमच्याकडे वर्डप्रेसमध्ये स्थापित होण्यास तयार थीम असेल.\nहे विषय ते सहसा ट्यूटोरियलसह येतात आमच्या पोर्टफोलिओसह वेब तयार ठेवण्यासाठी आणि बाकीच्या काही गोष्टी कॉन्फिगर करण्यासाठी आम्ही सोडू शकतो. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला वर्डप्रेस थोडासा हाताळावा लागेल, तर थोड्या काळासह आपल्या स्वतःच्या यूआरएल, कार्य ईमेलसह बरेच काही घेऊन एक व्यावसायिक वेबसाइट मिळू शकेल. हे सहसा या प्रकरणात अधिक व्यावसायिकता देते आणि एखाद्या कलाकाराला स्वत: चे यूआरएल आणि ईमेल माहित असणे आपल्याकडे येणा possible्या संभाव्य करारांना अधिक महत्त्व देते.\nहा उपाय ते खूप मनोरंजक आहे कारण ते विनामूल्य आहे. आम्ही प्रतिमा गॅलरी, ब्लॉग आणि अगदी पूर्वी आम्ही होस्टिंगने भाड्याने घेतलेले डोमेन जोडण्याच्या पर्यायांसह येतो. ते स्वस्त आहेत, जेणेकरून ते आम्हाला वर्डप्रेस स्थापित करण्यास आणि त्यांच्या ईमेलसह आणि इतरांसह url घेण्यास परवानगी देतील.\nहे व्यासपीठ उर्वरित गोष्टींची काळजी घेईल, जे त्याच्या वेब संपादकाद्वारे आपल्याला वर उल्लेख केलेल्या दोन निराकरणापेक्षा कमी कामासह व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करण्यास अनुमती देते. आपण खरोखर चांगले बनवलेल्या वेबसाइट्सची उदाहरणे पाहू शकता. आणि आम्ही शिफारस करतो की आपण ईमेलसह एखाद्या डोमेनला दुसर्‍या स्तरावर नेण्यासाठी करार करा. एक मनोरंजक साइट ज्यावर आम्ही विनामूल्य पोर्टफोलिओ शोधत असल्यास आम्ही नाही म्हणू शकत नाही. जरी आपल्या url सह आपण आम्हाला अडचणीतून मुक्त होण्यास मदत करू शकता आणि युरो खर्च केल्याशिवाय आम्हाला ऑनलाइन दर्शवा.\nइतर व्यासपीठ कलाकार आणि सर्जनशीलांना समर्पित आणि त्याद्वारे आम्हाला आमचा पोर्टफोलिओ सहज आणि विनामूल्य ऑनलाइन मिळण्याची अनुमती आहे. सर्वांत उत्तम म्हणजे यामध्ये आमच्याकडे पोर्टफोलिओसाठी आदर्श असू शकतात अशा अनेक योजना आहेत. विनामूल्य मध्ये स्वतःचे डोमेन समाविष्ट आहे आणि आम्ही आता हे तपासू शकतो.\nजर आम्हाला आधीपासूनच दरमहा योजनेच्या 9 युरोमध्ये जायचे असेल तर आमच्याकडे पहिल्या वर्षासाठी आणि जाहिरातीशिवाय विनामूल्य डोमेन असेल. दुस .्या शब्दांत, आपल्याकडे विनामूल्य एक पोर्टफोलिओ असेल, परंतु लक्षात ठेवा की आपल्याला जाहिरात दिसेल. आणि हे त्या क्लायंटच्या अनुभवावर ढग आणू शकेल जो आपल्याला आपल्या कलेचा आनंद घेण्यासाठी पाहणार आहे. जाहिरात नेहमीच मागे जाते.\nआम्ही Etsy एका कारणास्तव जतन केले आहे, कारण जे वस्तू विकतात त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ म्हणून ही एक परिपूर्ण साइट आहे, हस्तकला किंवा आपल्या कलेचे मुद्रण. आपले विनामूल्य खाते आम्हाला विक्री करण्याची कला अपलोड करण्यास अनुमती देते. दुस .्या शब्दांत, आपल्याला आपल्या वस्तूंवर किंमत ठेवावी लागेल. हे परत ठेवले जाऊ शकते, परंतु आपण आपल्या डिझाइनसह अद्वितीय टोपी बनवू इच्छित असाल तर आपली कला प्रदर्शित करण्यासाठी आणि म्हणून ती विकण्यासाठी Etsy यापेक्षा चांगली जागा नाही.\nआपण इंग्रजी बोलत असल्यास आपण तेथे पोहोचू शकता या ग्रहाच्या प्रत्येक कोप where्यात जेथे इंटरनेट आहे. आणि जर आपण अमूर्त पेंटिंग्ज तयार केली तर आपण बर्‍याच ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता जे त्यांच्या घरासाठी खास डिझाइनसह भिन्न चित्रकला शोधत आहेत. ते स्वतःच असू शकते, म्हणूनच आपण आपली कला Etsy वर ठेवण्याची संधी आधीच गमावत आहात, त्यास टॅग करा आणि आपल्या कलेबद्दल बोलण्यासाठी इतरांना जाणून घेण्याची धैर्य बाळगा.\nइंस्टाग्राम एक सोशल नेटवर्क आहे, होय. परंतु आम्ही ते पोर्टफोलिओ म्हणून वापरू शकतो आणि अशा प्रकारे शेकडो कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचा. खरं तर, इन्स्टाग्राम हजारो कलाकारांद्वारे वापरलेला मेगा आहे. त्यांनी त्यांची माहिती, त्यांच्या लोगोचा फोटो ठेवला आणि नंतर प्रत्येक पोस्ट त्यांचे प्रत्येक स्पष्टीकरण, रेखाचित्र दर्शविण्यासाठी बनविली जाते. आताही ती विक्रीसाठी ऑनलाइन स्टोअर म्हणून वापरली जाऊ शकते. अधिक इनरीसाठी, आपण विकास आणि सर्जनशीलता दर्शविण्यासाठी फोटो कॅरोसेल लावू शकता. चला, आपला पोर्टफोलिओ ठेवण्याची आणि बर्‍याच लोकांपर्यंत पोहोचण्याची ही आणखी एक उत्तम संधी आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » जनरल » मिश्रित » 10 वेबसाइट जिथे आपण आपला पोर्टफोलिओ वेगवान, सोपी आणि विनामूल्य बनवू शकता\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n5 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nओलिव्हिया आर. ओर्डुआ म्हणाले\nनमस्कार, तुम्हाला वर्डप्रेससाठी ट्यूटोरियल माहित आहे की आहे ते म्हणतात की हे खूप चांगले, सोपे आणि स्वस्त आहे, परंतु पीएचपी किंवा सीएसएस ही माझी गोष्ट नाही, ��्हणून मी ते खूप कठीण करीत आहे: / ग्रीटिंग्ज, ग्रेट ब्लॉग.\nऑलिव्हिया आर. ओर्डुआला प्रत्युत्तर द्या\n, पोर्टफोलिओ हाताने तयार केलेली चित्रे प्रकाशित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो की नाही\nनमस्कार, आपण कसे शोधत आहात किंवा पोर्टफोलिओ बनवित आहात हे अगदी सोपे आहे\n जे काही आहे त्यासह पोर्टफोलिओ बनविणे किती सोपे आहे\nआपली आर्थिक वेबसाइट म्हणाले\n आपण आम्हाला केलेल्या शिफारसींमध्ये मी माझा पोर्टफोलिओ यापूर्वीच समाविष्ट केला आहे. या साइट्सचा शोध घेण्यात तुम्ही घालवलेल्या काळाची मला खरोखर प्रशंसा आहे आणि मी आणखी पोस्ट शोधण्याच्या प्रयत्नात आहे. ब्लॉगवर अभिनंदन, छान आहे\nआपल्या आर्थिक वेबसाइटला प्रत्युत्तर द्या\nमायक्रोसॉफ्टकडून रीमिक्स 3 डी शेवटी टप्प्याटप्प्याने येत आहे\n50 छान मूव्ही लोगो डिझाइनची उदाहरणे\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-parbhani-hingoli-have-modern-disaster-management-centers-guardian-minister-ashok", "date_download": "2021-07-30T02:14:44Z", "digest": "sha1:GWROTCRMADXSISFJJSKJOMCMDN4RJGQJ", "length": 10583, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी आधुनिक सुविधायुक्त आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार - पालकमंत्री अशोक चव्हाण", "raw_content": "\nनांदेड स्मार्ट सिटी अँड सेफ डिस्ट्रिक्ट अंतर्गत डिस्ट्रिक्ट कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून नांदेड शहरामध्ये नऊशे तर उर्वरित जिल्ह्यात ८२३ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याद्वारे वाहतूक व्यवस्था, आपत्त्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था आदींवर लक्ष ठेवले जाणार आहे.\nनांदेड, परभणी, हिंगोलीसाठी आधुनिक सुविधायुक्त आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार - पालकमंत्री अशोक चव्हाण\nनांदेड - नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी तसेच अशा काळात तातडीने उपाय योजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. या केंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे नियंत्रण कक्ष उभारण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ��िले आहेत.\nविभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राबाबत श्री. चव्हाण यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी नुकतीच मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी नांदेड स्मार्ट सिटी अँड सेफ सिटी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटी अँड सेफ सिटी उपक्रमातंर्गत विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. या केंद्रातील नियंत्रण कक्षाद्वारे जिल्ह्यात लक्ष ठेवण्यात येणार आहे. आपत्ती आल्यानंतर तातडीने उपाय योजण्यासाठी या कक्षाचा उपयोग होणार आहे.\nहेही वाचा - हिंगोलीतील राखीव दलाच्या जवानाचा मित्रानेच केला घात\nनियंत्रण कक्षात सर्व सुविधा उपलब्ध\nपालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन कक्षामुळे पूर परिस्थिती, पिक हानीची पाहणी आदीसाठीही या कक्षाचा उपयोग होणार आहे. आपत्ती काळात तातडीने संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्षात सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सीसीटीव्हीद्वारे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी सीसीटीव्ही, दूरध्वनी संपर्क यंत्रणा आदी आधुनिक सुविधा येथे देण्यात याव्यात. या ठिकाणी २४ बाय सात कर्मचारी असतील.\nआधुनिक पद्धतीचे नियंत्रण कक्ष\nजिल्हाधिकारी श्री. इटनकर म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यासंदर्भात प्राथमिक तयारी झाली आहे. या कक्षासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर आधुनिक पद्धतीचे नियंत्रण कक्ष उभारण्यात येईल. यासाठी सध्या राज्यात विविध जिल्ह्यात सुरू झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यात आली आहे.\nहेही वाचलेच पाहिजे - सुप्रिम कोर्टाचा खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दिलासा\n१७२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर\nनांदेड स्मार्ट सिटी अँड सेफ डिस्ट्रिक्ट अंतर्गत डिस्ट्रिक्ट कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून नांदेड शहरामध्ये नऊशे तर उर्वरित जिल्ह्यात ८२३ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. याद्वारे वाहतूक व्यवस्था, आपत्त्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था आदींवर लक्ष ठेवले जाणार आहे. याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये टेहळणी वाहनेही (सर्व्हेलन्स व्हेइलकल) उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच सार्वजनिक उद्घोषणेसाठीची (पब्लिक अनाऊन्समेंट) व्यवस्थाही यामध्ये असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvavarta.com/e_news.php?id=140", "date_download": "2021-07-30T00:51:43Z", "digest": "sha1:FGBUAD4X25QMJDIHWTWYOWJLGDENMWRT", "length": 35443, "nlines": 95, "source_domain": "www.yuvavarta.com", "title": "ई - बातम्या | दैनिक युवावार्ता", "raw_content": "शुक्रवार दि. ३०/ ०७/ २०२१\nप्रत्येक रूग्णालयात ऑडीटर तपासणार आता कोविड रुग्णांचे बिले : जादा बीले आकारणीला बसणार चाप; तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने संगमनेरकरांना दिलासा\nसहकारातील आधारवड हरपला जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे वृध्दपकाळाने निधन\nविधान परिषदेचा निकाल मविआ सरकारच्या कामावर लोकांनी दाखवलेला विश्‍वास - ना. थोरात\nमहावितरणचा गलथान कारभार न सुधारल्यास कार्यालयावर ठिय्या आंदोलन - शिरीष मुळे\nकोरोनाची वाढ कायम, दोन दिवसांत ७९ रुग्णांची भर\nमहाआघाडीने शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा -किसान सभा\nअन्यायी कायदा मागे न घेतल्यास शेतकरी संसदेला घेरणार\nजरे हत्याकांडात संपादकच आरोपीच्या पिंजऱ्यात\nखांडगावमध्ये वाळू तस्करांवर कारवाई, हायवा, जेसीबी जप्त\nनवीन अकोले रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास, रस्त्याची मात्र झाली चाळण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार सुरुच\nडॉ. ऋषीकेश वाघोलीकर यांच्याकडून वृद्धाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nपो. नि. मुकूंद देशमुखांकडून संगमनेरच्या गुटखा माफियांवर प्रहार गुटखा तस्करीवर सलग धाडी- लाखोंचा माल जप्त, गुन्हे दाखल\nअकोले नगरपंचायतीवर प्रशासकराज सुरू\nधक्कादायक- बाबा आमटेंची नात डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या\nसंगमनेरकरांना दिलासा, रूग्णसंख्येत घट\nसंगमनेरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट. गर्दी आणि निष्काळजी भोवली आजही तब्बल 46 जणांना कोरोनाची बाधा शहरातील 19 तर ग्रामीण भागातील 27 जणांना बाधा.\nज्येष्ठ नेते मधुकर नवले काँग्रसमध्ये जाणारा मिनानाथ पांडेंसह अनेक नेते करणार पक्षांतर,राष्ट्रवादी व भाजपमध्ये फुट\nपालिकेने आर्थिक नुकसानीचे चिंतन करावे आधी सुशोभीकरण: नंतर विविध कामांसाठी खोदाई\nसंगमनेर तालुक्यात कोविडचा पुन्हा उद्रेक.. दिवाळी नंतर सलग चौथ्या दिवशी 50 जणांना बाधा \nसंगमनेर तालुक्याच्या कोविडचा पुन्हा उद्रेक.. ग्रामीण भागात रुग्��संख्येत मोठी वाढ\n39 जणांना बाधित करत आजही कोरोना प्रबळच\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nमंदावलेला कोरोना पुन्हा सक्रिय आज पुन्हा 42 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nकोरोनाचा वेग मंदावला पण धोका कायम आज पुन्हा 32 जणांना बाधा\nआजही कोरोनाने गाठले अर्धशतक शहरातील सात जनांसह 53 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nआज पुन्हा कोरोनाचा विक्रम आज पुन्हा तब्बल 74 जणांना बाधा संगमनेर शहरातील 17 तर ग्रामीण मधील 57 जणांचा समावेश\nकोरोनाची आजही जोरदार उसंडी 49 जणांना केले बाधित तालुक्याची एकूण संख्या साडेतीन हजार पार\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 30 जणांना कोरोनाची बाधा तर 51 जणांची कोरोनावर मात ग्रामीण मध्ये अजूनही प्रभाव सुरूच\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आजही कोरोना अर्धशतकपार शहरातील 17 तर ग्रामीण भागातील 34 जणांना बाधा ; एकूण 51 जणांची वाढ\nमहिन्याची सुरुवातही कोरोनाच्या अर्धशतकीय पारीने आज पुन्हा 51 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nतालुक्यातुन कोरोना जाता जाईना आज पुन्हा 62 जणांना बाधा\nसंगमनेरवर आज पुन्हा कोरोनाचा मोठा प्रहार पाच शासकीय कर्मचाऱ्यांसह एकूण त्रेहत्तर जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच आजही अर्धशतकपार संख्या शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 43 रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची अर्धशतकीय बाजी\nसंगमनेर तालुक्यामध्ये आज पुन्हा 26 जणांना कोरोनाची बाधा शहरातील तीन तर ग्रामीण भागातील तेवीस जणांचा समावेश\nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोना हाटेना आज पुन्हा 49 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह \nसंगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाची ढगफुटी आज तब्बल 82 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह \n आज पुन्हा चौसष्ट रुग्ण\nसंगमनेर मध्ये आज कोरोनाच्या सोळा रुग्णाची भर आठवड्यातील सर्वात निचांकी संख्येने दिलासा\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताच आज पुन्हा सापडले 34 रुग्ण आजची एकूण संख्या 39\nतालुक्यात आज सकाळीच पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आज पुन्हा सापडले 25 रुग्ण घुलेवाडी येथे आज 7 रुग्ण\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा महापूर आजही सापडले तब्बल 79 रुग्ण ग्रामीण भागावर कोरोनाचा कब्जा\nकोरोनाचा ग्रामिण भागाला विळखा आज पुन्हा 72 नवीन रुग्ण\nसंगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण आज पुन्हा सापडले 30 नवे रुग्ण २६ ग्रामीण तर ४ शहरवासीय \nसंगमनेर मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतच आज दोन मृत्यू तर नवीन 52 जणांना बाधा\nसंगमनेर मध्ये कोरोना थांबता थांबेना आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज पुन्हा 40 रुग्णांची भर दोन हजाराचा टप्पा पार आज गुंजाळवाडीत कोरोनाचा उद्रेक\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ आज पुन्हा सापडले 66 नवे रुग्ण दोन दिवसात तब्बल 146 जणांना बाधा\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा तांडव एकाच दिवसात सापडले तब्बल 80 रुग्ण प्रशासन व्यस्त - नागरिक बेशिस्त\nसंगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आज पुन्हा 37 जणांना बाधा\n आज पुन्हा 42 जणांना बाधा\nसंगमनेरात कोरोनाची जोरदार बॅटिंग आज पुन्हा 38 जणांना बाधा मागील 36 तासात कोरोनाबाधितांचे शतक\nसंगमनेरला कोरोनाचा पुन्हा दणका 24 तासात तब्बल 65 कोरोनाबाधितांची वाढ\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा बावीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील पंधरा तर अँटीजन टेस्टचे चौदा पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज तर 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 27 जणांना डिस्चार्ज\nदि. 17/08/2020 संगमनेर मध्ये आज एक जनाचा मृत्यू तर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह चिंचोली गुरवला कोरोनाचा घेराव खाजगी प्रयोगशाळेतील तीन तर अँटीजन टेस्टचे 22 अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह खाजगी प्रयोगशाळेतील नऊ तर अँटीजन टेस्टचे एकोणतीस अहवाल पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा साडेअकराशे\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा १९ जणांना बाधा खाजगी प्रयोगशाळेतील सात तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून 12 अहवाल पॉझिटिव्ह दीड वर्षाच्या चिमुरडीलाही बाधा\nसंगमनेर तालुक्यात आज पुन्हा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. खाजगी प्रयोगशाळेतील आठ तर अँटीजन टेस्टच्या माध्यमातून ३१ अहवाल पॉझिटिव्ह\nसंगमनेर तालुक्यात सकाळी ४ तर सायंकाळी पुन्हा 18 जण पॉझिटिव्ह\nतळेगाव दिघे, पिंपळे सह संगमनेर शहर व तालुक्याला कोरोनाचा पुन्हा दणक��� आज ४५ जणांना कोरोनाची बाधा, तालुक्याची संख्या हजारच्या घरात\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा सोळा रुग्ण तर 26 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nपाच महिन्याच्या बालिकेसह 40 जणांना कोरोनाची बाधा\nBCCI कडून अधिकृत घोषणा, VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित\nसंगमनेर मध्ये आज एकूण 28 जणांना कोरोनाची बाधा तर कोरोनावर 39 जणांची यशस्वी मात\nसंगमनेर मध्ये आज 7 जणांना कोरोनाची बाधा आता जिल्ह्यातील कोवीड हॉस्पिटलमधील उपब्ध बेडची संख्या मिळणार एका क्लिकवर\nसंगमनेर मध्ये आज आणखी 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आजची एकूण संख्या 23\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेर मध्ये आज पुन्हा १९ जणांना कोरोनाची बाधा\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार\nसंगमनेर मध्ये आज संध्याकाळी पुन्हा 8 कोरोना रुग्ण आजची एकुण संख्या 14\nसंगमनेर कोरोनाच्या विळख्यात आज पुन्हा 21 जणांना कोरोनाची बाधा\nसंगमनेरात संध्याकाळी पुन्हा 30 रुग्णांची भर आजची एकूण संख्या 57 आज एकूण 12 पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nसंगमनेरात पुन्हा 18 रुग्णांची भर चार पोलिसांनाही कोरोनाची बाधा\nप्रत्येक रूग्णालयात ऑडीटर तपासणार आता कोविड रुग्णांचे बिले : जादा बीले आकारणीला बसणार चाप; तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने संगमनेरकरांना दिलासा\nसंगमनेर प्रतिनिधी अनेक प्रयत्नानंतरही संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाला ब्रेक लागला नाही. शासनाच्या \"ब्रेक द चैन\" मोहीम सुरू असताना सुध्दा तालुक्यात रूग्ण संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे जवळपास सर्वच रुग्णालये कोविड रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. त्यातच रुग्णांना बेड, औषधे, आॅक्सीजन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ व ससेहोलपट वाढली आहे. एकीकडे रुग्ण वाचविण्याची धडपड सुरू असताना उपचाराच्या नावाखाली रुग्णालयांकडून अवास्तव बिलांची वसुली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गरीबांना उपचार करून घेणे जिकरीचे बनले होते. या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दोन नियंत्रक, दोन पर्यवेक्षक आणि 26 कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या ‘भरारी पथका’ची नेमणूक केली आहे. या पथकावर कोविड उपचार करणार्‍या तालुक्यातील 35 रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. सोपविलेल्या कर्तव्यात कसूर केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीन्वये कारवाई करण्याचाही इशाराही तहसीलदार अमोल निकम यांनी दिला आहे. या निर्णयामळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोविड संसर्गाने संपूर्ण जिल्ह्या हादरून गेला आहे. रोज उच्चांकी रुग्णसंख्या समोर येत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता, ऑक्सिजन अथवा व्हेंटीलेटरची आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांना त्या खाटाच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक रुग्णालयांचा उंबरठा झिजवावा लागत आहे. अनेक प्रयत्नांनंतर कोणत्यातरी एखाद्या रुग्णालयात ती उपलब्ध होते, मात्र रुग्णाला दाखल करतांना काही रुग्णालये अगोदर पैसे भरा, पाॅलिसी असेल तर ती नंतर पाहू असे सांगून रुग्णांची अडवणूक करतात. तसेच उपचारानंतर शासनाच्या निकषांपेक्षा जास्त बिल आकारता. या पार्श्वभूमीवर रुग्णांना दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक बनले होते. या सर्व गोष्टींचा विचार करुन संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेर तालुक्यातील कोविडवर उपचार करणार्‍या 35 रुग्णालयांसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यापूर्वी त्याच्याकडून आकारण्यात आलेल्या बिलाचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत अशा ठिकाणी या योजनेनुसार गरजू रुग्णांवर उपचार होत आहेत की नाही याची तपासणीही अचानक छापा घालून करण्याच्या सूचना या पथकाला देण्यात आल्या आहेत. कोविड उपचार देणार्‍या रुग्णालयांसाठी सामान्य, अतिदक्षता, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर अशा सुविधांसह कोणत्या श्रेणीतील खाट रुग्णाला देण्यात आली आहे त्यानुसार कोणत्या सुविधेचे अधित्तम किती पैसे आकारावे याबाबत दर निश्चित केली आहे. त्यानुसार तालुक्यातील रुग्णालयांमध्ये कारवाई केली जाते का रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरविण्यात आली आहे का रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरविण्यात आली आहे का शासकीय योजना कार्यान्वित असलेल्या रुग्णालया��ध्ये गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळतोय का शासकीय योजना कार्यान्वित असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळतोय का या गोष्टींच्या तपासणीसह तालुक्यातील सर्व 35 कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडून अंतिम देयके (बिल) वसुल करण्यापूर्वी संबंधित पथकाकडून त्याचे ऑडिट होणे अनिवार्य करण्यात आले आहे. दर आठवड्याला याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयासह इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांना देण्याचे बंधनही या पथकाला घालण्यात आले आहे. *तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लेखापाल प्रदीप वर्पे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील सुनील खेमनर (9657142666) यांच्यावर ओम गगनगिरी रुग्णालय, मच्छिंद्र आव्हाड (9822520173) यांच्यावर साईसुमन हॉस्पिटल, राजेंद्र बिल्लाडे (9423161750) यांच्यावर इथापे हॉस्पिटल, धर्मेंद्र खंबैत (7350662876) यांच्यावर साई जनरल हॉस्पिटल, पिंपरणे व गायकवाड हॉस्पिटल, आश्वी बु., बी.टी.पुंड (9022944417) यांच्यावर सुयश हॉस्पिटल, एन.पी.गवारे (9326610109) यांच्यावर चैतन्य हॉस्पिटल, अनिल सौंदणकर (8237841273) मेडिकव्हर हॉस्पिटल (तांबे हॉस्पिटल), आर.यू.वाकचौरे (8421090988) यांच्यावर धन्वंतरी हॉस्पिटल, बी.आर.गजे (9763184012) यांच्यावर पसायदान व सिद्धकला हॉस्पिटल, तृप्ती कराड (9922079516) यांच्यावर गुंजाळवाडीतील दत्तकृपा व माऊली हॉस्पिटल, ए.एस.शेख (9527238935) यांच्यावर साकूर येथील मातोश्री हॉस्पिटल व गुंजाळवाडी पठार येथील वृंदावन हॉस्पिटल, सुनील साळुंखे (9527525794) यांच्यावर सत्यम हॉस्पिटल व घुलेवाडीचे गुरुप्रसाद हॉस्पिटल, अरुण काकडे (820887488) यांच्यावर घारगाव येथील भंडारी हॉस्पिटल, संदीप मेखे (9421516924) व विलास देशमुख (7020187328) यांच्यावर संजीवनी हॉस्पिटल, धनंजय बोरकर (9960532219) यांच्यावर सिद्धी हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.* या पथकाकडून समाधान न झाल्यास पर्यवेक्षक प्रदीप वर्पे (9421334589) यांच्याशी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधता येवू शकणार आहे. दरम्यान *दुसर्‍या भरारी पथकाची नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यावर सोपविण्यात आली असून उपकोषागार रुपेश भालेराव (7038559999) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या पथकात संजय आवारी (7798912855) यांच्यावर आरोटे हॉस्पिटल, सचिन लवलेकर (9881508780) यांच्यावर वाणी आणि शेळके हॉस्पिटल, विशाल परदेशी (9511737890) यांच्यावर साई आणि शेवाळे हॉस्पिटल, वाय.एन.कापसे (7756971386) यांच्यावर कुटे व सेवा हॉस्पिटल, डी.एन.चतुरे (9657626038) यांच्यावर कानवडे हॉस्पिटल, संतोष भोसले (9762646335) यांच्यावर मालपाणी हॉस्पिटल, क.च.कगुणे (9325151626) यांच्यावर रसाळ हॉस्पिटल, देशपांडे (8208874688) यांच्यावर यूनिटी हॉस्पिटल, पवन बहुरे (7218247453) यांच्यावर पाठक हॉस्पिटल, राजेश शुक्ला (7088305286) यांच्यावर शिंदे हॉस्पिटल व ताम्हाणे हॉस्पिटल आणि रामदास गांगुर्डे (9822616221) यांच्यावर निघुते हॉस्पिटलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.* या भरारी पथकांना वरील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मिळत असलेल्या सुविधा, सरकारी योजनांचे लाभ यासह नियमानुसार व ठरवून दिल्याप्रमाणे बीले दिली जात आहेत का याबाबतचे ऑडिट करुनच रुग्णांकडून बील वसुल करण्यास सांगितले आहे. संगमनेर तहसीलदार व इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून काही रुग्णालयांकडून सुरु असलेली लुट थांबवता येणे शक्य होणार आहे. कोविडवरील उपचार सुरु असतांना रुग्णालयाने कोणतीही सुविधा पुरविली तरीही त्याचे देयक एक लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये असा नियम करण्यात आला होता. मात्र पूर्वी स्थापन्यात आलेल्या भरारी पथकांना याचा विसर पडल्याने संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी नव्याने ऑडिटर व भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अवास्तव देयकं असल्याची शंका असल्यास वरीलप्रमाणे ज्या रुग्णालयासाठी अधिकार्‍याची नेमणूक केली गेली आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे. *अगोदरच कोविड 19 आजाराने नागरिक हैराण झाले आहे. त्यात या स़कटाला संधी माणून काहिंनी अक्षरक्षः लुटमार सुरू केली आहे. हजार बाराशेला मिळणारे रेमडेशिव्हिर इंजेक्शन वीस ते पंचवीस हजारांना विकले जात आहे. या वैद्यकीय काळाबाजारामुळे अनेक जण कर्जबाजारी झाले आहे. आतातर कुणी कर्ज पण , अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण कोविडचा मृत्यू दर वाढू लागल्याने कर्जाची हमी कोण घेण��र अशा बिकट अवस्थेत वैद्यकीय व्यवसायातील हा गोरख धंदा थांबवणे गरजेचे होते. तहसीलदार अमोल निकम यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे निश्चित सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/driver-flees-kotak-mahindra-bank-atm-van-with-rs-4-crore-shocking-incident-in-virar-mhss-496362.html", "date_download": "2021-07-30T01:50:02Z", "digest": "sha1:FBJSSIGOD2UEXFXVYFXZKB2YR3RU6RMV", "length": 7525, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना– News18 Lokmat", "raw_content": "\n4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना\nकोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.\nकोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली.\nविरार, 13 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai )जवळील विरारमध्ये बोळींज (virar bolinj) भागात एटीएममध्ये (ATM Van) पैसे भरण्यासाठी आलेली गाडी चालकानेच पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्हॅनमध्ये तब्बल 4 ते सव्वा चार कोटी रुपये असल्याचे कळतंय. त्यामुळे या घटनेमुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विरार पश्चिमेकडील बोळींज भागात गुरुवारी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोळींज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत नेहमी प्रमाणे पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. Googleवर डेटा सेव्ह करण्यासाठी मोजावे लागणार पैसे; वाचा काय आहे नवी पॉलिसी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली. बॉडीगार्ड आणि मॅनेजरने जोरात आरडाओरडा केला. पण, चालकाने वेगाने निघून गेला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मॅनेजरने आपल्या बँक व्यवस्थपकाला याची माहिती दिली. बँकेनं तातडीने याबद्दल विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. VIDEO पालघरच्या आदिवासी महिलांच्या बांबूच्या आकाश कंदिलांनी उजळलं राजभवन 'गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोटक महिंद्राच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन आली होती. त्यावेळी चालकाने व्हॅन पळवून नेण्याचा प्रकार घडला. व्हॅनमध्ये किती रक्कम होती, याबद्दल अद्याप बँकेकडून माहिती देण्यात आली नाही. पण हा दरोड्याचा प्रकार नसून चोरीची घटना आहे. या व्हॅनच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आले आहे. कसून तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली. दरम्यान, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार करोड रुपये हे गाडीत असून ती ड्रायव्हरने पळवल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून व्हॅनचा शोध घेत आहे.\n4 कोटींसह चालकाने एटीएम व्हॅन पळवली, विरारमधील धक्कादायक घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/rain-marathwada-aurangabad-news-306301", "date_download": "2021-07-30T01:50:51Z", "digest": "sha1:LBAMBQZWGPB4IOJH6OCS4BQEV3BPC7W5", "length": 8109, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कुठे कमी तर कुठे धो धो मराठवाड्यात १७ मंडळात अतिवृष्टी", "raw_content": "\nगुरुवारी रात्री मराठवाड्यातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवार (ता.१२) सकाळ पर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सरासरी १९.८५ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३७.८६ मिलीमीटर औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.\nकुठे कमी तर कुठे धो धो मराठवाड्यात १७ मंडळात अतिवृष्टी\nऔरंगाबादः मृग नक्षात्रात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावेली आहे. गुरुवारी रात्री मराठवाड्यातील १७ मंडळात अतिवृष्टी झाली. शुक्रवार (ता.१२) सकाळ पर्यंत आठ जिल्ह्यात सरासरी १९.८५ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ३७.८६ मिलीमीटर औरंगाबाद तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.\nमराठवाड्यातील आठ जिल्ह्यात असा झाला पाऊस\nमराठवाड्यात सुरवातीलच मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरण्यांची लगबग सुरु आहे. बुधवार आणि गुरुवारी अनेक तालुक्यांमध्ये पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याने शुक्रवार (ता.१२) सकाळपर्यंत ३७.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, बिडकीन, नांदर, अंभई, भराडी, गोळेगाव, बोरगाव, सोयगाव, बनोटी अ���ा ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.\nजिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील राजुर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ३८.२० मिलीमीटर पाऊस झाला. तर परतुर तालुक्यात पाऊस झालाच नाही. गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्यात फक्त ७.९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक १४.६७ मिलीमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात १९.८९ मिलीमीटर पाऊस झाला. यात सेनगाव तालुक्यातील साखरा, पानकनेरगाव या दोन मंडळात अतिवृष्टी झाली. सेनगाव तालुक्यात ४५ मिलीमीटर पाऊस झाला.\nहेही वाचा- उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस\nनांदेड जिल्ह्यात २३.५३ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात ही पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात १४.३१ मिलीमीटर पाऊस झाला. केज तालुक्यातील होळ मंडळात अतिवृष्टी झाली.\nलातुर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपुर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. उदगीर, किनगाव, हाडोळती, अंधोरी या चार मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यात १३.१९ मिलीमीटर पाऊस झाला. कळंब तालुक्यात सर्वाधिक ४१.८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/category/train-travel-tips/page/5/", "date_download": "2021-07-30T01:52:38Z", "digest": "sha1:XXKYITL76AHA4MFQQ6WITJAKHSE2HD6F", "length": 13655, "nlines": 92, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "ट्रेन प्रवास टिप्स संग्रहण | पृष्ठ 5 च्या 15 | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nवर्ग: ट्रेन प्रवासाच्या टीपा\nघर > ट्रेन प्रवासाच्या टीपा\n5 सर्वोत्तम ठिकाणे युरोप मध्ये आइस्क्रीम खाणे\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे युरोप भेट पुरेसे भाग्यवान आहेत की त्या उत्साह व साहसी अर्थ देते हे मला माहीत आहे. युरोप मध्ये प्रवास अनेक प्रकारे आपले जीवन समृद्ध करू शकता. भाषा पासून, विलक्षण दृष्टी, आणि विलक्षण अन्न इतिहास आपण घरी परत शोधू शकत नाही की. त्या…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ...\nशीर्ष 10 युरोप मध्ये Money Exchange पॉइंट्स\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे युरोप मध्ये पैसा विनिमय गुण ओळखणे पर्यटन कठीण असू शकते. काय अधिक आहे, सर्वात ठिकाणी, आपण चलन विनिमय दर पैसा गमावू अपेक्षा करू शकत���. आपल्याला मदत करण्यास, आम्ही युरोप मध्ये सर्वोत्तम पैसा विनिमय गुण एक यादी तयार केली आहे:…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास डेन्मार्क, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास लक्झेंबर्ग, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ...\n10 इटली मध्ये होत्या इमले आपण भेट देणे आवश्यक आहे\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे तेथे इटली मध्ये होत्या इमले भरपूर आपण भेट देणे आवश्यक आहे आहे अशा वेळ, श्रीमंत इतिहास आणि संस्कृती, या देशात किल्ले अन्वेषण जाण्यासाठी जागा आहे. आपण आपल्या प्रवासाची योजना मदत करण्यासाठी, येथे आहेत 10 आपण आहात की इटली मधील काल्पनिक किल्ले…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nउच्च-फ्लाइंग प्रवास प्रभावशाली व्हा कसे\nकरून रोबी सेल फोन\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे हे स्वप्न आहे - सुट्टी वर जा आणि तो मोबदला. केवळ, पण आपल्या उड्डाणे आहे, निवास व्यवस्था, आणि अन्न खूप पैसे खर्च. अशक्य, योग्य आपल्यासारखा कोणालाही अनुभवायला मिळावा म्हणून जगातील कोणीही परतफेड करण्याचा कोणताही मार्ग नाही…\n5 पासून वियेन्ना सर्वोत्तम दिवस ट्रिप ऑस्ट्रिया पहा करण्यासाठी\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे व्हिएन्ना एक लोकप्रिय प्रवास गंतव्य आहे, प्रामुख्याने कारण ते भव्य आहे आणि हे एक शहर आहे जे येथे बरेच काही ऑफर करते, तो देखील एक शहर इतर अनेक मनोरंजक ठिकाणी वेढला आहे. आपण पासून वियेन्ना ते एक दिवस भेटीसाठी वेळ असेल तर, जेथे…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n10 जर्मनी मध्ये भेट प्रणयरम्य शहरे\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे युरोप एक रोमँटिक शहर सुटका सर्वोत्तम गंतव्य आहे. मात्र, तो एक मोठी जागा आहे, आणि आपण तो मर्यादित खाली इच्छित असाल. सुदैवाने, जर्मनी बद्दल आवडणे भरपूर आहे, विशेषत: त्याच्या रोमँटिक शहरे आणि गावांमध्ये. आपल्या प्रिय व्यक्तीला का घेऊ नये…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n10 टिपा आपल्या हातात सामान आयोजित कसे\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे सहलीची लांबी कितीही असो - शनिवार व रविवार समुद्रकाठ मार्ग किंवा तीन आठवड्यांचा हिमालयाचा ट्रेक असो - आपल्याला कोणत्याही आकाराचे बॅग पॅक करणे आवश्यक आहे, आणि आपल्याला कसे आयोजित करावे हे जाणून घेण्याची इच्छा असेल, या ब्लॉगमध्ये आम्ही लक्ष देऊ…\nव्यवसाय प्रवास ट्रेनने, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n5 पासून रोम दिवस ट्रिप इटली अन्वेषण करण्यासाठी\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे रोम एक भव्य शहर आहे, पण कधी कधी एक प्रवासी विविध थोडा craves. पुरेशी रोम लांब राहू ज्यांनी भागातील सुमारे एक नजर इच्छित शकते अन्वेषण करण्यासाठी, खूप. सुदैवाने, त्या दिवशी ट्रिप आहेत काय आहे किती चांगले विचारात घेत…\nट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nआपले पाळीव प्राणी प्रवास शीर्ष टिपा\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे आपल्या पाळीव प्राणी प्रवास या शीर्ष टिपा आपल्या चिंता कमी करण्यात मदत पाहिजे. च्या तोंड द्या कारण, आपल्या पाळीव प्राणी प्रवास धकाधकीच्या आहे पण तो धकाधकीच्या आहे, घरी किंवा इतर काळजी आपल्या प्राणी सोडून विचार आहे. अर्थातच, कोणीही नाही…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\n5 युरोप मध्ये लाइव्ह संगीत उत्कृष्ट बार\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे संगीत कार्यक्रम बार युरोप मध्ये सर्वत्र पॉप अप, पेय आणि गाणी मुक्त प्रवाह जेथे सजीव ठिकाणी वेळ ठार मारण्याचा मार्ग अर्पण. आपण आपल्या ट्रेन सहली दरम्यान शहरात काही मजा करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही काही सूचना मिळाली आहे. येथे आहेत…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास लक्झेंबर्ग, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 जगातील सर्वोत्तम स्टीकहाऊस\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/fieldking/tipping-trailer-fkat2wt/", "date_download": "2021-07-30T02:18:58Z", "digest": "sha1:RDYOEYGR3I2IFUNM2AK6QVUBSREFYKX7", "length": 26444, "nlines": 231, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "फील्डकिंग टिपिंग ट्रेलर ट्रेलर, फील्डकिंग ट्रेलर किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्ट�� 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव टिपिंग ट्रेलर\nप्रकार लागू करा ट्रेलर\nशक्ती लागू करा 20-120 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nफील्डकिंग टिपिंग ट्रेलर वर्णन\nफील्डकिंग टिपिंग ट्रेलर खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर फील्डकिंग टिपिंग ट्रेलर मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर फील्डकिंग टिपिंग ट्रेलर संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nफील्डकिंग टिपिंग ट्रेलर शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे फील्डकिंग टिपिंग ट्रेलर शेतीसाठी परिपूर्ण करते. हे ट्रेलर श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 20-120 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी फील्डकिंग ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nफील्डकिंग टिपिंग ट्रेलर किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर फील्डकिंग टिपिंग ट्रेलर किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला फील्डकिंग टिपिंग ट्रेलर देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nफील्डकिंग टीपिंग ट्रेलर ही आधुनिक शेती व्यवसायातील शेतकर्‍यांसाठी सर्वात उपयुक्त शेती आहे. फील्डिंग टिपिंग ट्रेलरबद्दल सर्व विशिष्ट आणि तपशीलवार माहिती प्रवेश करण्यायोग्य आहे. हा फील्डिंग ट्रेलर ट्रेलरमध्ये सर्व आवश्यक गुण आहेत जे आपले कार्य अधिक आरामदायक बनवतात.\nफील्डिंग टिपिंग ट्रेलर वैशिष्ट्ये\nखाली नमूद केलेल्या सर्व फील्डकिंग ट्रेलर वैशिष्ट्यांमुळे आणि वैशिष्ट्यांमुळे, ही शेती अंमलबजावणी फायदेशीर आहे.\nमाल किंवा माल उताराची माल / माल उतारण्याची लवचिकता, क���वळ टिप्स देऊन, जे वाहतुकीचा एकंदरीत खर्च वाचवते.\nट्रेलरचे जीवनमान (टिकाऊपणा आणि विश्वासार्हता) वाढविणारे एक उच्च-दर्जाचे हब, एक्सल, बीयरिंग्ज आणि टिपिंग यंत्रणा.\nसहजपणे वाहतूक करता येते कारण ते सहजपणे जोडले / आरोहित होते.\nटोविंग आणि लोडिंग स्थिरतेसाठी चांगले डिझाइन केलेले.\nफील्डिंग टिपिंग ट्रेलरमध्ये 4 मिमी मजल्यावरील पत्रक आहे आणि ते 20 एचपी ते 120 एचपीसह जोडले जाऊ शकते.\nफील्डिंग टिपिंग ट्रेलर किंमत\nफील्डकिंग ट्रेलर किंमत अधिक मध्यम आणि बजेटसाठी अनुकूल आहे. सर्व लहान आणि सीमांत लोक फील्डिंगच्या ट्रेलरची किंमत सहज भारतात घेऊ शकतात. ट्रॅक्टर जंक्शन वर आपल्याला एक वाजवी आणि वाजवी फील्डकिंग ट्रेलर किंमत मिळेल.\nहेवी ड्युटी स्प्रिंग लॉइडेड\nमध्यम ड्युटी स्प्रिंग लॉइडेड\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत फील्डकिंग किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या फील्डकिंग डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या फील्डकिंग आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल ���्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?page_id=813", "date_download": "2021-07-30T00:42:13Z", "digest": "sha1:CWAXQXH25WKWMGJAOY35PXOH22TNV2OG", "length": 21504, "nlines": 160, "source_domain": "sangsakhi.com", "title": "मुक्तचर्चा - सांगसखी", "raw_content": "\nऐन दिवाळीत फटाक्यांचा बार फुसका ठरणार काय \n“सांग सखीच्या” वतीने या विषयावर मुक्तचर्चा आयोजित करण्यात आली होती.\nफटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण, तसेच आवाजाची पातळीही धोक्याबाहेर वाढते. या सर्वाचा आरोग्यावर होणार परिणाम लक्षात घेऊन फटाक्यांच्या उत्पादानावर आणि विक्रीवर बंदी घालावी अशा मागणीची याचिका २०१५ मध्ये कोर्टात दाखल केली होती.त्यावर दिवाळीत रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावेत असे बंधन सर्वोच्च न्यायालयाकडून नागरिकांना घालण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय देताना परवाना असलेले ट्रेडर्सच फटाक्यांची विक्री करू शकतात. असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच फटाक्यांवर देशभरात बंदी घालताना त्या काळा�� संविधानाचा अनुच्छेद-२१ हा सर्वांना लागू होतो असे म्हणताना सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणाऱ्या ‘हरित’ फटाक्यांना मंजुरी दिली आहे.ज्यामुळे कमी प्रदूषण होते असे ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत आपले मत काय आहे हे याविषयी प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या त्यापैकी निवडक प्रसिद्ध करीत आहोत.\nफटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला — संतोष कदम\nखरेतर फटाक्यांवर संपुर्ण बंदी हवी होती…फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला, चार पाच दिवस ...\nवायु प्रदूषणाचा त्रास फक्त हिंदूच्या सणाचा त्रास होतो का \nसुप्रीम कोर्टचा निर्णय दिवाळी मध्ये फटाके रात्री 8 ते 10 पर्यंत फोडण्याची परवानगी मात्र क्रिसमसला रात्री ...\nजनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची गरज — नरेश बुरवाडकर\nपहिली बाब म्हणजे ऐन दिवाळीत ही मनाई आल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. फटाके उद्योग हा ...\nफटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे –रेश्मा नाईक\nफटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घातक आहेत याबद्दल दुमत नाही आणि ...\nमहानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब — तानाजी रा.मालुसरे\nमहानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर ...\nमोठ्या फटाक्यांचे पैसे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमाला दान द्यावेत फटाकेबंदी विषयीच्या निर्णयावर माझं दुमत आहे. कारण सरसकट ...\nफटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, श्वसन विकारात वाढ होते, फटाक्यांच्या महाभयंकर आवाजाने कानाचे पडदे फाटायची वेळ येते. आजाऱ्यांना ...\nअंधार दूर सारूनी धरती प्रकाशमान झाली नवचैतन्याचा साज लेवून दिवाळी आली, दिवाळी आली दिवाळी म्हणजे ...\nप्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया\nसर्वोच्च न्यायालयाने फटाक्यां च्या विक्रीला सतर्श परवानगी दिली, पण फटाक्यांवर सरसकट बंदी न घालता फक्त मोठ्या ...\nदिवाळी आणि फटाक्यांची आतिषबाजी ,अगदि देशविदेशातील पूर्वापार चालत आलेली प्रथा..दिपावलिचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिव्यांची ऱोषनाई व ...\nहरित फटाके: सुप्रीम कोर्टाच्या नि��्णयाचे स्वागत — दादासाहेब येंधे\nदिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर मोठा निर्णय दिला आहे. कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत ...\nप्रदूषण मुक्तीचा ‘मध्यममार्ग’ — पंकजकुमार धृ.पाटील\nप्रदूषण मुक्तीचा ‘मध्यममार्ग’ सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके वाजवण्याबाबत नुकतीच देण्यात आलेली सशर्त ‘ऑर्डर’ योग्य अन स्वागत करण्याजोगी ...\nबेसुमार फटाके वापरावर निर्बंध -योग्य निर्णय — प्रदीप महादेव कासुर्डे\nबेसुमार फटाके वापरावर निर्बंध -योग्य निर्णय आजकाल सण हे इवेंट झाले आहेत.बेसुमार व अनिर्बंध वापर करायचा ...\nफटाक्यांचा मोह नक्की कुणाला आवरत नाही — महेश्वर भिकाजी तेटांबे\nफटाक्यांचा मोह नक्की कुणाला आवरत नाही महोदय , दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ...\nनिर्णयाचे स्वागतच,पण… — केतन भोज\nनिर्णयाचे स्वागतच,पण… दिवाळीत रात्री केवळ आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली ...\nहरित फटाका हा मुळात काय प्रकार आहे.\nहरित फटाका हा मुळात काय प्रकार आहे. सर्व सामान्यांना याची व्याख्या तरी माहीत आहे का सर्व सामान्यांना याची व्याख्या तरी माहीत आहे का\n या विषयावर महिलांसाठी लेख स्पर्ध\nभारतीय दंडविधान संहितेतील ४९७ कलम महिलांचा आदर राखणारे नसल्याचे सांगत ते रद्द करत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे स्त्री-मुक्ती चळवळीचे एक पाऊल पुढे पडले आहे. ‘पती हा पत्नीचा मालक आहे’ ही मध्ययुगीन काळातील समाजमनावर बिंबवली गेलेली संकल्पना धुळीस मिळाली आहे. भारतात व्हिक्टोिरिया राणीच्या राजवटीत महिलांना पुरुषांच्या हातातील खेळणे बनवण्यास कायद्याने मान्यता मिळण्यापूर्वीपासूनच शतकानुशतके महिलांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. मात्र आता महिलांनाही सन्मान मिळालाच पाहिजे आणि मुख्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क् मिळाले पाहिजेत, असे विवाहबाह्य शारीरिक संबंधांबाबतच्या विविध याचिकांवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. खंडपीठाचा हा निकाल अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि महिलांना नवे आत्मभान आणून देणारा आहे असे त्यामुळेच म्हणावे लागते. महिलांची प्रतिष्ठा हीच महत्त्वाची आहे. समान अधिकार हा महत्त्वाचा असून, कायदा महिलांबाबत भेदभाव करू शकत नाही. ‘स्त���रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय ’ या विषयावर सर्व वयोगटातील महिलांसाठी लेख स्पर्धा ‘सांग सखी’ या वेब पाक्षिकाच्या वतीने करण्यात आली होती. प्रचंड प्रतिसाद मिळाला, काही निवडक प्रकाशित करीत आहोत.\nस्त्री च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय स्त्री हि कुणाची मालकी हक्क नाही. मुलगी असली म्हणून काय झाले तिला तिची मते नसावीत का. जर सर्वार्थाने घरी सुख नांदत असेल तर ...\nखर सांग सखी व्यक्तिस्वातंत्र्य मिळवून आज तू जिंकलीस की हारलीस स्वावलंबी होऊन, जीवाची दगदग करून तू किती सुखी आहेस स्वावलंबी होऊन, जीवाची दगदग करून तू किती सुखी आहेस आधुनिक राधा, सीता, मीरा, यशोधर, गांधारी, उर्मिला होण्यासाठी ...\nसवैचच न्यायलयाने नुकताच विवाहबाहय संबंधाना मान्यता दिली असून हे चुकीचे अपात्र आहेत .प्रत्येक स्त्रीला पतीचा हक्क हक्क आहे. स्त्री व पुरुष यांचे कायदेशीर विवाह होतो. तसेच विवाहबाहय ...\nलोक म्हणतात ‘स्त्री’ सोबती शेजेची… कुणी म्हणतात वस्तू खेळण्याची स्त्रीच्या शक्तीची कल्पना पुरूषाला झाली आहे… अहंभाव लपविण्यासाठी तिला शेजेची सोबती म्हणत आहे स्त्रीच्या शक्तीची कल्पना पुरूषाला झाली आहे… अहंभाव लपविण्यासाठी तिला शेजेची सोबती म्हणत आहे या ओळीतूनच स्त्रीचे स्थान समजते ...\nभारतीय राज्यघटनेने बहाल केलेल्या अधिकारानुसार, स्री ही स्वतंत्र नागरिक असली तरी भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ नुसार, विवाहबाह्य संबंधास पतीची संमती असेल तर तो व्यभिचार ठरत नाही, ...\nहो. जाहीर झालेला कलम ४९७ चा निर्णय हा स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची माननीय सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याचे दिसून येते. ‘यत्र पूजन्ते नार्य: , तत्र पूजन्ते देवता ‘असे संस्कार गाणाऱ्या ...\nमहिला ही कुणाची मालकी हक्क नाही,अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने केली असली तरी प्रस्तुत लेखाच्या प्रश्नार्थक विषयाकडे बघून मनात शंकेची पाल चुकचुकते.खरंच हा निर्णय ‘स्त्री’ च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय ...\nव्यभिचार हा गुन्हा ठरविणारे भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिला.स्त्री आणि पुरूष हे दोघेही समान आहेत, त्यामुळे पती हा पत्नीचा ...\nइंग्रजी मध्ये विवाह ह्यांना मॅरेज म्हटले जाते. खऱ्या अर्थाने त्याच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ अ���ा आहे- M- MATURE (प्रौढ) A- AFFCETION (प्रेम) R –RELIABLE (विश्वसनीय) R –RESPECT (आदर) ...\nदोन दिसाची आई गं बाई तुझी, सासू गं जन्माची…. या ओळीपासून ते माहेरी जा मग, इथे तुझे लाड चालाणार नाहीत… या वाक्यापर्यंत, एवढी खात्री नक्कीच पटते, की ...\nमाधवराव गेल्या वर्षीच [...]\nमी अबला की सबला\nकिती सोसला मी वनवास या [...]\nनौशाद…. डायरीतल्या पत्राची आठवण\n१९३७-३८ सालातली आहे. [...]\nप्रिय सखी पुर्वीच्या [...]\nअभिनेत्री सीमा देव यांचा इंग्रजीचा क्लास\nज्येष्ठ अभिनेत्री सीमा [...]\nएकदा संगीतकार नौशाद … दिग्दर्शक मेहबूबखान\nएकदा संगीतकार नौशाद [...]\nओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची\nपर्यावरण रक्षणासाठी ग्रेट ग्रेटाची कामगिरी\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/ads-on-the-home-page/", "date_download": "2021-07-30T01:32:08Z", "digest": "sha1:U6FNC6SEJH33VPSJTPL6QHJB24L7526L", "length": 71894, "nlines": 350, "source_domain": "mr.martech.zone", "title": "मुख्यपृष्ठावरील जाहिराती? | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nगुरुवार, नोव्हेंबर एक्सएनयूएमएक्स, एक्सएनयूएमएक्स शनिवार, जून 27, 2015 Douglas Karr\nसमज म्हणजे वास्तव होय. मी नेहमी असा विश्वास ठेवला आहे की काही प्रमाणात ते सत्य आहे. ते कोणत्या कंपनी किंवा बॉससाठी काम करतात याची वास्तविकता म्हणजे कर्मचा-याची समजूतदारपणा. बाजाराची समज म्हणजे साठा कसा प्रतिसाद देतो. आपली कंपनी किती यशस्वी आहे याची आपल्या ग्राहकाची समजूत आहे.\nब्लॉगची कमाई किती चांगली आहे याची समजूत.\nमी निव्वळ सभोवताली पहातो तेव्हा असेही काही लोक आहेत त्यांच्या ब्लॉगवर कमाई करण्यावर विश्वास ठेवू नकाआणि काही की do. जसे की मी यापैकी प्रत्येक साइट त्यांच्या शैली सुधारित केल्या आहेत आणि अधिक जाहिराती जोडल्या आहेत, त्यांची कमाई जसजशी वाढली तसतसे त्यांची वाचकां���ी संख्या वाढत गेली.\nआपण कॅडिलॅक किंवा किआ चालविणारा रिअल इस्टेट एजंट निवडाल का\nकदाचित नाही. समज म्हणजे वास्तव होय. जरी माझी साइट अद्याप यशस्वीरित्या वाढत आहे, परंतु अशी वेळ आली आहे की मी पुढच्या स्तरावर पदवीधर होण्यासाठी काहीतरी केले. जास्तीत जास्त कंपन्या माझ्या साइटवर जाहिरात करण्यासाठी माझ्याकडे येत आहेत आणि माझ्याकडे खरोखरच जागा नव्हती किंवा त्या जाहिरातींचा मागोवा ठेवण्यासाठी माझ्याकडे पुरेशी व्यवस्था नाही. तर - मी थीमवर काही काम केले.\nतथापि, मी थीमवर काही अतिशय काळजीपूर्वक कार्य केले. मला पुरवायचे होते उत्तम प्लेसमेंट त्या कंपन्यांसाठी ज्यांनी साइट प्रायोजित करण्याची इच्छा केली आहे, परंतु मला सामग्रीपासून दूर जायचे नव्हते. मी कमाई केलेले बरेच कमाई केलेले ब्लॉग ब्लॉक करा वाचक जाहिरातींसहित सामग्रीकडे जातात. माझा विश्वास आहे की ते अनाहुत आणि अनावश्यक आहे. मी सामग्रीसाठी जाहिरातींद्वारे स्क्रोलिंगचा वैयक्तिकपणे तिरस्कार करतो, म्हणून मी माझ्या स्वत: च्या ब्लॉगवर जाहिराती लागू करताना सुवर्ण नियम वापरला.\nजाहिराती 125px बाय एक नमुनेदार 125px आहेत, जाहिरातींमध्ये हे एक चांगले मानक आहे आणि त्यामध्ये विपुल प्रमाणात आढळले आहे कमीशन जंक्शन आणि डबलक्लिक. जेव्हा स्थान वास्तविक प्रायोजकांद्वारे वापरले जात नाही, तेव्हा मी त्यापैकी एका सेवेद्वारे किंवा रिक्त जाहिरातीसह हे भरू शकते.\nजर हे आपणास राग येत असेल तर मी आशा करतो की वाचक म्हणून मी तुम्हाला गमावणार नाही. द RSS फीड सामान्यत: त्याच्या तळाशी एकच प्रायोजक असते, परंतु तेथे आपल्याला बरीच कमी जाहिरात मिळेल. कृपया हे देखील जाणून घ्या की मी नियमितपणे जाहिरातदारांना नाकारतो. या आठवड्यात माझ्याशी संपर्क साधला होता ज्याने मला जाहिरात देण्यासाठी मला पैसे देण्याची इच्छा केली. जेव्हा मी काही संशोधन केले (उर्फ: गूगल), तेव्हा मला आढळले की त्यांनी अ‍ॅडवेअर आणि स्पायवेअर ठेवल्याबद्दल इंटरनेटवर त्यांचा तिरस्कार केला. मी त्यांना हे कळवले की अशा प्रकारच्या भ्रामक तंत्राचा वापर करणार्‍या संस्थेचे मी समर्थन करणार नाही.\nएक शेवटची टीप, माझे हेडर्सवरील मित्र 'ग्लॅमर शॉट' वर टिप्पणी देत ​​राहिले. कुणाला तरी मिळाले याबद्दल ओंगळ. समज म्हणजे वास्तव होय, म्हणून मी काल रात्री मॅकबुकप्रो आयसाइ��� कॅमेर्‍यासह स्वत: चा एक शॉट घेतला आणि तो शीर्षलेखात फोटोशॉप केला. तुमच्यातील बहुतेक जण मला हे ओळखतात… ग्रेनिंग आणि हसत\nटॅग्ज: जाहिरात स्थानजाहिरातीजाहिरातमुख्यपृष्ठ जाहिरातवेब जाहिरात\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nब्लॉगर संप करत असल्यास काय\n22 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 3:12 वाजता\n आपण बरोबर आहात, त्या जाहिराती जरासे अनाहुत नाहीत. शिवाय, मला नवीन शैली आवडली. हे खूप ताजे आहे.\n22 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 4:52 वाजता\nसामान्यत: मी आपला ब्लॉग आरएसएसद्वारे वाचतो, परंतु आज मला पुन्हा डिझाइन पहावे लागेल.\nहं… माझ्या दृष्टीने हे आता गर्दीने जास्त दिसत आहे आणि विशेषत: लुकलुकत्या फ्लॅश जाहिराती एकाग्र वाचनासाठी उपद्रव आहेत. ते मजकूरातून लक्ष वेधण्यासाठी सतत प्रयत्न करतात.\nमी ब्लॉग कमाई करण्याच्या विरूद्ध नसलो तरी मी मजकूराला जागा देण्यास समर्थन देतो. व्हाइटस्पेस एक मित्र आहे आणि जाहिरातींनी भरलेले असे काही नाही.\nआपल्या फोटोविषयी, मला असे वाटते की हे काही डिजिटल डार्करूम (उदा. फोटोशॉप किंवा तत्सम) कार्यापासून मिळवेल. रंग थोडेसे कमकुवत दिसत आहेत आणि उजव्या बाजूला काहीतरी विचित्र आहे ज्यामुळे आपला चेहरा मोठा दिसतो. तसेच असे दिसते की आपण थेट कॅमेर्‍याकडे पहात नाही, अगदी थोड्या वेळाने. आपल्या मस्तकाच्या सभोवतालच्या एअरब्रश्ड पांढर्‍यासह, यामुळे एक आनंददायक, गुरुसदृश भावना येते.\nआपल्या ब्लॉगच्या रंगसंगतीशी जुळणार्‍या शर्टसह मी पुन्हा फोटो घेईन. लांब लेन्ससह पोर्ट्रेट शूट करा, आणखी काही कॉन्ट्रास्ट द्या. कदाचित आपल्या डोळ्यांत चमक घुसण्यासाठी थोडासा फ्लॅश असेल.\n22 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 6:08 वाजता\nहॅपी थँक्सगिव्हिंग, डग. मला तुमचा ग्लॅमर श��ट आवडला, परंतु मलाही नवीन शॉट आवडला, तो तुमच्या वैयक्तिक स्मितचा निश्चितच अधिक सूचक आहे. मलाही नवीन फॉरमॅट आवडले. मी इच्छित असल्यास या जाहिरातींकडे मी दुर्लक्ष करू शकतो, किंवा मला पाहिजे असल्यास त्याकडे पाहू शकतो, कसे असावे.\n22 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 10:52 वाजता\nइथे खरोखर आपण अवलंब केलेले एक छान तंत्र आहे. अ‍ॅडसर्व्हर का वापरत नाही मला खात्री आहे की आपले जाहिरातदार क्लिक स्वतःच ट्रॅक करू शकतात 🙂\nअहो डॉग, गुगल फीड मध्ये त्या व्हिडिओबद्दल दिलगीर आहोत .. * अरेरे *\nमाझ्या लक्षात आले की आपल्याकडे काही जाहिरात मोकळी जागा उपलब्ध आहे. ते कशासाठी जातात आपल्याला संधी मिळाल्यास मला ईमेल करा.\nमाझ्याकडे एक व्हिडिओ आहे जो जेमेच्या sales 70,000 च्या पुस्तक विक्रीपेक्षा बरेच पैसे कमवणार आहे ज्यामुळे तिला नेक्स्ट इंटरनेट मिलियनेअर जिंकण्याची परवानगी मिळाली.\nआपल्याला संधी मिळेल तेव्हा पहा.\nतुर्की दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nजाहिरात पृष्ठ आता आहे\nमी व्हिडिओ पकडण्याची खात्री करुन घेईन, मी आपल्या ब्लॉगचा एक मोठा चाहता आहे.\n आणि आशा आहे की आपण चांगला सुट्टीचा हंगाम घेतला असेल\nखरंच तुमच्या साइटवरील ही माझी पहिली भेट आहे म्हणून मी तुमच्या जुन्या लेआउटवर टिप्पणी देऊ शकत नाही. मला तुमचा नवीन लेआउट आवडला तरी तो फारशा जाहिरातींशिवाय ताजा आणि स्वच्छ दिसत आहे.\nआपल्या ब्लॉगवर स्वत: चे चित्र असण्याबद्दल मला खात्री नाही. मला असे समजा की आपण वाचक आपल्यास हे वाचू शकतील तर हे अधिक वैयक्तिक अनुभव बनवितो.\nमी आशा करतो की आपण लवकरच डाव्या स्तंभातील जाहिरात स्पॉट्स भरू शकता\n23 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 12:35 वाजता\nअहो डग, मला वाटते की नवीन लेआउट छान दिसत आहे. मला तुमच्या जुन्या “ग्लॅमर शॉट” मध्ये समस्या नाही, परंतु नवीन एक छान आहे.\n23 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 5:18 वाजता\nकाही लहान बदल केले - काही अभिप्रायावर आधारित होते:\nचित्रात काही रंगीत फोटोशॉप केली.\nपोस्ट केले जाहिरात दर पृष्ठ\nएक गोष्ट जी आपण कदाचित लक्षात घेतलेली नाही ती ही आहे की हा लेआउट बनवताना मी प्रत्यक्षात कोणतीही ब्लॉग जागा वापरली नाही.\nखरं तर, वास्तविक सामग्री थोडी विस्तृत आहे. मी फक्त सध्याच्या लेआउटची रूंदी वाढविली. मी हेडरचा आकार देखील लहान करते जेणेकरुन लोकांना सामग्रीवर द्रुतगती मिळता येईल.\nआपण काय विचा�� केले ते मला कळविल्याबद्दल धन्यवाद\nयाचा अर्थ आपल्यासाठी फारसा अर्थ नाही परंतु आपण वाचक म्हणून मला गमावले. सामान्यत: वेब आणि ब्लॉगच्या सतत व्यावसायीकरणामुळे मला बर्‍याच दिवसांपासून सहजपणे आजारी वाटले आणि मला असे वाटते की आतापर्यंत मी इंटरनेटच्या त्या भागाशी माझे संबंध वेगळे करण्यास सुरुवात केली आहे. तर, हो, निरोप घेतो मला वाटते; मी येथे राहण्याचा आनंद घेतला, परंतु सध्या मला पैशाच्या विनंतीसाठी बडबड्या केल्यामुळे मोहिनी बुडल्याचे जाणवते. (आणि एक बाजूला म्हणून; सामग्री दुवा पॉप-ओवर जाहिराती आतापर्यंत शोधलेल्या जाहिरातींमधील सर्वात वाईट प्रकारांपैकी एक असणे आवश्यक आहे)\nमला कळवल्याबद्दल मी तुझे आभारी आहे आणि आपण सोडत आहात याचा मला वाईट वाटते. मला कोणाकडेही पैसे द्यावेत अशी मी विनवणी करीत नाही, परंतु कोणत्याही क्षमतेने इतकी सल्ले देणे आणि ब्लॉगची पूर्ण क्षमता बनवण्याचा प्रयत्न करणे हे पाप आहे असे मला वाटत नाही.\nमला वाटते की काही लोकांना वाटते की मी श्रीमंत आहे किंवा माझ्या ब्लॉगच्या यशावर आधारित काहीतरी आहे. दोनचे एकल वडील म्हणून, एका महाविद्यालयात, मी तुम्हाला खात्री देतो की मी नाही. मी एक मध्यम मध्यम वर्ग आहे, स्वतःचे घर नाही (अद्याप) आणि बचतीत पैसे ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करा. जर मला माझ्या ब्लॉगमधून दरमहा काही शंभर डॉलर्स अधिक मिळू शकतील, तर सुट्टीतील घरे किंवा फॅन्सी कारवर खर्च होणार नाही… फक्त माझ्या मुलाच्या कॉलेजला पैसे देणे थोडे सोपे आहे.\nजोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत लटकण्यासाठी धन्यवाद\n24 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 5:08 वाजता\nमी या एका डग वर आपल्याशी सहमत आहे. मला समजत नाही की माईक सारखे लोक काही पैसे न घेता ब्लॉग आणि इतर वेबसाइट्सकडून अशी उपयुक्त सामग्री वितरित करण्याची अपेक्षा कशी करतात.\nजर आपण जॉन चाऊ एक गोष्ट आहात - तर तो त्याच्या काही कमाईच्या योजनांसह नक्कीच थोडासा पाळला आहे. पण तुम्ही डगच्या वरील आपल्या टिप्पणीत म्हटल्याप्रमाणे तुम्ही फक्त मध्यमवर्गीय वडील आहात (माझ्याप्रमाणे) तुमच्या मुलाला महाविद्यालयात आणण्याचा प्रयत्न करीत आहात. आपल्या ब्लॉगवरुन थोडे पैसे कमविण्याच्या तुमच्या इच्छेस मी पूर्णपणे समजून घेतो आणि त्याचा आदर करतो. आपण आपल्या वाचकांना पुरविलेल्या सर्व उत्कृष्ट सामग्रीसह आपण ���मीतकमी त्यास पात्र आहात.\nप्रथम बंद, ब्रँडन, मायक सारखे लोक - बुह.\nमी माझ्यासाठी आणि स्वत: साठीच बोलत होतो, म्हणून कृपया मला सामान्य विधाने केल्यासारखे दिसत नाही.\nमी सांगण्याचा प्रयत्न करीत असलेल्या प्रत्येकाचे स्वतःचेच होते. परंतु आपणास माहित आहे की, कोणते ब्लॉग्ज मी वाचले आणि कोणते नाही, हे निवडण्याची मला परवानगी देखील आहे आणि डग्लसला हे का कळू द्या.\nआणि शेवटी, मी रिअल इस्टेट एजंट निवडा जो मला विचारायचा नाही की मी माउथवॉशचा नवीनतम ब्रँड वापरला आहे किंवा मी खरोखरच चवदार सॉसेज चवला असेल तर मला घर विकायचा प्रयत्न करीत असताना - परंतु, पुन्हा, ते फक्त वैयक्तिक प्राधान्य आहे.\n(मी वडीलही आहे आणि सध्या घरी एकच पैसे आणत आहेत, म्हणूनच मी पैसे मिळविण्यास नक्कीच प्रतिकूल नाही, फक्त हाच योग्य मार्ग आहे की मला शंका आहे.))\nमला येथे डगसाठी चिकटून रहावे लागेल; आपला उल्लेख आहे की तुम्हाला शंका आहे की त्याच्या ब्लॉगवर डगने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांच्या आधारे मिळकत मिळविणे हा जाहिरातींचा एक चांगला मार्ग आहे, परंतु आपण वैकल्पिक कमाई करण्याच्या धोरणासाठी कोणत्याही सूचना देत नाही. म्हणून मी तुम्हाला आव्हान देतो माय; जर डगला 'योग्य' असा मार्ग सुचवायचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा मार्ग कसा नसेल तर\nPS जेव्हा मी त्यांच्याकडून विनामूल्य दिल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल तक्रार करतो तेव्हा मी नेहमीच थोड्या वेळाने विनोदी असतो. एफडब्ल्यूआयडब्ल्यू.\nआपण पहा, माइक, ब्लॉगची कमाई करण्याची रणनीती असावी ही मी धारणा नाकारतो अजिबात. मला माफ करा, माझ्याबरोबर असेच आहे. हा मुद्दा खरोखर वाद घालण्यात काही उपयोग नाही.\nआणि मी आशा करतो की डगने काहीतरी बदलले पाहिजे असे सुचवितो की मी त्यास भेटलो नाही माझ्यासाठी. तो shouldn´t. ज्याला त्याला योग्य वाटेल त्याने केले पाहिजे त्याचा ब्लॉग.\nआणि फक्त तेच, मला ते आवडण्याचे निवडण्याचा अधिकार असावा; किंवा नाही, जसे येथे आहे.\nकदाचित माझ्या टिप्पण्या वैयक्तिकरित्या त्याचा निषेध करत असतील. मी जे करण्याचा प्रयत्न करीत होतो ते नाही. खरं, मला तसे आवडत नाही कमाई करण्याच्या धोरणे ब्लॉगिंगच्या अग्रभागी गेले आहेत. तर काय, हा ब्लॉग असाच असेल तर, ठीक आहे. ब्लॉगिंगमधून मला पाहिजे तेच नाही आणि माझ्या भावनांवर कृती करण्याचा मला अधिकार आहे अस��� मला वाटते.\nमला आव्हान म्हणून. बरं ... पाहूया. मला वाटते हे जाणणे महत्वाचे आहे की, विनामूल्य वस्तू हव्या त्या लोकांपैकी मी नाही. मी संगीत डाउनलोड करू शकत नाही, मी चित्रपट डाउनलोड करू शकत नाही.\nअसे सांगितले. या ब्लॉगसाठी मी आनंदाने सदस्यता शुल्क देईन (जोपर्यंत तो 300 डॉलर्सचा महिना नाही). आता मला समजले की तेथे ओरडणा people्या लोकांची एक संख्या असेल मार्ग नाही कारण ते इंटरनेट आहे आणि ते विनामूल्य आहे.\nबरं, हो. हे त्रासदायक जाहिराती आणि सामग्रीसाठी टेक्स्टलिंक पॉपअपसाठी विनामूल्य जतन आहे मी इथे आलो नाही.\nआपण वाचलेल्या पुस्तकांमध्ये जाहिराती आहेत\nमी माझ्या टीव्ही-मालिकांमधील जाहिराती आवडत नाही. म्हणूनच मी डीव्हीडी खरेदी करतो. चित्रपट सुरू होण्यापूर्वी अर्ध्या तासाच्या जाहिरातींमध्ये बसणे मला आवडत नाही, म्हणूनच मी डीव्हीडी का खरेदी करतो.\nमी करतो नाही कुरूप तृतीय पक्षाच्या जाहिरातींसह आपल्या ब्लॉगची फसवणूक करण्याच्या किंमतीवर विनामूल्य प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा.\nI am पैसे खर्च करण्यास तयार केवळ आयएडीऐवजी काही अस्पष्ट “चॅनेलद्वारे क्लिक करा” जाण्याऐवजी ते थेट डगला द्या.\nमी तुमच्या दृष्टिकोनातून नक्कीच सहानुभूती व्यक्त करतो आणि तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतो. जेव्हा फेसबुक आणि यूट्यूबसारखे लोक कमाई करण्याची प्रक्रिया प्रारंभ करतात, तेव्हा मी माझे डोळे भिजवू लागतो.\nमी असा तर्कवितर्क करणार नाही की तो कसा तरी 'वेगळा' आहे कारण तो माझा ब्लॉग आहे - मी फक्त समोर आहे की अ) यामुळे अधिक पैसे मिळू शकतात आणि मी त्याचा वापर करू शकतो आणि ब) माझ्या मते कमाई केलेल्या ब्लॉगविषयी असे समज आहे की ते 'यशस्वी' आहेत.\nएक शेवटची टीपः माझ्या “बाय मी ए स्टारबक्स” बटणामुळे गेल्या months महिन्यांत बहुधा मला सुमारे $ 25 केले गेले आहे - त्यामुळे माझे 'डायरेक्ट' पैसे कमावण्याचे प्रयत्न काही प्रमाणात फ्लॉप झाले आहेत. 🙂\nमी आशा करतो की आपण सज्ज रहाल - आपण येथे संभाषणांमध्ये बरेच काही जोडा\n25 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 1:38 वाजता\nमायक, मी वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न करीत नव्हतो, मला फक्त “कशासाठीही नाही” अशी वृत्ती समजली नाही.\n25 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 3:31 वाजता\n@ मायक: माइक, आपण पाहता की ब्लॉगवर कमाई करण्याची रणनीती अजिबात नसली पाहिजे. मला माफ करा, माझ्या बरोबर असे��� आहे. हा मुद्दा खरोखर वाद घालण्यात काही उपयोग नाही.\nमी वाद घालणार नाही. हे आपले मत आहे आणि मी असा विश्वास ठेवतो की आपल्यावर हक्क आहे असा विश्वास आहे. नक्कीच मला वाटते की आपण अवास्तव आहात आणि त्याचप्रमाणे मलाही त्या मतावर अधिकार आहे, परंतु ते दोन्ही मते आहेत आणि * लढायला * काहीही नाही, बरोबर\n@ मायक: आपण वाचलेल्या पुस्तकांमध्ये जाहिराती आहेत\nहोय, त्यांना “मासिके” म्हणतात. 🙂\nगंमतीशीर म्हणजे मी कालच मासिकेंमध्ये जाहिरातींवर संशोधन करीत होतो आणि मासिक.ऑर्ग.वर संशोधन आढळले जे सर्व आकडेवारीवरून असे दिसून येते की बर्‍याच मासिक वाचकांना जाहिरातींना मासिकाचा एक महत्त्वाचा घटक समजतात, विशेषत: जेव्हा त्या जाहिराती वाचकांसाठी लक्ष्य केल्या जातात.\n@ माझ्या टीव्ही-मालिकांमधील जाहिराती आवडत नाहीत. म्हणूनच मी डीव्हीडी खरेदी करतो. चित्रपट सुरू होण्यापूर्वी अर्ध्या तासाच्या जाहिरातींमध्ये बसणे मला आवडत नाही, म्हणूनच मी डीव्हीडी का खरेदी करतो.\nआपण अनेक प्रकारे सफरचंद आणि संत्राची तुलना करीत आहात. मी आपल्याला जाहिराती नापसंत सांगू शकतो फक्त कारण की आपणास त्यांच्या नापसंतीचा अंदाज आहे परंतु बर्‍याच लोक त्यांना आवडत नाहीत माझ्याप्रमाणेच टीव्ही जाहिराती त्यांच्या वेळेवर लादतात. ब्लॉग जाहिराती त्यापेक्षा खूपच कमी अनाहुत आहेत आणि (पॉप-अप जाहिराती वगळता) लोकांचा वेळ वाया घालवू नका, त्या लोकांव्यतिरिक्त जे त्यांच्यावर आपले प्रेम व्यतीत करतात. '-)\n@ मायक: कुरूप तृतीय पक्षाच्या जाहिरातींसह आपल्या ब्लॉगची किंमत कमी करण्याच्या किंमतीवर मी विनामूल्य प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.\nबर्‍याच ब्लॉग्जसाठी: \"मिसेस लिंकन व्यतिरिक्त हे नाटक कसे होते\n@ मायक: मी पैसे खर्च करण्यास तयार आहे. केवळ छायाचित्रांद्वारे क्लिक करा त्याऐवजी फक्त काही छायाचित्रांमधून जाण्याऐवजी ते थेट डगला द्या.\nमाझा अंदाज आहे की तुम्ही कठोर अल्पसंख्याक आहात. तसे नसेल तर अशा पर्यायाला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे डग आणि इतर ब्लॉगरना उपयुक्त ठरेल, परंतु हा एक पर्याय असावा कारण नक्कीच 90% पेक्षा जास्त पैसे देणार नाहीत. मला शंका आहे की अशी पुरेशी माणसे आहेत ज्यांनी अशा पायाभूत सुविधांचा विकास करणे योग्य ठरेल, परंतु मी चुकीचे असू शकते आणि दुसर्‍या ��ोणाला पाहिजे असलेले काहीतरी अवरोधित करण्यासाठी मी निश्चितपणे स्वत: ला घालत नाही.\n@ मायक: खरं, कमाई करण्याच्या धोरणाने ज्या प्रकारे ब्लॉगिंगच्या अग्रभागी पुढे गेले त्यासारखे मला आवडत नाही. तर काय, हा ब्लॉग असाच असेल तर, ठीक आहे. मला ब्लॉगिंगमधून जे हवे आहे तेच नाही आणि मला वाटते माझ्या भावनांवर कृती करण्याचा मी हक्क आहे…. मी आनंदाने या ब्लॉगसाठी सदस्यता फी भरेन (unless०० डॉलर्सप्रमाणे नाही). आता मला समजले आहे की तेथे लोक नसून ओरडणारे सैन्य असतील कारण ते इंटरनेट आहे आणि ते विनामूल्य आहे.\nजोपर्यंत आपल्या कृती कायदेशीर आहेत तोपर्यंत आपण आपल्या भावनांवर कृती करण्याचे पूर्णपणे पात्र आहात (उदाहरणार्थ, डूबच्या घराला आग लागल्यामुळे त्या भावनांवर कृती करण्याचा हा एक योग्य मार्ग नाही, अर्थातच. 🙂 पण ज्याला मानवी स्वभावाचा अभ्यास करायला आवडत असेल त्याप्रमाणे मला तुमच्या भावना स्पष्टपणे वाटतात. असे दिसते की आपण या पैलूंशी संलग्नक विकसित केले आहे. अशा एका गोष्टीची जी संक्रमणामध्ये होती आणि आता ती पुढे विकसित झाली आहे की आपल्याला हे आवडत नाही जरी हे सुरु असले तरी राहणे अवास्तव आहे.\nइतिहासामध्ये विचलित झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत आणि ती सर्व इतिहासातील तळटीप बनतात. उदाहरणार्थ, असे लोक आहेत ज्यांनी सीडीचा तिरस्कार केला कारण त्यांनी विनाइलला प्राधान्य दिले, परंतु त्यांची असंतोष लक्षणीयरित्या डिजिटल एन्कोड केलेल्या संगीताच्या संक्रमणास अडथळा आणत नाही. ब्लॉग्जवर जाहिरातीचा तिरस्कार करणा S्या लोकांसारखेच ब्लॉग्ज फुकटात परत येऊ देणार नाहीत; चांगले काम करण्यासाठी ब्लॉगला खूप त्रास होतो (मला माहित आहे, मी प्रयत्न केला आणि मी ते चांगल्या पद्धतीने करीत नाही) की ते चांगले करण्यासाठी लोकांना आर्थिक प्रोत्साहन आवश्यक आहे. आणि वाचकाला इतर सर्व निवडी दिल्यास, सदस्यता मॉडेल कार्य करत नाहीत परंतु जाहिरात मॉडेल करतात. अगदी न्यूयॉर्क टाइम्स देखील जाहिरातींकडे गेले आहेत; संरक्षणापेक्षा लक्ष अधिक मौल्यवान असल्याचे NYT ला आढळले: http://www.mikeschinkel.com/blog/attentionhasbecomeworthmorethanprotection/ (परंतु आपण दुव्याचे अनुसरण करू इच्छित नसाल कारण माझ्या पृष्ठावर जाहिराती आहेत.)\nअसं असलं तरी, माझ्या युक्तिवादाची सर्वात महत्त्वाची ओळ ही आहे की जाहिरातींविषयी आपली नापसंती खरोखरच आपल्यावर परिणाम घडवते (आणि अशाच भावना असलेल्या) आणि याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो; आयओडब्ल्यू आपण एक आहात जो आपल्याकडून निवडून घेतलेल्या भावनांमधून हरतो. एक जुनी म्हण आहे की “एका माणसाला जॅककसने लाथ मारली. त्याने स्त्रोत विचारात घेतला आणि आपल्या व्यवसायाचा विचार केला. आपण ब्लॉग्जवरील जाहिरातींविषयी सज्ज होऊ शकता आणि स्वत: ला काही त्रास देऊ शकता किंवा आपण ते स्वीकारू शकता.\nआपण म्हणाले की “मुद्द्यावर वाद घालू नका” म्हणून तुम्हाला कदाचित असे वाटते की मी त्या मुद्यावर वाद घालत आहे पण मी नाही. मी विकसित झालेल्या एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ होण्याच्या विषयावर चर्चा करीत आहे आणि जुन्या मार्गाकडे परत येणार नाही आणि जे अस्वस्थ होते त्या व्यक्तीचे आयुष्यमान कसे खरोखर कमी करते. थोडक्यात, आपण हे उत्क्रांती स्वीकारण्यास शिकल्यास आपण एक आनंदी व्यक्ती व्हाल.\n24 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 4:07 वाजता\nवर्तमान जाहिरातींमधून अधिक जागा पुनर्प्राप्त करून मी माझ्या एकल पृष्ठांच्या शीर्षस्थानी असलेली लांबलचक जाहिरात देखील काढली\n24 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 9:07 वाजता\n आपले पोस्ट असे दिसते की आपण आपली स्थिती थोडीशी न्याय्य करण्याचा प्रयत्न करीत आहात '-) इतकी मोठी गोष्ट करणे केवळ त्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधते. फक्त ते करा आणि पुढे जा. जर लोकांना त्याबद्दल कुतूहल घ्यायचे असेल तर ही त्यांची समस्या आहे.\nबीटीडब्ल्यू, मी त्याऐवजी रिअल इस्टेट एजंटसाठी किआ मालक वापरतो; त्यांच्याकडे आचारसंहिता असण्याची अधिक चांगली संधी आहे हे मला समजेल. त्याशिवाय, आज कॅडिलॅक चालविणा who्याकडे तरी काही वर्ग आहे बरं, हे केट वॉल्श व्यतिरिक्त आहे ... '-)\n24 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 10:02 वाजता\nअगदी, माईक. मी निश्चितपणे जाहिरातींचे औचित्य साधू इच्छित होतो - पूर्वी मी त्यांच्या मुख्यपृष्ठावर जाहिराती धावत असलेल्या लोकांवर टीका करायचे. तथापि, मी या थीमवरील प्लेसमेंटमध्ये थोडी काळजी घेतली.\nमला असे वाटत नाही की नफा आणि नीतिशास्त्र यांच्यात एक संबंध आहे - आणि मला नवीन सीटीएस आवडतात आणि मला ते चालविणे आवडेल… परंतु लक्झरी कारवर पैसे वाया घालवण्यापूर्वी काही वर्षे असतील - कधी तर.\n24 नोव्हेंबर 2007 रोजी सायंकाळी 10:33 वाजता\nअरेरे, मी म्हणायचे आहे “तर्कसंगत करणे\"नाही\"समायोजित करा'… (डोह\nआणि नफ�� आणि आचारसंहिता म्हणून कदाचित मी फक्त माझ्या रूढीवादी विचारांचे मत बदलत होतो “कॅडिलॅक मध्ये निळे केस\"जरा जास्त (बहुतेक रिअल इस्टेट एजंट्सबद्दल स्थानिक रेडिओ अ‍ॅड स्पॉट मधून घेतलेला कोट.)\nअसं असलं तरी, उत्कृष्ट ब्लॉग (या पोस्टशिवाय -p)\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फ��न्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शो���, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?page_id=814", "date_download": "2021-07-30T01:53:12Z", "digest": "sha1:KAOIFEY7PKJ3IXKBHWWVFUVZWC53QJK4", "length": 3182, "nlines": 75, "source_domain": "sangsakhi.com", "title": "साहित्य - सांगसखी", "raw_content": "\nजिव्हाळा म्हटलं की आठवते [...]\nतिसरी कसम’ या चित्रपटाचे [...]\nविल्मा रुडाल्फची संघर्षपूर्ण कहाणी \nही गोष्ट आहे विल्मा [...]\nतिच्या मनाचा आणि शरीराच्या स्वच्छतेचा मंत्र\nUncategorized, आरोग्य, व्यक्तिमत्व विकास\nतिच्या मनाचा आणि [...]\nमहाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप\nस्नेहल माणिकराव जगताप [...]\nमहिलांच्या उन्नतीसाठी मोफत शिक्षण\nज्या कुंटूंबात फक्त एकच [...]\nप्रिय सखी पुर्वीच्या [...]\nअभिनेत्री सीमा देव यांचा इंग्रजीचा क्लास\nज्येष्ठ अभिनेत्री सीमा [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/my-voice.html", "date_download": "2021-07-29T23:56:04Z", "digest": "sha1:OSUZ5FLD42DT7AMXPOIOP2LSG6ADDCHC", "length": 6948, "nlines": 83, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: Audio Books In Geeta's Voice", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\n१) \"राजा शिवछत्रपती\"; पारायण : गीता उपासनी.\n२) \"मोपल्यांचे बंड\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n३) \"काळे पाणी\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n४) \"सहा सोनेरी पाने \"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n५) \"वेदांच्या आधारावर दोन बहिणींचा संवाद\"; वाचन: गीता उपासनी.\n६) \"सत्यार्थ प्रकाश\" ; लेखक: स्वामी दयानंद सरस्वती, वाचन: गीता उपासनी.\n७) \"हिंदुपदपादशाही\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\n८) \"माझी जन्मठेप\"; लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर; वाचन: गीता उपासनी.\nसत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार लवकरच ऐकायला मिळावेत\nआपलं वाचन कौशल्य अप्रतिम आहे\nनुकतेच छत्रपती शिवाजी महाराज ऐकून झाले, खूप समाधान वाटले.\nशंभू राजे यांची कथा मी आतुरतेने वाट पाहत आहे\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/570-poster-girl/", "date_download": "2021-07-30T01:59:14Z", "digest": "sha1:HTQUMSREPI5QEIHU7THNMAZENNZ5J263", "length": 9274, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘पोश्टर गर्ल’ १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘पोश्टर गर्ल’ १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार\n‘पोश्टर गर्ल’ १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार\nवायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट\nझपाटलेला २ आणि गंगुबाई नॉनमॅट्रीकच्या धमाकेदार यशानंतर आता वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे ‘पोश्टर गर्ल’. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं १२ फेब्रुवारी २०१६ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमराठीतली ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राज यांचे आहे.\n“मराठी चित्रपटांचे प्रकाशक आणि वितरक यांच्या उत्कृष्ट समर्थनामुळे मराठी चित्रपट मोठमोठी शिखरे सर करण्यात यशस्वी होत आहेत. मराठी चित्रपट चाहत्यांनी नेहमीच चांगल्या विषयांना प्राधान्य दिले आहे. अशाचं एका वेगळ्या विषयावर बेतलेला पोश्टर गर्ल आम्ही घेऊन येत असल्याचे,” वायकॉम१८ मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे यांनी म्हटले आहे.\nहिंदी आणि इंग्रजी मनोरंजन विश्वात मैलाचा दगड पार केल्यानंतर वायकॉम१८ आता मराठी सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण करू इच्छित आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पोश्टर गर्ल मनोरंजनाबरोबरचं सामाजिक समस्यांवर जरूर प्रकाश टाकेल असं म्हणत, या चित्रपटासाठी वायकॉम१८ अत्यंत उत्साही असल्याचे ते म्हणाले. “मनोरंजन विश्वात एका वेगळ्या उंचीवर असणाऱ्या वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्याबरोबरमीमाझा दुसरा चित्रपट ‘पोश्टर गर्ल’ करत असल्याचा आनंद व्यक्त करत, जबाबरदारी वाढल्याचे, दिग्दर्शक समीर पाटील यांनी म्हटले आहे. वायकॉम१८ मोशन पिक्चर्स फिल्म – वायकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें निर्मित ‘पोश्टर गर्ल’.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1214/", "date_download": "2021-07-30T01:57:29Z", "digest": "sha1:SYDJOY7GJ5KV2F7NRVY47RZUHGG3TT55", "length": 3975, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-माझी ओळख", "raw_content": "\nपावसाचे थेम्ब अंगावर घेताना\nजमले तर त्यातले दोन थेम्ब जवळ कर.\nथंड पावसाच्या थेम्बानबरोबर ,\nत्या दोन थेम्बानमधली ऊब सहन कर.\nअवकाश नाही उगम त्यांचे\nमाझे मन होते त्यांचे घर ......\nतुझ्या आठवनितुन सावरल्यावर कळले ,\nतू मला कधीच विसरली होतीस ,\nतुला विसरान्याचे आठवनित ठेवान्यासाठी ,\nबांधलेली गाठ मात्र जाता-जाता सोडून गेलीस ...\nसुखा पाऊस कधी पहिला आहे का \nकोरड्या आसवानी भरलेले डोळे कधी पाहिले आहे का \nपाहिले आहेत का ,पावसाचे थेम्ब धरणीवरुन वाफेत रूपांतर होताना \nकिव्हा पाहिले आहे का , दिवसा उघड्या डोळ्यानी पाहिलेले स्वप्न रात्रि तुटताना \nसुखा पाऊस कधी पहिला आहे का \nकोरड्या आसवानी भरलेले डोळे कधी पाहिले आहे का \nपाहिले आहेत का ,पावसाचे थेम्ब धरणीवरुन वाफेत रूपांतर होताना \nकिव्हा पाहिले आहे का , दिवसा उघड्या डोळ्यानी पाहिलेले स्वप्न रात्रि तुटताना\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?page_id=815", "date_download": "2021-07-30T00:39:41Z", "digest": "sha1:IW7WIAO72LNVKLSD565M2CF4YKTSISRD", "length": 8428, "nlines": 118, "source_domain": "sangsakhi.com", "title": "कविता - सांगसखी", "raw_content": "\nसखे इथे तुच तुझी सोबतीण आहेस गं वाचून काढ पुस्तके अन् शिकून घे संगणक हो ज्ञानाने परिपूर्ण सखे इथे तुच ...\nमी अबला की सबला\nकिती सोसला मी वनवास या जीवनात होती भास गतकाळापासूनच होती बंदी नाही मिळाली कधीच संधी चूल आणि मूल इतकेच जग ...\nमुले परदेशात आईवडील वृद्धाश्रमात चर्चा तर होतच राहते जन्मदात्यांना सांभाळणं मुलांचं कर्तव्य आहे हे मलाही मान्य आहे पण आपणच त्याना ...\nएकेक क्षण निघून चालला आयुष्यातून जशी निसटावी वाळू मूठीतून जशी निसटावी वाळू मूठीतून म्हणून सुखाचे क्षण ठेवा अलगद जपून म्हणून सुखाचे क्षण ठेवा अलगद जपून \nआयुष्य आहे माझे सारे दु:खाने भारलेले काटा टोचता हृदयी , मन वेदनेने झंकारले काटा टोचता हृदयी , मन वेदनेने झंकारले वेदना कित्येक माझ्या ,उरी दडपून ...\nकधी भेटशील… तर, सांगशील न मला…\n“गेल्या कित्तेक ऋतूंचा, माझ्या विरहातला हिशेब… “माझ्याविना जगलेले क्षण…अन’ कातरवेळी सोबतीला आलेली, माझ्याच आठवणींची ऊब… सांगशील कितीदा .चांदण्याशी काळोख रात्रीत ...\nपाहिले मी तुला, तू मला पाहता पाहता जाहलो बावरा, मी तुझा चाहता चाहता गाव मी सोडले, दोन खोल्या घराच्या इथे ...\nनयनांचे नयनांना इशारे कळले तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले बघितल्या तुझ्या वेगवेगळ्या अदा मी झालो बघ तुझ्यावरच गं फिदा ...\n‘ती’बोलली कि ठरते अगावू बर कमी बोलली की लगेच ‘आतल्या गाठिची’ चांगलं राहिल कि ठरणार खुपच मॉडर्न साध राहिल तरी ...\nमाझ्या भारतीय संस्कृतीची सर जगी कोणालाही नाही शान आहे ती भारताची तिच्याविना भारताला शोभा नाही एका देशातच सामावले सारे नाही ...\nवयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर मी आता जगायला शिकले मैशिणी बरोबर हसायला शिकले आपल्या मनासारखे जगायला शिकले. जीवनाला खुप बारकाईने समजल्यानंतर आता ...\nसांग सखी सांग स्री मन एक सोशिक मन त्यावर पुरुषांच सदा दडपण वंशाचा दिवा मुलगा म्हणजे मोठेपण त्यावर पुरुषांच सदा दडपण वंशाचा दिवा मुलगा म्हणजे मोठेपण \nती कमावते त्याच्या बरोबरीने ‘लक्ष्मी’ होऊन ती शिकवते तिच्या मुलांना ‘सरस्वती’ होऊन ती तृप्त करते घरच्यांना ‘अन्नपूर्णा’ होऊन ती धडा ...\nजिव्हाळा म्हटलं की आठवते फक्त शाळा पाटी,पुस्तक,काळा फळा अन् अक्षरांच्या माळा कित्येकांना घडवलं मी कित्���ेक पाहिले पावसाळे कित्येकदा अनुभवले मी ...\nतिसरी कसम’ या चित्रपटाचे [...]\nनौशाद…. डायरीतल्या पत्राची आठवण\n१९३७-३८ सालातली आहे. [...]\nमाझ्या भारतीय संस्कृतीची [...]\n‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ – श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयतेचा वेगळा अनुभव देणारे गाणे.\nमराठी रंगभूमीवरील पहिला [...]\nमनोरुग्ण परवीनच्या जीवनातील ‘अर्थ’\nकाही चित्रपटात प्रेक्षक [...]\nमहाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप\nस्नेहल माणिकराव जगताप [...]\nमुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nतेरा हा आकडा अशुभ. पण [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/gold-and-silver-prices-today-fall-down-a-day-after-surging-to-one-month-high-check-new-rates-mhjb-538119.html", "date_download": "2021-07-30T01:33:07Z", "digest": "sha1:PA2R2OCFFSKYRMDXRSMLQNH7A3W4CL25", "length": 6796, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold Price Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त– News18 Lokmat", "raw_content": "\nGold Price Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त\nGold Rates Today: 8 एप्रिल रोजी देशातील विविध महानगरातील सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,880 रुपये प्रति तोळा आहे.\nGold Rates Today: 8 एप्रिल रोजी देशातील विविध महानगरातील सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,880 रुपये प्रति तोळा आहे.\nनवी दिल्ली, 08 एप्रिल: दोन दिवसाच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत. एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याची किंमत (Gold Price Today) 0.1 टक्के अर्थात 96 रुपयांनी घसरली आहे. या घसरणीनंतर भाव 46,320 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत (Silver Price Today) 0.34 टक्के अर्थात 228 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 66,405 रुपये प्रति किलो झाला आहे. आधीच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.9 टक्क्याने तेजी पाहायला मिळाली होती तर चांदीच्या किंमतीत 1.1 टक्क्याने वाढ झाली होती. याशिवाय रुपयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. काय आहे महानगरातील भाव 8 एप्रिल रोजी देशाती�� विविध महानगरातील सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,880 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 45,350 रुपये, 47,280 रुपये, 47,80 रुपये प्रति तोळा आहे. (हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम) आंततराष्ट्रीय बाजारात काय आहेत दर 8 एप्रिल रोजी देशातील विविध महानगरातील सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,880 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे 45,350 रुपये, 47,280 रुपये, 47,80 रुपये प्रति तोळा आहे. (हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही,सामान्यांवर काय होणार परिणाम) आंततराष्ट्रीय बाजारात काय आहेत दर ग्लोबल मार्केटबद्दल बोलायचं झालं तर आज याठिकाणी सोन्याचे दर स्थीर आहेत. बुधवारी याठिकाणी 0.3 टक्क्याने घसरण होऊन सोन्याचे दर 1,737.02 डॉलर प्रति औंस होते. तर चांदीचे दर 0.05 डॉलरच्या घसरणीनंतर 25.11 डॉलरच्या स्तरावर होते. बुधवारी काय होते दर ग्लोबल मार्केटबद्दल बोलायचं झालं तर आज याठिकाणी सोन्याचे दर स्थीर आहेत. बुधवारी याठिकाणी 0.3 टक्क्याने घसरण होऊन सोन्याचे दर 1,737.02 डॉलर प्रति औंस होते. तर चांदीचे दर 0.05 डॉलरच्या घसरणीनंतर 25.11 डॉलरच्या स्तरावर होते. बुधवारी काय होते दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 45,181 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. ज्यामध्ये 587 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर 24 कॅरेट सोनं आता 45,768 रुपये झालं होतं. तर चांदीच्या किंमतीमध्ये 682 रुपयांच्या तेजीनंतर दर 65,468 रुपये प्रति किलोग्राम झाले होते.\nGold Price Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा उतरला सोन्याचा भाव, चांदीही झाली स्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/5865", "date_download": "2021-07-30T01:19:57Z", "digest": "sha1:JI7OS5TI6AEVRQMPY45J4W5UVIHGJTRD", "length": 19723, "nlines": 202, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रम | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रम\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रम\nलोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या लोकसेवेच्‍या मार्गावर चालत भाजपा व जनता यांचे नाते अधिक दृढ करणार – डॉ. मंगेश गुलवाडे\nजिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात प्‍लाझ्मा डोनेशनच्‍या माध्‍यमातुन आ. मुनगंटीवार यांना अभिनव पध्‍दतीने शुभेच्‍छा \nचंद्रपूर महानगरात विविध कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्‍मदिवस साजरा.\nसतत जनकल्‍याणाचा विचार करत, विकासाचा ध्‍यास उराशी बाळगत लोकसेवा करणारे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्‍मदिवस सेवा दिन तसेच हे वर्ष सेवा वर्ष म्‍हणून साजरे करण्‍याचा संकल्‍प आम्‍ही केला आहे. आ. मुनगंटीवार यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन प्‍लाझ्मा डोनेशन शिबीरासह अन्‍य लोकोपयोगी उपक्रम आम्‍ही राबवित आहोत. प्‍लाझ्मा डोनेशन ही संकल्‍पना कोरोनावर मात करण्‍यासाठी प्रभावी उपाय आहे. त्‍यामुळे या माध्‍यमातुन कोरोना महामारीच्‍या या काळात आपले योगदान देण्‍याचा व लोकनेते आ. मुनगंटीवार यांना शुभेच्‍छा देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही केला आहे. त्‍यांनी दाखविलेला लोकसेवेच्‍या मार्गावर चालत त्‍या माध्‍यमातुन भाजपा आणि जनता यांचे नाते अधिक दृढ करण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे प्रतिपादन भाजपा चंद्रपूर महानगर (जिल्‍हा) अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.\nदिनांक 30 जुलै रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधुन जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालय चंद्रपूर येथे प्‍लाझ्मा डोनेशन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबीराचे उदघाटन चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भाजपा चंद्रपूर महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रकाश धारडे, डॉ. अनंत हजारे, यश बांगडे यांची यावेळी प्रामुख्‍याने उपस्थिती होती. या प्‍लाझ्मा डोनेशन प्रक्रियेसाठी 24 तासात केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्‍त करणारे अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त डॉ. डांगे यांचा सत्‍कार यावेळी करण्‍यात आला. श्री. संतोष जेठवानी यांनी यावेळी प्‍लाझ्मा डोनेशन केले. त्‍यांचेही यावेळी स्‍वागत करण्‍यात आले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी डॉ. डांगे आणि श्री. संतोष जेठवानी यांचे आभार मानले. प्‍लाझ्मा डोनेशनच्‍या माध्‍यमातुन लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍याच्‍या या उपक्रमाचे सामान्‍य रूग्‍णालय परिसरात कौतुक करण्‍यात येत होते.\nविवेकानंद नगर परिसरात वृक्षारोपण\nविवेकानंद नगर परिसरातील खुल्‍या गार्डनमध्‍ये गाडगेबाबा कृती समितीच्‍या माध्‍यमातुन वृक्षारोपण करत आ. मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, नगरसेवक देवानंद वाढई, छबूताई वैरागडे, डॉ. मंगेश गुलवाडे, गाडगेबाबा कृती समितीचे अध्‍यक्ष धर्मेंद्र पंडीत, सचिव अभय बोधे, श्रीमती मिराताई निले, रामविलास मित्‍तल, सौ. वाढई, श्री. खंगार, श्रीमती राजुरकर, शकील अहमद, श्री. पाटील, श्री. बोबडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nमातोश्री सभागृह येथे रक्‍तदान शिबीर\nतुकूम परिसरातील मातोश्री सभागृह येथे रक्‍तदान शिबीराचे आयोजन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्‍या पुढाकराने करण्‍यात आले. रक्‍तदानाच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांना जन्‍मदिनाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेविका चंद्रकला सोयाम, शिला चौहान, माया उईके, छबू वैरागडे, माजी नगरसेविका माया मांदाडे, डॉ. विद्या बांगडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nअष्‍टभुजा वार्ड तसेच ओमनगर महाकाली वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना व अन्‍य योजनांबाबत शिबीर\nअष्‍टभुजा वार्ड परिसरात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनांबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे जनधन खाते उघडण्‍याबाबत व नागरिकांना रेशनकार्ड उपलब्‍ध करण्‍याबाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्‍यात आले. या शिबीरात संबंधित अधिका-यांना, बँक प्रतिनिधींना आमंत्रीत करण्‍यात आले. नागरिकांना रेशनकार्डचे वितरण सुध्‍दा करण्‍यात आले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, मनोज सिंघवी, हेमंत सिंघवी, राम हरणे, आशा उईके, कृष्‍णा खंडू, राजेश कोमल्‍ला, रंजना उमाटे, गजानन उरकुडे यांची उपस्थिती होती. याच पध्‍दतीच्‍या शिबीराचे आयोजन युवा नेते प्रज्‍वलंत कडू यांनी ओममंदीर महाकाली वार्ड परिसरात आयोजित केले व त्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.\nबाबुपेठ परिसरात हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्‍ठा कार्यक्रम\nशहरातील बाबुपेठ परिसरातील हनुमान मंदीरात प्राणप्रतिष्‍ठा कार्यक्रम संपन्‍न झाला. पुजाअर्चा, अभिषेक आदींच्‍या माध्‍यमातुन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या दिर्घायुष्‍यासाठी प्रार्थना करण्‍यात आली. यावेळी यावेळी महापौर राखी कंचर्लावार, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेव‍क प्रदिप किरमे, अमोल नगराळे, राजेश कोमल्‍ला आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. नगरसेवक प्रदिप किरमे यांच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व त्‍यानिमीत्‍ताने वृक्षारोपण करून आ. सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या\nPrevious articleसँनिटायझर मशीन नागरिकांसाठी आरोग्यकवच – संजय गजपुरे\nNext articleशरद पवार विचार मंच वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nरेती तस्कर “शिक्षक” प्रकाश झाडे व साथीदार निलेश भालेराव यांच्यावर झाला...\nचिमूर ( चंद्रपूर ) : रेती चोरीच्या रोज सतत सुरू असून अरेरावीच्या घटना तस्कराकडून कडून होत आहे. ९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता माजी जिल्हा परिषद...\nमोटेगाव येथील वणव्यांमुळे पाच घरे जळून खाक. ◆ ...\nगैरव : उत्कृष्ट कार्याचा\nजळीत बांबू प्रशिक्षण केंद्राची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून पाहणी\nपांदन रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nवाघाचा हल्यावर तेजरामचा प्रती हल्ला : कुर्‍हाडीने वार करत वाघाला...\nऔद्योगीक क्रांतीसाठी यूवा उद्योजकांची गरज – आ. किशोर जोरगवार\nकुख्यात शराब विक्रेता अंकुश वर्मा 2 साल के लिए 6 जिलों...\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nमहाकाली मंदिरात प्रवेश बंदच राहणार : नवरात्र काळात घरीच मातेची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/nifty-down-101-points-and-sensex-down-397-points-indian-market-closed-red-third", "date_download": "2021-07-30T00:13:40Z", "digest": "sha1:SA5JAKSUGR22PCFYBN4DVRPUUOIWFWHN", "length": 6442, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला", "raw_content": "\nबाजार उघडताना सकाळी 51 हजारांच्या जवळ असलेला सेन्सेक्स नंतर 50 हजारांखाली घसरला होता\nसलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला\nमुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज मुंबई शेअर बाजार कोसळलेला पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यातही भरतोय निर्देशांक सातत्याने पडताना पहाया मिळाला. नफावसुलीमुळे आजही भारतीय निर्देशांकांची घसरण सलग तिसऱ्या दिवशीही सुरु राहिली.\n( Nifty 50 ) निफ्टी 101 अंशांनी घसरून 15 हजारांच्याखाली 14,929 अंशांवर स्थिरावला. तर मुंबई शेअर बाजार ( BSE ) म्हणजेच सेन्सेक्स देखील 397 अंशांनी कोसळून पन्नास हजारांच्यावर राहण्यास यशस्वी ठरला.\nबाजार उघडताना सकाळी 51 हजारांच्या जवळ असलेला सेन्सेक्स नंतर 50 हजारांखाली घसरला होता. मात्र त्या पातळीवर खरेदी सुरु झाल्याने दुपारनंतर तो सावरला आणि दिवसअखेरीस 50,395 अंशांवर बंद झाला.\nमहत्त्वाची बातमी : देशाची आर्थिक राजधानी 'मुंबई'त लॉकडाऊन लागणार का राजेश टोपेंनी केलं स्पष्ट\n24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 44,840 रु.\nचांदी (1 किलो) - 67,400 रु.\nआज सेन्सेक्समधील 30 प्रमुख समभागांपैकी 11 समभाग नफ्यात तर 19 समभाग तोट्यात बंद झाले. यामध्ये नफ्यात राहणाऱ्या समभागांमध्ये टेक महिंद्र, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एनटीपीसी हे समभाग एक ते दोन टक्के वाढले. त्याखेरीज टीसीएस व स्टेट बँक या समभागांच्या दरांमध्येही वाढ झाली. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, एशियन पेंट्स आणि डॉ. रेड्डी हे समभाग दोन टक्क्यांच्या आसपास वधारले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/08/read-domestic-remedies-hyper-acidity.html", "date_download": "2021-07-29T23:56:03Z", "digest": "sha1:G3K5VWF5YM4Y7UTSLKVMS5XM5W3KK2BA", "length": 10714, "nlines": 53, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n करून पाहा हे घरगुती उपाय\nअनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.\nज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांना त्यापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. वेगवेगळी औषधं तर आपण घेतोच... या उपायांचाही वापर करून बघावा...\nपाणी - पाणी पिणं आणि ते योग्य पिणं गरजेचं आहे. पाणी कमी पिल्यानं अॅसिडिटीचा त्रास होतो. हा त्रास होवू नये म्हणून दिवसभरात कमीतकमी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल, तेव्हा पाणी प्या... जेव्हा गॅसेसचा त्रास होईल जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळं अॅसिड बाहेर पडेल, सोबतच गॅसची समस्या लगेच कमी होईल.\nआलं – गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे. थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं गॅसेसपासून लगेच आराम मिळतो. आल्यात एंटी-बॅक्टेरिअल आणि एटी-इन्फ्लामेंट्री तत्त्व असतात. त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात.\nआल्याचं एक तुकडा तुपात शेकून काळं मीठ लावू खाल्ल्यानं गॅसेसपासून मुक्ती मिळते. तसंच कोरड्या आल्याचा काढा पण उपयुक्त असतो.\nअननस – अननसात पाचक एंन्झाइम उपलब्ध असतात. गॅसच्या समस्या असेल तर अल्कलाइन असलेले पदार्थ खावे. अननसातही अल्कलाईन असतं. म्हणून अननस खाल्ल्यानं किंवा त्याचा ज्यूस पिल्यानं गॅसेसपासून आराम मिळतो. मात्र एक लक्षात ठेवा नेहमी पिकलेलं अननसच खा. कार कच्च्या अननसामुळं पोटाला आराम नाही तर अधिक त्रास होतो.\nजिरं – जिरं खाल्ल्यानं पाचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. म्हणून जेव्हा आपल्याला गॅसची समस्या असेल, तेव्हा एक चमचा जिरे पावडर थंड्या पाण्यात घोळून प्या, खूप फायदा होईल.\nबटाटा- आपण म्हणाल गॅसेस दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर कसा काय होऊ शकतो, मात्र बटाट्याचा ज्यूस पिल्यानं सुद्धा गॅसेसपासून आराम मिळतो. बटाटा ज्यूस अल्कलाइनचा एक उत्तम स्रोत आहे.\nयाचा ज्यूस बनविण्यासाठी कच्चे बटाटे सोलून पाण्यात टाकून मिक्सरमधून त्याचा ज्यूस करून घ्यावा. नंतर त्याला गाळून त्यात थोडं गरम पाणी मिसळून प्यावं. गॅसपासून आराम मिळेल. हा ज्यूस लिव्हरलाही स्वच्छ करतो.\nपुदीना - जर आपल्याला गॅस आणि अॅसिडिटीचा जास्त त्रास असेल तर पुदीना आपल्याला लगेच आराम देईल. पुदीन्याचे काही पानं चावून घ्या किंवा पुदीन्याचा चहा बनवून प्या, गॅसपासून आराम मिळेल.\nकाळी मिरी - मिरेही गॅसच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती देवू शकते. जवळपास अर्धा ग्राम मिरेपूड सहदात मिसळून घेतल्यानं आराम मिळतो.\nहळद – हळदीत अँटी-इन्फ्लामेंट्री आणि अँटी-फंगल तत्त्व असतात. अनेक आजारांवर ती औषधाचं काम करते. विशेष करून पोटासंबंधी आजार. थोडी हळद थंड्या पाण्यात घ्या आणि मग दही किंवा केळं खा. गॅसेसपासून आराम मिळेल.\nनारळ पाणी - नारळ पाणी गॅसेसपासून आराम देणारं उत्तम औषध आहे. यात व्हिटॅमिन आणि पोषकत्त्वे भरपूर असतात. पोटासंबंधी व्याधी त्यामुळं दूर होतात. जेव्हा आपल्याला गॅसेसचा त्रास होत असेल तेव्हा 2 ते 3 वेळा नारळ पाणी प्या, आराम मिळेल.\nलवंग – लवंग एक असा मसाला आहे की, जो गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. लवंग चोखल्यानं किंवा लवंग पावडर सहदात मिसळून खाल्ल्यानं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.\nपपई – पपईत बिटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं. जेवण लवकर पचविणारे तत्त्व पपईत आढळतात. पपईमध्ये पॅपिन नावाचं एन्झाईम असतं, जे खूप फायदेकारक असतं. गॅसेसचा त्रास होत असेल तर जेवण कमी करा आणि त्यानंतर काळं मीठ घालून थोडी पपई खा. बद्धकोष्ठता आण गॅसेस सारख्या समस्येतून तुमची सुटका होईल.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/09/blog-post_28.html", "date_download": "2021-07-29T23:59:31Z", "digest": "sha1:Z4A7GMR3CTLYAHHLS5CJTO2XWNIWM5ZO", "length": 4795, "nlines": 55, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "नागपुरी वडा भ���त | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n· ३ वाट्या तांदूळ,\n· १ वाटी मोड आलेली मटकी, २ वाट्या हरबऱ्याची डाळ, १ वाटी तुरीची डाळ, पाऊण वाटी उडदाची डाळ\n· मिरच्या, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, धने-जिरे पूड, लसूण, कोथिंबिर, कढीपत्ता, मीठ, फोडणीसाठी तेल. (हळद घालू नये)\n· दोन वाटया तांदळाचा मोकळा फडफडीत भात\n· सर्व डाळी रात्री भिजत घालून सकाळी जाडसर वाटाव्या. मटकीही जाडसर वाटून घ्यावी.\n· मिरची-लसूण जाडसर वाटाव्यात. सर्व साहित्य वाटलेल्या डाळीत घालावे आणि सर्व एकजीव करावे. वाटलेल्या डाळीचे छोटे-छोटे चपटे वडे थापून गरम तेलात तळून काढावे.\n· नंतर २ वाटया तांदळाचा साधा मोकळा भात करून घ्यावा. ज्या तेलात वडे तळले तेच तेल गरम करायला ठेवावे. प्रत्येकाला पानावर भात वाढला की ४-५ वडे कुस्करून घालावे.\n· मोहरी , हिंग , हळद घालून तेलाची फोडणी भातावर घालावी . जास्त तिखट खाणार्‍यांनी वरील तेलात ४/६ मिरच्या घालून तेल भातावर घ्यावे.\n· या भाताबरोबर (साखर न घालता) ताकाची कढी करावी.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे\nएकूण वेळ : ३५ मिनिटे\nआम्ही सारे खवय्ये veg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_78.html", "date_download": "2021-07-30T00:05:57Z", "digest": "sha1:EQCTBLRKKVXFWS23JKQQZ6CYXWC2KGBH", "length": 5659, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुरबाड हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण कारवाईची मागणी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुरबाड हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण कारवाईची मागणी\nमुरबाड हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण कारवाईची मागणी\nमुरबाड हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण कारवाईची मागणी\nसंबधित ठेकेदाराला मुरबाड नगरपंचायतीचे कर्मचारी डोहळे यांचा प्रोटेक्शन\nमुरबाड हनुमान आळी परिसरात ठेकेदारानी बिल काढण्यासाठी चक्क भरलेल्या गटारीत केले काँक्रेटीकरण कारवाईची मागणी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 17:05:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?page_id=816", "date_download": "2021-07-30T01:50:29Z", "digest": "sha1:WWFAC6AITDTAMDRKAIDE5LGLEQYC5FES", "length": 5918, "nlines": 134, "source_domain": "sangsakhi.com", "title": "चारोळी - सांगसखी", "raw_content": "\nराम आणि कृष्ण कथा सांगुन\nमला जीवनाचा रस्ता दाखवते..\nआता माझ्या मागं ये आज्जे\nमाझ्यासाठी हे फुल उमललं…..\nमी लढाई लढते आहे\nचार हातात संसार तर\nचार हाती करिअर आहे..\nरोज नव्याने जन्मते ती,\nनवनव्या आकाशी गवसणी घालते ती,\nप्रपंचाचा गाडा हाकते ती,\nदशदिशांना दशभुजांनी सत्ता गाजवते ती ……\nमाता तू शक्ती तू गृहणी तू\nदहा कतृत्वाची स्वामिनी तू\nममता करूणा, प्रेम माया\nदया भक्ती वास्तल्य जननी\nमायेचा पाझर तूच हिरकणी\nअभिनेत्री सीमा देव यांचा इंग्रजीचा क्लास\nज्येष्ठ अभिनेत्री सीमा [...]\nमुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nतेरा हा आकडा अशुभ. पण [...]\nझीनत अमानला एकदा तिच्या [...]\nओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक का���द्याची\nडॉ. काशिनाथ घाणेकर : …आणि बेशिस्त वर्तनाने अकाली मृत्यू\nपरवा आणि डॉ. काशिनाथ [...]\n‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ – श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयतेचा वेगळा अनुभव देणारे गाणे.\nमराठी रंगभूमीवरील पहिला [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://shekru.org/events/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-14/", "date_download": "2021-07-30T01:31:33Z", "digest": "sha1:WOQS7D6344HTFKBN2DEEZ7YLB6JVCDSC", "length": 3180, "nlines": 83, "source_domain": "shekru.org", "title": "शेतकरी उत्पादक कंपनीसाठी शासनाच्या विविध योजना / श्री. प्रशांत चासकर – Shekru", "raw_content": "\nशेतकरी उत्पादक कंपनीसाठी शासनाच्या विविध योजना / श्री. प्रशांत चासकर\nमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एम सी डी सी), पुणे व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nशेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा\nशेतकरी उत्पादक कंपनीसाठी शासनाच्या विविध योजना / श्री. प्रशांत चासकर\nस्मार्ट (SMART), एस एफ ए सी (SFAC), पोक्रा (POCRA) या योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना इत्यादी.\nव्यवस्थापकीय संचालक, एम सी डी सी, पुणे\nराज्य विपणन व विकास व्यवस्थापक, एम सी डी सी, पुणे\nप्रशिक्षण अधिकारी, एम सी डी सी, पुणे\nवेळ: सायं ४ वा.\nएम सी डी सी, पुणे:\nएम सी डी सी, पुणे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/preference-drumstick-vegetable-state-nashik-marathi-news-350897", "date_download": "2021-07-30T01:48:10Z", "digest": "sha1:RGMC4UZTXQJPFNT5WOEMUGQLEXXZ6VSC", "length": 10326, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुणकारी शेवग्याला राज्यात पसंती! भाव तेजीत राहण्याची शक्यता", "raw_content": "\nशेवगा हे कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक आहे. त्याची छाटणी पावसाळ्यापूर्वी केली जाते. या भागात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेवगा बाजारात मिळतो. यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर नवीन शेवगा बाजारात येण्यास नवीन वर्ष उजाडेल.\nगुणकारी शेवग्याला राज्यात पसंती भाव तेजीत राहण्याची शक्यता\nनाशिक / मालेगाव : गुणकारी शेवगा राज्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरू लागला आहे. डाळिंब व इतर फळ पिकांपेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने शेवग्याचे क्षेत्र हळूहळू व��ढले. गेल्या वर्षी साडेचार हजार हेक्टरवर लागवड असलेले क्षेत्र या वर्षी सात हजार हेक्टरवर पोचले आहे. यात कसमादेसह नाशिक जिल्ह्याचा हिस्सा एक हजार हेक्टरचा आहे. डिसेंबर ते जुलै असे आठमाही पीक असलेला शेवगा राज्यासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांतही मोठ्या प्रमाणावर आहे.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच हजार हेक्टर क्षेत्राची वाढ\nशेवगा हे कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक आहे. त्याची छाटणी पावसाळ्यापूर्वी केली जाते. या भागात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेवगा बाजारात मिळतो. यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर नवीन शेवगा बाजारात येण्यास नवीन वर्ष उजाडेल. लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यांत शेंगा तोडणीला येतात. तीन ते चार महिने तोडणी सुरू राहते. प्रतिझाड दहा ते तीस किलोंपर्यंत उत्पन्न मिळते. सम व दमट हवामानात शेवग्याची वाढ चांगली होते. उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हामुळे या भागात फुलगळतीचे प्रमाण अधिक आहे. तशी शेवग्याची लागवड तिन्ही हंगामांत केली जाते. खरीप व रब्बीसह काही शेतकरी जानेवारी, फेब्रुवारीत लागवड करतात. अनेक जण दुबार व तिबार पीक घेतात. कसमादेतील दुष्काळी पट्ट्यात या पिकाला पसंती मिळाली. जिल्ह्यात मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा व नाशिक या तालुक्यांमध्ये शेवग्याचे पीक घेतले जाते. पीकेएम, कोकण रुचिरा, ओडीसी आदी जातींची लागवड होते.\nहेही वाचा > भीषण ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार\nभाव तेजीत राहण्याची शक्यता\nशेवग्याचे भाव नेहमीच तेजीत राहिले आहेत. इतर पिकांच्या तुलनेने दोन वर्षांपासून शेवगा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावतो. डिसेंबर २०१९ मध्ये भाव दोनशे रुपये किलोपर्यंत, जानेवारीत शंभर, तर फेब्रुवारीत ४० रुपयांवर आला. कोरोना लॉकडाउनमुळे शेवग्याला अवघा १५ रुपये किलो भाव मिळाला. आगामी तीन महिन्यांत कोरोनाची परिस्थिती निवळली तर नव्या हंगामातील शेवग्याचे भाव तेजीत असतील.\nहेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी\nगुणकारी शेवग्याला राज्यात पसंती\nआम्ही उन्हाळी व पावसाळी असे दोन्ही बहार घेतले. यंदा अतिपावसामुळे फुलगळ होत आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यास हंगाम महिनाभर पुढे लांबेल. कमी खर्च व कमी पाण्यात येणाऱ्या पिकाकडे तरुण शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून नियोजन केल्यास शेवगा शेतकऱ्यांना मोठा आधार ठरेल. -ॲड. महेश ऊर्फ मुन्ना पवार, शेवगा उत्पादक, रावळगाव\nशेवग्याच्या शेंगा व पानात जीवनसत्त्वे, तसेच ॲमिनो ॲसिड्‌स, कॅल्शियम, लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अलीकडे गुणकारी म्हणून शेवग्याचा वापर वाढला. कोरडवाहू जमिनीतही हे पीक सहज येते. भविष्यात शेवगा लागवडीला मोठा वाव आहे. -गोकुळ अहिरे तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी कार्यालय, मालेगाव\nसंपादन - ज्योती देवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/fedex/", "date_download": "2021-07-30T02:05:04Z", "digest": "sha1:XP254ZMAIZP4ZLG63BHZYXPEODNWGKEM", "length": 1491, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " FedEx Archives | InMarathi", "raw_content": "\nगुगल कवडीमोल भावात घेण्याची संधी वाया घालवली, दूरदृष्टीची गरज दाखवणारे ४ प्रसंग\nअश्या या क्रांतिकारी कल्पना काहींनी धुडकावल्या, स्वतःवर विश्वास ठेवत या लोकांनी त्या सत्यात उतरवल्या आणि आज ती माणसे यशाच्या उंच शिखरावर आहेत.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/recruitment/scil-mumbai-recruitment-12112019.html", "date_download": "2021-07-29T23:53:14Z", "digest": "sha1:2OWHM2VPDIPXCONFR6FJ4TNAACOV7HFW", "length": 8140, "nlines": 150, "source_domain": "mahanmk.com", "title": "शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCIL] मुंबई येथे सचिवालय अधिकारी पदांची ०१ जागा", "raw_content": "\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCIL] मुंबई येथे सचिवालय अधिकारी पदांची ०१ जागा\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [SCIL] मुंबई येथे सचिवालय अधिकारी पदांची ०१ जागा\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [Shipping Corporation of India Limited, Mumbai] मुंबई येथे सचिवालय अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसचिवालय अधिकारी (Secretarial Officer) : ०१ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी ०२) कायदा विषयातील पदवी असल्यास प्राधान्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३ वर्षे\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्य��करिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Civil Hospital] सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२१\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर भरती २०२१\nअंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१\n[DBATU] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२१\nअंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२१\nआदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१\n[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२१\nदिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२१\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०७ ऑगस्ट २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1244/", "date_download": "2021-07-30T01:21:55Z", "digest": "sha1:P6Z2MNI4ZFKEGVE6CCVLOYCFVFABWDQJ", "length": 5307, "nlines": 136, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मनमोकळं गाणं", "raw_content": "\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nतुमचं दु:ख खरं आहे,\nआपण आपलं चांदणं होऊन\nसूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं \nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nडोळे उघडून पहा तरी :\nप्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत \nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nगोड गोड गुपीत असतं,\nआतून आतून फुलत फुलत\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nआपण असतो आपली धून,\nआपण असतो आपला पाऊस,\nमुका घ्यायला फूल आलं\nत्याला आपले गाल द्या \nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nआपण असतो आपली धू��,\nआपण असतो आपला पाऊस,\nआतून आतून फुलत फुलत\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं \nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2019/06/27/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T01:12:53Z", "digest": "sha1:CYV644Y4FSX4HL64EVIZIVWOH5DKNQFG", "length": 11836, "nlines": 231, "source_domain": "mazespandan.com", "title": "माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nमाझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App\n “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर\nतुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण अशी काही आहेत की जी तुम्हाला नक्की आवडतील.\nकाही असेच इ-पुस्तके उपलब्ध करून देणारे Android Applications :\nPDF file शोधात आहात\nयाच्यासाठी खालील Links वापरा.\neSahity.com | ई साहित्य प्रतिष्ठान\nमराठी पुस्तके | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nMarathi eBooks Download | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nसंग्राह्य| विनायक दामोदर सावरकर\nजागतिक पुस्तक दिन – वाचते व्हा\nमराठी पुस्तकांच्या पंढरीत आपले सहर्ष स्वागत |मराठी पुस्तके\nवरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली.\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nandroiddownload free marathi booksfree marathi booksGoogle Play StoreNetbhetQuoraई साहित्य प्रतिष्ठाननेट भेटबोलती पुस्तकेमराठीमराठी कथामराठी कवितामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमाझे स्पंदनमोफत मराठी पुस्तकेयुध्दरहस्यरसिकविनायक दामोदर सावरकरसंत तुकारामस्पंदन\nमुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…\nमच्छिंद्र माळी औरंगाबाद . says:\n👌उंदीर दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.\nपण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही….\n👌जर साप दगड असेल तर सर्व त्याची पूजा करतात.\nपण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात….\n👌जर आई वडील फोटो त असतील तर प्रत्येकजण पूजा करतो.\nपण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही.\nफक्त हेच मला समजत नाही\nजीवनापासून इतका द्वेष आणि\nदगडांबद्दल इतका प्रेम का आहे\n👌लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पूंण्याचे काम आहे..\nतर आपण जिवंत माणसांना मद्दत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल.\nएकदा विचार करून बघा ….🙏🏻🙏🏻\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/expulsion-actor-set-dostana-2-12547", "date_download": "2021-07-30T00:05:21Z", "digest": "sha1:YV7DCFQCESAAJILHLVXQ7Z7NVL6SC37J", "length": 6619, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "'दोस्ताना 2' च्या सेटवरून 'या' अभिनेत्याची हकालपट्टी", "raw_content": "\n'दोस्ताना 2' च्या सेटवरून 'या' अभिनेत्याची हकालपट्टी\n2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ताना या विनोदी चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. मागील चित्रपटात प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर या सिक्वेल चित्रपटामध्ये जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवाणी मुख्य भूमिकेत होते. 2019 मध्ये शूटिंग सुरू झाल्यानंतर या चित्रपटाचे पहिले वेळापत्रकही पूर्ण झाले असले तरी आता कार्तिक आर्यनला चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी येत आहे. बॉलिवूडच्या यंग स्टार्सच्या यादीत कार्तिक आर्यन याचे नावदेखील समाविष्ट आहे. बॅक टू बॅक कार्तिकने अनेक हिट्स चित्रपट देऊन ए ग्रेड स्टार्सच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच, कार्तिकने आपली ड्रीम कार लॅम्बोर्गिनी विकत घेतली होती. पण आता कार्तिकशी संबंधित अशा बातम्या येत आहेत, ज्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. कार्तिकला 'धर्मा प्रोडक्शनने' आपल्या ' दोस्ताना 2 'चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचे वृत्त आहे.\nKumbh Mela 2021: कुंभमेळ्यातली गर्दी पाहून बॉलिवूड दिगदर्शकाचा संताप अनावर\nकार्तिक आर्यनने या चित्रपटाच्या शूटिंगला 20 दिवस पूर्ण केले होते. असे असूनही कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये देखील बंदी घातली आहे. म्हणजेच भविष्यात कार्तिक आर्यन करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कोणत्याही चित्रपटात काम करू शकणार नाही. धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकच्या विरोधात घेतलेल्या या कठोर पावलासाठी तो स्वत: जबाबदार आहे. बर्‍याचदा सांगूनही कार्तिक त्यांना 'दोस्ताना 2' च्या शूटिंगसाठी तारखा देत नव्हता अशी माहिती 'दोस्ताना 2' च्या सेटवरच्या लोकांनी दिली आहे. नको असूनही धर्म प्रोडक्शनला कार्तिकच्या विरोधात हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे अशी माहिती धर्मा प्रोडक्शनच्या सेटवर देण्यात आली आहे. कार्तिक आर्यन हे करण जोहरचे पुढील बळी असल्याचे सोशिअल मीडियामध्ये म्हटले जात आहे. करण जोहर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत नंतर आता कार्तिक आर्यनची प्रतिमा खराब करण्यासाठी मागे पडला आहे असेही सोशिअल मीडियामध्ये म्हटले जात आहे.\n''कंगनाच्या बुध्दीला लॉकडाऊन लागलांय''\nगेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर करण जोहरने सुशांतला त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमधून बंदी घातल्याचे उघड झाले होते. ज्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. आता करण जोहर कार्तिक आर्यनच्या पाठीमागे लागला आहे असे कार्तिकचे चाहते बोलत आहेत . मात्र, अद्याप या संपूर्ण प्रकरणावर करण जोहर किंवा कार्तिक आर्यनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-rs-88-lakh-electricity-bill-paid-to-veterinary-institute/", "date_download": "2021-07-30T00:59:00Z", "digest": "sha1:DX2LWJBTMMBVCQVQKDFB7JEUMZSLTKEC", "length": 8382, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलाचे 88 लाख रुपये थकले – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : पशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलाचे 88 लाख रुपये थकले\nपशुवैद्यकीय संस्थेला महावितरणकडून नोटीस\nपुणे – औंध येथील पशुवैद्यकीय संस्थेकडे मागील एक वर्षांपासूनची वीजबिलाची सुमारे 88 लाखांची थकबाकी आहे. वारंवार पत्र देऊनही संस्थेने पूर्ण वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने पशुवैद्यकीय संस्थेला नोटीस बजावली असून वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.\nपशुवैद्यकीय संस्थेकडे वीजबिलापोटी 88 लाख 36 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही वीजबिलांची थकबाकी भरली जात नाही. मागील महिन्यात संस्थेने थकबाकीपोटी केवळ तीन लाख रुपयांचा भरणा केला आहे. या संस्थेचा सद्यःस्थितीत वीजपुरवठा सुरू असला तरी आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती महवितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nमहावितरणकडून या संस्थेला वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी नियमानुसार वेळोवेळी नोटीस बजावली आहे. यासोबतच महावितरणच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन थकबाकीचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने संस्थेचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणकडून सांगण्यत आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकमी किमतीचे स्मार्टफोन पण जम्बो बॅटरी\nबॉक्‍स ऑफिसवर तीनदा टक्‍कर, पण दोघे विजेते\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nग्रामीणमध्ये करोनाबाधित दर सहा टक्‍क्‍यांखाली; आणखी चाचण्या, निर्बंधांची गरज\nबारामतीत आज ओबीसी मोर्चा प्रातिनिधिक\nमाळीण ते तळीये जगण्यासाठी संघर्ष\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी…\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\nभूसंपादनात शेतकऱ्यांचे नुकसान नको -हर्षवर्धन पाटील\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/rajeev-sane/", "date_download": "2021-07-30T01:41:40Z", "digest": "sha1:7BGS2APSYDDRE2RELONH2AJFTTPZ7CF7", "length": 1882, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Rajeev Sane Archives | InMarathi", "raw_content": "\nनास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत\nतुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी. तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mukhya-news/recruitment-in-the-health-department-soon", "date_download": "2021-07-30T00:59:50Z", "digest": "sha1:JO2WXAYY5AH46MIRB5CNI5EKYJGGA2TI", "length": 5677, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्यात पंधरवड्यात नोकर भरती, मंत्री टोपेंची पवारांना माहिती", "raw_content": "\nराज्यात पंधरवड्यात नोकर भरती, मंत्री टोपेंची पवारांना माहिती\nआमदार रोहित पवार यांनी मंत्री राजेश टोपे यांची भरतीप्रक्रियेबाबत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.\nनगर ः महाविकास आघाडी सरकारला तरूणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेवरून राज्यात संतापाचे वातावरण आहे. एमपीएससीद्वारे निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने पुण्यात एका तरूणाने आत्महत्या केली होती. त्यावरून अधिवेशनातही गदारोळ झाला होता.\nविरोधी भाजपने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आवाश्वसन दिले होते. आरोग्य विभागातील भरतीचेही निकाल रखडले आहेत. त्याविषयी आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.Recruitment in the health department soon\nपंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण\nही राज्यातील तरूण-तरूणींसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभाग या पंधरवड्यात ही भरती करणार आहे. तसेच गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवली होती. त्याचा निकाल तांत्रिक कारणामुळे रखडला आहे.\nया निकालाबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी तांत्रिक बाबींमुळे रखडलेला निकाल त्वरित जाहीर केला जाईल. तसेच नव्याने दोन आठवड्यांच्या आत भरती केली जाईल, असेही आश्वासन दिले. या भेटीबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.\nआमदार पवार हे नेहमीच तरूणाईची हाक ऐकत असतात. एमपीएसीची भरती, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या पदांचीही माहितीही आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवरून देत असतात. शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या असोत नाही तर आरोग्यसेविकांचा प्रश्न असो. ते नेहमी याबाबत आवाज उठवित असतात.\nसंबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न मांडत असतात. मागील आठवड्यातच त्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे.Recruitment in the health department soon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/linkedin-profile-tips/", "date_download": "2021-07-30T00:34:14Z", "digest": "sha1:G4MMOQVPEPBIQWFIWS54RDXQYQNKPII7", "length": 32347, "nlines": 171, "source_domain": "mr.martech.zone", "title": "आपल्या नेटवर्किंग यशासाठी 10 लिंक्डइन प्रोफाइल टिप्स Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nआपल्या नेटवर्किंग यशासाठी 10 लिंक्डइन प्रोफाइल टिप्स\nरविवार, ऑक्टोबर 11, 2015 रविवार, जानेवारी 15, 2017 Douglas Karr\nसेल्सफोर्डलाइफचे हे इन्फोग्राफिक लिंक्डइन प्रोफाइल विक्रीसाठी कसे अनुकूलित केले जाऊ शकते यावर केंद्रित आहे. असो, माझ्या मते, प्रत्येक लिंक्डइन प्रोफाइल विक्रीसाठी अनुकूलित केली जावी… अन्यथा आपण लिंक्डइनवर का आहात आपल्या व्यवसायातील आपले मूल्य आपल्या व्यावसायिक नेटवर्कइतकेच मूल्यवान आहे.\nते म्हणाले, माझा विश्वास आहे की बर्‍याच लोक व्यासपीठाचा गैरवापर करून नुकसान करतात किंवा नाही त्यांचे लिंक्डइन प्रोफाइल ऑप्टिमाइझ करणे. ��क प्रॅक्टिस जो मला खरोखर थांबवायचा आहे ती म्हणजे आपल्याला माहित नसलेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे. मी ओळखतो की आपण आपले नेटवर्क वाढवण्याचा विचार करीत आहात, परंतु एक रिक्त आमंत्रण हे तसे करण्याचे साधन नाही. सोशल मीडियातून माझ्याशी संपर्क साधा, संभाषण चालू ठेवा, तुमच्याशी कनेक्शन का मोलाचे असू शकते ते मला कळवा - आणि मी बहुधा कनेक्ट होऊ\nआपले लिंक्डइन प्रोफाइल आपला रेझ्युमे नसावा - ते आपल्या यशाबद्दल किंवा आपण कोटा कसा चिरडून टाकला याबद्दल नाही. त्याऐवजी ते ग्राहक-केंद्रित असले पाहिजे, संभाव्य संभाव्यता आणि खरेदीदारांना आपण कोणती मूल्य देऊ शकता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर द्या: मी माझ्या खरेदीदारांना कशी मदत करू सामाजिक विक्रीसाठी परिपूर्ण लिंक्डइन प्रोफाइल कसे तयार करावे ते येथे आहे.\nआपले दुवा साधलेले प्रोफाइल ऑप्टिमाइझ कसे करावे\nएक वास्तविक फोटो - मी व्यंगचित्र किंवा कोरे प्रतिमांशी कनेक्ट नाही. आपला चेहरा आपल्याकडे असलेले सर्वात ओळखण्यायोग्य वैशिष्ट्य आहे, ते ऑनलाइन ठेवा. मी एक लाडक्या, म्हातारा, लठ्ठ माणूस आहे ... मी अद्याप माझा फोटो ऑनलाइन ठेवला आहे.\nतुमची मुख्य बातमी - स्थानाचे शीर्षक आपण इतरांना आणलेले मूल्य प्रदान करत नाही. ओव्हरबोर्डवर जाऊ नका आणि कृपया लक्षाधीश होऊ नका.\nसामग्री प्रकाशित करा - अभ्यागतांना संबंधित सामग्री प्रदान करा जिथे ते आपल्या उद्योगात आपले कौशल्य ओळखू शकतील.\nआपला सारांश पोलिश - आपल्या मथळ्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, आता थोडा रंग देण्याची आणि कृती करण्यासाठी उत्कृष्ट कॉल देण्याची वेळ आली आहे.\nव्हिज्युअल सामग्री सामायिक करा - अभ्यागत आपले पृष्ठ स्कॅन करीत असताना काही दृश्यास्पद सामग्री प्रदान करा जी लक्षवेधी आहे आणि आपले प्रोफाइल इतरांपेक्षा भिन्न आहे.\nनिकालांसह अनुभव - या पदावर आपण जे परिणाम मिळवले तितके आपल्या कार्याच्या इतिहासात तितकेसे फरक पडत नाही.\nअॅडॉर्शमेंट - ते अतिरेकी आणि अवमूल्यन केले जात असले तरी, कोणतीही मान्यता नसलेले प्रोफाइल दृश्यमान नसते. आपले मिळवा\nशिफारसी - समर्थनांप्रमाणेच, एक सहकारी योग्य पात्रतेनुसार शिफारस करण्यासाठी वेळ काढत आहे हे आश्चर्यकारकपणे मूल्यवान आहे.\nएक प्रकाशन जोडा - आपण इतरत्र सामायिक आणि लिहित आहात आप��्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये ते विभाग जोडण्याचे सुनिश्चित करा जेणेकरुन अभ्यागत आपले कौशल्य ओळखू शकतील.\nसन्मान आणि पुरस्कार - आम्ही अशा जगात राहतो जिथे आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे निर्धारित करण्यासाठी आपला सामाजिक आणि नागरी सहभाग हा एक महत्वाचा घटक आहे. आपण ओळखले असल्यास, सामायिक करा.\nआपले प्रोफाइल सार्वजनिक आणि कनेक्शनद्वारे पाहिलेले असल्याचे सुनिश्चित करा जेणेकरून आपण आपले प्रोफाइल सुधारित आणि ऑप्टिमाइझ करू शकता. उजव्या बाजूला, लिंक्डइन आपल्या प्रोफाइल सामर्थ्याचे गेज देखील प्रदान करते ... ते वापरा मी लिंक्डइनवर सशुल्क सबस्क्रिप्शनवर श्रेणीसुधारित करण्याची देखील शिफारस करतो. आपल्या प्रोफाइलमध्ये फरक करण्याऐवजी आणि त्याची दृश्यमानता वाढवण्याशिवाय, आपले प्रोफाइल कोण पहात आहे आणि आपण इतरांच्या संपर्कात कसे येऊ शकता हे ओळखण्यासाठी ही काही उत्तम साधने प्रदान करते.\nटॅग्ज: इन्फोग्राफिकदुवा साधलेली सामग्रीदुवाजोडलेला अनुभवदुवा साधलेला मथळालिंक्डइन ऑप्टिमायझेशनजोडलेला फोटोदुवा साधलेला प्रोफाइलदुवा साधलेल्या शिफारसीजीवनाची विक्रीविक्री जीवन\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nआपला मोबाइल अॅप बाजारात कसा आणता येईल\nभविष्यवाणी विपणन म्हणजे काय\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील ���र्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्रेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nय�� Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्रभावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभव��तून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आ���ि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/kerala-gold-smuggling-case-link-to-dawood-ibrahim-gang-heres-latest-updates-from-national-investigation-agency-niad-127815807.html", "date_download": "2021-07-30T01:41:49Z", "digest": "sha1:S663LYBD3JUK23YNXZB4Z27ZJJSGKAJO", "length": 11935, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kerala Gold Smuggling Case Link To Dawood Ibrahim Gang; Here's Latest Updates From National Investigation Agency (NIA)d | आरोपींचे संबंध दाऊदशी असल्याचा एनआयएला संशय; कोर्टाला सांगितले - ज्या देशातून सोने आले तेथे 'डी' टोळी सक्रिय आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेरळ सोन्याच्या तस्करीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन:आरोपींचे संबंध दाऊदशी असल्याचा एनआयएला संशय; कोर्टाला सांगितले - ज्या देशातून सोने आले तेथे 'डी' टोळी सक्रिय आहे\nसोन्याच्या तस्करीचे पहिले प्रकरण 5 जुलैला समोर आले होते, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक डिप्लोमॅटिक बॅगेजमधून 15 कोटी रुपये किंमतीचे सोने पकडले होते\nगोल्ड स्मगलिंग प्रकरणाचे दोन्ही आरोपी तंजानिया आणि दुबईतील होते, हे दोन्ही देश असे आहेत जेथे दाऊदच्या 'डी' कंपनीचा अवैध व्यवसाय चालतो\nकेरळ सोन्याच्या तस्करीचे धागे अंडरवर्ल्डशी जोडले गेले आहेत. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीला (एनआयए) संशय आहे की आरोपींचा गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. बुधवारी कोची एनआयए न्यायालयात सादर केलेल्या लेखी उत्तरात एजन्सीने हे सांगितले. आरोपी रमीज केटी आणि सरफुद्दीन यांच्या वतीने दाखल केलेल्या जामीन अर्जाच्या विरोधात एजन्सीने हे उत्तर सादर केले. जामीन मंजूर न करण्याची विनंतीही कोर्टाने केली.\n5 जुलै रोजी सोन्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक डिप्लोमॅटिक बॅगेज पकडले होते. बॅगेज युएईमधून पाठवण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर हे उघडण्यात आले होते. तपासणीनंतर सुमारे 15 कोटी रुपयांचे 30 किलो सोन्याचे सामान आढळून आले. एनआयएने या प्रकरणात स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांच्यासह काही जणांवरही आरोप केला आहे.\n'तंजानियामध्ये बंदूक विकणाऱ्या दुकानांवर गेले होते आरोपी'\nएनआयएने कोर्टात सांगितले की, 'दोन्ही आरोपी तंजानियाला गेले होते. तेथील आफ्रिकन देशांच्या बंदुका विकणार्‍या दुकानांवर गेले. रमीझने तंजानियामध्ये डायमंड व्यवसायाचा परवाना मिळविण्याचा प्रयत्न केला. नंतर ते युएईमध्ये दाखल झाले. तेथून सोने तस्करी करुन केरळमध्ये आले. दाऊद इब्राहिमची डी गँग तंजानिया आणि दुबई या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहे. तंजानियामध्ये डी-कंपनीच्या प्रकरणे फिरोज ओएसिस नावाचा दक्षिण भारतीय माणूस पाहतो. आम्हाला शंका आहे की आरोपी रमीज डी-कंपनीशी संबंधित आहे.'\nदोन आरोपींनी जामीन याचिका मागे घेतली\nबुधवारी दोन आरोपी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांनी सोन्याच्या तस्करी प्रकरणातील जामीन याचिका मागे घेतली. स्वप्ना सुरेश केरळ राज्य माहिती तंत्रज्ञान इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (केएसआयटीएल) मध्ये काम करायची. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या आयटी विभागाच्या अखत्यारीत हे आहे. तस्करीमध्ये नाव आल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ती यूएईची माजी वाणिज्य अधिकारी देखील राहिली आहे. त्याच वेळी सरित कुमार यांनी तिरुअनंतपुरममधील युएई वाणिज्य दूतावास कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून काम केले. त्याला 6 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.\nरमीझला नोव्हेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आली होती\nसोन्याच्या तस्करीचा आरोपी रमीझ याला नोव्हेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. 13.22 मि.मी. बोअरच्या रायफल तस्करीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी सोन्याची तस्करी सुरूच होती. एनआयएने कोर्टाला सांगितले की, त्याच्याजवळ आरोपी सरफुद्दीनचा एक असा फोटोही आहे, ज्यामध्ये तो तंजानियामध्ये हातात रायफल घेऊन दिसत आहे.\nया प्रकरणी केरळ सरकारवर टीका झाली आहे\nकेरळ सरकारवर या प्रकरणी टीका केली जात आहे. पहिल्या प्रकरणाची चौकशी सीमाशुल्क विभागाने सुरू केली होती. स्वतःला वाणिज्य दूतावासचा कर्मचारी सांगून सोने घेण्यासाठी पोहोचलेल्या सरित कुमारला अटक करण्यात आली होती. तसेच चौकशी करण्यात आली होती. राज्यातील काही अधिकाऱ्यांशी याच्या तारा जोडल्या होत्या. मुख्यमंत्री पिनाराय विजयनचे प्रधान सचिव आयएस अधिकारी एम. शिवशंकर यांचे नाव समोर आले होते. यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी पदावरून काढ��न टाकले होते. नंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा तपास एनआयएकडे देण्यास मान्यता दिली होती. दरम्यान, बुधवारी केरळ उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला शिवशंकर यांना 23 ऑक्टोबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले.\nरॉ, एनआयए आणि सीबीआयच्या संयुक्त पथकाने चौकशी करावी\nकॉंग्रेसने जुलैमध्ये म्हटले होते की या प्रकरणातील तारा इतर देशांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे परदेशात माहिती गोळा करणारी गुप्तचर संस्था रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) देखील या तपासणीत समाविष्ट केली जावी. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला म्हणाले होते- सध्याच्या केरळ सरकारने जगभरात राज्यला बदनाम केले आहे. रॉ, एनआयए आणि सीबीआयच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. कॉंग्रेसप्रणीत युडीएफ युतीनेही आपल्या मागणीवरुन ऑनलाईन सभा घेतली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/end-only-handful-industrialists-will-benefit-12688", "date_download": "2021-07-30T01:32:09Z", "digest": "sha1:PZE4GHMMB7UG2WBRLDXGTRNTSUVLD24I", "length": 5649, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "''अखेर काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा होणार''", "raw_content": "\n''अखेर काही मोजक्या उद्योगपतींनाच फायदा होणार''\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड वेगाने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली मृत्यूंची संख्या काळजीत भर टाकू लागली आहे. कोरोनाचं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांकडून उपाययोजना केल्या जात असून केंद्र सरकारनेही लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींच्या उत्पादनाला मंजूरी दिली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेच्या रणनितीवरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.(In the end only a handful of industrialists will benefit)\nकेंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी ट्विट करत, ‘’केंद्र सरकारची कोरोना लसीकरणसंदर्भातील रणनिती नोटाबंदीपेक्षा कमी नाही, असं टीकास्त्र डागलं आहे. सामान्य नागरिक रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमावणार आणि शेवटच्या क्षणी काही मोजक्याच उद्योगपतींचा फायदा होणार,’�� असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.\nकोरोना जनजागृती करण्यासाठी छत्तीसगड सरकारची आगळीवेगळी लसीकरण मोहीम\nया आगोदर बोलतानाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना लसीकरण धोरणावरुन केंद्र सरकारला लक्ष केलं होतं. ‘’केंद्र सरकारचे लसीकरण धोरण हे भेदभाव करणारे असून दुर्बल घटकांना कोरोना लसीची हमी देण्यात आलेली नाही. मोदी सरकारची भेदभाव करणारी रणनिती आहे, लसीचे वितरणाची रणनिती नाही,’’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सुनावलं होतं. त्याचबरोबर स्थलांतरित मजूरांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे खापर जनतेवर फोडणारे सरकार सहकार्यची भूमिका खरच घेणार आहे का,’’ असा सवालही राहुल गांधी यांनी केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/do-proper-planning-control-corona-affected-number-district-read-who-said-hingoli-news", "date_download": "2021-07-30T02:08:15Z", "digest": "sha1:FA3N445OZ2HCSLAVBZYMUF33TZC5GQ2I", "length": 12949, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा...", "raw_content": "\nविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोलीत सोमवारी आढावा बैठक घेतली.\nजिल्ह्याची कोरोना बाधित संख्या नियंत्रणात तरी योग्य नियोजन करा, कोण म्हणाले वाचा...\nहिंगोली : दिवसेंदिवस कोरेानाचा प्रादुर्भाव वाढत असून, येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १३) आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nहेही वाचा - शेतकऱ्यांच्या तक्रारी ठरल्या खऱ्या, सोयाबीन बियाणाची उगवण क्षमताच नसल्याचे उघडे...\nप्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधा द्या\nया वेळी श्री. केंद्रेकर म्हणाले, मराठवाड्यातील इतर ���िल्ह्यांपेक्षा हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट वाढण्याचे संकेत असल्याने रुग्णाची संख्यादेखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अतिमहत्त्वाची असल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल होताच त्यास ऑक्सिजन मिळावे, यासाठी प्राथमिक उपचार कक्षात ऑक्सिजनची सुविधेसह तीन ते चार खाटांची सुविधा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील ३५० खाटांची संख्या ही किमान दोन हजार खाटांपर्यंत वाढवावी. ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी व्याधी आहे अशा व्यक्तींची माहिती तयार करावी. बाधित, संशयित रुग्णास होम क्वारंटाइन न करता संस्थात्मक क्वारंटाइनमध्येच ठेवावे.\nहेही वाचा - ‘एचएआरसी’ने धावले दोनशे वंचित बालकांच्या शैक्षणिक मदतीला... -\nसोयाबीन बियाणांचे नमुने घेऊन तपासणी करावी\nज्या शेतातील बियाणांची उगवण झाली नाही अशा बियाणांचे नमुने घेऊन तपासणी करावी; तसेच ज्या कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण झाली नाही अशा कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्याला मंजूर झालेल्या सहाशे विहिरींचा आढावा घेतला; तसेच पर्यावरणांचे संतुलन राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालये, रस्त्यांच्या दुतर्फा, वनविभागाच्या जागेवर आणि माळरानावरील टेकड्यांवर वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. केंद्रेकर यांनी केले. परिषद परिसरात केलेली वृक्षलागवडीची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील उपचाराकरिता भरती असलेल्या रुग्णांची भेट घेतली.\nजिल्हा रुग्णालयास आयुक्त केंद्रेकर यांची भेट\nहिंगोली : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे हिंगोली दौऱ्यावर आले असता, त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देत तेथील आरोग्यविषयक बाबींची तपासणी केली. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्यामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. औंढा रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा कोरोना रुग्णालय येथे भेट दिली. तेथे संपूर्ण वॉर्डनिहाय पाहणी केली. जिल्हा कोरोना रुग्णालय येथे दर्शनीय भागात कोरोना आजाराबाबत लावलेली माहिती प्रत्यक्ष पाहून कौतुक केले. येथील आयसोलेशन वॉर्डास भेट दिली. तेथील असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला व रुग्णांचे मनोधैर्य वाढविले व तेथील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले; तसेच रुग्णांच्या आहाराबाबत सांगितले व औषधी उपलब्ध करून घेण्याबदल सूचना दिल्या. तेथे काम करणाऱ्या सिस्टरचे कौतुक केले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.\nजिल्ह्यात आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना व प्रसिद्धी, जनजागृतीबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांचे कौतुक केले.\n(संपादन ः राजन मंगरुळकर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/ups-prayagraj-mass-graves-open-water-rises-ganga-a629/", "date_download": "2021-07-30T02:11:10Z", "digest": "sha1:L66ONT37HFZMOF6I3LVWL76IVOE6VHM6", "length": 21001, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "वेदनादायक! गंगेचं पाणी खवळले, वाळूत पुरलेले मृतदेह पाण्यावर तरंगले; २४ तासांत ४० अंत्यसंस्कार - Marathi News | In UP's Prayagraj, Mass Graves Open Up As Water Rises In Ganga | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n गंगेचं पाणी खवळले, वाळूत पुरलेले मृतदेह पाण्यावर तरंगले; २४ तासांत ४० अंत्यसंस्कार\nमागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत\n गंगेचं पाणी खवळले, वाळूत पुरलेले मृतदेह पाण्यावर तरंगले; २४ तासांत ४० अंत्यसंस्कार\nठळक मुद्देमागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं.अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे.\nप्रयागराज – मान्सूनच्या आगमनासोबतच उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीनं प्रशासनासमोर नवं आव्हान उभं केले आहे. गंगा नदीच्या किनारी वाळूत दफन केलेल्या मृतदेहांची समस्या वाढली आहे. हे दफन केले मृतदेह कोरोना रुग्णांचा असल्याचं संशय आहे. जसं जसं पाण्याच्या पातळीत वाढ होतेय तसं तसं वाळूत पुरलेले मृतदेह पुन्हा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत.\nमागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. बुधवारी काढलेल्या फोटोत एक मृतदेह नदीच्या किनारी आल्याचं दिसतंय. भगव्या रंगाचं वस्त्र असलेल्या या मृतदेहाच्या हातात सफेद रंगाचा सर्जिकल ग्लोव्जपण आहेत. मृतदेह प्रयागराजच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.\nमहापालिकेचे अधिकारी नीरज सिंह म्हणाले की, मागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आम्ही पूर्ण काळजीनं आणि प्रथेनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहोत. इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं. हा व्यक्ती मृत्यूपूर्वी आजारी असावा, कुटुंबाने त्याने इथेच सोडून पळ काढला असेल. ते घाबरल्याची शक्यता आहे. सर्व मृतदेहाची विल्हेवाट लागली नाही. काही मृतदेह अलीकडेच दफन केल्याचं दिसतं.\nप्रयागराजच्या महापौर अभिलाषा गुप्ता नंदी यादेखील नदीच्या किनारी मृतदेहांवर होत असलेल्या अंत्यसंस्कारात मदत करताना दिसून आल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की, अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे. मातीत ज्यारितीने मृतदेह दफन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लागते तसं वाळूमध्ये होत नाही. आम्हाला जिथे मृतदेह सापडत आहेत. आम्ही तातडीने त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.\nमागील महिन्यातही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये मृतदेह तरंगताना दिसून आले होते. स्थानिक राज्य सरकार लोकांना आवाहन करत होती की, जर कुणाला काही कारणास्तव मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणं जमत नसेल तर याबाबत आम्हाला कळवा, शासकीय व्यवस्थेतून या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तरीही अनेकजण नद्यांमध्ये मृतदेह फेकत असल्याचं समोर आलं होतं.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Uttar Pradeshcorona virusउत्तर प्रदेशकोरोना वायरस बातम्या\nक्राइम :पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल\nMumbai Corona Vaccine : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccine : \"कोरोनातून बरे झालेल्यांना लसीच्या दुसऱ्या डोसची गरजच नाही\"; ICMR रिसर्चमधून मोठा खुलासा\nCoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. ...\nशिक्षण :ठाकरे सरकारची मोठी घोषणा; शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १६,२५० रुपयांची सूट\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंगा, मुंबई येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला. ...\nपुणे :Corona virus Pune : पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या वर; अजित पवार निर्बंधांबाबत कडक निर्णय घेणार\nगुरुवारीही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे कमी आढळून आले आहे . ...\nआंतरराष्ट्रीय :Coronavirus: मोठा खुलासा कोरोनाच्या उत्पत्तीचं सत्य जगासमोर येऊ नये म्हणून चीनची लबाडी उघड\nCoronavirus: कोरोनाच्या महामारीनं गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर मोठं संकट उभं केले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. हा व्हायरस नेमका कुठून आणि कसा आला याचा शोधही सुरू आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अरे व्वा तब्बल 10 महिने, 43 वेळा टेस्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या आजोबांनी जिंकली कोरोनाची लढाई\nCoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. ...\n युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद\nगुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूं��ा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Death: आता खरा आकडा सांगा ऑक्सिजन मृत्यूंवरून मोदी सरकार अ‍ॅक्शनमध्ये, राज्यांना आदेश\nCorona Oxygen shortage Death: केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टेचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उच ...\nराष्ट्रीय :'असे' राष्ट्रपती होणे नाही कलाम साहेबांच्या स्वाक्षरीचा 'तो' चेक एमडींनी अजून जपलाय\nकलाम साहेबांची आज पुण्यतिथी; सर्वोच्च पदावर पोहोचूनही सर्वसामान्यांसोबतची नातं जपणारे राष्ट्रपती म्हणून कलाम देशवासीयांच्या आजही स्मरणात ...\nराष्ट्रीय :CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...\nCM Mamata Banerjee : यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. ...\n \"आपण थकलो आहोत, कोरोना नाही\" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण\n11 मेपासून सरासरी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्येत सातत्याने कमी होत आहे. मात्र, याच बरोबर, केंद्राने कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच, आपण थकलो आहोत, पण कोरोना व्हायरस नाही, असेही म्हटले आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय\nCorona Vaccination: मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBasavaraj Bommai: टाटांचा माजी कर्मचारी बनला कर्नाटकचा कारभारी, कोण आहेत बसवराज बोम्मई...\nपॉर्न'राज' उघड करण्यासाठी ईडीही सक्रिय; क्राईम ब्रँचकडून माहिती मागविली\n युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद\nKarnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री\nआता रविवारीही अकाउंटमध्ये जमा होणार पगार, बँक सुट्टी असली तरीही नो टेन्शन\nKokan Flood : इकडे शरद पवारांची सूचना, तिकडे राज्यपालांचे केंद्राकडून मदतीचे आश्वासन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/murshidabad-triple-murder-bengal-police-arrest-man-known-to-family", "date_download": "2021-07-30T00:11:47Z", "digest": "sha1:AWP26URLLH4F7RABWQ67WXYYY3Z6IR47", "length": 10198, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राजकीय रंग दिलेले मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण - द वायर मराठी", "raw_content": "\nराजकीय रंग दिलेले मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण\nया खून प्रकरणाने बंगालमध्ये राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली होती.\nमंगळवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबाद तिहेरी खून प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला. त्यांनी या प्रकरणी हत्या झालेल्या कुटुंबाला परिचित असलेल्या एका गवंडीकाम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. हा खून राजकीय हेतूने करण्यात आल्याचा भाजपचा आरोप होता व त्यामुळे त्याला धार्मिक हिंसेचे वळण दिले जात होते.\n३५ वर्षीय प्राथमिक शिक्षक बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्यूटी व आठ वर्षांचा मुलगा आंगन यांची मृत शरीरे जियागंज येथील त्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली होती. त्यानंतर एक आठवड्याने, म्हणजे सोमवारी रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरदिघीच्या सहापूर भागातून उत्पल बेहरा याला अटक करण्यात आल्याचे पोलिस सुपरिंटेंडंट मुकेश कुमार यांनी सांगितले.\nभाजप तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या हत्यांबद्दल ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली होती. हत्या झालेला शिक्षक आपला समर्थक असल्याचा दावा आरएसएसने केला होता. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच राजकीय वळण लागले होते. अर्थात पाल यांच्या कुटुंबाने त्यांचा कोणत्याही राजकीय संस्थेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.\nकुमार म्हणाले, पाल आणि बेहरा यांच्यामधील आर्थिक व्यवहारावरून झालेला बेबनाव या हत्यांना कारणीभूत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाल हे विमा एजन्ट म्हणूनही काम करत होते आणि २० वर्षीय बेहराने त्यांच्याकडून दोन जीवन विमा पॉलिसी खरेदी केल्या होत्या.\nबेहरा यांने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले की पाल यांनी त्याला पहिल्या पॉलिसीची पावती दिली परंतु दुसरी पावती देण्याच्या बाबतीत ते ट���ळाटाळ करत होते.\n“मागचे काही आठवडे पाल आणि बेहराची या विषयावरून भांडणे होत होती. पालने त्याचा अपमानही केला होता, ज्यामुळे बेहराने त्याला मारायचे ठरवले,” कुमार म्हणाले. पाल काही काळापासून आर्थिक विवंचनेत होता असेही त्यांनी सांगितले.\nबेहरा याच्या सागरदिघी या गावामधील प्राथमिक शाळेत पाल शिक्षक होता तेव्हापासून बेहरा त्याला ओळखत होता. आधी त्यांच्यातील संबंध सामान्य होते, मात्र पालने आपला पैसा हडपला असा बेहराला संशय आल्यापासून ते बिघडले.\nगुन्ह्यामध्ये वापरले गेलेले शस्त्र हस्तगत करण्यात आले आहे आणि बेहराने आपण त्यात सामील असल्याची कबुलीही दिली आहे, असा दावा मुकेश कुमार यांनी केला.\nतपासाच्या वेळी जियागंज आणि सागरदिघी येथील अनेक रहिवाश्यांनी पालने आपल्याकडून पैसे घेतले परंतु विमाहप्ते भरले नाहीत अशी तक्रार केली.\nद वायरने या प्रकरणाबाबत, आणि त्या अनुषंगाने चाललेल्या चिखलफेकीबाबत यापूर्वीही लिहिले होते. बंगाल पोलिसांनी पुन्हा पुन्हा त्याचा इन्कार केला असूनहीदिलीप घोष, संबित पात्रा, आणि बाबुल सुप्रियो यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या खुनांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला होता.\nजागतिक भूक निर्देशांक : ११७ देशांमध्ये भारत १०२ वा\nरामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Koolkrazy/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A5%A8", "date_download": "2021-07-30T00:09:00Z", "digest": "sha1:UVFGS36X6RBP4NZNSMKUF5BJAUZUTN7E", "length": 4678, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Koolkrazy/धुळपाटी/२ - विकिपीडिया", "raw_content": "\n< सदस्य:Koolkrazy‎ | धुळपाटी\nयेथे माझ्या हॅरी पॉटर कथानकातील लेखांच्या कामाबद्दलच्या सद्य स्थितीची माहिती आहे.\nहॅरी पॉटर कथानकातील ���ेख[संपादन]\nहॅरी पॉटर कथानकातील पात्र\nहॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन\nहॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स\nहॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान\nहॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर\nहॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स\nहॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस\nहॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१९ रोजी २१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?p=1981", "date_download": "2021-07-30T00:19:02Z", "digest": "sha1:TWPXYBO2DC35EE2DGN5VWFCD6P3T6IJM", "length": 6573, "nlines": 147, "source_domain": "sangsakhi.com", "title": "सोबतीण - सांगसखी", "raw_content": "\nसखे इथे तुच तुझी सोबतीण आहेस गं\nअन् शिकून घे संगणक\nहो ज्ञानाने परिपूर्ण सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nहिरकणी तू—शूर नारी तू\nशिकून घे संरक्षणाचे धडे\nतुलाच करायचे तुझे रक्षण सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nजरा वेळ काढ आपल्यासवे\nआनंद मिळे छंद जोपासवे\nकर मिळकत त्यातून सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nनको घेऊ उपकार कुणाचे\nनको दबू पुढे कुणाचे\nहो परिपक्व तू पूर्णत्वाने सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nनको रमू वाॅट्सअप न् फेसबुकात\nशिकून घे नेटबॅंकिंग अन् शेअरबाजार\nहो व्यवहार चतुर सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nदुसऱ्याचं प्रेमाखातर करता करता\nकधीतरी पडगं स्वत:च्या प्रेमात\nजाणून घे गं स्वत:चं अस्तित्व सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nनको तुझ्यावर नवऱ्याचा मालकीहक्क\nअन् नको सासू-सासऱ्यांच्या मिळकतीत हिस्सा\nहो तुच तुझीच स्वतंत्र सखे\nइथे तुच आहेस तुझी सोबतीण गं\nअगदी बरोबर आपल्या साठी जगायल\nएका वयात अल्यावर मैत्रिणी पहिजे\nखुपच सुंदर कविता..स्त्रियांनी आजचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वतः प्रगल्भ होणे गरजेचे झाले आहे. यामुळेच मुलगा-मुलगी भेदभाव दूर होइल आणि प्रत्येक धर्मामध्ये, प्रदेशामध्ये मूलींचा आणि त्याबरोबरच समाजाचाही विकास ��ोइल.\nसंधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद\nNext Next post: सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली\nओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची\nनयनांचे नयनांना इशारे [...]\nस्मरणांजली : अभिनेत्री स्मिता पाटील\nपाणीदार डोळे आणि निरागस [...]\nसांग सखी सांग स्री मन एक [...]\nती कमावते त्याच्या [...]\nमुले परदेशात आईवडील [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3/5dd4edf64ca8ffa8a298da72?language=mr", "date_download": "2021-07-30T00:57:07Z", "digest": "sha1:4MKRUUJVMDNHKRTQEHUEAJJJ6LWDI5RG", "length": 7103, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आयएआरआयने विकसित केले गव्हाचे सुधारित वाण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआयएआरआयने विकसित केले गव्हाचे सुधारित वाण\nभारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) गव्हाच्या काही प्रगत जाती विकसित केल्या आहेत ज्या कमी कालावधीत जास्त उत्पादन देतात. एचडी ३०४३ या गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टर सुमारे ६६ क्विंटल आहे. या गव्हाच्या वाणाची तांबेरा रोगाची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्याची दर्शविली आहे. एचआय १५६३ या वाणाची देखील तांबेरा रोगाची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्याची दर्शविले असून, या वाणांचे उत्पादन प्रति हेक्टरी ३८ क्विंटल आहे.\nएचडी २९८७ हा गव्हाचा वाण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि तामिळनाडूच्या मैदानी प्रदेशात पेरणीसाठी योग्य आहे. पर्जन्यमान क्षेत्रात (पावसावर आधारित क्षेत्रात) हेक्टरी २.०-२.२ क्विंटल उत्पादन तर मर्यादित सिंचन असलेल्या क्षेत्रात ३-३.२ क्विंटल आहे. गव्हाचे वाण चपाती बनवण्यासाठी योग्य आहे. एचडी २९८५ हा गव्हाचा वाण, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि मैदानी प्रदेशात पेरणीसाठी योग्य आहे. गव्हाच्या या जातीचे उत्पादन ३.५ ते ४ क्विंटल प्रति हेक्टरी आहे. या वाणाचा एकूण पीक कालावधी १०५-११० दिवसांचा आहे. संदर्भ:- कृषी जागरण १८ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दि���ेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nबाजारभावकृषी वार्ताकांदासल्लागार लेखकृषी जागरणकृषी ज्ञान\nकांद्याचे भाव वाढले: १५ दिवसांत दुप्पट भाव\n➡️ कांद्याचे भाव पुन्हा एकदा अश्रू ढाळत आहेत. दिल्ली आणि मुंबईसह देशातील बर्‍याच भागात गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर दोन ते तीन पट वाढले आहेत. या वाढीमागील कारण पुरवठा...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nकृषी वार्ताव्हिडिओयोजना व अनुदानकृषी जागरणकृषी ज्ञान\n घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.\n👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी जनधन योजनेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी ही योजना २८ ऑगस्ट...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nया' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये काय आहे ही योजना वाचा सविस्तर.\n➡️ देशामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११.५ कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तर ही...\nकृषि वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Prasannakumar", "date_download": "2021-07-30T02:08:58Z", "digest": "sha1:NBVDEGJWE45VUCWGW5TTLKEOEOK4TWJF", "length": 11839, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Prasannakumar साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor Prasannakumar चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n०८:३०, २७ फेब्रुवारी २०१२ फरक इति +१,३४०‎ सदस्य चर्चा:Prasannakumar ‎ →‎येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी\n१९:४३, २७ डिसें��र २०११ फरक इति +१०१‎ घोरपड ‎\n१९:४२, २७ डिसेंबर २०११ फरक इति +४६८‎ घोरपड ‎\n१९:४०, २७ डिसेंबर २०११ फरक इति +३५६‎ घोरपड ‎\n१९:३९, २७ डिसेंबर २०११ फरक इति +१३४‎ न घोरपड ‎ नवीन पान: ''''''घोरपड'''''' ( इंग्रजी: बेंगाल मॉनीटर/Bengal_ monitor) [en:Bengal monitor]\n१९:१८, २३ नोव्हेंबर २०११ फरक इति +१,०१०‎ आजरा ‎ →‎भूगोल\n१९:११, २३ नोव्हेंबर २०११ फरक इति +५९‎ आजरा ‎\n१९:१०, २३ नोव्हेंबर २०११ फरक इति +५२‎ आजरा ‎\n१९:०९, २३ नोव्हेंबर २०११ फरक इति +६६५‎ आजरा ‎\n१८:१२, ५ ऑगस्ट २०११ फरक इति +६३१‎ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 ‎ →‎अतिउत्तम मार्गदर्शन\n२२:२४, ४ जून २०११ फरक इति +६२‎ अंजली (अभिनेत्री) ‎\n२२:२२, ४ जून २०११ फरक इति +३१२‎ जीवा (अभिनेता) ‎ →‎Filmography\n२२:१६, ४ जून २०११ फरक इति +१७२‎ जीवा (अभिनेता) ‎\n०९:०७, २८ मे २०११ फरक इति +२९४‎ प्रसन्न (अभिनेता) ‎ →‎चित्रपट कारकिर्द\n०९:०४, २८ मे २०११ फरक इति +१८४‎ प्रसन्न (अभिनेता) ‎\n२२:०८, २३ मे २०११ फरक इति +३३०‎ कार्तिका नायर ‎\n१२:०८, २१ मे २०११ फरक इति −६४‎ सदस्य:Prasannakumar ‎\n१२:०४, २१ मे २०११ फरक इति +११२‎ तमन्ना भाटिया ‎\n१२:०२, २१ मे २०११ फरक इति +११३‎ तमन्ना भाटिया ‎\n१८:४६, २० मे २०११ फरक इति +२४३‎ न पिया बाजपेयी ‎ नवीन पान: '''पिया बाजपै''' (इंग्रजी:Piaa Bajpai) (ईटवाह, उत्तर प्रदेश, भारत) ) हि एक भा...\n१८:४४, २० मे २०११ फरक इति +८३९‎ कार्तिका नायर ‎\n१८:४१, २० मे २०११ फरक इति +२७९‎ न कार्तिका नायर ‎ नवीन पान: '''कार्तिका नायर'''(इंग्रजी:Karthika Nair मल्याळम:കാർത്തിക നായർ ) हि एक भारतीय...\n२०:३७, २९ एप्रिल २०११ फरक इति −४५‎ केंब्रिजची डचेस कॅथरीन ‎\n२०:३७, २९ एप्रिल २०११ फरक इति +२,१३०‎ केंब्रिजची डचेस कॅथरीन ‎\n२०:३०, २९ एप्रिल २०११ फरक इति +१५३‎ केंब्रिजची डचेस कॅथरीन ‎\n२०:२७, २९ एप्रिल २०११ फरक इति +१४‎ केंब्रिजची डचेस कॅथरीन ‎\n२०:२५, २९ एप्रिल २०११ फरक इति +८४‎ न डचेस ऑफ कँब्रिज ‎ कॅथरीन मिडल्टन कडे पुनर्निर्देशित\n२०:२५, २९ एप्रिल २०११ फरक इति +२,२९०‎ न केंब्रिजची डचेस कॅथरीन ‎ नवीन पान: '''कॅथरीन,डचेस ऑफ कँब्रिज \"' ( जन्म नाव : कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन रोमन ...\n२०:२४, २९ एप्रिल २०११ फरक इति +८५‎ न केट मिडल्टन ‎ कॅथरीन मिडल्टन कडे पुनर्निर्देशित\n२३:३७, १९ एप्रिल २०११ फरक इति +८२९‎ जेम्स अ‍ॅलन ‎ →‎जेम्स अ‍ॅलन ह्यांची पुस्तकसूची\n२३:३६, १९ एप्रिल २०११ फरक इति +२,६८४‎ जेम्स अ‍ॅलन ‎\n१३:२८, १९ एप्रिल २०११ फरक इति +२२‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎हे सुद्धा पहा\n१��:२६, १९ एप्रिल २०११ फरक इति +२५‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎हे सुद्धा पहा\n१३:२६, १९ एप्रिल २०११ फरक इति +८५‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎हे सुद्धा पहा\n१३:२४, १९ एप्रिल २०११ फरक इति +१२६‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎बाह्यदूवे\n१३:२२, १९ एप्रिल २०११ फरक इति −२६‎ श्रीरामाचे पूर्वज ‎\n१३:२२, १९ एप्रिल २०११ फरक इति +५२‎ श्रीरामाचे पूर्वज ‎\n१३:२१, १९ एप्रिल २०११ फरक इति +१०‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎बाह्यदूवे\n१३:२१, १९ एप्रिल २०११ फरक इति +७७‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎बाह्यदूवे\n१३:२०, १९ एप्रिल २०११ फरक इति +१६४‎ श्रीरामाचे पूर्वज ‎ →‎संदर्भ\n१३:१९, १९ एप्रिल २०११ फरक इति +४२८‎ श्रीरामाचे पूर्वज ‎\n१३:१६, १९ एप्रिल २०११ फरक इति +४९०‎ न श्रीरामाचे पूर्वज ‎ नवीन पान: '''श्रीरामाचे वंशज''' किंवा भगवान राम ह्यांची वंशावळ (पूर्वजांसाहित)...\n११:२५, १६ एप्रिल २०११ फरक इति +१‎ सदस्य:Prasannakumar ‎\n११:२२, १६ एप्रिल २०११ फरक इति +४९‎ खुलताबाद ‎ →‎खुलताबाद येथील महत्वाच्या ऐतिहासिक वास्तु\n११:२१, १६ एप्रिल २०११ फरक इति +८८६‎ खुलताबाद ‎\n११:१४, १६ एप्रिल २०११ फरक इति +१,३२५‎ खुलताबाद ‎\n११:०७, १६ एप्रिल २०११ फरक इति +१५४‎ खुलताबाद ‎\n११:०७, १६ एप्रिल २०११ फरक इति +१२१‎ खुलताबाद ‎\n१९:१५, १ फेब्रुवारी २०११ फरक इति −३२‎ सोनम कपूर ‎\n१९:१४, १ फेब्रुवारी २०११ फरक इति +१,३७१‎ सोनम कपूर ‎\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.allmoviesonglyrics.in/2021/06/sunya-sunya-maifilit-mazya-lyrics-lata.html", "date_download": "2021-07-30T01:09:02Z", "digest": "sha1:J66V4TQDI3KWTH72PJP6BDWENFVKDQ3M", "length": 4028, "nlines": 44, "source_domain": "www.allmoviesonglyrics.in", "title": "Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या Lyrics - Lata Mangeshkar - All Movie Song Lyrics", "raw_content": "\nSong: Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या\nसुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा-पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्व���ांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या या माझ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/something-is-happening-sharad-pawar-and-prashant-kishor-meet-again-in-delhi-discussions-in-political-circles-abound/", "date_download": "2021-07-30T01:27:09Z", "digest": "sha1:2JMCGHNGETL22RRW4RHZHJAFNWLUSDV5", "length": 9481, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काही तरी घडतंय! शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत पुन्हा भेट ;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण – Dainik Prabhat", "raw_content": "\n शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत पुन्हा भेट ;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात आज दिल्लीत दुसरी बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू आहे. त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रीय स्तरापासून ते राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी दोघांची पहिली बैठक मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली होती.\nदरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पीके अर्थात प्रशांत किशोर पवारांच्या घरी १२ जून रोजी शुक्रवारी पोहचले होते. तिथे या दोघांमध्ये विस्तृत चर्चाही झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांच्या घरी जेवणही घेतले. या भेटीचे वृत्त समोर आले आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या भेटीमुळे अनेक अंदाज वर्तवले जाऊ लागले, अफवांचेही पीक आले.\nया बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही या भेटीला वैयक्तिक स्वरुपाची भेट असल्याचे सांगत अफवांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.\nप्रशांत किशोर यांनीदेखील या भेटीला सद्भावना भेट असेच म्हटले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तृणमूल कॉंग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांना ��न्यवाद देण्यासाठीच्या ‘धन्यवाद यात्रे’चा हा एक भाग असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nगिरिष बापटांचा अजित पवारांवर निशाणा म्हणाले, ”दादा, शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं, पण…\n“विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देण्यात यावे”-राज ठाकरे\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”; आशिष…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/terrorists/", "date_download": "2021-07-30T01:29:53Z", "digest": "sha1:KMU7X6G2FEGI6O32J74PPSZ2U3374B54", "length": 3248, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Terrorists Archives | InMarathi", "raw_content": "\nअक्षरधाम मंदिरावर हल्ला, १७ वर्षांचा तपास आणि थेट काश्मीर कनेक्शन\nया भयानक हल्ल्यात ३० भाविकांनी आपले प्राण गमावले तर एक राज्य पोलीस अधिकारी आणि एक कमांडो या हल्ल्यात शहीद झाले.\nहे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच\nह्या समाजात अशीही माणसं आहेत जे समाजप्रिय नसतात, समाजकंटक म्हणून ओळखले जातात, ज्यांना समाजात शांती नको असते, आपलं वर्चस्व, वरचढपणा त्यांना सिद्ध करायचा असतो\nयाला जीवन ऐसे नाव\nमुलीच्या बड्डे पार्टीच्या खरेदीसाठी गेलेल्या दांपत्याचा मुलाचा जीव वाचवताना मृत्यू\nलेकीच्या बड्डेपार्टीच्या खरेदीसाठी एल पासो येथील एका शॉपिंग मॉल मध्ये गेले असताना झालेल्या गोळीबारात सोबत घेतलेल्या आपला तान्हुल्याचा जीव वाचवताना दोघांवर देखील काळाने झडप घातली.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?p=2279", "date_download": "2021-07-29T23:49:08Z", "digest": "sha1:QR2KNJ3Y6LTGOKDGWVSRIISXTGDS4K2O", "length": 5886, "nlines": 89, "source_domain": "sangsakhi.com", "title": "पौष्टीक उपमा - सांगसखी", "raw_content": "\nएक वाटी रवा, एक वाटी सोयाबीन, पाव वाटी मोडाची मटकी, पाव वाटी पालक बारीक चिरून, पाव वाटी फरसबी बारीक चिरून वाफवून घेणे, एक मोठा कांदा, एक गाजर, दोन टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, दोन भाजलेले पापड, थोडी चिरलेली कोशिंबीर, मोहरी, जिरे, हिंग तेल, मीठ, कढीपत्ता\nमिक्सरमध्ये सोयाबीनचा रवा तयार करून घ्या. रवा पातेल्यात भाजत घाला. अर्धवट भाजत आल्यावर त्यात सोयाबीन चा रवा मिसळून हलका भाजून बाजूला ठेवा. कांदा बारीक चिरून ठेवा. गाजर किसून ठेवा. एका कढईत तेल गरम करा.त्यात मोहरी,जिरे,कढीपत्ता, हिंग घालून फोडणी करा, त्यात चिरलेला कांदा,पालक,गाजर,फरसबी,मटकी घाला.\nमंद आचेवर हे सर्व जिन्नस पाच मिनिटे चांगले वाफवा. बेताचे पाणी व मीठ घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात रवा टाका. शिजल्यावर भांडे खाली उतरवा, वाढताना त्यावर चिरलेले टोमॅटो, पापडाचा चुरा व चिरलेली कोथिंबीर पसरून घाला.\nPrevious Previous post: विल्मा रुडाल्फची संघर्षपूर्ण कहाणी \nNext Next post: डॉ रखमाबाई सावे राऊत (पडद्यामागील महानायिका )\nप्रिय सखी पुर्वीच्या [...]\nमी अबला की सबला\nकिती सोसला मी वनवास या [...]\nसर्वसामान्य ग्रामीण, आदिवासी स्त्रियांना सकारात्मक प्रेरणा देणारी अखंड ऊर्जा\nआयुष्यात विशिष्ट लक्ष्य [...]\nमहिलांच्या उन्नतीसाठी मोफत शिक्षण\nज्या कुंटूंबात फक्त एकच [...]\nडॉ. काशिनाथ घाणेकर : …आणि बेशिस्त वर्तनाने अकाली मृत्यू\nपरवा आणि डॉ. काशिनाथ [...]\n‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ – श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयतेचा वेगळा अनुभव देणारे गाणे.\nमराठी रंगभूमीवरील पहिला [...]\nमहाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्ने��ल माणिकराव जगताप\nस्नेहल माणिकराव जगताप [...]\nमाधवराव गेल्या वर्षीच [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T00:17:37Z", "digest": "sha1:S4HULZZXZPC2FDE4LYLK6SCBTBJLCAIX", "length": 6234, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nवेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड\nविंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ\nवेस्ट इंडीज वि. न्यूझीलंड\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nवेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया\nवेस्ट इंडीज वि. बांगलादेश\nविंडवार्ड आयलंड क्रिकेट संघ (१९९९-सद्य)\nस्रोत: [] (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे ग्रेनाडातील एक क्रिकेटचे मैदान आहे. हे १८८७ साली बांधण्यात आले व २००७ साली क्रिकेट विश्वचषक, २००७चे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.\n१. २८ जून - २ जुलै २००२ वेस्ट इंडीज न्यूझीलंड अनिर्णित २००२ [१]\n२. १७-२१ जुलै २००९ वेस्ट इंडीज बांगलादेश बांगलादेश २००९ [२]\n३. २१-२५ एप्रिल २०१५ वेस्ट इंडीज इंग्लंड इंग्लंड २०१५ [३]\n१. १४ एप्रिल १९९९ वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १९९९ [४]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/pandit-jawaharlal-nehur-555-special-cigarette/", "date_download": "2021-07-30T01:59:46Z", "digest": "sha1:FR4OJDHX57Y6YVDTM6G3W55CGQCHXDMG", "length": 11710, "nlines": 85, "source_domain": "tumchigosht.com", "title": "महागड्या आणि खास सवयींसाठी खुप प्रसिद्ध होते नेहरू, विमानातून मागवली होती खास सिगरेट – Tumchi Gosht", "raw_content": "\nमहागड्या आणि खास सवयींसाठी खुप प्रसिद्ध होते नेहरू, विमानातून मागवली होती खास सिगरेट\nमहागड्या आणि खास सवयींसाठी खुप प्रसिद्ध होते नेहरू, विमानातून मागवली होती खास सिगरेट\nराजकारणाच्या इतिहासात अनेक नेत्यांच्या संबंधित कथा आजच्या काळातही चर्चेचा विषय राहिल्या आहेत. जरी ते मोठेमोठे नेते आपल्याला सोडून गेले असतील पण त्यांच्या कथा नेहमी लक्षात राहतात. अशा बर्‍याच कथा आहेत पण आपल्या भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे किस्से खुप प्रसिद्ध आहेत.\nराजकीय वर्तुळात या कथांबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, परंतु या कथा नेहमीच सर्वसामान्यांसाठी मनोरंजक असतात. असाच एक किस्सा जवाहरलाल नेहरूशी संबंधित आहे. चला आपण संपुर्ण किस्सा जाणून घेऊया. नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे एक प्रख्यात वकील होते.\nते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते देखील होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव स्वरूप राणी होते. त्या काश्मिरी ब्राह्मण होत्या आणि त्यांनी १८८६ मध्ये त्यांनी मोतीलाल नेहरू यांच्याशी लग्न केले होते. जवाहरलाल नेहरू लहानपणापासूनच वाचन-लेखनात हुशार होते.\nजवाहरलाल नेहरू यांनी सुरूवातीचे आयुष्य अलाहाबादमध्ये घालवले. ते लहानपणापासूनच हुशार होते. वयाच्या १५ व्या वर्षी नेहरूंना इंग्लंडच्या हॅरो स्कूलमध्ये अभ्यासासाठी पाठवले गेले. हॅरोहून ते केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेले आणि तेथे त्यांनी तीन वर्ष अभ्यास करून नैसर्गिक विज्ञान विषयात पदवी संपादन केली.\nलंडनमधील इनर टेंपलमध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९१६ मध्ये नेहरूंचे कमला कौल यांच्याशी लग्न झाले. कमला दिल्लीमध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी कुटुंबातील होत्या.\nमोतीलाल नेहरू १९१९ आणि १९२० मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९१९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधींबरोबर सामिल झाले. ते गांधीजींसोबत बर्‍याच ठिकाणी गेले. पंडित जवाहरलाल नेहरू ९ वेळा तुरुंगात गेले. नेहरू यांना ११ वेळा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.\nप्रत्येकजण आपल्या एका वेगळ्या शैलीमुळे किंवा वेशभुषेमुळे प्रसिद्ध होता. त्यांच्या उंच कॉलरच्या जॅकेटच्या निवडीमुळे नेहरू जॅकेट फॅशन आयकॉन बनले. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. संसदीय सरकारची स्थापना आणि निर्बंधक परराष्ट्र व्यवहार धोरण जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले.\nपंडित नेहरूंनी मध्य प्रदेशचे नाव ठेवले. तत्कालीन नेते शंकर दयाल शर्मा यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. यामुळे नेहरू भोपाळ येथे वारंवार येत असत. पंतप्रधान असताना त्यांनी अनेकवेळा भोपाळला भेट दिली आहे. भोपाळवर त्यांचे खूप प्रेम होते. भोपाळचे नैसर्गिक रंग आणि हवामान त्यांना आवडायचे.\nभोपाळमध्ये त्यांच्या नावावर बरीच संस्था, रुग्णालये, शाळा आहेत. मध्य प्रदेशातील नेहरूंच्या जीवनाशी संबंधित एक विशेष किस्सा देखील आहे. एकदा नेहरू भोपाळच्या दौर्‍यावर होते, तेव्हा त्यांनी राजभवनला भेट दिली होती. तेव्हा त्यांची सिगार संपलेली होती.\nदरम्यान, भोपाळमध्ये नेहरूंच्या ५५५ ब्रॅंडच्या सिगरेटचे पाकीट कोठेच सापडले नाही. नेहरू यांना जेवण केल्यानंतर सिगारेट ओढण्याची सवय होती. कर्मचार्‍यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी भोपाळ ते इंदूर एक विशेष विमान पाठवले. त्या विमानाने सिगरेट मागवण्यात आली होती.\nएक व्यक्ती सिगरेटची काही पाकिटे घेऊन इंदूर विमानतळावर आला आणि विमान पॅकेट घेऊन परत भोपाळला आले. राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या रोचक किस्स्याचा उल्लेख आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nसेट मॅक्स चॅनेलवर वारंवार सुर्यवंशम चित्रपट का दाखवतात वाचा यामागचे खरे कारण\nएकेकाळी मुंबईच्या चाळीत सिंगल रुममध्ये राहणाऱ्या पंकज त्रिपाठीने आज मुंबईमध्ये खरेदी केले करोडोंचे घर\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीच्या आधी घडलेला संवाद…\n‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यासोबतचे राज ठाकरे यांचे कनेक्शन…\nबाबासाहेब भोसले: महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र खुप लवकर विसरला\nअसा पंतप्रधान ज्याने अन्न सोडले पण अमेरीकेच्या धमकीसमोर झुकला नाही, वाचा पुर्ण किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/pappu-lad/", "date_download": "2021-07-29T23:58:12Z", "digest": "sha1:HNLUM3TQNL5W3CLGAB6D5ES3FPIU6RNS", "length": 11119, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "२४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार १२ चित्रपट! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार १२ चित्रपट\n२४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार १२ चित्रपट\non: February 19, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nनिर्माते सदानंद लाड करणार अनोखा विक्रम\n८ मराठी, ३ भोजपुरी व १ हिंदी चित्रपटाचा समावेश\nकाहीतरी वेगळी कामगिरी करून रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजूला सापडतात. जसं की, वस्तूंचा संग्रह, गिर्यारोहण… मात्र निर्माते पप्पू तथा सदानंद लाड एका वेगळ्याच विक्रमासाठी सज्ज आहेत. त्यांनी निर्मिती केलेले १२ चित्रपट एकाच दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आजवर अशी कामगिरी कुठेही झालेली नाही. लाड यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.\nया चित्रपटांची पहिली झलक एका खास कार्यक्रमात दाखवण्यात आली. पप्पू लाड यांनी आतापर्यंत ‘सुपारी’, ‘बाप माणूस’, ‘अण्णा लय भारी’ इत्यादी चित्रपटांसोबत अनेक म्युझिक अल्बम्सची निर्मिती केली आहे. लाड यांच्या एल. जी. प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या व अंकुर मुव्हीज प्रस्तुत ८ मराठी, ३ भोजपुरी व एक हिंदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे. कुंभारवाडा डोंगरी, लाडाची चिंगी, स्वामी, माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड, एक कटिंग चाय (दिग्दर्शक : जय तारी), धुरपी (दिग्दर्शक – शशिकांत तुपे ), शू… तो आलाय (दिग्दर्शक – बाळासाहेब गोरे), देहांत (दिग्दर्शक – भगवानदास), मनातल्या उन्हात (दिग्दर्शक – विशाल सातव) हे मराठी चित्रपट, मोहब्बत कि जंग (दिग्दर्शक कामेश्वर सिंग), (प्रेम कि गंगा (दिग्दर्शक नकुल प्रसाद), खून की पुकार (दिग्दर्शक नकुल प्रसाद) हे भोजपुरी चित्रपट आणि यही है जिंदगी (दिग्दर्शक जय तारी) या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे.\nयाशिवाय देहांत या चित्रप��ाची निर्मितीची प्रक्रिया सुरू असून, तो ह्या वर्षअखेरीला पूर्ण होणार आहे. या चित्रपटाची झलक याच दिवशी दाखविली जाणार आहे. मनमिळावू स्वभाव आणि अडचणीत असलेल्यांना मदतीसाठी सदैव तत्पर असलेले सदानंद लाड गिरगाव ते कोल्हापूर परिसरात सुपरिचित आहेत. त्यांचा मित्रपरिवार सर्वत्र विस्तारलेला आहे.\n‘आजवर आयुष्यात खूप मोठ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. या सर्वांमुळे आयुष्य अधिक समृद्ध झालं. माझे राजकीय गुरू प्रेमकुमार शर्मा आणि जेष्ठ बंधू आनंद लाड यांच्या अर्थपूर्ण मार्गदर्शनामुळेच माझं जीवन खऱ्या अर्थाने विकसित झालं. आयुष्य हे छान छान गोष्टी करण्यासाठी असतं असं मी मानतो. त्यातल्या काही गोष्टी साध्य झाल्या तरी समाधान लाभतं. माझा मुलगा अंकुरही आता माझं काम पुढे नेत आहे’, असं निर्माते सदानंद लाड यांनी सांगितलं.\nएकाच दिवशी १२ चित्रपट प्रदर्शित करण्याच्या कल्पनेविषयी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असं सहनिर्माते अंकुर लाड म्हणाले.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pfizer-modern-vaccines-affect-fertility-research-reveals-this-information/", "date_download": "2021-07-30T00:40:14Z", "digest": "sha1:QWKETFK2FKGDKT5JQ6UPTHERCD56YOAF", "length": 10195, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फायझर, मॉडर्नाच्या लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम?; संशोधनातून ‘ही’ माहिती उघड – Dainik Prabhat", "raw_content": "\nफायझर, मॉडर्नाच्या लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम; संशोधनातून ‘ही’ माहिती उघड\nनवी दिल्ली : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाने सर्वांना हैराण करून सोडले आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचा बऱ्याच देशांना फायदा देखील झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली करोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे.\n‘जामा’ या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.\nलस टोचण्यापूर्वी संशोधनात ९० दिवस आधी करोनाग्रस्त किंवा लक्षणं असलेल्या लोकांचा समावेश करण्यात आला नाही. संशोधनात सहभागी झालेल्या पुरुषांना करोना लसीचा पहिला डोस देण्याआधी वीर्याचे नमुने घेण्यात आले. तर, लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ७० दिवसांनी पुन्हा वीर्याचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रशिक्षित तज्ज्ञांनी विविध मानकांवर शुक्राणूंची तपासणी केली.\nया दोन्ही वेळेस वीर्यातील शुक्राणूंच्या संख्येत फरक नसल्याचे दिसून आले.संशोधनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या भीतीमुळे अनेकजण लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे या शंका दूर करण्याची अधिक आवश्यकता आहे.\nअमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये करोना लसींविरोधात अफवा सुरू होत्या. फायझर, मॉडर्नाची लस घेतल्यानंतर शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे अनेकजणांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र, आता करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शुक्राणूंच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नसल्याचे संशोधनात समोर आले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसाडेअकरा हजार मुलांचे तात्पुरते प्रवेश\nखासगीकरण नाही, उत्पन्न वाढीवर भर : परिवहन मंत्री\nभूगर्भात काही बदल होतायत का, राज्य सरकार करणार अभ्यास; तज्ज्ञांची समिती नेमणार…\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगा��ला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n आकाशातून नऊ तारे अचानक गायब तब्बल\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nभूगर्भात काही बदल होतायत का, राज्य सरकार करणार अभ्यास; तज्ज्ञांची समिती नेमणार – अजित पवार\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/abhijit-pendharkar-writes-balak-palak", "date_download": "2021-07-30T02:13:25Z", "digest": "sha1:6PGSMNCJ5Y3ADQ5EXUFFJ36CQNIWUK4C", "length": 9508, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बालक-पालक : पसाराच पसारा चोहीकडे", "raw_content": "\nबालक-पालक : पसाराच पसारा चोहीकडे\n‘मी चार दिवस गावाला जातेय, तेवढ्यात घरभर पसारा करून ठेवू नका. मी परत येईन, तेव्हा घर आत्ता आहे तसं दिसलं पाहिजे’ असं बजावून आई बाहेरगावी गेली होती. तिच्या मैत्रिणींबरोबर काहीतरी भेटीगाठींचा कार्यक्रम होता. खरंतर चार दिवस आई घरी नाही, त्यामुळं बाबांकडून सगळे हट्ट पुरवून घेता येतील, याचाच मुलांना आनंद झाला होता, पण आई जाताना तसं दाखवून देणं धोक्याचं होतं. मुलांनी आईला अगदी गहिवरल्या अंतःकरणानं निरोप दिला.\n‘चार दिवस काय करायची ती मजा करा, पण घरात पसारा पाडू नका,’ अशी सूचना बाबांनी मुलांना केली. आईला घरात पसारा आवडत नाही, हे त्यांना माहीत होतं. मुलांनाही ही अट सोयीची वाटली.\n‘ताई, हा तुझा टॉवेल आहे ना इथं का टाकलायंस’’ दुसऱ्याच दिवशी सकाळी घरात युद्ध पेटण्याची लक्षणं दिसू लागली.\n‘माझा नाहीये तो. तुझाच असेल, आळश्या\n‘माझा असा नाहीये, बघ जरा’’ धाकटाही हार मानायला तयार नव्हता.\nशेवटी बाबांनी मध्यस्थी केली. सोफ्यावर पडलेल्या ओल्या टॉवेलवरून भांडण जुंपलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं.\n‘कुणाचा���ी असेना, आपल्याला दिसल्यावर आपण उचलून ठेवायचा रे भांडता कशाला’’ बाबांनी कानमंत्र दिला आणि टॉवेल उचलून दांडीवर वाळत घातला.\n‘बाबा, हा तुमचाच टॉवेल आहे ना’’ ताईला बाबांची लबाडी बरोबर लक्षात आली. बाबांनाही आता कबूल करणं भाग होतं. आपण थोडा आळशीपणा केला, हे त्यांनी मान्य केलं. ते पिझ्झा मागवायचं टाळत होते, पण संध्याकाळी त्यांना तो मागवावा लागला.\n‘आपण उद्यापासून घरात एक मोठा खोकाच ठेवू. जो काही पसारा असेल, तो उचलून त्या खोक्यात टाकायचा. प्रत्येकानं त्या खोक्यात डोकवायचं, आपला काही पसारा आहे का बघायचं आणि तो आवरून टाकायचा.’’ बाबांनी सूचना केली. दरवेळी आपापला पसारा आवरत बसण्यापेक्षा आणि त्यावरून ओरडा खाण्यापेक्षा हे मुलांना सोयीचं वाटत होतं.\nदुसऱ्या दिवसापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. प्रत्येक जण दुसऱ्याचा पसारा अगदी हिरिरीनं उचलून त्या खोक्यात टाकत होता. संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या वस्तू जागेवर ठेवत होतं.\nचार दिवस मजेत गेले. दोन दिवस बाहेरून डबा आला, एक दिवस पिझ्झा झालाच होता, एक वेळ बाबांनी स्वयंपाकाचा प्रयोग केला, तोही मुलांना आवडला. एके दिवशी मुलांनी उत्साहानं स्वयंपाकघरात लुडबूड केली. चार दिवस संपले आणि आई यायचा दिवस उजाडला.\n‘घर नीट ठेवलं आहात ना रे’’ आईनं निघायच्या आधी गावाहून फोन केल्यावर मुलांना विचारलं.\n‘होऽऽऽऽ’’ मुलांनी अगदी उत्साहानं उत्तर दिलं.\nआता आल्यावर कुठलीही बोलणी खावी लागणार नाहीत, याचं मुलांना समाधान होतं. मुलांना शिस्तीत ठेवून घरही नीट ठेवल्याबद्दल बाबांना अभिमान वाटत होता. आई यायच्या आधी एकदा मुलांनी एकदा त्या खोक्यातही बघून घेतलं. कुठंच अडचण वाटत नव्हती.\nआई आली, तिचं उत्साहात स्वागत झालं. आईचं घराकडं लक्ष गेलं आणि मुलांचं आईच्या चेहऱ्याकडं. तिला कुठेही काहीही पसारा दिसणार नाही, अशी मुलांना खात्री होती.\nएवढ्यात आई म्हणाली, ‘‘बाकी सगळं ठीक आहे, पण हा खोका कुणी ठेवलाय इथं कशाला हा पसारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/after-10-hours-corona-infected-grandfather-was-cremated-baitulmal", "date_download": "2021-07-30T01:39:59Z", "digest": "sha1:43IR256SY3XQCOAV7DKOF4QA2PDG2LMV", "length": 6661, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अखेर 10 तासांनी आजोबांवर झाले अंत्यसंस्कार : पुन्हा एकदा कोल्हापूरात माणुसकीचे दर्शन", "raw_content": "\nबैतुलमाल समितीचे योगदान ; व्हॉटसऍपवरील आवाहनाला प्रतिसाद\nअखेर 10 तासांनी आजोबांवर झाले अंत्यसंस्कार : पुन्हा एकदा कोल्हापूरात माणुसकीचे दर्शन\nकोल्हापूर : कोविडच्या संकटकाळात मृतदेहाच्या वाट्याला एकाकीपण येत असताना एका व्हॉटसऍप ग्रुपवर आलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तब्बल 10 तासानंतर कोरोनाग्रस्त आजोबांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. बैतुलमाल समितीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक वसा जोपासत आज आणखी एक जबाबदारी पार पाडली.\nशिवाजी पेठेतील काळकाई गल्ली परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आज सकाळी आजोबांचा कोरोनाने मृत्यू झाला. आजीही कोरोना पॉझिटीव्ह होत्या. कोरोना मृत्यूमुळे आजोबांचा मृतदेह बाहेर आणण्यास कुणी पुढे आले नाही. आदित्य बेडेकर यांनी कोल्हापूर मिडीया ग्रुपवर यासंबंधी पोस्ट शेअर केली. त्यास कॉंग्रेसचे तरूण कार्यकर्ते तौफिक मुल्लाणी, अब्दुल मलबारी यांनी प्रतिसाद दिला.\nहेही वाचा- राजेश क्षीरसागर यांच्या या नंबरीची आहे कार्यकर्त्यांना भुरळ\nप्राचार्य डॉ. महादेव नरके, माजी नगरसेवक सचिन चव्हाण हे सातत्याने संपर्कात होते. रोहन स्वामी, संतोष पाटील याकामी पुढे आली. ग्रुपच्या सदस्यांनी अपार्टमेंटचा पत्ता शोधला. दुपारी चारच्या सुमारास आजोबांचा मृतदेह प्लॅस्टिक कागदात गुंडाळून बाहेर काढला. शववाहिका बोलवून तब्बल 10 तासानंतर मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पाठविला. आजींनाही कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले. एखाद्याने कोरोनाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी फारसे कुणी पुढे येत नाही. बैतुलमाल समिती सदस्यांनी संकटकाळातही धाडस दाखवून आजपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/womens-test-possibility-follow-india-a607/", "date_download": "2021-07-30T01:19:12Z", "digest": "sha1:ML7IRDQODBMY6LBCEKAFDIDQSUGRSHFK", "length": 13857, "nlines": 119, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महिला कसोटी : भारतावर फॉलोऑनची नामुष्की; पावसाच्या व्यत्ययात इंग्लंडचे वर्चस्व - Marathi News | Women's Test: possibility of follow-on to India | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार २९ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमहिला कसोटी : भारतावर फॉलोऑनची नामुष्की; पावसाच्या व्यत्ययात इंग्लंडचे वर्चस्व\nतिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव २३१ धावात संपुष्टात आला. त्यामुळे यजमान संघाने फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला.\nमहिला कसोटी : भारतावर फॉलोऑनची नामुष्की; पावसाच्या व्यत्ययात इंग्लंडचे वर्चस्व\nब्रिस्टल : भारतीय महिला संघाला शुक्रवारी येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा पहिला डाव २३१ धावात संपुष्टात आला. त्यामुळे यजमान संघाने फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला.\nभारताने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला त्यावेळी दुसऱ्या डावात १ बाद ८३ धावांची मजल मारली होती. त्यावेळी अर्धशतक झळकावणाऱ्या शेफाली वर्माला (नाबाद ५३) दीप्ती शर्मा (नाबाद १८) साथ देत होती. त्यावेळी भारतीय संघ ८२ धावांनी पिछाडीवर होता. इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ३९६ धावांवर घोषित केल्यानंतर भारतावर १६५ धावांची आघाडी मिळवली.\nगुरुवारी दुसऱ्या दिवशी १७ वर्षीय शेफाली वर्मा (९६) व स्मृती मानधना (७८) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर भारताने एकापाठोपाठ पाच विकेट गमावल्या. शुक्रवारी भारताने ५ बाद १८७ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्याच धावसंख्येवर भारताने दोन विकेट गमावल्या. एका टोकाला दीप्ती शर्मा कायम होती, पण दुसऱ्या टोकाकडून तिला योग्य साथ लाभली नाही. भारताने आज २१.२ षटकांत ५ गडी गमावत ४४ धावांची भर घातली. दीप्ती शर्मा २९ धावा काढून नाबाद राहिली. पूजा वस्त्राकरने १२ धावांचे योगदान दिले. या दोघींनी नवव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली, पण भारताला फॉलोऑन टाळण्यात अपयश आले.\nइंग्लंड पहिला डाव ९ बाद ३९६ (डाव घोषित). भारत पहिला डाव ८१.२ षटकात सर्वबाद २३१ (शेफाली वर्मा ९६, स्मृती मानधना ७८, दीप्ती शर्मा नाबाद २९, पूजा वस्त्राकर १९, एक्लेस्टोन ४-८८, नाईट २-७, ब्रंट, स्किवर, श्रबसोल व क्रॉस प्रत्येकी एक बळी).\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nक्रिकेट :IND vs SL : दुसऱ्या ट्वेंटी-२०त राहुल द्रविडनं १२व्या खेळाडूकडे पाठवली चिठ्ठी; बघा त्यात नेमकं काय लिहिलं होतं...\nIndia vs Sri Lanka, 2nd T20I : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली\nIndia vs SL 2nd T20I live : संघातील ९ प्रमुख खेळाडूंना मालिकेतून माघार घ्यावी लागल्यानंतर चार पदार्पणवीरांसह टीम इंडिया आज मैदानावर उतरली होती. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video\nIND vs SL 2nd T20I Int Live Score : भारताच्या १३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ३९ धावांत दोन विकेट्स गमावल्या. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : वनिंदू हसरंगानं केली महेंद्रसिंग धोनीची 'कॉपी'; पाहा भन्नाट व्हिडीओ..\nIND vs SL 2nd T20I Int Live Score : शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी\nIND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ...\nक्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर\nIND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. Sri Lanka have won the toss and they've decided to bowl first. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n\"तुम्ही काय मामलेदारांना पाहायला दौरे करता का\", अजित पवारांचं नारायण राणेंना रोखठोक प्रत्युत्तर\nParliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका\nMirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा\nभाजप-मनसेचं सूत जुळणार का; 'त्या' भूमिकांचा दाखला देत राज ठाकरे स्पष्टच बोलले\nCoronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”\nलॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्��ष्ट संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsckida.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-29T23:57:58Z", "digest": "sha1:2LCGPEB4C5RZ2Y2TN37UKGBWIOSBWZMA", "length": 13768, "nlines": 214, "source_domain": "www.mpsckida.in", "title": "राज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट - 2020 - MPSCKIDA - MPSC Exam Preparation Mock Test", "raw_content": "\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 5\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 4\nस्पर्धा परिक्षा सराव प्रश्न संच क्र: 3\nBook Listसंदर्भ पुस्तक सुची\nराज्यसेवा पूर्व परीक्षा बुकलिस्ट – 2020\nपूर्व परीक्षेचे स्वरुप : पेपर 1 व 2\nसामान्य अध्ययन – 1 (GS-) (100 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (सकाळी 11 ते 1)\nसामान्य अध्ययन – 2 (C – SAT) ( 80 प्रश्न 200 गुण वेळ 2 तास) (दुपारी 3 ते 5)\n0.33% -ve marking आहे… तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका बरोबर उत्तराचे गुण वजा करण्यात येतात.\nसामान्य अध्ययन – 1\nप्राचीन भारत : आर. एस. शर्मा – (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nमध्ययुगीन भारत : सतीश चंद्रा (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nआधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात):- श्रीकांत जाधव – युनिक अकैडमी (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nआधुनिक महाराष्ट्र : 11 वी स्टेट बोर्ड नवे व् जुन्या पुस्तकातून हा घटक पूर्ण कव्हर होऊंन जाईल.(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nमहाराष्ट्रातील समाजसुधारक : के सागर (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nमहाराष्ट्राचा भूगोल : ए. बी. सवदी (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nभारताचा भूगोल :डॉ. अनिरुद्ध / के. ए. खतीब (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nजगाचा भूगोल – जिआग्राफी थ्रू मैप्स वर्ल्ड, के. सिद्धार्थ (मराठीत उपलब्ध) (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nसचिन भस्के / अनिल कोलते (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\n(यापेक्षा 5 ते 10 वी स्टेट बोर्ड जरी वाचले व् 11 वी NCERT Biology केले तरी हा विषय कव्हर होतो… जवळजवळ 20 प्रश्न येतात विज्ञान घटकाचे राज्यसेवेत तेहि स्टेट बोर्ड मधून)\nजैवतंत्रज्ञान : (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nरंजन कोलंबे (आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nमहाराष्ट्र आर्थिक पाहणी 2019-20\nकेंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल\nराज्यशास्त्र व पंचायत राज :\nइंडियन पॉलिटी – एम्. लक्ष्मीकांत (मराठी) (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nसंपूर्ण राज्यव्यवस्था – तुकाराम जाधव (युनिक अकैडमी)(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nके’सागर / किशोर लव्हटे (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nयोगेश नेतनकर / युनिक अकैडमी(कलर बुक)(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nयुनिक बुलेटिन मंथली मैगजीन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nपृथ्वी परिक्रमा मंथली मैगजीन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nसिम्पलीफाइड पब्लिकेशन्स(आ‍ॅनलाईल खरेदी करा)स्पॉटलाइट – सुशिल बारी(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nटॉपर 777 – इद्रीस पठान(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nसकाळ इयर बुक(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\n(वरीलपैकी कोणतेही एक प्रकाशनाचे बुक्स घ्या व जे एकदा घेतले तेच कायम continue वाचत रहा.)\nसामान्य अध्ययन – 2\nसंपूर्ण C – SAT – प्रणिल गिल्डा\nC – SAT Decoded – सारथी प्रकाशन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nबुद्धिमत्ता चाचणी – सुजित पवार / फिरोज पठान / सचिन ढवले / संदीप आरगड़े(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nसमग्र अंकगणित – फिरोज पठाण / सचिन ढवले(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nगतवर्षीच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका :\nसामान्य अध्ययन पेपर 1 ला 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित- के’सागर / प्रवीण चोरमले / सिम्पलीफाइड पब्लिकेशन्स(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nC-SAT 2013 ते 2019 पर्यँत आयोगाच्या प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणांसाहित- सचिन ढवळे/ज्ञानदीप प्रकाशन(आ‍ॅनलाईल खरेदी करा)\nलोकसत्ता, मटा, इंडियन एक्सप्रेस, दी हिंदू, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईयर बुक – 2020, PIB News\n1. वरील पुस्तके मी फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करूनच दिली आहेत.\n2. अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका वाचून काढा. (2013 ते 2019 पर्यंतच्या)\n3. पुस्तके घेतांना नेहमी नवीन आवृत्ती घ्या.\n4. वर उल्लेखित केलेल्या बुक्स व्यतिरिक्त अजून काही वेगळी पुस्तके तुमच्या कडे असतील किंवा confuse होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा…\n6. याव्यतिरिक्त आपणाकडे –\nआधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर व् बेल्हेलर (आ‍ॅनलाईन खरेदी करा), गाठाळ, शांता कोठारे, के’सागर, डॉ. बिपन चंद्रा, जयसिंगराव पवार\nमहाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nभूगोल व् कृषी : ए. बी. सवदी (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nभूगोल व् पर्यावरण : ए. बी. सवदी (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nअर्थशास्त्र : रंजन कोलंबे (आ‍ॅनलाईन खरेदी करा)\nसा. विज्ञान : सोनाली भुसारे/ नवनाथ जाधव\nपर्यावरण – तुषार घोरपडे, ही पुस्तके असतील तरी आपण हेच continue करू शकता.\nआपलाच मित्र, नी3 अहि��राव\nमराठी व्याकरण आ‍ॅनलाईन Free Mock Test -1\nमराठी व्याकरण आ‍ॅनलाईन Mock Test -2 मोफत सोडवा\nNext articleपोलिस भरती मोफत आ‍ॅनलाईन टेस्ट – 1\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 2\nपोलिस भरती सराव पेपर – 2\nपोलिस भरती सराव पेपर -1\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 2\nआरेाग्य विभाग भरती सराव परिक्षा क्रं – 1\nमहात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/vitthal-and-varkari-rap-song-bap-panduranga-nrst-157843/", "date_download": "2021-07-30T01:43:07Z", "digest": "sha1:27VBTPLQAZPCJQO7I2EO4A4Z3W4Z3TFW", "length": 14044, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "'बाप पांडुरंग' | विठ्ठल व वारकरी यावर हे पहिलेच रॅप सॉंग, रॅप सॉंगमधून अनुभवा 'वारी'! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\n'बाप पांडुरंग'विठ्ठल व वारकरी यावर हे पहिलेच रॅप सॉंग, रॅप सॉंगमधून अनुभवा ‘वारी’\n'खास रे टीव्ही' नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. 'ट्रम्प तात्या' यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास 'पाब्लोशेठ', 'बायडेन बापू' , 'एलोन मस्क', 'थेट भेट' या बरोबरच \"चहा प्या\", \"गावरान मुंडे\" आणि \"उसाचा रस\" या सारख्या नाविन्यपूर्ण गाण्यांपर्यंत अव्याहत सुरु आहे.\nरॅप सॉंग म्हटलं की तरुणाईचे लगेच लक्ष वेधले जाते. अशाच एका रॅप सॉंगची सध्या धूम आहे, ते म्हणजे ‘खास रे टीव्ही’च्या विठ्ठलावर तयार केलेल्या ‘बाप पांडुरंग’ या गाण्याची. वैशिष्ट्यपूर्ण आणि विठ्ठलावर तयार केलेल्या ���ा पहिल्या रॅप सॉंगची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ‘बाप पांडुरंग’ या रॅप सॉंगमध्ये विठ्ठल व वारकरी यांचे असलेले नाते यावर भाष्य केलेले आहे.\n‘खास रे टीव्ही’ नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. ‘ट्रम्प तात्या’ यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास ‘पाब्लोशेठ’, ‘बायडेन बापू’ , ‘एलोन मस्क’, ‘थेट भेट’ या बरोबरच “चहा प्या”, “गावरान मुंडे” आणि “उसाचा रस” या सारख्या नाविन्यपूर्ण गाण्यांपर्यंत अव्याहत सुरु आहे. यातील “उसाचा रस” हे गाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट देखील केले होते.\nअशाच एका प्रयोगातून त्यांनी ‘बाप पांडुरंग’ हे रॅप सॉंग बनवले आहे. विठ्ठल व वारकरी यावर बनवलेले हे पहिलेच रॅप सॉंग आहे. हे रॅप सॉंग निरंजन पेडगावकर (निरू), संजा, वैभव चव्हाण, रॉकसन यांनी लिहिले, गायले आहे. या तिघांसह सुमारे ४० ते ५० कलाकार घेऊन चित्रित करण्यात आलेल्या आणि घर बसल्या वारीचा आनंद देणाऱ्या या रॅप सॉंगचे दिग्दर्शन विशाल सांगळे व संजा यांनी केले आहे, या गाण्याचे संगीत दिग्दर्शन निरंजन पेडगावकर (निरु) यांनी केले आहे. हे रॅप सॉंग बनवताना टीमला शिवशंभो भजनी मंडळाचे (घिसरेवाडी) मोठे सहकार्य लाभले आहे. हे गाणं बोपदेव घाट, भिवरी गाव व पुण्यातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.\nया गाण्याविषयी बोलताना निर्माते नरेंद्र फिरोदिया म्हणाले “आषाढी वारीचे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्वाचे स्थान आहे. कोरोनामुळे मागील वर्षी वारी झाली नाही व यावर्षी देखील खूप कमी लोकांना वारीत जाण्याची परवानगी मिळाली आहे. ‘खास रे टीम’ने विठ्ठलावर केलेले रॅप साँग एक अनोखा प्रयोग आहे कारण हे नेहमीच्या पठडीतलं रॅप सॉंग नाही. ‘खास रे टीव्ही’ने सादर केलेले विविध प्रकारचे व्हिडीओज आणि गाणी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. या गाण्याद्वारे या टीमने विठ्ठलाचे एक नवे रूप आपल्यासमोर सादर केले आहे. या गाण्याने लोकांना विठ्ठल दर्शनाची अनुभूती होईल.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाख�� -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/en/circulars", "date_download": "2021-07-30T02:22:30Z", "digest": "sha1:H7S7BNQKZ57QJ3ZDR345EV2QVJ5XNOPD", "length": 78797, "nlines": 504, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "CIRCULAR", "raw_content": "\n1482 4234 General Administration Department अतिक्रमण विभागाकडे वरिष्ठ लिपिक या पदावरील सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 28.07.2021\n1481 4232 General Administration Department श्रीमती अस्मिता सुर्यकांत तांबे (धुमाळ), गट विकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती, लोणार यांना पुणे महानगरपालिकेकडील ‘सहाय्यक आयुक्त’ (वर्ग-१) या पदावर प्रतिनियुक्तीने रुजू करून घेणेबाबत. 28.07.2021\n1480 4233 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ‘प्रशासन अधिकारी’ वर्ग-२ या पदावरून ‘सहाय्यक आयुक्त’ वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 28.07.2021\n1479 4231 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांचे माहे जुलै २०२१ व ऑगस्ट २०२१ अखेर ऐच्छिक सेवानिवृत्तीबाबत. 28.07.2021\n1477 4228 General Administration Department मा.लाड/पागे कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचार्यांच्या वारसांना घाणभत्ता वारस /अनुकंप तत्वावर नियुक्ती प्रकरणातील प्रतिज्ञापत्र व संमतीपत्राबाबत.. 27.07.2021\n1476 4229 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील विविध संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करणेसाठी हरकती / सूचना मागविणेबाबत. 26.07.2021\n1475 4227 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोविड लसीकरण या कामाकरिता एकवट वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात \"डाटा एन्ट्री ऑपरेटर\" यांना नियुक्ती देणेबाबत. 26.07.2021\n1473 4225 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा ��त्वाने मनपा सेवेत घेणेबाबत (श्री.ओंकार धनंजय घोलप) 23.07.2021\n1472 4224 General Administration Department पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाबाबत. 23.07.2021\n1471 4223 General Administration Department श्री. सोमनाथ बनकर, महापालिका सहाय्यक आयुक्त, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत 22.07.2021\n1470 4222 General Administration Department आदेश-श्री. विजय लांडगे, उप आयुक्त (तांत्रिक) यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 20.07.2021\n1467 4219 Information Technology Department पुणे मनपा सोशल मिडिया कक्षाची व्यापक स्वरूपामध्ये अंमलबजावणी करणेबाबत. 19.07.2021\n1465 4217 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.तुकाराम ज्ञानेश्वर असवले ) 19.07.2021\n1464 4216 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.ऋषिकेश प्रदिप खडके) 19.07.2021\n1463 4215 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.भुषण वसंत घुले) 19.07.2021\n1462 4214 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.सौरभ रमेश कामठे) 19.07.2021\n1461 4213 General Administration Department पुणे महानगरपालिका अभियांत्रिकी संवर्गातील ‘अधिक्षक अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावर पदस्थापना देणेबाबत. 16.07.2021\n1460 4212 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - लसीकरण केंद्रांकरिता अधिकारी / कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत 16.07.2021\n1459 4211 General Administration Department पुणे महानगरपालिकेकडे प्रतिनियुक्तीने अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती रुबल अग्रवाल यांना कार्यमुक्त करणेबाबत. 15.07.2021\n1457 4209 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील \"लघुलेखक ( निम्नश्रेणी ) \" वर्ग - ३ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 15.07.2021\n1456 4208 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील \"लघुलेखक ( उच्चश्रेणी ) \" वर्ग - २ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 15.07.2021\n1455 4207 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील \"लघुलेखक (निवडश्रेणी)\" वर्ग - २ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 15.07.2021\n1453 4205 General Administration Department आज्ञापत्र-पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील ‘अधिक्षक अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावरु�� ‘मुख्य अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 13.07.2021\n1452 4204 Chief Accountant शुद्धी पत्रक पुणे मनपा कडील पुरवठाधारक यांचे बिलातून कपातीबाबत 13.07.2021\n1451 4203 Additional Municipal Commissioner (General) पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना वाहन भत्ता देणेचे कार्यपद्धतीबाबत. 12.07.2021\n1450 4202 Additional Municipal Commissioner (General) महानगरपालिकेतील अधिकारी सेवकांना अन्य विभागामध्ये पदोन्नती अथवा बदली होवून सुद्धा बढतीपूर्व पदाचे बद्लीपूर्व खात्यातील पदाचे भत्ते सुरु असलेबाबत. 12.07.2021\n1449 4201 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.( श्री.राकेश धनाजी कदम ) 09.07.2021\n1448 4200 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.राजाराम रामदास सणस) 09.07.2021\n1447 4199 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.विघ्नेश विनोद दायमे ) 09.07.2021\n1446 4198 Chief Accountant कार्यालय परिपत्रक पुणे मनपा कडील पुरवठा धारक यांचे बिलातून कपात करणेबाबत 09.07.2021\n1445 4197 Labour Welfare Office महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६० (अ ) 29.07.2021\n1444 Chief Accountant कार्यालय परिपत्रक आयकर विवरण पत्राबाबत 09.07.2021\n1443 Chief Accountant कार्यालय परिपत्रक - आयकर विवरण पत्राबाबत 09.07.2021\n1442 General Administration Department पुणे महानगरपालिकेत TULIP कार्यक्रमाअंतर्गत भवन रचना विभागाकडे BE Civil या इंटर्नशिप ट्रेडसाठी नियुक्त केलेल्या इंटर्न उमेदवारांना इतर विभागामध्ये इंटर्नशिपसाठी वर्ग करणेबाबत. 08.07.2021\n1441 General Administration Department श्री. सौरभ विनायक जांभूळकर, लिपिक टंकलेखक, वर्ग - ३ विद्युत विभाग यांचा पुणे मनपा सेवेतील राजीनामा मंजूर करणेबाबत. 08.07.2021\n1440 General Administration Department अतित्वर्य/महत्वाचे-लोकसभा अतारांकित प्रश्न क्र. ३९२२. 08.07.2021\n1439 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. पुणे महानगरपालिका भवन येथे म.न.पा. अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी कार्यन्वित लसीकरण केंद्राकरिता सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 07.07.2021\n1438 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी करोना विषाणू आजाराच्नेया (कोविड-१९) अनुषंगाने पुणे महानगरपालिका व.एम.पी.एम.एल. कडील कर्मचारी यांचे नियुक्बातीबत. 07.07.2021\n1437 General Administration Department आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी यांचे कामकाज व्यवस्थेबाबत 07.07.2021\n1436 General Administration Department पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करणेत आलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दैनंदिन कामकाजाबाबत. 06.07.2021\n1435 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. नगररोड वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत कोविड केअर सेंटर, स्वॅब सेंटर व लसीकरण केंद्रावर डाटा एन्ट्रीकरिता सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 06.07.2021\n1434 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. CSR चे अनुषंगाने कामकाजाबाबत. 06.07.2021\n1433 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, बाणेर येथे अधिकारी/कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत 05.07.2021\n1431 General Administration Department पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करणेत आलेल्या तेवीस महसुली गावांबाबत. 05.07.2021\n1430 Social Development Department संस्थांना र. रू. ३ लाखांपर्यंतची कामे विना निविदा देणेबाबत. 05.07.2021\n1429 General Administration Department परिपत्रक कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांना कार्यमुक्त करून रोटेशन नुसार शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत 02.07.2021\n1428 General Administration Department श्री. सतेज चंद्रकांत सोनकांबळे वैद्यकीय अधिकारी श्रेणी - ब यांना पुणे महानगरपालिका सेवेतून कमी करणेबाबत. 01.07.2021\n1427 General Administration Department पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी (वर्ग - १) यांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेणी लागू करणेबाबत. 01.07.2021\n1426 District Planning & Development Committee मा. विधानसभा / विधानपरिषद सन २०२१ चे द्वितीय पावसाळी अधिवेशन काळात दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत कार्यालय न सोडणेबाबत. 01.07.2021\n1425 General Administration Department पुणे महानगरपालिका सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांचे नामनिर्देशन व पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ निवडसूची तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या खातेनिहाय बढती समितीमधील मागासवर्गीयांचे प्रतिनिधी यांचे नेमणूकीबाबत 01.07.2021\n1424 General Administration Department कार्यालय परिपत्रक-पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील विविध संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची प्रारूप सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करणेबाबत.(प्रशासन-२) 01.07.2021\n1423 General Administration Department पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करणेत आलेल्या तेवीस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्राच्या दैनंदिन कामकाज व्यवस्थेबाबत. 30.06.2021\n1422 General Administration Department श्री. सोमनाथ बनकर, महापालिका सहाय्यक आयुक्त, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा क��लावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 30.06.2021\n1421 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - स्वॅब सेंटर व लसीकरण केंद्राकरिता अधिकारी / कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत. 30.06.2021\n1420 General Administration Department पुणे महानगरपालिकेकडील कर आकारणी व कर संकलन विभागास अंदाजपत्रकातील दिलेली उद्दिष्टे व त्यानुषंगाने लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 29.06.2021\n1419 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांचे माहे जून २०२१ व जुलै २०२१ अखेर ऐच्छिक सेवानिवृत्तीबाबत. 29.06.2021\n1418 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.सुहास बाळकृष्ण भोंडवे) 28.06.2021\n1416 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्रीमती.प्रियंका दिपक दुर्गाडे) 24.06.2021\n1415 General Administration Department कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या ताक्ररींची चौकशी करणेसाठी प्रत्येक कार्यालयात \"अंतर्गत तक्रार समिती गठित\" करणेबाबत. 24.06.2021\n1414 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वॉर रूम २४x७ येथे नेमणूक केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे कामकाजाबाबत 24.06.2021\n1413 Primary Education Department पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षण संवर्गातील विविध पदावरील कार्यरत सेवकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिद्ध करणेबाबत 24.06.2021\n1412 General Administration Department आदेश-महापालिका सहाय्यक आयुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग या पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 23.06.2021\n1411 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नेमणूक केलेल्या पी.एम.पी.एम.एल. कडील कर्मचारी यांचे कामकाजाबाबत. 23.06.2021\n1410 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोविड लसीकरण या कामाकरिता एकवट वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना नियुक्ती देणेबाबत. 23.06.2021\n1409 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील \"लिपिक टंकलेखक\", वर्ग-३ (२५% पदोन्नती) पदावरील तदर्थ पदोन्नतीच्या रुजू अहवालाबाबत. 22.06.2021\n1408 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांना कार्यमुक्त करणे बाबत. 22.06.2021\n1407 Primary Education Department पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक संवर्गातील विविध पदावरील कार्यरत सेवकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिद्ध करणेबाबत 22.06.2021\n1406 Primary Education Department पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक संवर्गातील विविध पदावरील कार्यरत सेवकांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिद्ध करणेबाबत... 22.06.2021\n1405 General Administration Department पुणे महानगरपालिकेकडील कर आकारणी व कर संकलन विभागास अंदाजपत्रकातील दिलेली उद्दिष्ट व त्यानुषंगाने वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक उपलब्ध करून देणेबाबत. 21.06.2021\n1404 General Administration Department पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड -१९ करिता खाजगी रुग्णालय मार्फत देण्यात येणाऱ्या बिलाची तपासणी (प्री ऑडीट) करणेकामी कर्मचारी उपलब्ध करून देणे बाबत 21.06.2021\n1403 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायायोजनेअंतर्गत कामकाजकरीतअसलेले अधिकारी/कर्मचारी यांचे बाबत. 21.06.2021\n1402 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत कोविड केअर सेंटर (CCC) मधील अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाबाबत. 21.06.2021\n1401 General Administration Department निवडणूक विभाग या खात्याच्या कामकाज व्यवस्थेबाबत. 21.06.2021\n1400 General Administration Department शुद्धीपत्रक - अभियांत्रिकी संवर्गातील “अधिक्षक अभियंता (स्थापत्य)” वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 21.06.2021\n1399 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाया योजने अंतर्गत कामकाज करीत असलेले अधिकारी/कर्मचारी यांचे बाबत 21.06.2021\n1398 General Administration Department आदेश-पुणे महानगरपालिकेकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत श्री. जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करणेबाबत. 20.06.2021\n1397 General Administration Department आदेश-पुणे महानगरपालिकेकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत श्री. संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करणेबाबत. 20.06.2021\n1396 General Administration Department आदेश-पुणे महानगरपालिकेकडे प्रतिनियुक्तीने कार्यरत श्रीमती आशा राऊत, सहाय्यक आयुक्त यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करणेबाबत. 20.06.2021\n1395 General Administration Department आदेश-श्री. माधव जगताप, उप आयुक्त, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 18.06.2021\n1394 Sports Department दिनांक २१ जून २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण��� मनपा व रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्थेमार्फत पुणे महानगरपालिकेतील मा.सभासद,मा.अधिकारी वर्ग व कर्मचारी यांचेकरिता योग दिनाचे आयोजन करणेबाबत.( कार्यालयीन परिपत्रक ) 18.06.2021\n1393 General Administration Department HRMS प्रणालीमध्ये मनपा प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे व मनपा सेवेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करणेबाबत (कार्यालयीन आदेश ) 17.06.2021\n1392 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.रोहित रविकांत नाईक) 15.06.2021\n1391 General Administration Department मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाकडील घाणभत्ता देण्यात येतो अशा सफाई सेवकाच्या वारसास वारस हक्क करार , मा.लाड/पागे कमिटीच्या शिफारशी नुसार व मे.राज्य शासनाचे दि.३०/०६/१९९४ चे निर्णयानुसार शेड्युलमान्य पदावर हंगामी नियुक्तीबाबत. (श्री.आमृत आपृगा कसबे) 15.06.2021\n1390 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.रोहित तुलसीदास उपरपेल्ली ) 14.06.2021\n1389 General Administration Department पुणे महानगरपालिकेकडील पाणीपुरवठा विभागास थकीत पाणीपट्टी वसुली करणेकरिता लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 11.06.2021\n1388 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नेमणूक केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे कामकाजाबाबत. 11.06.2021\n1387 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांना कार्यमुक्त करणे बाबत. 11.06.2021\n1386 General Administration Department पुणे स्मार्ट सिटी कंट्रोल रूम येथे कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत. 10.06.2021\n1384 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.नागेश संजय गायकवाड ) 09.06.2021\n1383 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.हेमंत दयानंद कामठे) 09.06.2021\n1382 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील उद्यान सेवा संवर्गातील “उद्यान निरीक्षक” वर्ग-३ या पदावरून \"सहाय्यक उद्यान अधिक्षक” वर्ग-२ या वरिष्ठ पदावर तदर्थ पदोन्नतीने नेमणूकीबाबत. 09.06.2021\n1381 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील दिनांक ३१/०३/२०१८ अखेर अंतिम केलेल्या सेवाज्येष्ठता यादीमधील “लिपिक टं��लेखक, श्रेणी-३” सेवकांची शैक्षणिक अर्हता विषयक माहिती पदोन्नती प्रक्रियेसाठी अद्ययावत करणेबाबत. 09.06.2021\n1380 Additional Municipal Commissioner (General) कार्यालयीन आदेश : पुणे महानगरपालिकास्तरावर कार्यरत असणारे अधिकारी/कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या डोस बाबतची माहिती सादर करणेबाबत 08.06.2021\n1379 General Administration Department पुणे महानगरपालिका शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील विविध पदावरील सेवकांची दि. ३१/१२/२०२० अखेर सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिध्द करणेबाबत. 08.06.2021\n1378 General Administration Department कोरोना विषाणू संसर्गाने निधन झालेल्या श्रेणी-क व श्रेणी-ड मधील कर्मचाऱ्यांचे वारस नियुक्ती मागणी अर्ज वारसांना संपर्क करून दाखल करून घेणेबाबत. 08.06.2021\n1377 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत-स्वत:चे ओळखपत्र नसणारे नागरिकांचे लसीकरणासाठी Key Facilitator नियुक्त करणेबाबत. 07.06.2021\n1376 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रीमती किशोरी शिंदे, महापालिका सहाय्यक आयुक्त यांचेकडील पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 07.06.2021\n1375 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत (पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ करिता शासकीय व खाजगी दवाखाने येथील कर्मचारी यांचे कामकाजाबाबत) 07.06.2021\n1374 Health Department कार्यमुक्ती आदेश – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ रुग्णांकरिता खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे करिता नियुक्त करण्यात आलेल्या सेवकांना कार्यमुक्त करणे बाबत. 07.06.2021\n1373 Health Department कार्यमुक्ती आदेश – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ रुग्णांकरिता खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे करिता नियुक्त करण्यात आलेल्या सेवकांना कार्यमुक्त करणे बाबत. 07.06.2021\n1372 Health Department कार्यमुक्ती आदेश – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ रुग्णांकरिता खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे करिता नियुक्त करण्यात आलेल्या सेवकांना कार्यमुक्त करणे बाबत. 07.06.2021\n1371 General Administration Department कोरोना विषाणू संसर्गाने निधन झालेल्या श्रेणी-क व श्रेणी-ड मधील कर्मचाऱ्यांचे वारस नियुक्ती मागणी अर्ज वारसांना संपर्क करून दाखल करून घेणेबाबत. 07.06.2021\n1370 General Administration Department पुणे महानगरपालिकेत TULIP कार्यक्रमाअंतर्गत BE.Civil या इंटर्नशिप ट्रेडसाठी उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत. 07.06.2021\n1369 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोविड लसीकरण या कामाकरिता एकवट वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात \"डाटा एन्ट्री ऑपरेटर\" यांना नियुक्ती देणेबाबत. 07.06.2021\n1368 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.अझर रज्जाक तांबोळी) 04.06.2021\n1367 General Administration Department पुणे मनपातील कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान 3 वर्षाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांची \"आरोग्य निरीक्षक\" (वर्ग-३) (वेतनश्रेणी रु. ५२००-२०२००+ग्रेड पे २८००+मान्य भत्ते) या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती देणेबाबत 03.06.2021\n1366 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील चतुर्थश्रेणी संवर्गातून \"लिपिक टंकलेखक\" वर्ग-3 (२५% पदोन्नती) या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 03.06.2021\n1365 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील \"सहाय्यक समाज विकास अधिकारी ” श्रेणी -३ या निम्न संवर्गातून \" उप समाज विकास अधिकारी '' श्रेणी - २ या वरिष्ठ संवर्गातील पदावर पदोन्नतीने नेमणूकीबाबत. 03.06.2021\n1364 Garden Department माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम १९ (१) व ५ (२) नुसार,उद्यान विभागाकडील अपिल अधिकारी , जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांचे नियुक्तीबाबत 03.06.2021\n1363 Labour Welfare Office लोक प्रशासनातील अत्युत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कामाकरिता पारितोषिक प्राप्त अधिकारी/कर्मचारी यांची माहिती कळविणेबाबत 03.06.2021\n1362 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. सेन्ट्रल मेडिकल स्टोअर, गाडीखाना, आरोग्य विभाग येथे लिपिक टंकलेखक उपलब्ध करून देणेबाबत. 02.06.2021\n1361 General Administration Department पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती अधिकार २००५ चे अंतर्गत प्रसिद्ध करावयाची माहिती 02.06.2021\n1360 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.चिरंजीवी प्रकाश वाडेकर ) 02.06.2021\n1359 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांचे नाव विशिष्ठ कारणास्तव रद्द करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत. 01.06.2021\n1358 General Administration Department घाणभत्तानुसार नियुक्तीचे आदेश..(हुद्दा: सफाईसेवक:श्री.प्रथम कानिफनाथ नागटिळक, श्रीमती दिपाली अमोल भोसले, श्रीमती निलम मिलिंद चव्हा��, श्री.सदाशिव अभिमन्यू काळे, श्री.रमेश राजू भंगारे, श्रीमती सुवर्णा लक्ष्मण कांबळे) 01.06.2021\n1357 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत . कोविड केअर सेंटर (CCC) मधिल अधिकारी/कर्मचारी यांचे कामकाजाबाबत. 01.06.2021\n1356 General Administration Department श्री.जयदीप पवार, महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध -बाणेर क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 01.06.2021\n1350 General Administration Department महत्वाचे / कालमर्यादा - कोरोना विषाणू (Covid 19) चे प्रतिबंधासाठी करावयाचे लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकास्तरावर कार्यरत असणारे कायम / कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती सादर करणेबाबत. 31.05.2021\n1349 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.अतिशेष संजय पारिटे) 28.05.2021\n1348 General Administration Department कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना-लसीकरणचे कामकाजासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत 28.05.2021\n1347 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील ‘कार्यकारी अभियंता (विद्युत)’ वर्ग-१ या पदावरुन ‘अधिक्षक अभियंता (विद्युत)’ वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 27.05.2021\n1346 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील ‘कार्यकारी अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावरुन ‘अधिक्षक अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 27.05.2021\n1345 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील ‘अधिक्षक अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावरुन ‘मुख्य अभियंता (स्थापत्य)’ वर्ग-१ या पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 27.05.2021\n1342 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांचे माहे मे - २०२१ अखेर ऐच्छिक सेवानिवृत्तीबाबत. 25.05.2021\n1341 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.स्वागत आनंद शेंडगे ) 24.05.2021\n1340 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांचे नाव विशिष्ठ कारणास्तव रद्द करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत. 24.05.2021\n1339 Dhankawadi - Sahakar Nagar Ward Office कार्यालयीन आदेश - माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम १९(१), ५(१) व ५(२) नुसार पदनिर्देशित करावयाचे अपिल अधिकारी , जनमाहिती अधिकारी , सहाय्यक ज��माहिती अधिकारी व समन्वयक यांचे नियुक्तीबाबत 24.05.2021\n1336 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्री. प्रसाद काटकर, महापालिका सहाय्यक आयुक्त, हडपसर - मुंढवा क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 20.05.2021\n1335 Motar Vehicles Department मे. ईगल कार्स, पुणे यांना यापुढे मनपाकडील सर्व निविदामधून करावयाच्या कामाकरीता एक वर्ष कालावधीकरीता प्रतिबंधित करणेबाबत 20.05.2021\n1334 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.रोशन सुभाष जाधव) 19.05.2021\n1333 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत विविध विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील उपशिक्षकांना रोटेशन नुसार उपलब्ध करून देणेबाबत. 19.05.2021\n1332 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.संकेत संजय दिघे) 18.05.2021\n1331 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.रविंद्र संजय पिसे) 18.05.2021\n1330 General Administration Department आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व नागरिकांचे प्रभावीपणे कोव्हीड लसीकरण करण्यासाठी सूचना 18.05.2021\n1328 Disaster Management Department पूरग्रस्तांच्या व आपत्ती व्यवस्थापन मदत केंद्रावरील (नोडल ऑफिसर) यांच्या नेमणुकीबाबत 18.05.2021\n1327 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.किरण प्रकाश साळुंके) 17.05.2021\n1326 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत . माहितीचे संकलन करण्याबाबत. 17.05.2021\n1325 Disaster Management Department महानगरपालिका मुख्य भवन येथे पूरनियंत्रण केंद्रावरील कामासाठी सेवकवर्ग पाठविणे बाबत. 17.05.2021\n1324 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.सोमनाथ सुर्यकांत कोलते) 14.05.2021\n1323 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत विविध विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील उपशिक्षकांना रोटेशन नुसार उपलब्ध करून देणेबाबत. 14.05.2021\n1322 General Administration Department कोर���ना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत वॉर रूम करिता 24x7 कर्मचारी उपलब्ध करून देणेबाबत 13.05.2021\n1321 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.निलेश गणपत रामाणे) 12.05.2021\n1320 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्री.निलेश काशिनाथ धोत्रे) 12.05.2021\n1319 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - CSR चे अनुषंगाने कामकाजाबाबत. 12.05.2021\n1318 General Administration Department लेखा परीक्षण विभागाकडील \" वरिष्ठ लिपिक\" पदावर नेमणूक झालेल्या सेवकांचे कोरोना विषयक कामकाजाचे आदेश चालू ठेवणेबाबत. 12.05.2021\n1317 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांचे नाव विशिष्ठ कारणास्तव रद्द करून पर्यायी सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 12.05.2021\n1316 General Administration Department डॉ. आशिष भारती, आरोग्य अधिकारी यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत 11.05.2021\n1315 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्री. दयानंद सोनकांबळे, महापालिका सहाय्यक आयुक्त, ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत 11.05.2021\n1314 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील शिक्षकांना विविध क्षेत्रीय कार्यालयाकडे कामाचे ठिकाण बदल करून देणेबाबत.. 11.05.2021\n1313 Chief Accountant मा वित्तीय समितीने मान्य केलेल्या तरतुदीबाबत 11.05.2021\n1312 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू आजाराच्या (कोवीड-१९) अनुषंगाने पी.एम.पी.एम.एल. कडील कर्मचाऱ्यांना परिमंडळ निहाय उपलब्ध करून देणेबाबत. 11.05.2021\n1310 General Administration Department मा. महापालिका आयुक्त यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली \"वरिष्ठ लिपिक\" व \"लिपिक टंकलेखक\" या संवर्गातील सेवकांना लेखा परीक्षण विभागाकडील \"वरिष्ठ लिपिक\" पदावर रुजू होणेसाठी कार्यमुक्त करणेबाबत. 10.05.2021\n1309 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता व व्यवसाय करातून सूट देणेबाबत. 10.05.2021\n1308 General Administration Department श्री. प्रसाद धर्मराज काटकर, मुख्याधिकारी यांना पुणे महानगरपालिकेकडील ‘सहाय्यक आयुक्त’ या पदावर प्रतिनियुक्तीने रुजू करून घेणेबाबत 10.05.2021\n1306 Disaster Management Department पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्या दरम्यान करावयाचे आपत्कालीन कामे व आपत्ती व्यवस्थापन याकरिता आपत्कालीन केंद्र स्थापन करणे बाबत. 10.05.2021\n1304 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोविड लसीकरण या कामाकरिता एकवट वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात \"डाटा एन्ट्री ऑपरेटर\" यांना नियुक्ती देणेबाबत 07.05.2021\n1303 Chief Accountant कार्यालय परिपत्रक -सन २०२१-२२ च्या अंदाज पत्रकामधील तरतुदीच्या कपातीबाबत 06.05.2021\n1302 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - प्रसृत करण्यात आलेल्या विविध आदेशातील उप शिक्षक यांचे नाव विशिष्ठ कारणास्तव रद्द करून पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देणेबाबत. 06.05.2021\n1301 General Administration Department दि. १/०४/२०२१ ते दि. ३१/०३/२०२२ या मुदतीत सेवानिवृत्त होणाऱ्या यादीत नावे समाविष्ट करणेबाबत. 05.05.2021\n1300 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत. रक्षकनगर जलतरण तलाव या ठिकाणी सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 04.05.2021\n1299 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणबाबत.(श्री.परशुराम अनिल बिचकुले) 03.05.2021\n1298 Chief Audit Department मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडील वरिष्ठ लिपिक या संवर्गातील जागांवरील बढतीने व बदलीने करावयाच्या नेमणुकीबाबत 04.05.2021\n1297 General Administration Department कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुणे महानगरपालिका कार्यालयातील दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यालयातील उपस्थितीबाबत. 04.05.2021\n1296 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - वॉर रूम करिता सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 04.05.2021\n1295 General Administration Department श्री. युनुस पठाण, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 04.05.2021\n1294 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील “प्रशासन अधिकारी” या पदाच्या कामकाज व्यवस्थेबाबत 04.05.2021\n1293 General Administration Department कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड - १९ करिता शासकीय व खाजगी दवाखाने यांचेसाठी कर्मचारी नियुक्त करणेबाबत. 04.05.2021\n1292 General Administration Department पुणे महानगरपालिकेत TULIP कार्यक्रमाअंतर्गत इंटर्नशिपसाठी उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत 03.05.2021\n1291 General Administration Department ���ोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाबाबत - कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत विविध विभागाकडे उपलब्ध करून दिलेल्या शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील उपशिक्षकांना रोटेशन नुसार उपलब्ध करून देणेबाबत. 03.05.2021\n1290 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्रीमती.अक्षदा फिरदोस मलेसरिया ) 30.04.2021\n1289 Nagar Road - Vadgaonsheri Ward Office कोरोना विषाणू कोविड – १९ च्या आजाराच्या अनुषंगाने नगररोड वडगावशेरी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणारे विविध भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ( Micro Containment Zone ) जाहीर करणेबाबत. NRVS- 412, DT.30.04.21 30.04.2021\n1287 General Administration Department पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांचे माहे एप्रिल २०२१ व मे २०२१ अखेर ऐच्छिक सेवानिवृत्तीबाबत. 29.04.2021\n1286 General Administration Department पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अभियांत्रिकी संवर्गातील सेवकांच्या विभागीय परीक्षेबाबत 29.04.2021\n1285 General Administration Department अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/कनिष्ठ अभियंता (वाहतूक) वर्ग ३ या पदावरून उप अभियंता (वाहतूक नियोजन) वर्ग २ या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्तीबाबत 29.04.2021\n1284 4195 General Administration Department समाज विकास विभागाकडील समाज विकास अधिकारी ( प्रोग्राम ऑफिसर / कार्यक्रम अधिकारी ), श्रेणी - २ या पदावरून मुख्य समाज विकास अधिकारी, श्रेणी - १ या पदावर बढती देणेबाबत. 28.04.2021\n1283 General Administration Department लेखानिकी संवर्गातील व मीटर रिडर हुद्यावरील सेवकांनी टंकलेखन अर्हता व वर्ग १ ते ३ मधील (वाहन चालक वगळता) अधिकारी / कर्मचारी यांनी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण न केल्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत. 27.04.2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_975.html", "date_download": "2021-07-30T01:33:19Z", "digest": "sha1:NYXQDTDDU2BQGLYVM4ZWO6I7I2IRDURL", "length": 7201, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nजी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव क���रोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.\nमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:38:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/259-ratnagiri-tigers/", "date_download": "2021-07-30T01:16:56Z", "digest": "sha1:WBU663KVADA76JJEJYHC6K2Z7ZR4KO5A", "length": 10319, "nlines": 111, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘रत्नागिरी टायगर्स’ विनर | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n���डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome सांस्कृतिक उपक्रम ‘रत्नागिरी टायगर्स’ विनर\non: May 15, 2015 In: सांस्कृतिक उपक्रम\nपाचगणीत रंगली ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’\nपाचगणीत तीन दिवस मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगने धमाल केली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या क्रिकेट सामन्यांत ‘रत्नागिरी टायगर्स’ विनर तर ‘शिलेदार ठाणे’ रनर ठरली\n‘आयपीएल’ प्रमाणे ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ची घौडदौड कायम रहायला हवी, अशा शुभेच्छा देत अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आगामी तिस-या पर्वात आपलाही सहभाग असेल असं आश्वासन या वेळी दिलं. ‘रत्नागिरी टायगर्स‘च्या विजयात ‘आपली काही सेटिंग नव्हती’ अशी कोपरखळी मारत नितेश राणे यांनी जिंकलेल्या संघाचे कौतुक केले. निमित्त होते महाराष्ट्र कलानिधीचे प्रणेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’च्या पारितोषिक वितरणाचे.\nतीन दिवस पाचगणीत मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना रविवारी पार पडला. यानंतर झालेल्या पारितोषिक समारंभाला नितेश राणे व अभिनेता सचिन पिळगावकर यांची उपस्थिती लाभली. त्याआधी झालेल्या अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजी मारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला. ‘रत्नागिरी टायगर्स‘ संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ धावा काढल्या. त्याचा पाठलाग करताना ‘शिलेदार ठाणे’ संघाचा डाव ३५ धावांत आटोपला.\n‘रत्नागिरी टायगर्सच्या सिध्दार्थ जाधवच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ने ही विक्रमी धावसंख्या उभारली. सिध्दार्थ जाधव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार नुपूर दुधवडकर यांना देण्यात आला. या लीगमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंचा सत्कार ही यावेळी करण्यात आला.\nपुष्कर श्रोत्री यांच्या खुमासदार शैलीतल्या सुत्रसंचलनाने सामन्यांची रंगत आणखीनच वाढवली. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांनीही सामन्यांसाठी उत���स्फूर्तपणे समालोचनाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येक संघाने खिलाडूवृत्तीने हे सामने एन्जॅाय केले. लवकरच या रंगतदार सामन्यांचे प्रक्षेपण झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.\nचिअर लिडर्स व विजेत्या संघाला सामन्यानंतर देण्यात आलेली नृत्याची सलामी, वेळोवेळी प्रत्येक संघांचे वाजवण्यात येणारे थीम साँग याने ही स्पर्धा अधिकाधिक रंगतदार झाली. ‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूरमध्ये रंगणार असल्याची घोषणा ही याप्रसंगी करण्यात आली.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/swachh-survekshan-2020-indore-became-number-1-navi-mumbai-on-third-rank-mhkk-473702.html", "date_download": "2021-07-29T23:53:59Z", "digest": "sha1:KEUGSOWKMTJE6ZLLC4LSDI6TYPY6E2AM", "length": 5347, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर– News18 Lokmat", "raw_content": "\nस्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर\nस्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहरं कोणते आहेत वाचा.\nस्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहरं कोणते आहेत वाचा.\nनवी दिल्ली, 20 ऑगस्ट : केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत सर्व्हेक्षण होत असतं. यंदा या सर्व्हेक्षणाचं पाचवं वर्ष आहे. सलग चौथ्यांदा या सर्व्हेक्षणात पहिलं स्थान मिळवण्याचा मान इंदूर शहरानं पटकावला आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून मध्य प्रदेशातील इंदूरनं स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2020 मध्ये पहिलं स्थान मिळवलं असून दुसऱ्या स्थानावर गुजरातमधील सूरत तर तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई आहे. या सर्व्हेक्षणात मध्ये प्रदेशातील चार शहरांनी भाग घेतला होता आणि या 4 ही शहरांचा पहिल्या 20 मध्ये समावेश आहे.\nस्वच्छ शहर सर्व्हेक्षणात पहिली 20 शहर कोणते आहेत वाचा. 1. इंदूर 2. सूरत 3. नवी मुंबई 4. विजयवाडा 5. अहमदाबाद 6. राजकोट 7. भोपाल 8. चडीगढ़ 9. विशाखापत्तनम 10. वडोदरा 11. नाशिक 12. लखनऊ 13. ग्वालियर 14. ठाणे 15. पुणे 16. आगरा 17. जबलपुर 18. नागपूर 19. गाजियाबाद 20. प्रयागराज स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात 2020 मध्ये महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश आहे. नाशिक, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे. या पाच शहरांपैकी नवी मुंबई तिसऱ्या तर नाशिक 11 व्या स्थानावर आहे.\nस्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानावर, वाचा मुंबई कितव्या स्थानावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/police-and-60-ips-officer-transfer-in-maharashtra-pune-police-commissioner-is-amitabh-gupta-mhrd-480548.html", "date_download": "2021-07-30T01:22:01Z", "digest": "sha1:RIKFHRLLJUBOKXFDNQG42KZC44MRI2VL", "length": 5096, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यालाही नवे पोलीस आयुक्त– News18 Lokmat", "raw_content": "\nराज्यात 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यालाही नवे पोलीस आयुक्त\nगणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.\nगणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यांसह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.\nमुंबई, 18 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राज्यात रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 60 हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यांच्या जागी विनीत अगरवाल प्रधान सचिव गृह ( विशेष) हे जागा सांभाळणार आहेत तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती झालेल्या ठिकाणी तातडीने हजर राहण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सव पार पडताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी इतर अधिकाऱ्यां���ह 22 जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.\nराज्यात 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यालाही नवे पोलीस आयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/mahashivratri-2021-hindu-mahasabha-official-perform-shiva-puja-rituals-taj-mahal-11321", "date_download": "2021-07-30T01:02:58Z", "digest": "sha1:AI4Z57H4PJYBTHXW2N37NTB2PQMZGFNA", "length": 4286, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "महाशिवरात्री 2021: हिंदू महासभेच्या अधिकाऱ्यांनी केली ताजमहाल येथे शिव पूजा", "raw_content": "\nमहाशिवरात्री 2021: हिंदू महासभेच्या अधिकाऱ्यांनी केली ताजमहाल येथे शिव पूजा\nआग्रा: आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनेची महिला आणि दोन कार्यकर्ते महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजन करण्यासाठी ताजमहाल येथे पोहचले या तीघांना सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यानंतर तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस या तीघांची चौकशी करत आहेत.\nआज गुरुवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेने महाशिवरात्री निमित्त ताजमहाल ला तेजोमय महाल मानून त्या ताजमहालची पूजा केली. हिंदू महासभेच्या प्रांतीय अध्यक्षा हिंदू महासभेच्या मीना दिवाकर यांनी मध्यवर्ती टाकीजवळील डायना बेंचजवळ त्यांनी पुर्ण परंपरा, प्रथेसह आरती करण्यास सुरवात केली. याचवेळी सीआयएसएफच्या जवानांनी त्याला पकडले.\nमीना दिवाकर यांच्यासह आणखी दोन कार्यकर्ते पकडले गेले आहेत. सीआयएसएफने तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि ताजगंज पोलिस ठाण्यात आणले. या माहितीवरून हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट, जिल्हाध्यक्ष रौनक ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते ताजगंज पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.\nममता बॅनर्जी जखमी; कटकारस्थान करून हल्ला केल्याचा आरोप\nदरम्यान ताजमहालमध्ये तीन दिवसीय शाहजहां उर्स चालू आहे. नियमांनुसार, ताजमहाल पारंपारिक जुम्, नमाज आणि शाहजहांच्या उर्स वगळता इतर कोणत्याही धार्मिक कार्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. यापूर्वी देखील एका संस्थेने ताजमहाल परिसरात हनुमान चालीसाचे पठण केले होते.\nमहाशिवरात्री 2021: गोव्यातील देवस्थानांमध्ये अशा पद्धतीने साजरी होणार महाशिवरात्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/farmers-riot-on-pune-solapur-border/", "date_download": "2021-07-30T01:26:29Z", "digest": "sha1:FDO7VUABVGCBAMXNNOYHBOELWUMNVDDY", "length": 14855, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उजनी पाणी प्रश्न | पुणे-सोलापूर सीमारेषेवर शेतकऱ्यांनी घातले जागरण गोंधळ, म्हणाले… ‘सरकारला सद्बुद्धी दे’! – Dainik Prabhat", "raw_content": "\nउजनी पाणी प्रश्न | पुणे-सोलापूर सीमारेषेवर शेतकऱ्यांनी घातले जागरण गोंधळ, म्हणाले… ‘सरकारला सद्बुद्धी दे’\nवडापुरी(प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टी.एम.सी. पाणी देण्यात यावे, या योजनेचा सर्वेक्षणाचा आदेश रद्द केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाविसाव्या वर्धापन दिनी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूरच्या सीमारेषेवर जागरण गोंधळ घालत आंदोलन छेडले. रद्द केलेला आदेश तात्काळ पूर्ववत करण्याची सद्बुद्धी सरकार दे अशी मागणी आंदोलकांनी खंडेराया चरणी केली आहे.\nइंदापूर तालुक्याला उजनी येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी देण्याला सोलापूर करांनी प्रचंड विरोध दर्शविला. सोलापूर करांची नाराजी पाहता राज्यसरकारने सर्व्हेक्षणाचा काढलेला आदेश तात्काळ रद्द केला. मात्र आम्ही सोलापूर करांच्या हिश्श्याचे पाणी मागत नाही त्यामुळे रद्द केल्या आदेशाचा पुनर्विचार करावा व तालुक्यातील शेतकरी हिताचा निर्णय राज्यसरकारने करावा यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेटून उठले आहेत.\nमागील सप्ताहापासून तरटगांव हद्दीतील गेटसमोर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास अधिक बळकट करण्यासाठी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात व नानासाहेब खरात यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच जागरण गोंधळ घालून सरकारला जागे करणार असल्याचे दोन दिवसापूर्वीच निवेदन दिले होते. त्यानुसार पुणे सोलापूर सीमारेषेवर गुरूवारी दि.10 रोजी जागरण गोंधळ घालत शेतकरी पुत्रांनी आपला आवाज राज्यसरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.\nदरम्यान या जागरण गोंधळ आंदोलनास व तरडगांव गेटसमोरील सुरु असलेल्या संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनास आपला पाठिंबा देण्यासाठी लहूजी शक्ती सेना,तरटगांव ग्रामपंचायत, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल ��गडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,डाॅ.शशिकांत तरंगे, पंचायत समिती सदस्यांना सतिष पांढरे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक तालुकाध्यक्ष शुभमं निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ सरडेवाडी चे सरपंच सिताराम जानकर वडापुरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे यांसह अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला.\nशेतकरी कृती संघर्ष समितीत फूट ; येत्या पाच दिवसात दुसरी समतोल स्थापन होणार …\nइंदापूर तालुक्यास देण्यात येणाऱ्या ५ टीएमसी पाण्याच्या सर्व्हेक्षणाचा आदेश 24 मे ला रद्द झाल्यानंतर एक विचाराने न्यायालयीन लढा देण्यासाठी शेतकरी कृती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. लाखेवाडी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या समितीचे अध्यक्ष पद माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमत ढोले यांकडे सोपवण्यात आले.मात्र सदरची समिती ही रस्तावरची लढाई लढण्यासाठी तयार नसल्याने येत्या पाच दिवसात रस्तावरच्या आणि न्यायालयीन लढ्यासाठी नव्या शेतकरी कृती संघर्ष समितीची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा डाॅ.शशिकांत तरंगे यांनी केली. आमचे विचार सदरील समितीस मान्य असतील तर ते आमच्याबरोबर येतील किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जावू असंही डाॅ.तरंगे म्हणाले आहेत.\nउजनी धरणातून 5 टीएमसी पाणी वाटपाचा जो निर्णय इंदापूर तालुक्यासाठी करण्यात आला होता तो रद्द झालेला आदेश पूर्ववत करावा. उजनीच्या पाण्याचे ऑडिट व्हावे. मराठवाड्याची 21 टीएमसी पाणी योजना रद्द करावी तसेच उजनी धरणा वरून मराठवाड्यात होणारा पाणी पुरवठा बोगदा मार्ग तात्काळ बंद करावा.तरटगाव धरण गेट येथे चालू असलेल्या आंदोलनास पाच ते सहा दिवस झाले असून त्याची तात्काळ दखल घ्यावी. इंदापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला मिळावे. इंदापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना मोबदला तात्काळ मिळावा. अशा अग्रणी मागण्या आंदोलकांनी केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपोलिसांचा तपास होणार अधिक तंत्रशुद्ध व दर्जेदार..\nपंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; बाळासाहेबांची आठवण सांगत म्हणाले…\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्व��� मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nग्रामीणमध्ये करोनाबाधित दर सहा टक्‍क्‍यांखाली; आणखी चाचण्या, निर्बंधांची गरज\nबारामतीत आज ओबीसी मोर्चा प्रातिनिधिक\nमाळीण ते तळीये जगण्यासाठी संघर्ष\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी…\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\nभूसंपादनात शेतकऱ्यांचे नुकसान नको -हर्षवर्धन पाटील\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-second-wave-of-corona-rbi-announces-foreign-policy-all-interest-rates-as-was/", "date_download": "2021-07-30T02:05:22Z", "digest": "sha1:NQARWCXB2FHAODRIBLLPPU7S4LW54UBI", "length": 10180, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करोनाची दुसरी लाट; आरबीआयकडून परधोरण जाहीर; सर्व व्याज दर ‘जैसे थे’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोनाची दुसरी लाट; आरबीआयकडून परधोरण जाहीर; सर्व व्याज दर ‘जैसे थे’\nमुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. तसेच या वर्षीचा विकास दर हा 9.5 टक्के राहिल असाही अंदाज व्यक्त केला आहे. या आधी तो 10.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. आरबीआयने आपल्या सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत.\nजून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर किंवा बँकांशी संबंधित अन्य बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.\nसलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रिझर्व्ह रेपो रेट आणि कर्ज दरसुद्धा ३.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाजित टक्केवारी आधीपेक्षा एका टक्क्यांनी कमी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्कांचा विकासदर साधेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. आधी हा दर १०.५ असेल असे सांगण्यात आले होते. मात्र कोरनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आर्थिक विकासाला बसल्याने या विकासदरामध्ये एका टक्क्यांनी घट करण्यात आली आहे.\nपतधोरण समितीची या आर्थिक वर्षातील ही दुसरी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने ५ मे रोजी रोकड सुलभतेचे नियमन करण्यासाठी विविध उपाय जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेने नुकताच नऊ महिन्यांच्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला असल्याने या बैठकीचे प्रासंगिक महत्त्व तसे कमीच असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. आरबीआयने मार्जिनल स्टॅण्डींग फॅसिलीटी म्हणजेच एमएसएफ दर ४.२५ टक्क्यांवर कायम ठेवले असून आवश्यकता असेल तोपर्यंत हे दर स्थिर ठेवले जातील असे दास यांनी स्पष्ट केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nतलवारीने बर्थडेचा केक ‘तो’ कापत होता अन् झालं असं काही की….\n#SSR : ‘सुशांत सिंग’ आत्महत्या प्रकरणात नवं वळण येण्याची शक्यता; नोकरांपाठोपाठ बॉडीगार्डही साक्षीदार होणार\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nठेवीदारांसाठी मोदी सरकारकडून खुशखबर बँक दिवाळखोरीत निघाली तरी ९० दिवसांत…\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nजम्मू-काश्मीर; किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ ठार तर ४० जण बेपत्ता; बचावकार्य सुरू\n अगोदर करोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास नकार नंतर आर्थिक…\nGold Silver Price: तीन दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण; वाचा किती रुपयांनी झाली घट\nGREATEST NEWS : दीपिकाकुमारी सुवर्णपदकाच्या जवळ\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nठेवीदारांसाठी मोदी सरकारकडून खुशखबर बँक दिवाळखोरीत निघाली तरी ९० दिवसांत मिळणार…\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/mahitilake-whatsapp-magazine.html", "date_download": "2021-07-30T01:33:54Z", "digest": "sha1:4JLJUXCILT6XNSFRKKZJAMESOMBBFULO", "length": 2674, "nlines": 52, "source_domain": "mahitilake.com", "title": "WhatsApp Magazine - माहितीलेक", "raw_content": "\nमाहिती लेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, मनोरंजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे..\nनवीन अपडेट निशुल्क व्हाट्सअप वर मिळवण्याकरिता खालील दिलेल्या बटण ला क्लिक करा. आणि ‘Hi‘ असे पाठवा.\nकिव्हा खालील दिलेल्या नंबर वर व्हाट्सअप करून ‘Hi’ पाठवा..\n२४ तासामध्ये तुम्हाला नवीन अपडेट यायला सुरु होतील, तसेच आमचा हा नंबर माहिती लेक म्हणून ‘save’ करून घ्या.\nआमची हि सेवा तुम्हाला नक्की कशी वाटली आम्हाला कळवा.\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/kahi-sukhad/shigmo-2021-gomantakiya-celebrating-public-festival-shigmotsav-11812", "date_download": "2021-07-30T00:21:32Z", "digest": "sha1:3FWN7L6XQYP7V5GQZZLTWRZRJAMHBQYJ", "length": 11630, "nlines": 29, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Shigmo 2021: गोंयचो शिमगोत्सव असता तरी कसो?", "raw_content": "\nShigmo 2021: गोंयचो शिमगोत्सव असता तरी कसो\nगोमंतकात सार्वजनिक जे उत्सव साजरे केले जातात, त्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन हे केवळ ग्रामीण भागात साज-या होणाऱ्या उत्सवातूनच पाहायला मिळते. विविध धर्माचे उत्सव मग ते ख्रिश्‍चन मुस्लीम व हिंदू असो, दरवर्षी ठरावीक वेळी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या वेळी त्यांचे संम्मीलन घडते. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ, कार्निव्हल, ईद यापैकीच शिगमोत्सव हा गोमंतकीयांचा प्रमुख सण आहे. या सणामुळे एकमेकांच्या गाठीभेटी होऊन मैत्री वृंद्धिगत होण्यास मदत होते.\nप्राचीन आदिवासी संस्कृतीची पाळेमुळे शिमग्याने जतन केली जातात. लोकभावनेच्या बळावर ही संस्कृती आ��पर्यंत टिकून माहिती आहे.कृषिप्रधान संस्कृतीमुळे या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऋतूमानाप्रमाणे शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजात हा सण अधिक जवळचा वाटतो. कोकणातील हा शिमगा गोव्यातही सुरू झाला. त्याने गोमंतकीय लोकजीवनातील कलात्मक कलेला साद घातली. उत्सवाच्या रूपाने समाजपुरुषाला विनम्र आवाहन केले.\nगायन, वादन, नृत्य आणि अभिनय यांची जोशपूर्ण आतषबाजी शिमग्याच्या निमित्ताने ऐकायला मिळते. या उत्सवावेळी प्रत्येक गावात नवचैतन्य संचारते, ढोल, ताशे, समेळ, घुमट, कासाळे, झांज, यांचा आवाज सर्वसामान्य खेळ गड्यांच्या मनात आनंद लहरी उमटवतो, तोडा तोणयामुळे, तारगडी ही लोकनृत्ये सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या वाड्यावरून बाहेर पडतात. मेळ म्हणजे. लोकनृत्य, गायन सादर करणारे मेळ प्रत्येक वाड्या वाड्यावरून बाहेर पडतात. मेळ म्हणजे लोकनृत्य, गायन सादर करणारा कलाकारांचा समूह पूर्वी प्रत्येक गावागावांतूनच नळे तर वाड्यावाड्यावरून असे मेळ बाहेर पडत असत. देवभक्तीच्या भावनेने हे सर्व काही साजरे केले जाते. ईश्‍वरी अधिष्ठानामुळे आपल्याला ही कला सादर करण्याची इच्छा झाली. असे प्रत्येकाला वाटू लागते. गोव्यातील शिमगा म्हणजे गावांगावांतील रोमटामेळ आणि लोकनृत्ये\nगोमंतकात शिगमोत्सव दोन प्रकारे साजरे केले जातात. पहिला धाकटा व दुसरा थोरला. शिमग्याला गुलाला, असेही म्हणतात. नवमीपासून सुरू होणाऱ्या शिगमोत्सवाला गावातील देवस्थानच्या मांडावर सारे गावकरी जमतात. तेथे ढोल, ताशे घेऊन ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालतात नंतर नमनाची गाणी गायली जातात, शिमग्याचे नमन वैशिष्टपूर्ण असते. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती असतात. समईच्या पेटत्या ज्योतीला साक्ष ठेवून शिमग्यात म्हटल्या जाणा-या गाण्यांना ज्योती, म्हटले जाते. मांडावरील नमन होताच गावच्या देवासमोर नमन घातली जाते. ढोल, तासे, कासाळे ही वाद्ये सूर धरून धरून वाजू लागतात.\nShigmo 2021: गोवा सरकारने शिगमोत्सव रद्द केल्याने गोमंतकीय नाराज\nबहुतेक मेळात मानाची एक गुढी असते. तिचे प्राणपणाने रक्षण करा असे पूर्वजांनी सांगून ठेवलेले असते. मेळातल्या माणसाने गुढी कशी आणावी याचेही संकेत ठरलेले असतात.\nगुढीची पूजा वगैरेकरून तिला पुष्पमाला आणि केल्या जातात. मेळातील साहित्य म्हणजे गुढ्या, छत्री, तो��णे, समेळ, झांज, व रणशिंगे, आदी वाघे असतात. मेळात प्रत्येक प्रकारची सोंगे आणली जातात. त्यात श्रीराम, श्रीकृष्ण श्री हनुमान, नारद यासारख्या पौराणिक सोंगाबरोबर छत्रपती शिवाजी, संत-सांधू आदींचा समावेश असतो. शिमग्यात कला सादरीकरण्यापेक्षा उपरोद्यात्मक कलाविष्काराला अधिक महत्व असते. तालगडी, तोणयामुळे, गोफ यांची शिमग्यातूनच झाली.\nहोळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी; पहा टिझर\nशिमग्यातील आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे `तळी` लोकांच्या घरासमोरील अंगणात मेळ नाचायला आला की घरातील महिला एका ताटात नारळ, तांदूळ दरवाज्यात आणून ठेवतात. यालाच तळी असे म्हणतात. मेळात छत्री नाचवली जाते. या छत्रीची पूजा केली जाते. नंतर मेळाच प्रमुख एका विशिष्ट्य पद्धतीने गा-हाणे घालतो, घरातील मंडळीचे कल्याणकर असे म्हणून ताटातील थोडे तांदूळ घरावर टाकतो.\nशिगमोत्सवात काही गावात गडे पडण्याची पद्धत आहे. देवालयासमोर गडे (अंगात दैवी शक्तीचा संचार झालेले) गोलाकार उभे राहतात. मध्यभागी ढोल, ताशे व कासाळे वाजविले जातात. गडे नाचत नाचत रामायण, महाभारतावर अधारित गीते म्हणतात. काही वेळाने त्या गड्याच्या अंगी दैवी संचारून तो नाचत नाचत जमिनीवर पडतो. असे एक एक गडा जमिनीवर पडत असता त्याला दुसरा उठवतो. नंतर त्या गड्याच्या प्रत्येकी एक एक नारळ देऊन ते सर्व दडे स्थानिक (क्षेत्रपाल-देवा देवचार) या स्थळी जातात पुढे सर्व गडे स्मशानभूमीवर जातात. मृत पावलेल्या माणसाबद्दल जसे रडतात तसे हे गडे रडत रडत मोठा आवाज करीत असतात. नंतर जवळच्या नदीत किंवा तलावात आंघोळ करून आपआपल्या घरी परततात.\nशिगमोत्सवानिमित्त गावातील मांडावर किंवा मंदिरासमोर पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटके सादर केली जातात. गावच्या परंपरेप्रमाणे सीमेपर्यंत देव-देवतांची पालखी वाजत गाजत मिरवणूकीने नेली जाते. तेथे प्रत्येक धार्मिक विधी करून मूळस्थानी परत येतात. काही गावात पालखी प्रत्येक घरासमोर येऊन तिची खणा नारळाने ओटी भरली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/parner-shivsena-workers-lodge-complaint-against-vijay-aunty-uddhav-thackeray-318948", "date_download": "2021-07-30T00:27:57Z", "digest": "sha1:WWDE7QIWUSN5GNC3TAZUTYMXKQ4B5Z7N", "length": 11416, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; ‘तेव्हा’ काँग्रेसच्या कार्य���र्त्यांना दिली उमेदवारी", "raw_content": "\nविधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे पक्षापेक्षा स्वतः चाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातुन पक्षाची सुत्रे काढुन निष्ठावान खंद्या शिवसैनिकाच्या हाती सुत्रे दिल्यास शिवसेनेस तालुक्यात पुन्हा सुवर्ण दिन येतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांनी केली आहे.\nविजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; ‘तेव्हा’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली उमेदवारी\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे पक्षापेक्षा स्वतः चाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातुन पक्षाची सुत्रे काढुन निष्ठावान खंद्या शिवसैनिकाच्या हाती सुत्रे दिल्यास शिवसेनेस तालुक्यात पुन्हा सुवर्ण दिन येतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांनी केली आहे. ही पाचपानी 'तक्रार'च 'सकाळ'च्या हाती लागली आहे यामध्ये नगरसेवकांनी अगदी सुरवातीपासुन सर्व कैफियत ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.\nत्यात म्हटलंयं की, औटी यांनी सातत्याने सामान्य शिवसैनिकावर अन्याय करून दुसऱ्या पक्षातील लोकांना पाठबळ दिले आहे. स्थानिक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडुन दिले. शिवसेननेच्या शाखा वाढविण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही उपक्रम राबविले नाहीत. पक्षाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड झाली तरी त्यांच्या अभिनंदनाचा साधा फलक देखील यांना लावला नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता ते दर्शनालाही गेले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढुन सत्ता मिळत नसते, अशी दर्पोक्ती करून सच्चा शिवसैनिकांना अपमानित केले. निलेश लंके यांचे पक्षासाठी योगदान असताना त्यांची चुकीच्या पद्धतीने हकालपट्टी करण्यात आली. त्याची किंमत पक्षाला विधानसभा निवडणूकीत भोगावी लाग��ी.\nशिवसेनेच्या जिवावर 15 वर्षे आमदारकी, विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊनही औटी यांनी नेहमीच पक्षविरोधी भुमिका घेतलेली आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार मतांनी पराभव झाल्याने औटी हे सक्रिय राजकारणात राहण्याची सुताराम शक्यता नाही. आता शिवसेनेच्या संघटनेचा उपयोग स्वतःच्या नातेवाईकांसाठी करण्यासाठी, अधिकाऱ्यांना दमबाजी करण्यासाठी करण्यात येत आहे.\nत्यामुळे त्यांची पक्षातुन हकालपट्टी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी, अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही. आम्ही आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता विकासासाठी नगरविकास खात्यातुन हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी अभिवचन दिले. औटी यांच्या नेतृत्वास कंटाळलो असुन आम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती त्यांना केली आपले आघाडीचे सरकार असल्याने पक्ष प्रवेश करणे बरोबर नसल्याचे आमदार लंके यांनी सांगितले आघाडीतील पक्षाचे नगरसेवक म्हणुन मदत करण्याचे त्यांनी मान्य केले होते. औटी यांच्याकडुन मदत होत नसल्याने आम्हाला पक्षातुन बाहेर पडायचे आहे. राष्ट्रवादीने प्रवेश नाही दिला तर आम्ही भाजपमध्ये जाऊ, अशी भुमिका मांडल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आम्हाला प्रवेश देणार नसाल तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो, असे सांगितल्यानंतर पवार यांनी पक्ष प्रवेशास मान्यता दिली. यावरती नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने, उमाताई बोरूडे यांच्या स्वाक्षरी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/recruitment/aiesl-recruitment-22102019.html", "date_download": "2021-07-29T23:54:39Z", "digest": "sha1:BFK5MIOLA3JMZESUS5HZFG2G55BL6BZI", "length": 8653, "nlines": 149, "source_domain": "mahanmk.com", "title": "एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा", "raw_content": "\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [Air India Engineering Services Limited] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज कर��्याचा अंतिम दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nसहाय्यक पर्यवेक्षक (Assistant Supervisor) : १७० जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून संबंधित शाखेतील डिप्लोमा/ संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान ०६ महिन्यांचा कालावधी) ०२) बी.सी.ए./ बी.एस्सी. आय.टी./ आय.टी. मध्ये पदवीधर ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.\nवयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३३ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक : ५००/- रुपये]\nवेतनमान (Pay Scale) : १९,५७०/- रुपये\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Civil Hospital] सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२१\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर भरती २०२१\nअंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१\n[DBATU] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२१\nअंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२१\nआदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१\n[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२१\nदिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२१\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०७ ऑगस्ट २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/grandmother-making-money-from-sweets-and-other-things/", "date_download": "2021-07-30T02:13:33Z", "digest": "sha1:KKXXXHSNPWRD6ACOXSF53TN3OUQVGMUE", "length": 13361, "nlines": 91, "source_domain": "tumchigosht.com", "title": "नातीने आजीच्या मिठाईला पोहोचवले देशाच्या बाहेर, ८ महिन्यात कमावले ४ लाख – Tumchi Gosht", "raw_content": "\nनातीने आजीच्या मिठाईला पोहोचवले देशाच्या बाहेर, ८ महिन्यात कमावले ४ लाख\nनातीने आजीच्या मिठाईला पोहोचवले देशाच्या बाहेर, ८ महिन्यात कमावले ४ लाख\nआज आम्ही तुम्हाला कहाणी सांगणार आहोत कोलकाता येथील रहिवासी याशी चौधरी आणि त्याची आजी मंजू पोद्दार यांच्याबद्दल. गेल्या वर्षी आजीचा प्रयोग म्हणून याशीने घरातून मिठाईचा व्यवसाय सुरू केला होता.\nआज त्यांचा व्यवसाय खुप चालत आहे आणि त्यांना खुप नफा मिळत आहे. कोलकाताच्या मिठाईचा गोडपणा आता अमेरिकेतही पोहोचला आहे. त्यांना देशभरातून दरमहा २०० च्या आसपास ऑर्डर येत आहेत.\nअवघ्या ४ महिन्यांत या दोघींनी मिळून ८ लाखांची कमाई केली आहे. २१ वर्षीय याशी लंडनमधून मास्टर्स करत आहे. ती म्हणते, ‘गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान मी आजीच्या घरी आले होते. माझी आजी सर्व प्रकारच्या मिठाई बनविण्यात तज्ज्ञ आहे.\nत्यांना दररोज काहीतरी नवीन बनवण्याचा शौक आहे. तिच्या हातच्या मिठाईची चवच वेगळी आहे. त्या काळात माझ्या मनात एक कल्पना आली की आपण ती व्यावसायिक पातळीवर का सुरू करत नाही\nहे काम आमच्यासाठी थोडे आव्हानात्मक होते, असे याशीने सांगितले. प्रत्येकाचे व्यवसायाबद्दल एकमत होत नव्हते. मग आम्ही एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी झाल्यास ते ठीक आहे, अन्यथा कमीतकमी आम्हाला याची तरी खंत नाही वाटणार की आम्ही प्रयत्न नाही केले.\nती सांगते की सुरुवातीला आम्ही काही मिठाई बनवल्या आणि त्या आमच्या ओळखींना पाठवल्या. त्यांना आमच्या मिठाई आवडल्या. त्यांनी पुन्हा आमच्याकडे मिठाई मागितली. त्याचप्रमाणे, ग्राहक एकामागून एक आमच्यात सामील झाले.\nयानंतर आम्ही व्हॉट्सअॅपवर नानीजी स्पेशल नावाचा एक ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून लोकांना आमच्या स्टार्टअपशी जोडले. याशीचा स्टार्टअप एक प्रकारे फॅमिली स्टार्टअप आहे. ज्यामध्ये, आजीशिवाय, त्याची आई देखील यात सहभागी आहे.\nगरज भासल्यास ते बाहेरूनही काही लोकांना कामावर घेतात. याशी एकूणच व्यवसायाची देखरेख करते. तिची आई ऑर्डर आणि वितरण हाताळते. तर आजीचे काम मिठाई तयार करणे आहे. याशी सांगतात की आम्ही सणासुदीच्या काळात चांगले पैसे मिळवत���.\nआम्ही वेगवेगळ्या सणानुसार वेगवेगळ्या मिठाई आणि डिश तयार करतो. जन्माष्टमी प्रथमच आम्हाला ४० थाळी मिठाईचे ऑर्डर आले. एका प्लेटमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची मिठाई होती. या सर्व मिठाई स्वतः नानी यांनी तयार केल्या आहेत.\nयानंतर आम्हाला नवीन वर्ष आणि मकर संक्रांती वर मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या. याशी म्हणतात की यापूर्वी कोलकाता मधीलच लोक ऑर्डर करायचे, परंतु आता इतर शहरांमध्ये राहणारे लोकही माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून त्यांच्यात सामील झाले आहेत.\nआता ते आपले उत्पादन दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह अनेक बड्या शहरांमध्ये पाठवित आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिका आणि हाँगकाँगला मिठाई देखील पाठविली आहे. याशी म्हणाली की आम्हाला ज्या उत्पादनास पाठवायचे आहे, ते आम्ही अशा प्रकारे तयार करतो की ते लवकर खराब होत नाही.\nयाशी म्हणतात की जेव्हा लोक त्यांची मिठाई आवडू लागले तेव्हा काही लोकांनी स्नॅक्सची मागणी केली आणि बर्‍याच लोकांनी पूर्ण फूड पॅकची मागणी केली जेणेकरून त्यांना ऑर्डर मिळाल्यावर त्यांना आणखी उत्पादनांची गरज भासू नये.\nयानंतर याशीने आजीसमवेत या प्रकल्पातही काम करण्यास सुरवात केली. आज तिची आजी सुमारे दोन डझन वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन तयार करते. ज्यात डझनभर मिठाई, स्नॅक्स, भुजिया, मट्टी, पापड, लोणचे आहेत.\nकोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचे संशोधन करणे फार महत्वाचे आहे, असे याशी म्हणते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आवश्यकता असू शकतात. तर प्रथम आपण कोठे राहतो किंवा व्यवसाय कोठे सुरू करायचा आहे, तेथे कोणत्या प्रकारचे लोक राहतात, त्यांची मागणी काय आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.\nदुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला आमच्या उत्पादनात काहीतरी वेगळेपण दाखवावे लागतात. जेणेकरून बाहेरील उत्पादनांची आमच्या उत्पादनाशी तुलना होऊ नये. लोक आमचे उत्पादन खरेदी का करतात याचेही कारण असले पाहिजे.\nहे गुणवत्ता व प्रमाणही चांगले असले पाहिजे. म्हणूनच, संशोधन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कस्टमर ओरिंएटेड उत्पादने बनवायची आहेत. तरच आमच्या व्यवसायात वाढ होईल.\nत्यांच्या अभिप्रायानुसार, उत्पादनात वेगळेपण आणले पाहिजे. तसेच काही काळानुसार नवीन उत्पादने बाजारात लॉन्च केली पाहिजेत. आज दोघीही ला���ो रूपये कमवत आहेत. त्यांच्या घरच्यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nनोकरी सोडून सुरू केला उंटाच्या दुधाचा व्यवसाय, आता ४ कोटी आहे टर्नओव्हर, वाचा सविस्तर..\n..त्यावेळी संजूच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना सोडली होती पोलिसाची नोकरी, वाचा संघर्षमयी प्रवास\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे…\nगरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री;…\nकचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…\n६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/4", "date_download": "2021-07-30T00:04:36Z", "digest": "sha1:QBHQZUMEB57LVCGHOTCTCTRPV3LCVDCQ", "length": 10440, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "The rankings are bestowed by the League – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालया��े बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/tiswadi-taluka-famous-its-art-literature-and-cultural-heritage-5645", "date_download": "2021-07-30T01:55:44Z", "digest": "sha1:BXBGY6SGFBW2KSSE6VJMMDTRLE4P4XGO", "length": 8628, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "देवदैवतांच्या भूमित कला, साहित्य संस्कृतीचा वारसा", "raw_content": "\nदेवदैवतांच्या भूमित कला, साहित्य संस्कृतीचा वारसा\nगोवा वेल्हा: तिसवाडी तालुका आपल्या वैशिष्ट्यासाठी प्रसिध्द आहे. यात प्रसिद्ध देवालये, प्रसिद्ध साहित्यिक, साहित्य, लोककला, संस्कृती, क्रीडा, संगीत, कला आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.\nतालुक्यातील पणजी ही गोव्याची राजधानी आहे. येथील देवी महालक्ष्मी ही पणजीकरांचे दैवत आहे. सर्व धर्मांचे लोक या दैवताला भजतात. चांगल्या कार्याच्या शुभारंभ या देवीचे स्मरण करून तिची खणा नारळाने ओटी भरून तिचे आशीर्वाद मागतात. मंदिराचे पुरोहित गाऱ्हाणे घालतात. हिंदू बरोबर अन्य धर्मांचेही यासाठी या देवीच्या चरणी लीन होतात. पणजी शहरात अन्य धर्मांची प्रार्थना मंदिरे आहेत. तसेच शैक्षणिक संस्था, मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान, मळा मारुती गडावरील प्रसिध्द मारुती मंदिर असून येथे वार्षिक मारुती रायाची जत्रा भरते. शिमगा, कार्निवल, ईद आदींच्या भव्य मिरवणूक पणजी शहरातून निघते. यात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. सेंट्रल वाचनालय, विविध खात्याची कार्यालयांचा यात समावेश आहे. अनेक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, सांगीतिक कार्यक्रम येथे होतात. सार्वजनिक गणेशोत्सवही दरवर्षी उत्साहात साजरा होतो. दरवर्षी इफ्फीचे नेटके आयोजन करण्यात येते. गोवा कला अकादमीही चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करते.\nबांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळ व दंत महाविद्यालय लोकांच्या सेवेसाठी आहे. उपचारांसाठी दिवसातून बरेच रुग्ण येथे येतात. यात शेजारील राज्यांतील रुग्णांचा समावेश असतो. गणेश चतुर्थी, दिवाळी, नाताळ आदींचे येथे खास आयोजन होते. बांबोळी सैनिकी कॅंपमध्ये प्रशिक्षण दिले जाते. देशभरातून नव नवीन सैनिकी तुकड्या येथे प्रशिक्षण घेतात.\nशिरदोन गावातही वार्षिक उत्सव साजरे होतात. वडवड येथील वार्षिक होमखण प्रसिध्द आहे. होळीच्या दिवशी येथे शेकडो लोक पेटत्या अग्नी कुंडातून जातात. गोवा वेल्हा येथील संताचे पुरसांव प्रसिध्द आहे. यात एकूण ३१ फ्रान्सिस्कन संताच्या पूर्णाकृती मिरवणुकीत सहभागी केल्या जातात. पिलार येथील फा. आग्नेल मिशनरी संस्था उपदेश देण्याचे चांगले कार्य करते, दर गुरुवारी त्यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्या साठी गर्दी होते. येथील फा. आग्नेल फेस्त्तही प्रसिध्द आहे. सांतान येथील तवशाचे फेस्त अर्थात सांतान सायबीणीच्या फेस्ताला नवस फेडण्यासाठी भाविक गर्दी करतात.\nतिसवाडीत डोंगरी येथील इंत्रुज संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे. आठवडाभर या उत्सवाचे आयोजन असते. यात सुवारी वादन, इंत्रुज मेळ मिरवणुकीचा लोक आनंद लुटतात. इंत्रुज मंडपात गुलाल उधळला जातो. श्रीं सत्यनारायण महापूजेने इंत्रुज उत्सवाची सांगता होते. डोंगर माथ्यावरील मंदिरात वार्षिक अक्षय तृतीया साजरी होते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री सीता रामचंद्र मंदिरात सलग पंधरा दिवसांचा कीर्तन व मखरोत्सव साजरा होतो. डोंगरीचे सुपुत्र कृष्णम ���ांदकर यांनी हा उत्सव सुरु केला होता मराठी संगीत नाटकाचे उगम स्थान मान मानले जाते.प्रसिद्ध नाटककार अण्णा साहेब किर्लोस्कर यांनी डोंगरीला भेट देऊन व बांदकर याचे आशीर्वाद घेऊन संगीत नाटकांची निर्मिती केली. श्री गोळीबाबा, नागदेवता आदिची वार्षिक पूजा होते. जुने गोवे येथे सायवाचे फेस्त्त तर नाणिज मठात व गोमतेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी होते. तिसवाडीने राज्याला अनेक अनमोल रत्ने दिली. यात साहित्यिक, लेखक, संगीतकार.सिने कलावंत, डॉक्टर, मुर्तीकार, चित्रकार, सजावटकार, भजनी कलाकार, कवी, शिल्पकार, गायक, वादक, कीर्तनकार, नाटककार, धर्मगुरू, दिग्दर्शक, प्राचार्य, शिक्षक, क्रीडापटू, प्रशिक्षक, ग्राफिक डिझाईनर, आध्यात्मिक गुरु आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/western-maharashtra/sangli/sangli-mayor-election-mahavikas-ncp-congress-aghadi-bjp.html", "date_download": "2021-07-30T01:19:13Z", "digest": "sha1:K5YWVLSRYXQOU5PTSIVFHZKIXLSIODDD", "length": 8810, "nlines": 181, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महाविकास आघाडीकडून सांगली महापौर निवडणुकीत भाजपाचा गेम | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्‍ट्र सांगली महाविकास आघाडीकडून सांगली महापौर निवडणुकीत भाजपाचा गेम\nमहाविकास आघाडीकडून सांगली महापौर निवडणुकीत भाजपाचा गेम\nभाजपने हातातील सत्ता गमावली\nसांगली: सांगली महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे.\nसत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत.\nवाचा: वनमंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन;म्हणाले…\nमहापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण ४३ आहे. माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.\nदिग्विजय सूर्यवंशी – ३९\nधीरज सूर्यवंशी – ३६\nएकूण संख्याबळ – ७८\nPrevious articleवनमंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाण प्रकरणावर सोडलं मौन;म्हणाले…\nNext articleVideo : ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये मितालीचा बोल्ड & बिनधास्त\nरायगडावर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी : खासदार छत्रपती संभाजीराजे\nभारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाहीच; संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान\nगोपीचंद पडळकरांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी; भाजपात घरवापसी करणार\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://thewalavakranti.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93/", "date_download": "2021-07-29T23:48:42Z", "digest": "sha1:S3JWJEMVMHX4Y6FFUVXVCBDWZ6M5KIJX", "length": 3992, "nlines": 60, "source_domain": "thewalavakranti.com", "title": "व्हिडीओ – The Walwa Kranti", "raw_content": "\nसंपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nसह इतर बातम्या दैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक 1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक पोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक. आष्टयाचे दानशूर व्यक्तिमत्व विजय मोरे (नाना) वाढदिवस विशेष अंक 30 जानेवारी 2021\nद वाळवा क्रांती न्यूज\nसंपादक- गजानन शेळके मो नं\n9960197436, 9284241926, द वाळवा क्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व कमेंट\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ\nआष्टा नगरपालिकेच्या नामदार जयंत पाटील गटाचे स्विकृत नगरसेवक पदी विकास बोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब.\nकोनोली सरपंचपदी दिपाली कांबळे यांची बिनविरोध निवड\nवाळवा तालुक्याचे युवा नेतृत्व युवकांचे आयकॉन मा प्रतिक जयंतरावजी पाटील यांनी आष्टा येथील वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nदैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक\n1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक\nपोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1248257", "date_download": "2021-07-30T02:16:16Z", "digest": "sha1:57UEFFMX55JMEF3P2XX5VTWXE4R3KVPE", "length": 2259, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उत्तर येमेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उत्तर येमेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:१३, २९ एप्रिल २०१४ ची आवृत्ती\n४३ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n१२:१९, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n२०:१३, २९ एप्रिल २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nCzeror (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T02:33:23Z", "digest": "sha1:WEQHRS63BPFJSNDQJTKZLFO6UKVHRZCZ", "length": 7613, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रिटोमर्टिस - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन वापरून, इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे\nहेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nड्राउनिंग ऑफ ब्रिटोमर्टिस , बहुतेक जीन क्यूसिन द एल्डर, टेपेस्ट्री द्वारा\nब्रिटोमर्टिस (ग्रीक: Βριτόμαρτις) ही पर्वत व शिकार्यांची ग्रीक देवी होती, जिची क्रेतेच्या बेटावर प्रामुख्याने प्रार्थ���ा होत होती. कधीकधी तिला ओडर किंवा माउंटन अनोम्फ असे मानले जाते, परंतु तिला आर्टेमिस आणि अपैया, एजीना च्या \"अदृश्य\" आश्रय देणाऱ्या सहकार्याशी एकत्रित किंवा समन्वित करण्यात आले. तिला डिक्टीनना (Δίκτυννα; म्हणून ओळखले जाते हेलेनिस्टिक लेखकांनी δίκτυα [डायटक्या], \"शिकार नेटस्\").\nसोलिनसच्या मते, 'ब्रिटोमर्टिस' हे नाव क्रितान बोलीमध्ये आहे; ते असेही म्हणतात की तिचे नाव म्हणजे कन्या डल्सी किंवा \"मिठाई कुमारीका\". सोलिन्स तिला स्पष्टपणे क्रेते आर्टेमिस म्हणून ओळखते. अलेग्ज़ॅंड्रियाच्या हस्सीयियियस यांनी क्रोएटियन शब्द βριτύ (ब्रइट) आणि ग्रीक शब्द γλυκύ (ग्ल्केस) यांचा अर्थ 'मिठा' असाच होतो.\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/good-news-corona-vaccine-prices-have-decreased-11364", "date_download": "2021-07-30T01:16:53Z", "digest": "sha1:SZKLACL7KLTRV3RVMLD2GRSFQZIXIRW4", "length": 5161, "nlines": 22, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Good News: कोरोना लसीच्या किंमतीत घट: सर्वसामान्यांसाठी इतक्या होणार रूपयात उपलब्ध", "raw_content": "\nGood News: कोरोना लसीच्या किंमतीत घट: सर्वसामान्यांसाठी इतक्या होणार रूपयात उपलब्ध\nनवी दिल्ली: देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. दरम्यान, लसीच्या किंमतीबाबत आरोग्य मंत्रालयाने एक नवीन खुलासा केला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, लसांच्या किंमतींवर पुन्हा निर्मात्याशी चर्चा करण्यात आली आहे. लसची किंमत आता 200 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कोविशिल्ट लसीची किंमत आता प्रति डोस 200 रुपयांपेक्षा कमी असणार असे पत्रकार परिषदेत केंद्रीय सचिव म्हणाले.\nविद्यार्थी नोकरी मागत आहे, सरकार दंडे देत आहे; राहुल गांधींनी केला केंद्रसरकारवर आरोप\nआतापर्यंत खासगी रूग्णालयात लसीच्या एका डोसची किंमत 250 रुपये आहे. यामध्ये, 150 रुपये लस डोसची किंमत तर 100 रुपये सेवा शुल्क आकारले जात आहे. लसची किमती कमी होण्यामागील कारण लसीचे उत्पादन वाढवल्याचे सांगितले जात आहे. भारताची लस याक्षणी जगातील सर्वात स्वस्त लस आहे, तर चिनची लस जगातील सर्वात महाग लस आहे. भारताच्या तुलनेत चीनची लस जवळपास 9 पटीने महाग आहे.\nडिलिव्हरी बॉयने बंगळुरुच्या महिलेचे आरोप फेटाळल्यावर झोमॅटोने दिली अधिकृत प्रतिक्रिया\nदेशात 2.60 कोटींची लस देण्यात आली आहे\nआरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाशिवरात्रीमुळे गुरुवारी कमी लोक लस घेण्यासाठी आले होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 3,89,337 लोकांना लसीला डोस देण्यात आला. देशामध्ये आतापर्यंत 2.60 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मते गुरुवारी संध्याकाळी सात पर्यंत कोविड -19 लसीचे एकूण 2,60,73,517 डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 72,16,759 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम डोस देण्यात आला, तर 40,48,754 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. 71,16,849 कर्मचार्‍यांना प्रथम डोस आणि 6,70,813 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेमध्ये 59,98,754 ज्येष्ठ नागरिकांना आणि विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10,21,588 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/son-sickness-mother-murder-reason-missing-father-suspected", "date_download": "2021-07-30T00:28:48Z", "digest": "sha1:AAMNF577OXWM6NVIQRPU3QH7V6OVOSBS", "length": 8479, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुलाचं आजारपणचं ठरलं मायलेकाच्या खूनाचं कारण?, बेपत्ता वडिलांवर संशय", "raw_content": "\nमुलाचं आजारपणचं ठरलं मायलेकाच्या खूनाचं कारण, बेपत्ता वडिलांवर संशय\nपुणे - मुलाच्या (Son) सततच्या आजारपणातुनच (Sickness) आई-मुलाचा खुन (Murder) झाला असल्याची शक्‍यता भारती विद्यापीठ पोलिसांनी (Police) वर्तविली आहे. त्युाळे संशयाची सुई आता मुलाच्या बेपत्ता वडीलांभोवती फिरत असून गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांची सहा पथके त्याच्या शोधावर आहेत. (Son Sickness Mother Murder Reason Missing Father Suspected)\nधानोरी येथील आलिया आबिद शेख (वय 35) व त्यांचा मुलगा आयान आबिद शेख (वय 6) यांचा खुन करून आयानचा मृतदेह कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ तर आलिया शेख यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्ता येथे टाकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ व पुणे ग्रामीण पोलिसांच्या सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेपासून आयानचा वडील आबिद शेख हा बेपत्ता आहे.\nहेही वाचा: पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार\nआबिद व आलिया हे दाम्पत्य मुळचे मध्यप्रदेशातील असून त्यांनी प्रेमविवाह केल्यानंतर 2007 पासून ते नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्य करीत होते. दोघेही उच्चशिक्षीत व सधन कुटुंबातील होते. आबिद शेख हा एका कंपनीमध्ये नोकरीस आहे. तर आलिया या एका वित्तपुरवठा कंपनीमध्ये नोकरी करीत होत्या. तर मात्र त्यांचा मुलगा आयान हा स्वमग्न (ऑटीझम) आजाराने ग्रस्त असल्यामुळे आलिया यांनी नोकरी सोडून मुलाच्या संगोपनावर लक्ष्य केंद्रीत केले होते. आबिदने पत्नी व मुलाला फिरायला नेण्यासाठी 11 ते 14 जुन दरम्यान कार भाड्याने घेतली होती. पहिले तीन दिवस कुटुंब फिरायला गेल्यानंतर सायंकाळी घरी परत येत होते.\n14 जुन रोजी आबिद कुटुंबाला घेऊन सासवड, दिवेघाट, बनेश्‍वर, बोपदेव घाट, दिवेघाटातून सासवडला गेला. तेथेच त्याने आलियाचा खुन केला असण्याची आणि त्यानंतर मुलाचा खुन केला असण्याची पोलिसांना शक्‍यता आहे. त्यानंतर त्याने 15 जुन रोजी मध्यरात्री एक वाजता मार्केट यार्ड येथे गाडी सोडून स्वारगेटच्या दिशेने पायी गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कळसकर जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालामध्ये आलियाचा मृत्यु जबर मारहाणीने तर मुलाचा मृत्यु गळा आवळून झाल्याचे नमूद केले आहे.\n'गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलिसांकडून या खुन प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. मुलाचे वडील आबिद शेख याच्यावरती संशय आहे. त्यादृष्टीने त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल.'\n- सागर पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/police-patil-posts-vacant-in-one-thousand-villages-in-nanded-district", "date_download": "2021-07-30T00:35:17Z", "digest": "sha1:4HIDC3YTM3JDNJ4DMOZ7DHR2E5UAEXQC", "length": 9046, "nlines": 37, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत पोलिस पाटील पदे रिक्त", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत पोलिस पाटील पदे रिक्त\nनांदेड जिल्ह्यात १६ तालुके असून जिल्ह्���ात पोलिस पाटलांची एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७०० पदे भरण्यात आली असून एक हजार गावांना अजूनही पोलिस पाटलांची प्रतिक्षा आहे.\nनांदेड जिल्ह्यात पोलिस पाटलांची पदे रिक्त\nसाम टीव्ही न्यूज नेटवर्क\nनांदेड ः जिल्ह्यातील १६ तालुक्यातील आठ महसुली विभागांतर्गत पोलिस पाटलांच्या एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार पदे भरण्यास शासनाला अजूनही मुहूर्तच न सापडल्याने रिक्त असलेल्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nनांदेड जिल्ह्यात १६ तालुके असून जिल्ह्यात पोलिस पाटलांची एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७०० पदे भरण्यात आली असून एक हजार गावांना अजूनही पोलिस पाटलांची प्रतिक्षा आहे. ७०० कार्यर्त पोलिस पाटलांमधून ५० निवृ्त्त झालेले आहेत. त्यामुळे ६५० पोलिस पाटलांना तीन-तीन गावचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.\nहेही वाचा - वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांवर नैसर्गिक वीज कोसळून, एकाने गळफास घेऊन तर पाचव्या घटनेत पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू\nप्रत्येक गावासाठी प्रतिष्ठेची व मान सन्मानसोबतच गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या पोलिस पाटील पदासाठी प्रत्येक गावात स्पर्धा निर्णाण झालेली असताना ही रिक्त पदे भरण्यासाठी शासन कानाडोळा करत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाला त्यामुळे साहजिकच हरताळ फासल्या जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ५० पदे रिक्त असून या गावांच्या कायदा व सुव्यवस्थेवर त्याचा परिणामहोत आहे. वास्तविक बघता पोलिस पाटील हा पोलिस प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा आहे. ते गावातील कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनास मदत करत असतात. यासाठी रिक्त पदाचे ग्रहण लागलेल्या गावात भरती प्रक्रिया पुर्ण करून कायमस्वरुपी पोलिस पाटील देणे आवश्यक आहे.\nजिल्ह्यातील कोणत्याही उपविभागातील पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित उपविभागाला आयुक्त औरंगाबाद कार्यालयातून मंजुरी घ्यावी लागते. उपविभागातील रिक्त असलेल्या पोलिस पाटलांच्या पदाचा रोस्टर मंजुरीचा प्रस्ताव एसडीओ कार्यालयामार्फत आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सादर करावा लागतो.\nपोलिस पाटलांच्य�� या आहेत प्रमुख मागण्या\n०- निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करावे\n०- निवृत्तीनंतर १० लाख रुपये रोख द्यावेत\n०- स्वसंरक्षणासाठी बंदुक परवाना द्यावा\n०- मानधन सहा हजार ५०० वरून १५ हजार रुपये करावे\n०- १० वर्षांनी होणारे नुतनीकरण पद्धत बंद करावी\n०- ग्राम पोलिस अधिनियम कायदा १९६७ मध्ये दुरुस्ती करावी\nयेथे क्लिक करा - आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज; डायल -११२ कार्यान्वीत\nपोलिस पाटलांच्या रिक्त पदांमुळे अनेक गावात कायदा व सुव्यवस्था टिकविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. कार्यरत असलेल्या पोलिस पाटलांचे मानधन व वयोमर्यादा वाढ यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.\n- हेमंत गावंडे, पोलिस पाटील संघटना\nरिक्त जागा तातडीने भराव्यात\nपोलिस पाटलांच्या राज्यात सुमारे १३ हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे एका पोलिस पाटलांकडे तीन-तीन गावांचा अतिरिक्त भार आहे. त्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्यावर परिणाम होत असून रिक्त जागा भराव्यात. तसेच कोरोनामुळे राज्यात कुमारे २५ पोलिस पाटलांचे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा विमा शासनाने द्यावा.\n- खंडेराव दुलबाजी बकाल, राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील असर्जन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/tag/priyanka-saran/", "date_download": "2021-07-30T00:18:16Z", "digest": "sha1:NT6KAJQHXQ7F7RAUYY5532KOK4V2ONG6", "length": 3375, "nlines": 82, "source_domain": "hellobollywood.in", "title": "Priyanka Saran | hellobollywood.in", "raw_content": "\nगरजू रंगकर्मींच्या मदतीसाठी धावतोय ‘थिएटर दोस्त’; अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद\n‘महाराष्ट्र भूषण 2021’साठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\n5G तंत्रज्ञानासमोर जुही चावलाने टेकले हात; न्यायालयातून याचिका मागे घेत पत्करली हार\nआसाम-मिझोराम हल्ल्यात अभिनेत्रीचा जवान भाऊ जखमी; प्रार्थना करणाऱ्यांचे इंस्टावर मानले आभार\nसंजू बाबाच्या वाढदिवसाचं चाहत्यांना मिळालं खास गिफ्ट; KGF2 मधील लूक केला शेअर\nशिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये धाव; फसवणूकीविरोधात पोलिसात केली तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/recruitment/fact-recruitment-26102019.html", "date_download": "2021-07-30T02:07:26Z", "digest": "sha1:AZER2PGP3BSISTSNXFF35CPCNO7VXZZL", "length": 10399, "nlines": 162, "source_domain": "mahanmk.com", "title": "फर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लिमिटेड [FACT] मध्ये विविध पदांच्या ५२ जागा", "raw_content": "\nफर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लिमिटेड [FACT] मध्ये विविध पदांच्या ५२ जागा\nफर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लिमिटेड [FACT] मध्ये विविध पदांच्या ५२ जागा\nफर्टिलायझर्स अँड केमिकल्स ट्रावणकोर लिमिटेड [Fertilisers and Chemicals Travancore Limited] मध्ये विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nअसिस्टंट मॅनेजर-प्रोडक्शन (Assistant Manager-Production) : १५ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य ०२) ०३ वर्षे अनुभव\nशैक्षणिक पात्रता : ०१) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव\nअसिस्टंट मॅनेजर-फायर आणि सेफ्टी ( Assistant Manager-Fire and Safety) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) फायर अणि सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव\nअसिस्टंट मॅनेजर-थर्मल इलेक्ट्रिकल (Assistant Manager-Thermal Electrical) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव\nअसिस्टंट मॅनेजर-थर्मल मेकॅनिकल (Assistant Manager-Thermal Mechanical) : ०२ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव\nसूचना - वयाची अट - वरील सर्व पदांकरिता : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nसूचना - शुल्क - वरील सर्व पदांकरिता : १०००/- रुपये + १८% GST\nटेक्निशिअन-प्रोसेस (Technician-Process) : २८ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. (रसायनशास्त्र/ औद्योगिक रसायनशास्त्र) किंवा केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा ०२) ०४ वर्षे अनुभव.\nवयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३७ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : ५००/- रुपये + १८% GST\nवेतनमान (Pay Scale) : ९,२५०/- रुपये ते ४६,५००/- रुपये\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या ��िंक्स\n[Civil Hospital] सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२१\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर भरती २०२१\nअंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१\n[DBATU] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२१\nअंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२१\nआदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१\n[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२१\nदिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२१\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०७ ऑगस्ट २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T02:19:50Z", "digest": "sha1:D7DO2ZNSAL2P7CNL3U6FAYCZAGFSG4YN", "length": 4420, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "माइंत्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमाइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील र्‍हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर र्‍हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स र्‍हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणार्‍या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.\nक्षेत्रफळ ९७.८ चौ. किमी (३७.८ चौ. मैल)\n- शहर १९,७,७७८ (इ.स. २००९)\n- घनता २,०२३ /चौ. किमी (५,२४० /चौ. मैल)\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nमाइंत्स शहराचे अधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/sadhvi-pradnya-sing-thakur-got-vaccinated-at-home-congress-criticized-nrsr-156020/", "date_download": "2021-07-30T01:27:35Z", "digest": "sha1:4GAKWHZAEPJ33RSU4LGMNRVDRFNK254B", "length": 14236, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "साध्वी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरी टोचून घेतली कोरोनाची लस, विशेष सूट पाहून काँग्रेसने साधला निशाणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसाध्वी पुन्हा वादाच्या भोवऱ्यातसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरी टोचून घेतली कोरोनाची लस, विशेष सूट पाहून काँग्रेसने साधला निशाणा\nसाध्वी प्रज्ञा यांनी घरातच लस टोचून(Vaccination At Home) घेतल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही लसीकरण केंद्रावर न जाता, अथवा रुग्णालयात न जाता त्यांनी घरातच लस घेतल्यामुळे काँग्रेसने(Congress Asked Questions) प्रश्न उपस्थित केले आहेत.\nभारतीय जनता पार्टीच्या(Bahrtiya Janata Party) खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pradnya Sing Thakur)आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी घरातच लस टोचून(Vaccination At Home) घेतल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही लसीकरण केंद्रावर न जाता, अथवा रुग्णालयात न जाता त्यांनी घरातच लस घेतल्यामुळे काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.\nअभी कुछ दिन पूर्व ही बास्केट बॉल खेल रही व ढोल की थाप पर नृत्य कर रही हमारी भोपाल की सांसद प्रज्ञा ठाकुर ने आज घर टीम बुलाकर वैक्सीन का डोज़ लगवाया \nमोदीजी से लेकर शिवराजजी व तमाम भाजपा नेता अस्पताल में जाकर वैक्सीन लगवा कर आये लेकिन हमारी सांसदजी को यह छूट क्यों व किस आधार पर\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली. यावरुन मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीका केली आहे.\nडोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सीने गाठलं अँटिग्वा, भारतातून फरार झाल्यापासून तिथेच मांडलंय बस्तान\nआपल्या ट्विटमध्ये त्यांनी प्रज्ञा यांचा लस घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काही दिवसांपूर्वीच प्रज्ञा ठाकूर बास्केटबॉल खेळत होत्या, ढोल वाजवत नाचत होत्या. आज त्यांनी घरीच आरोग्य अधिकारी बोलावून कोरोनाची लस टोचून घेतली. नरेंद्र मोदींपासून सगळे भाजपा नेते रुग्णालयात जाऊन लस घेऊन आले. पण मग या खासदारांनाच ही विशेष सूट का\nयाआधीही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हाही काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती. आजपर्यंत अनेकदा त्यांना व्हिलचेअरवरच पाहिलं गेलं आहे. त्यांना कोणाच्याही आधाराशिवाय जिना चढता उतरता येत नाही, मग त्या बास्केटबॉल कशा काय खेळल्या असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाह��� Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/dr-mahesh-gurav-talked-about-inspiration-good-work-nrka-153529/", "date_download": "2021-07-30T01:48:30Z", "digest": "sha1:JKNKYIKZOFL44RODVFJHKYDNYJPNX76Z", "length": 11951, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | सत्कारामुळे चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळते : डॉ. महेश गुरव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसातारासत्कारामुळे चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळते : डॉ. महेश गुरव\nकातरखटाव/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती, संस्थेचा गौरव, सत्कार झाल्यास त्यापासून इतर लोकांना तसेच सत्कारमुर्तीला चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळते, असे मत काँग्रेसचे माण मतदारसंघाचे अध्यक्�� डॉ. महेश गुरव यांनी केले.\nवडूज येथील बाजार समितीच्या सभागृहात खटाव तालुका सोशल फौंडेशन, येरळा परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या नुतन अधिकारी, गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष परेश जाधव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष विजय शिंदे, वीज कामगार इंटकचे विभागीय सचिव संतोष शिंदे, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष अनिल उमापे, प्रा. दिलीप भुजबळ, सोमनाथ साठे, दाऊद मुल्ला, इम्रान बागवान, समीर तांबोळी विठ्ठल नलवडे, शरद कदम, , सचिन साठे, सर्वगोड यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. गुरव म्हणाले, बाजार समितीचे सचिव हणमंतराव मदने, उपसचिव अशोकराव पवार यांनी लेखनिक पदावर कामाची सुरुवात करुन आजपर्यंत चांगले काम केले आहे. संस्थेच्या भरभराटीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिध्दान्त चिंचकर, आशिष शिंदे या दोघांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.\nयावेळी मदने, शिंदे, जे. के. काळे यांची मनोगते झाली. येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी स्वागत केले. आयाज मुल्ला यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. शरद कदम यांनी आभार मानले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्र��चा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/03/blog-post_51.html", "date_download": "2021-07-29T23:53:28Z", "digest": "sha1:YLJ3U5ZBOPA2S4HXVFLSHYQEDMVSP23O", "length": 26558, "nlines": 255, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "वीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन - राजू शेट्टी | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nवीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको आंदोलन - राजू शेट्टी\nकोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा घरगुती वीज बिल वसुली सुरू करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री यांनी थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनसह विविध पक्ष, संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या सक्तीविरोधात १९ मार्च रोजी राज्यस्तरीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिवाय ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नाही त्याठिकाणी राज्यमार्ग किंवा जिल्हामार्ग रोखण्यात येणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. कोल्हापुरात विविध संघटनांची बैठक पार पड.ली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशनामध्ये वीज कनेक्शन तोडायला स्थगिती मात्र नंतर पुन्हा वसुली :नुकतेच अधिवेशन पार पडले आहे. यामध्ये विरोधकांनी लाईट बिलाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडायला स्थगिती देत असल्याची माहिती दिली. मात्र, अधिवेशन संपताच ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल वसूल करा वेळ पडल्यास कनेक्शन तोडा असे आदेश दिले. राज्यातील विधानसभा सभागृहाचा हा अवमान आहे. शिवाय राज्यातील गोरगरीब वीज ग्राहकांचीसुद्धा ही चेष्टा सरकारने लावली आहे त्याचा जाहीर निषेध करत असल्याचे यावेळी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.वीज बिल माफ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही -आम्ही केवळ तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा अशी मागणी करत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीज बिल या मुद्द्यावरून आंदोलन होत आहेत. मात्र, तरीही सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकीकडे ग्राहकांना दिलासा देऊ असे सांगितले जाते, लाईट बिल मध्ये दिलासा मिळेल या आशेवर ग्राहकांनी सुद्धा वीज बिल भरायचे थांबवले. आता मात्र कोणत्याही परिस्थितीत वापरलेल्या विजेचे बिल भरावेच लागेल असे म्हटले जाते. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत वीज बिल माफ होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यामुळे येत्या १९ मार्च रोजी राज्यस्तरावर महामार्ग रोको आंदोलन करून सरकारला याबाबत निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nअनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती\nमुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्या\nशिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर\nशरद पवार अमित शाह गुप्त भेटीबाबत सामानातून खुलासा\nशरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन\nकाँग्रेसचा जाहीरनामा ; प्रत्येक महिन्याला गृहिणींन...\nजहाल नक्षली भास्कर हिचामीसह पाच नक्षलवादी ठार\nनांदेडमध्ये शीख भाविकांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसा...\nप. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सु...\nशरद पवार यांच्या हस्ते दौसा येथील शाळेचे उद्घाटन\nबांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन ; मोदी दोन दिवस...\nभांडूपच्या मॉलमधील रुग्णालयात आग ; ९ जणांचा होरपळू...\nसंयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा ...\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोेच्च न्यायालयात ...\nमिथुनला प. बंगाल विधानसभेचे तिकीट नाहीच\nमुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nगृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी मालाड येथे भाजपाच...\nमनसुख हिरेन हत्याप्रकरण ;एनआयएच्या हाती सचिन वाझेच...\nपरमबीर सिंहांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’च...\nजास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला ...\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक ; भाजपचे ‘संकल्प पत्...\nआसाममध्ये प्रियंका गांधीचा भाजपावर घणाघात\nशोपियामध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nफिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल\n‘मुंबई सागा’ची पहिल्याच दिवशी कोटींची कमाई\nअधिकारी दोषी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही - ...\nमुंबई महापालिकेतला भगवा फडकतच राहणार - संजय राऊत\nसिडको वर्धापन दिनी स्थानिकांचा काळा दिवस पाळून निषेध\nशिवसेना-भाजप नगरसेवकांची एकमेकांना धमकी\nकरोना नियमाचे उल्लंघन ; ठाण्यात भा���पच्या १७ नगरसेव...\nभिवंडीतील जंगलात आदिवासी महिलेची हत्या\nदुसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज\nप्रवाशांची फसवणूक करणारा बोगस टीसीला अटक\nमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ; कांदिवली क्राईम ब्रांच...\nराहुल गांधींचा आजपासून दोन दिवसाचा आसाम दौरा\nमहाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात २० मा...\nईडीचे चार ठिकाणी छापे; ३२ कोटींची संपत्ती जप्त\nममता बॅनर्जींचा निवडणूक जाहीरनामा जाहीर\nकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'अर्बरझीन रे...\nपश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस...\nवर्षा बंगल्यावर गुप्त बैठक ; परमबीर सिंह, गृहमंत्र...\nकेरळमधील काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n५० लाखांच्या बनावट नोटांसह भोजपुरी अभिनेत्याला अटक\nसैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल\nमनसुख हिरेन प्रकरण ; 'ती' मर्सिडिज कुणाची\nपोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी ; दोघांविरो...\nदहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nमराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nसचिन वाझेंची मध्यरात्री तब्येत पुन्हा बिघडली\nव्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींनी दिली डरकाळी ; जखमी व...\nशेतकऱ्यांचे आंदोलन डिसेंबरपर्यंत सुरू राहील - राके...\nआंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचा स्थानिक निवडणुका...\nजळगाव महापालिकेची महापौर निवडणूक ; भाजपचे तब्बल ३...\nस्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ सोबत असलेली इनोव्हा ...\nटाळेबंदीला भाग पाडू नका ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य...\nआठ दिवसात ‘त्या’ ४१३ जणांना नियुक्तपत्र द्या ; गोप...\nनागपूर पोलीस आयुक्तांचा दणका ; अधिकाऱ्यांसह सहा कर...\nवीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको ...\nयशवंत सिन्हा यांचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश\nबिहार विधानसभेत दारूवरून राडा ;सत्ताधारी-विरोधक भिडले\nहिरेन वापरत नसलेला मास्क आला कुठून\nएसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी ...\n'जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली' ; सचिन वझेंनी व...\nप्रियंका चोप्रा, निक जोनास करणार ऑस्कर नामांकनाची ...\nकाम मागितल्यास टीव्ही कलाकारांचा अपमान करतात - रश्...\nदफनभूमीच्या राखीव भूखंडावर रुग्णालयाचा प्रस्ताव\nकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रद्द\nसिडको भूखंड विक्रीचा वाद राज्य शासनाकडे\nनवी मुंबई - प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत...\nममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला ; तृणमूल काँग्रेसची न...\nपुद्दुचेरीत काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढणार\nराज्यातील करोनास्थिती चिंताजनक ; केंद्रीय आरोग्य म...\nउत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत ...\nकेरळमध्ये काँग्रेसला झटका, पीसी चाको यांचा राजीनामा\nजागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रवासी महिलांसो...\nहरियाणात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव मांडणार\nएकनाथ खडसेंना अटकेपासून न्यायालयाचा दिलासा\nकमल हासनचा पक्ष लढवणार विधानसभा निवडणूक\nभाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला ममता बॅनर्जींचे प्र...\nओला, उबरसह इतर कंपन्यांना ट्राफिक पोलिसांचा दणका\nमराठा आरक्षण; १५ मार्च रोजी होणार पुढील सुनावणी\nकोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; ९ जणांचा...\nचक्रवर्ती आज आले ते उद्या निघूनही जातील - दिग्विजय...\nमराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी\nक्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासा...\nराम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी\nप. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nछत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे आढळले मृतदेह\nअन्वय नाईक प्रकरणी गोस्वामी यांना न्यायालयाचा दिलासा\nमनसुख हिरेन मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये - संजय...\nमृत्यूच्या बातम्यांवर प्रसार माध्यमांना बंधने ; मु...\nरिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिल्याचे एनसीबीच्...\n‘गंगूबाई’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव\nप्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबई पालिका ऍक्शन मोडवर\nबनावट नोटा वटवणाऱ्याला अटक\nकरोना नियमांची पायमल्ली ; महापालिका, पोलिसांची ‘एप...\n१०० किलो गांजा सहित एकाला अटक\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर���टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/postponement-bench-hearing-minister-12532", "date_download": "2021-07-30T01:19:50Z", "digest": "sha1:HCKC7QAFFPG7BK5ZN3HHO2323C4L6VEG", "length": 5988, "nlines": 19, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती", "raw_content": "\nगोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती\nपणजी: साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरुद्धच्या अपात्रता अर्जावरील सुनावणी उद्या 16 रोजी सकाळी 11 वा. नगरविकासमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली होती, त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिल्याने सरकारला चपराक बसली आहे. साखळी पालिका सत्ता भाजप समर्थक गटाकडे ठेवण्यासाठी सरकारची खेळी त्यांच्याच अंगलट आली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांविरुद्धचा अविश्‍वास ठरावारील बैठक उद्या 16 रोजी ठरल्यानुसार दुपारी 2.30 वा. होणार असल्याने व ही पालिका मुख्यंत्र्यांच्या मतदारसंघातील असल्याने राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Postponement of the bench for hearing before the Minister)\n गोव्यात कोरोना पुन्हा फोफावतोय; राज्यातील परिस्थितीचा स्पेशल रिपोर्ट\nहल्लीच झालेल्या साखळी पालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग 9 मधून नगरसेवक धर्मेश सगलानी यांच्या गटातील उमेदवार निवडून आला होता व मुख्यमंत्र्यांना नामुष्की पत्कारावी लागली होती. त्यामुळे या पालिकेत 13 पैकी 7 नगरसेवक हे सगलानी गटातील आहेत. या गटाने नगराध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करून तो घेण्यास पालिका संचालनालयाकडून विलंब होत असल्याने उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. गोवा खंडपीठाने अविश्‍वास ठरावसाठीची बैठक 16 एप्रिलला घेण्याचे निर्देश पालिका संचालनालयाला दिले होते.\nआजच्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष\nसाखळी नगराध्यक्षांविरुद्ध धर्मेश सगलानी गटाच्या सहा नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावर उद्या 16 रोजी दुपारी 2.30 वा. पालिका संचालकांनी बैठक बोलावली आहे. त्यामुळे नगरसेवक राजेश सावळ यांच्या अपात्रता अर्जावर उद्या 16 रोजी सकाळी 11 वा. बोगदा - वास्को येथील वीज खात्याच्या बंगल्यात नगरविकासमंत्र्यांनी सुनावणी ठेवली होती मात्र सावळ यांनी त्यांना अपात्रतसंदर्भात दिलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते त्यावर आज सुनावणी होऊन स्थगिती दिली आहे. नगरविकासमंत्री, पालिका संचालक व पालिका मुख्याधिकारी या प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 19 एप्रिलला खंडपीठाने ठेवली आहे. त्यामुळे अविश्‍वास ठराव घेण्यापूर्वी नगरसेवक राजेश सावळ यांना अपात्र ठरविण्याची खेळीत सरकारला अपयश आले आहे. गोवा खंडपीठाने 9 एप्रिल 2021 रोजी धर्मेश सगलानी यांच्या याचिकेत दिलेल्या आदेशात साखळी नगराध्यक्षांविरुद्धच्या अविश्‍वास ठरावावर 16 एप्रिलला बैठक घेण्याचे निर्देश दिले हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/baramati-rt-pcr-test-is-mandatory-for-all-establishments-of-shops-malls-hotels/", "date_download": "2021-07-30T01:20:36Z", "digest": "sha1:O5BOXV4J3BV2XB4RA3NG6T5TEXKQFK7P", "length": 9260, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारामती : दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक – Dainik Prabhat", "raw_content": "\nबारामती : दुकान, मॉल्स, हॉटेल्सच्या सर्व आस्थापनांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक\nबारामती – बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये कोरोना विषाणू संक्रमीत रूग्ण आढळून येत आहेत. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.\nत्यासाठी आपल्या आस्थापनातील सर्व मालक, विक्रेते (सेल्समन), इतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर टेस्ट रिपोर्ट जवळ ठेवण्यात यावा. ॲन्टीजेन टेस्ट केलेली असली तरी आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक आहे. सदरची तपासणी पंधरा दिवसांकरिता ग्राह्य असल्याने दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी. रयत भवन, मार्केट यार्ड, इंदापूर रोड या ठिकाणी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत उपजिल्हा रूग्णालय, बारामती यांचेमार्फत मोफत आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे.\nकोव्हिड-19 अनुषगांने आपले दुकान / मॉल/ आस्थापनाची तपासणीसाठी येणारे नगरपरिषदेचे अधिकारी / कर्मचारी यांना संबंधित सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट दाखविणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांनी या सूचनेचे कटाक्षाने पालन करावे.\nअन्यथा आपले दुकान/ संबंधित आस्थापना पुढील सात दिवसांकरिता सिलबंद करण्यात येईल. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897, महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम, 2020 व भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे बारामती नगरपरिषद उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे यांनी कळविले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना लसीकरणानंतर 68 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशातील पहिली घटना\nBlack Fungus: म्युकरमायकोसिसमुळे 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, नगर जिल्ह्याती�� घटना\nबारामती : तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान\nबारामतीत एक लाख झाडे लावणार ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’\nबारामती : किशोर मासाळ करोना योद्धा पुरस्काराने सन्मानित\nवीजबिल न भरल्यास महावितरण वायरसह मीटरही काढणार…\nबारामतीकर तरुणाने पाठीवर काढला शरद पवारांचा ‘पर्मनंट टॅटू’, खुद्द शरद…\nबारामती : कडाडणारी वीज कोरड्या तलावात पडली, अन् क्षणात….पुढे काय झालं, पाहा…\nओबीसी आरक्षणासाठी पहिली ठिणगी बारामतीत\n राज्यातील ओबीसी नेते बारामतीत एकवटणार\nमल्हारराज हॉटेलवर राडा प्रकरणी 12 व्यक्तींवर गुन्हा दाखल\nओबीसीच्या आरक्षण लढ्यासाठी बारामती मधून एल्गार..\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nबारामती : तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान\nबारामतीत एक लाख झाडे लावणार ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’\nबारामती : किशोर मासाळ करोना योद्धा पुरस्काराने सन्मानित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-nivedita-saraf-write-parents-article-316801", "date_download": "2021-07-30T02:15:23Z", "digest": "sha1:SYXK6U3CRJAW73FGFFJ3I67G25O7G2BB", "length": 33162, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ)", "raw_content": "\nपालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय प्रेम आणि जबाबदारी आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही.\nपालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ)\nपालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय प्रेम आणि जबाबदारी आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- क��रण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे.\nमाझी आई अतिशय खंबीर स्वभावाची होती. माझे वडील खूप लवकर गेले. त्यानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला अतिशय समर्थपणे वाढवलं. तिनं सांगितलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आयुष्यात कधी हार मानू नका. कितीही निराशा आली तरी हाती घेतलेलं काम सोडून देऊ नका, ते पूर्ण करा.’ मी आईला कधी रडताना, दुःख उगाळताना, एखाद्या वाईट घटनेचं भांडवल करताना किंवा तीच गोष्ट पुनःपुन्हा उगाळताना कधीच पाहिलं नाही. तिला असं करण्याचा संताप यायचा. ती म्हणायची : ‘‘ठीक आहे घडली एखादी वाईट गोष्ट किंवा झाली एखादी चूक, तर ती चूक दुरुस्त करा. त्यातून तुम्ही धडा शिका. चुका चांगल्या असतात. कारण जसं डॉक्टर म्हणतात, ताप वाईट नसतो, तो तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे हे तो दर्शवतो. तो बिघाड दूर केला, की ताप जातो. तसं चूक आपल्याला सुधारण्याची संधी देते. त्यामुळे चूक झाली तर हरकत नाही; पण तीच चूक पुन्हा करू नका.’’\nआईचा आणखी एक महत्त्वाचा गुण जो अजूनही मला प्रभावित करतो तो म्हणजे, ती खूप क्षमाशील होती. कोणालाही पटकन क्षमा करायची. एखाद्याच्या कृतीवरून त्याच्याबद्दल कोणतंही मत चटकन् बनवायची नाही. तिनं आम्हाला लहानपणापासून सांगितलं आहे, की यश पचवणं खूप सोपं असतं; पण अपयश पचवणं अवघड असतं. ते पचवता आलं पाहिजे, पचवायला शिकलं पाहिजे.\nआई आधी कम्युनिस्ट विचारसरणीची होती. तिचा देवावरही विश्वास नव्हता. कॉम्रेड दांडगेंची ती मानलेली मुलगी होती; पण डाव्या विचारसरणीची असणारी आई नंतर आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे बदलली. ही गोष्ट तिनं मला खूप छान शिकवली, की तुमची एखादी विचारसरणी असू शकते, काही ठराविक कल्पना असू शकतात; पण आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून तुम्ही त्या बदलल्या नाहीत किंवा काळानुरूप बदलू शकला नाही, तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकत नाही. याबरोबर दिलेली आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे, आयुष्यातली काही मूलभूत तत्त्वं कधी सोडायची नाहीत. आईनं स्वतः तिची तत्त्वं कधी सोडली नाहीत. त्या काळी फोन घ्यायचा असेल, तर बराच वेळ लागायचा. तो लवकर मिळावा म्हणून तिनं कधी जास्तीचे पैसे दिले नाहीत किंव�� सिलिंडर लवकर मिळावा म्हणून जास्तीचे पैसे दिले नाहीत. हाच अॕटिट्युड तिनं मला दिला. ही गोष्ट मी कायम माझ्या आयुष्यात लक्षात ठेवली. पुढच्या आयुष्यात मी अक्कलकोट स्वामींची भक्त झाले; पण देव किंवा गुरू मानल्यानंतर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळालीच पाहिजे अथवा त्यांनी ती दिलीच पाहिजे असं अजिबात नाही. आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात; पण त्या गोष्टी मिळवण्याची आपली तेवढी लायकी आहे का, हे तपासलं पाहिजे. आपल्याला तेच मिळतं ज्यासाठी आपण डिझर्व्ह असतो. आपण इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच स्वतःची तुलना करावी. हेच मी माझ्या मुलाला, अनिकेतला सांगते, सांगायचा प्रयत्न करते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एखाद्याला जे काही मिळत असतं, तो त्याचा आतापर्यंतचा प्रवास असतो. मी काल कुठपर्यंत होतो, आज त्याच्या दोन पावलं पुढे आलो आहे का, हे आपण नियमितपणे तपासलं पाहिजे.\nदुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही काम करण्याची लाज बाळगू नये. आपल्याकडे, हे काम कमी, हे काम दर्जेदार असे शिक्के फार मारले जातात. अशाप्रकारे कामाला कमी-जास्त ठरवू नये. काम कुठलंही असलं, तरी त्यासाठी केली जाणारी प्रामाणिक मेहनत ही सारखीच असते. वेळ पडली तर कोणतंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. सध्या लॉकडाऊनच्या काळानं आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने शिकवली आहे. आज सारेच जण घरातली सर्व कामं करू लागले आहेत. आज कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं आपल्यालाच आनंदी राहणं आवश्यक आहे. माझी आईसुद्धा सांगायची, की आहे त्या परिस्थितीत आपलं आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. वस्तूत आनंद शोधण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधावा. आपल्याला मुलंबाळं, आई-वडील असले, तरी आपला प्रवास एकट्याचा आहे. तो आपण समृद्ध केला पाहिजे. अनिकेतला मी हीच शिकवण दिली आहे. उद्या त्याचं यश मी त्यानं मिळवलेल्या पैशात अथवा वस्तूंमध्ये नाही बघणार, तर त्यानं किती माणसं जोडली, त्याच्या क्षेत्रात तो किती परिपूर्ण आहे, त्यानं नवलौकिक किती मिळवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सचोटीनं तो आपलं काम करत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. अनिकेतही याच विचारांचा आहे.\nमुलांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली पाहिजे ती म्हणजे जबाबदारी. भारतीय नागरिक म्हणून हा माझा अधिकार आहे, हक्क आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्या���रोबर जबाबदारीही येते. चांगला नागरिक बनण्याची, चांगली वागणूक ठेवण्याची, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. खास करून सेलिब्रिटी म्हणून वावरताना तर हे भान खूप ठेवलं पाहिजे. कारण लोक माझ्याकडे आयकॉन म्हणून बघत आहेत, तर मी काय बोलते, कशी वागते ही माझी जबाबदारी आहे. घटनेनं दिलेल्या अधिकाराची किंमत समजणं हे आत्ताच्या मुलांसाठी फार गरजेचं आहे. फक्त यासाठीच नाही, तर निसर्गाप्रतीसुद्धा आपणच जबाबदार आहोत हे मुलांना शिकवलं पाहिजे. आपण मुलांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत हे तपासणं, ही पालकांची जबाबदारी आहे. मुलं आज अदृश्य स्पर्धेच्या जगात वावरत आहेत. क्षेत्र कोणतही असो- स्पर्धा असतेच; पण यामध्ये धावताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे हा हट्ट कशाला हवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निराश न होता दुसऱ्या मार्गानं प्रयत्न सुरू करावेत. निराशेतून नुकतीच सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली; पण आत्महत्या हा काही पर्याय नाही. असं होऊ नये म्हणून कुठंतरी तुमचं श्रद्धास्थान असणं फार गरजेचं आहे. तिकडे तुमचा विश्वास असला पाहिजे, तसाच स्वतःवरही विश्वास असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं खास करून मुलांनी दिवसातून स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे. या वेळेत मेडिटेशन करावं अथवा दिवसभरात आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा तपासून बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला छान म्हटलं पाहिजे, तसंच वाईट घटनेबाबत स्वतःला माफही केलं पाहिजे. ज्यांना आपण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुखावलं आहे त्यांची माफी मागितली पाहिजे आणि ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफही केलं पाहिजे. चूक झाली असेल तर ती का झाली एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निराश न होता दुसऱ्या मार्गानं प्रयत्न सुरू करावेत. निराशेतून नुकतीच सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली; पण आत्महत्या हा काही पर्याय नाही. असं होऊ नये म्हणून कुठंतरी तुमचं श्रद्धास्थान असणं फार गरजेचं आहे. तिकडे तुमचा विश्वास असला पाहिजे, तसाच स्वतःवरही विश्वास असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं खास करून मुलांनी दिवसातून स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे. या वेळेत मेडिटेशन करावं अथवा दिवसभरात आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा तपासून बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला छान म्हटलं पाहिजे, तसंच वाईट घटनेबाबत स्वतःला माफही केलं पाहिजे. ज्यांना आपण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुखावलं आहे त्यांची माफी मागितली पाहिजे आणि ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफही केलं पाहिजे. चूक झाली असेल तर ती का झाली ती कशी सुधारता येईल याचाही विचार करावा.\nअलीकडे बहुतेकांची एकएकटीच मुलं असतात. त्यामुळे ती बऱ्यापैकी लाडात वाढतात. अशावेळी आपण कोणीतरी विशेष आहोत असा मुलांचा समज होऊ लागतो. सर्वांत प्रथम त्यांचा हा समज दूर केला पाहिजे. तूदेखील सर्वसामान्यांप्रमाणंच एक आहेस ही जाणीव त्यांना दिली पाहिजे. माझ्या आईनं ही जाणीव सतत आम्हाला दिली. ती म्हणायची : ‘‘तू कलाकार आहेस, सेलिब्रिटी आहेस, मला त्याचा अभिमान आहे; पण त्याच बरोबर तू एक सामान्य माणूसही आहेस.’’ एवढ्या मोठ्या विश्वातल्या, एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरात कुठंतरी आपण राहतो. त्यामुळे तुमच्याभोवती जग फिरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रसिद्धी, पैसा येईल- जाईल; पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे महत्त्वाचं आहे. जी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, ती तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून आहेत, की त्यांना खरोखरच तुमच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून आहेत, हे समजलं पाहिजे. अनिकेतनंही या गोष्टी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. समजून घ्याव्यात असं यासाठी म्हणत आहे- कारण आपण बसवून मुलांना पालकत्वाचे धडे देऊ शकत नाही, किंवा देत नाही. पालकत्वाचा निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नाही. कोणाला वाटतं, की आपण मुलांना कडक शिस्तीत वाढवलं म्हणजे योग्य केलं, तर कोणाला वाटतं, की आपण सैल वातावरण ठेवून वाढवलं म्हणजे योग्य केलं. प्रत्येकाचा अनुभव, मुलांना वाढवण्याची पद्धत सगळं वेगळं असतं. एक अधिक एक असं निश्चित सूत्र पालकत्वामध्ये नसतं. आपण चाचपडतच पालकत्वाची भूमिका निभावत असतो. मी पण तेच केलं. माझ्या आईनं कुठलीही गोष्ट जवळ बसवून शिकवली नाही; पण मी जेव्हा बघते, की माझी आई काळा पैसा अथवा जास्तीचा पैसा देऊन सिलिंडर घेत नाही तेव्हा मी पण पैसे देऊन कुठली प्रश्नपत्रिका अथवा अन्य काही घेत नाही. आपल्या पालकांच्या वर्तणुकीतून आपण हे सहज शिकत असतो. त्याप्रमाणं आपली मुलंही आपल्या वागणुकीतून चांगलं, वाईट सगळं शिकत असतात.\nकाही गोष्टी पा���कांनी मुलांना वाढवताना नक्की केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली चूक झाली तर लगेच सॉरी म्हटलं पाहिजे. म्हणजे मुलंही त्यांची चूक लगेच कबूल करायला शिकतात. मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सहज म्हटलं जातं; पण मुलांकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आमच्या घरात मुलगा-मुलगी हा भेदभाव आम्हाला कधीच जाणवला नाही. आम्ही दोघी बहिणी ‘एक माणूस’ म्हणूनच वाढलो. आम्ही खूप लहान होतो, तेव्हाच आमचे वडील गेले होते. त्यामुळे आम्हाला स्वावलंबी होणं भागच होतं. घरातली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्यालाच करायची हे माहीत होतं; तसंच प्रोटेक्ट करायलाही कोणी येणार नाही, हेही माहीत होतं. पपा होते तेव्हा त्यांना नेहमी आईचा आदर करताना पाहिलंय. त्यांना आईचं मत पटत नसेल, तर ती गोष्ट ते आमच्या अपरोक्ष आईला सांगायचे, आमच्यासमोर नाही. तसंच आईनंही त्यांचे वैचारिक मतभेद कधी आमच्यासमोर आणले नाहीत. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कारण मुलं खूप हुशार असतात. त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींचं खूप ठळक प्रतिबिंब पडत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे.\nअशाच प्रकारचं वातावरण, तत्त्वनिष्ठा मी अनिकेतला देण्याचा प्रयत्न केला आहे. ते किती योग्य, किती अयोग्य मला माहीत नाही. त्यानं त्यातून किती घेतलं हेदेखील माहीत नाही; पण एक गोष्ट मला माहीत आहे, की अनिकेत हा एक ‘खूप चांगला माणूस’ आहे आणि याचा मला विश्वास आहे. तो वाहवत जाणारा नाही. त्याला कोणी बिघडवलं आहे, असं कधी होणार नाही. तसं कोणीच कोणाला बिघडवत नाही. आपण बिघडवण्याची परवानगी देतो तेव्हाच व्यक्ती बिघडते. आपल्या चुकांची जबाबदारी आपणच घ्यायला शिकलं पाहिजे, ही शिकवणही आईचीच आहे.\nपालकत्वाची जबाबदारी समजून मी अनिकेत पंधरा-सोळा वर्षांचा होईपर्यंत काम पूर्णपणे बंद केलं होतं. पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय प्रेम आणि जबाबदारी आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करायला हा जीव आपल्याला शिकवतो. ही गोष्ट आमच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीनं शिकणं जास्त गरजेचं आहे. कारण आज एकएकटी मुलं असतात. त्यांचे जास्त लाड केले जातात. आई-वडील बाहेर असतील, तर अपराधी भावनेनं मुलांना अधिक जास्त देण्याचा प्रयत्न करतात; पण या सगळ्यात मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे. अशी जवळीक पुढच्या पिढीत फार गरजेची आहे. अनिकेतचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अशोक सराफांचा मुलगा म्हणून त्यानं कधी स्वतःचा फायदा करून घेतला नाही, की त्यांच भांडवल केलं नाही. कॉलेजमध्ये गेल्यावरही कधी मित्रांना वडिलांची मुद्दाम ओळख सांगितली नाही. मी माझ्या वागणुकीनं ओळखलं जावं ही त्याची इच्छा होती. अनिकेत अतिशय उदार, संतुलित विचाराचा आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखणारा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून औदार्य, संतुलितपणे विचार करणं, स्वतःला ओळखणं आणि ते स्वीकारणं अशा बऱ्याच गोष्टी शिकले. अनेक नव्या लेखकांचं साहित्य मी त्याच्यामुळे वाचायला लागले.\nप्रत्येकजण आपल्या अनुभवातून मुलांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मते अनादी काळापासून हे असंच आहे. जग बदलतं तसं पालकत्वही बदलत जातं. आमच्या लहानपणी जग इतकं भयंकर नव्हतं. आता मुलांसमोर जास्त प्रलोभनं आली आहेत. पालक बनणं आणि पालकत्व निभावणं हे फार सोपं नाहीये. ते खूप तणावपूर्ण असतं. कारण आपल्या वागण्याचा, बोलण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे आपल्याकडून असं काही होता कामा नये, की ज्यामुळे आपण आपल्या मुलांच्या डोळ्यात ताठ मानेनं बघू शकणार नाही, याचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे. आजच्या काळात पालकत्व जास्त तणावपूर्ण आहे. कारण तुम्ही घरात एखादं मूल्य शिकवलं, तरी बाहेर त्या गोष्टी वेगळ्या आणि विचित्र प्रकारे दिसतात. त्यामुळे काय योग्य आणि अयोग्य हे ठरवणं मुलांना अवघड होतं. अशावेळी पालकत्वाचा कस लागतो आणि ते अधिक तणावपूर्ण होतं. म्हणूनच मला ते अधिक जबाबदारीचं वाटतं. या जबाबदारीचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे.\n(शब्दांकन : मोना भावसार)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.grand-petrochemical.com/mr/Company-news/grand-resources-group-co-ltd-continues-to-be-shortlisted-for-2019-china039s-top-500-companies", "date_download": "2021-07-30T01:42:52Z", "digest": "sha1:VH3EYE4K5DYR3YDS7HOBN5YEPPTESPFV", "length": 4518, "nlines": 93, "source_domain": "www.grand-petrochemical.com", "title": "Grand Resources Group Co., LTD continues to be shortlisted for 2019 China's top 500 companies-Company News-Grand Petrochemical Co., Ltd", "raw_content": "\nस्टायरिन बुटाडीन स्टायरिन ब्लॉक कोपॉलिमर\nस्टायरीन इथिलीन ब्युटीलीन स्टायरिन ब्लॉक कोपोलिमर\nस्टायरिन आयसोप्रिन स्टायरिन ब्लॉक कॉपोलिमर\nस्टायरीन इथिलीन प्रोपीलीन स्टायरिन ब्लॉक कॉपोलिमर\nसोल्यूशन पॉलिमराइज्ड स्टायरिन-बुटाडीन रबर\nस्टायरिन बुटाडीन स्टायरिन ब्लॉक कोपॉलिमर\nस्टायरीन इथिलीन ब्युटीलीन स्टायरिन ब्लॉक कोपोलिमर\nस्टायरिन आयसोप्रिन स्टायरिन ब्लॉक कॉपोलिमर\nस्टायरीन इथिलीन प्रोपीलीन स्टायरिन ब्लॉक कॉपोलिमर\nसोल्यूशन पॉलिमराइज्ड स्टायरिन-बुटाडीन रबर\nग्रँड रिसोर्सेस ग्रुप कॉ., लि.टी. चे 2019 च्या चीनच्या शीर्ष 500 कंपन्यांसाठी सूचीत जाणे अजूनही सुरू आहे\nमागील पृष्ठः ग्रँड रिसोर्सेस ग्रुप कंपनी, लिमिटेड निंगबोमध्ये पहिल्या 100 मध्ये क्रमांकावर आहे\nपुढील पृष्ठः चालण्याची शक्ती सर्वात मोठी आहे\n12-15 एफ 1 वा पॅसिफिक प्लाझा क्रमांक 555 जिंजिया रोड निंगबो, चीन\n2020 २०२० ग्रँड पेट्रोकेमिकल कंपनी लिमिटेड सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/ext-of-prime-minister-narendra-modi-s-remarks-at-meeting-with-cms-of-all-states-and-uts-to-take-stock-of-the-covid-19-situation-554900", "date_download": "2021-07-30T02:24:13Z", "digest": "sha1:IIJLSH5U4SJDNABIJXFOWCDROSFOUPAO", "length": 87641, "nlines": 283, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "कोविड-19 स्थितीविषयी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nकोविड-19 स्थितीविषयी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन\nकोविड-19 स्थितीविषयी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन\nदेशाने पहिल्या लाटेतील सर्वोच्च स्थिती पार केली आहे आणि पूर्वीच्या तुलनेत यावेळी रुग्णवाढीचा दर खूप वेगवान आहेः पंतप्रधान\nआपल्याकडे आता कोविडविरोधातील लढाईसाठी उत्तम अनुभव , संसाधने आणि लस देखील आह�� : पंतप्रधान\nआपण ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’, कोविड योग्य वर्तन आणि कोविड व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे : पंतप्रधान\nवर्षभर असलेल्या कोविड स्थिती मुळे ताण असला तरी आपल्या प्रयत्नात जराही कुचराई नको : पंतप्रधान\nउच्च लक्ष केंद्रित जिल्ह्यांतील 45 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण केले जावे: पंतप्रधान\nज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (11-14 एप्रिल ) दरम्यान लसीकरण महोत्सवाचे केले आवाहन\nआपण सर्वांनी वर्तमानातल्या परिस्थितीचे गांभीर्याने विश्लेषण करून अनेक महत्वपूर्ण मुद्दे समोर ठेवले आहेत आणि अनेक आवश्यक सल्लेही दिले आहेत आणि स्वाभाविक गोष्ट म्हणजे, ज्या भागामध्ये कोरोना रूग्णांचा मृत्यू जास्त संख्येने होत आहे, जिथे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे, त्या राज्यांबरोबर विशेषत्वाने चर्चा केली. मात्र उर्वरित राज्यांकडेही खूप चांगले सल्ले असू शकतात. त्यामुळे माझा आग्रह असा आहे की, आपल्याला जर काही सकारात्मक सल्ले देणे आवश्यक वाटत असेल तर ते जरूर माझ्यापर्यंत पोहोचवावेत. त्याचा उपयोग कोणतीही रणनीती तयार करताना होऊ शकेल.\nआत्ता इथे जे भारत सरकारच्यावतीने आरोग्य सचिवांकडून जे सादरीकरण केले, त्यावरूनही स्पष्ट होते की, पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती बनत आहे. काही राज्यांमध्ये ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. अशावेळी प्रशासकीय प्रणालीमध्ये सुधारणा करणे अतिशय आवश्यक असते. गेल्या वर्षभरापासून आपण या आजाराच्या विरोधात लढा देत आहोत, या कारणामुळे व्यवस्थाही थकून गेली आहे, व्यवस्था थोडी सैलावू शकते, हे मी समजू शकतो. मात्र या दोन-तीन आठवड्यामध्ये जर आपण ही व्यवस्था कडक करून , कठोरतेने राबविली पाहिजे आणि प्रशासकीय प्रणाली अधिक मजबूत करण्यावर आपण भर दिला पाहिजे.\nआजच्या समीक्षेमध्ये काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट झाल्या आहेत आणि त्यावर आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.\nप्रथम म्हणजे देशाने पहिल्या लाटेचा कालावधीतला सर्वोच्च काळ ओलांडला आहे आणि यावेळी हा वाढीचा दर पाहिल्यापेक्षाही जास्त वेगवान आहे.\nदुसरे - महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्यासह काही राज्यांनी पहिल्या लाटेतील सर्वोच्च टप्पा ओलांडला आहे. आणखी काही राज्येही या दिशेने वेगाने पुढे जात आहेत. मला वाटते की, हा आपल���या सर्वांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे; गांभीर्याने काळजी करण्याचा विषय आहे.\nतिसरी गोष्ट म्हणजे यावेळी लोक पहिल्यापेक्षा खूप जास्त सहजपणे, अगदी हलक्यात हा आजार घेत आहेत. बहुतेक राज्यांमध्ये प्रशासनही सुस्त, ढीले पडल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये कोरोनाच्या रूग्णासंख्येत अचानक वाढ झाल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा युद्धस्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे.\nअशी सर्व आव्हाने असतानाही, आपल्याजवळ पहिल्यापेक्षा जास्त चांगला अनुभव आहे. आधीच्या तुलनेमध्ये चांगली साधन सामुग्री आहे आणि आता एक लसही आपल्याकडे आहे. लोकांच्या सहभागीदारी बरोबरच आपले अथक परिश्रम करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप मदत केली आहे आणि आजही ही मंडळी मदत करत आहेत. आपण सर्वांनी आपल्याला आलेल्या आधीच्या अनुभवांचा प्रभावीपणे उपयोग करणे अपेक्षित आहे.\nगेल्या वर्षी या दिवसांमध्ये आपल्याकडची स्थिती कशी होती याची आता आपण आठवण करावी. आपल्याकडे चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा नव्हत्या. अगदी मास्क कुठून मिळणार, अशीही चिंता होती. पीपीई संच नव्हते. आणि त्यावेळी आपल्यासाठी लोकांना वाचवण्यासाठी एकमात्र साधन शिल्लक राहिले होते, ते म्हणजे लॉकडाउन. यामुळे आपण व्यवस्था अतिशया वेगाने तयार करू शकणार होतो. आपण ते धोरण स्वीकारले आणि त्याचा चांगला उपयोगही झाला. आपण लॉकडाउनच्या काळात व्यवस्था तयार केली. आवश्यक असणारी साधन सामुग्री उपलब्ध केली. आपल्या क्षमता कमालीच्या वाढवल्या. लॉकडाउनच्या काळाचा पूर्णपणे उपयोग करून घेवून, आपल्याला जे जे हवे होते ते ते सर्व काही संपूर्ण जगामधून आपण मागवून घेतले.\nमात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज आपल्याकडे साधन सामुग्री आहे. आपल्याकडे मनुष्य बळ आहे. आता आपल्या प्रशासनापुढे एक कसोटी आहे, ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या बळाचा उपयोग मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केला पाहिजे. लहान- लहान प्रतिबंधित क्षेत्रांवर सर्वात जास्त लक्ष दिले पाहिजे. ज्याठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्याभागामध्ये माझा आग्रह असा आहे की, तिथे अगदी शब्दशः अर्थाने ‘कोरोना संचारबंदी’ आहे, असे स्पष्ट करावे आणि ही क���रोना संचारबंदी कडकपणे अंमलात आणली जावी. यामुळे समाजामध्ये कोरोनाविषयी एक जागरूकता कायम राहील.\nकाही बुद्धिवंत अशी चर्चा करतात की, कोरोना काय फक्त रात्रीच होतो काय वास्तविक जगात इतरत्रही रात्रीच्या संचारबंदीचा प्रयोग स्वीकारला आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला संचारबंदीची वेळ झाली की, लक्षात येते, आपण सध्या कोरोना काळामध्ये जगत आहोत आणि उर्वरित जनजीवनावर कमीत कमी परिणाम होतो .\nएक चांगली गोष्ट होईल की, आपण कोरोना संचारबंदी रात्री 9.00 किंवा रात्री 10.00 वाजता सुरू केली आणि सकाळी 5 - 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू ठेवली तर इतर व्यवस्थांवर जास्त कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही आणि म्हणूनच त्याला ‘कोरोना संचारबंदी’ असे नाव प्रचलित करणे योग्य ठरेल. आणि कोरोना संचारबंदी ही एक प्रकारे लोकांना शिक्षित करण्याचे, जागरूक करण्ण्याचे काम करत आहे. लोकांमध्ये कोरोनाविषयक दक्षता निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आपल्याला या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे.... मात्र मी आधी सांगितले आहेच, आता आपल्याकडे व्यवस्था पुरेशी झाली आहे. त्यामुळे मायक्रो कंटेनमेंट झोन करून, त्यावर लक्ष केंद्रीत केले जावे. तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. अर्थात यासाठी सरकारांना जरा परिश्रम जास्त घ्यावे लागणार आहेत. प्रशासनाला अगदी मजबूत, घट्ट, कठोर व्हावे लागणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने निरीक्षण करावे लागणार आहे. मात्र हे परिश्रम कामी येतील, असा माझा विश्वास आहे.\nदुसरी गोष्ट, आपण गेल्यावेळी कोविडचा आकडा दहा लाख सक्रिय रूग्णांपासून तो सव्वा लाखापर्यंत खाली आणून दाखवला आहे. ही गोष्ट करण्यासाठी जी रणनीती कामी आली, तीच आजही तितकीच उपयोगाची ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी रूग्णसंख्या कमी करण्यामध्ये आपणच यशस्वी झालो होतो. त्यावेळी वास्तविक साधन सामुग्रीचा अभाव होता. आता तर साधन सामुग्री भरपूर आहे आणि आता आपल्याकडे अनुभवही भरपूर आहे. आणि म्हणूनच आपण या उच्च स्तरावर गेलेला आलेख अतिशय वेगाने खाली आणू शकणार आहे. त्याचबरोबर या आलेखाची उंची वाढणे आपण रोखूही शकणार आहे.\nआणि अनुभव असे सांगतो की, ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ तसेच कोविडयोग्य वर्तन आणि कोविड व्यवस्थापन या गोष्टींवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आणि आपण पहाल, आता एक विषय असा आला आहे- मी आपल��या सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, तुम्ही तुमच्या राज्यांची कार्ययंत्रणेव्दारे थोडे जर विश्लेषण केले, सर्वेक्षण केले तर एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू शकेल का मी याला प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारतोय. होते असे की, अलिकडच्या दिवसांमध्ये कोरोनामध्ये थोडा बदल झाल्याची चर्चा आहे. मात्र आपण सर्वांनाही त्याचा उल्लेख राज्यांमध्ये करता येईल.... आधी कोरोनाचे स्वरूप कसे होते, साधारण, किरकोळ लक्षणे दिसली तरीही लोक घाबरत होते. आणि लोक लगेच संरक्षणात्मक कृती करीत होते. दुसरे म्हणजे, अलिकडच्या दिवसात लक्षण न जाणवणा-या, लक्षणे न दिसून येणा-या रूग्णांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे हा आजार तर साधा सर्दी -खोकला आहे, असे त्यांना वाटते.\nकधी-कधी तर सर्दी-खोकला, किरकोळ ताप असल्याचेही लक्षात येत नाही. आणि त्यामुळे सगळेजण कुटुंबामध्ये नेहमीप्रमाणेच दिवस एकत्रित घालवत असतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण परिवाराला या आजाराची लागण होते. आणि मग त्याचे गांभीर्य वाढते. कुटुंबामध्ये सर्वांनाच कोरोना झाल्याचे दिसून येते. आज ते संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब या आजाराच्या विळख्यात सापडलेले दिसते, त्यावेळी त्याचे मूळ कारण शोधले जाते आणि ज्यांना कोरोना झालेला असतो परंतु त्यांची लक्षणे दिसत नसतात, असा ‘असिम्टमॅटिक’ कोरोना घरातल्या कुणाला तरी झालेला असल्याचे लक्षात येते. लक्षणे दिसत नसल्याने सगळ्यांनी दक्षताही घेतलेली नसते. या सर्व गोष्टींवर उपाय काय आहे- त्याचा उपाय म्हणजे ‘प्रोअॅक्टिव्ह टेस्टींग’ आपण जितक्या जास्त चाचण्या करू, तितक्या प्रमाणात लक्षणे दिसून न येणारे असिम्टमॅटिक रूग्ण कोण आहेत, हे लक्षात येईल. अशा रूग्णांचे परिवारामध्येच, घरामध्ये विलग करणे शक्य होर्हल. तसेच त्यांना आपल्या कुटुंबामध्येच राहता येईल. मात्र सर्वांबरोबर त्या व्यक्तीला एकत्रित राहता येणार नाही. त्या रूग्णाचे विलगीकरण केले नाही तर, संपूर्ण परिवाराला कोरोनाची बाधा होऊ शकणार आहे. हे टाळण्यासाठी, एका व्यक्ती रूग्ण असली तरीही उर्वरित कुटुंबाला रोग होण्यापासून वाचवू शकणार आहे.\nआणि म्हणूनच आपण आत्ता जितकी चर्चा लसीकरणाची करतो आहोत, त्यापेक्षाही जास्त चर्चा आपल्याला चाचण्यां करण्याविषयीही केली पाहिजे. चाचण्या करण्यावर भर देण्याची गरज आहे. आणि आपण ���्वतःहून चाचणी करण्यासाठी गेले पाहिजे. त्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण चाचणी करायला जाणार, मग त्यानंतर त्याचे पाॅझिटिव्ह-निगेटिव्ह अहवाल मिळणार आणि औषधोपचार सुरू होणार. मला वाटते की, या सर्वांमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे.\nआपल्याकडे विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी एक प्रमुख उपाय आहे. आपण ‘ह्यूमन होस्टला कंटेन’ करू शकतो. यापूर्वीही हे सांगण्यात आले आहे की, कोरोना अशी गोष्ट आहे की, जोपर्यंत आपण त्याला घेत नाही, स्वीकारत नाही तोपर्यंत तो काही आपल्या घरी, आपल्याबरोबर येत नाही. तो स्वतःहून तुमच्याकडे येत नाही. तुम्ही त्याला आणता. आणि म्हणूनच त्याला वाहून नेणारे जे जे मानवी स्त्रोत आहेत, त्या प्रत्येकाला आपण जागरूक करण्याची गरज आहे. त्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. असे करणे खूप आवश्यक आहे. आणि निश्चितच यामध्ये टेस्टिंग आणि ट्रॅकिंग यांची खूप मोठी भूमिका आहे. आपण चाचण्या करण्याचे काम अगदी किरकोळ आहे, असे समजू नये. चाचण्यांचे प्रमाण आपल्याला प्रत्येक राज्यांमध्ये इतके वाढवले पाहिजे की, सकारात्मकता दर काहीही करून पाच टक्क्यांच्या खाली आणून दाखवला पाहिजे. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात असेल, प्रारंभी ज्यावेळी कोरोनाच्या बाातम्या यायला लागल्या होत्या, त्यावेळी आपल्याकडे स्पर्धा सुरू झाली होती. अमूक एक राज्य तर नाकर्ते आहे, तिथे कोरोना खूप वाढला आहे. तमूक एक राज्य याबाबत खूप चांगले काम करीत आहे, असे म्हटले जात होते. राज्यांवर टीका करणे एक खूप मोठी फॅशन आली होती. त्यावेळी मी पहिल्या बैठकीमध्ये मी आपल्या सर्वांना सांगितले होते की, संख्या वाढत असल्याची तुम्हीही थोडीसुद्धा चिंता करू नये. यामुळे तुमची कामगिरी खराब आहे, या गोष्टीचा तणाव घेऊ नका. तुम्ही चाचण्यांवर भर द्या... आणि आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतोय, रूग्णसंख्या जास्त आहे, म्हणजे तुम्ही चुकीचे काम करीत आहात, असा विचार करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही चाचण्या जास्त करीत आहात म्हणूनच तर पाॅझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. आणि या संकटातून बाहेर पडण्याचा रस्ता हाच आहे. आणि जे कोणी टीका करीत आहेत, त्यांचे बोलणे थोडे दिवस तुम्हाला ऐकावे लागेल, इतकेच.\nआणि आपले लक्ष्य 70 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचे आहे. काही ठिकाणांवरून मला बातम्या आलेल्या आहेत, त्याची शहानिशा अद्याप मी केलेली नाही. काही लोक ज्या आरसी-पीसीआर चाचण्या करतात, त्यामध्ये जे नमुने घेतात, या कामामध्ये खूप ढिसाळपणा करतात. तोंडाच्या समोरच्या बाजूचा नमूना घेतात. जर तुम्ही तोंडाच्या अगदी आतमध्ये उपकरण घालून नमूना घेतला नाही, तर योग्य-बरोबर अहवाल मिळणार नाही. जर तुम्ही वरवरच्या भागातून, तोंडामध्ये अगदी पुढे, थोडेसेच उपकरण घालून नमूना घेतला तर त्याचा निकाल निगेटिव्हच येईल. म्हणूनच जोपर्यंत नमूना घेण्यासाठी वापरली जाणारी सूई-उपकरण संपूर्णपणे आत घातली जात नाही आणि योग्य प्रकारे नमूने घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत त्या राज्यांमध्ये कोरोना रोखणे शक्य होणार नाही. म्हणूनच चाचण्या अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भलेही त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली तरीही चिंता करू नये. पॉझिटिव्ह केसेस बाहेर आल्या तर त्यांच्यावर उपचारही सुरू होतील. मात्र जर पॉझिटिव्ह असलेले लोक लक्षातच आले नाहीत तर ते संपूर्ण घरामध्ये कोरोनाचा प्रसार करतील. संपूर्ण कुटुंब, पूर्ण गल्ली, हे लोक जिथे जिथे जातील, तिथल्या तिथल्या लोकांना कोरोनाच्या विळख्यात घेतील.\nआपण गेल्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली होती की, आरटी-पीसीआर चाचण्या वाढविण्याची खूप आवश्यकता आहे पुन्हा एकदा आत्ताही मी सांगतो की, नमूने घेण्याचे काम अगदी योग्य पद्धतीने, होणे गरजेचे आहे. तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की, काही प्रयोगशाळा सर्व नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह देत आहेत, तर काही प्रयोगशाळा सर्वांना पॉझिटिव्ह अहवाल देत आहेत. हे तर काही चांगले चित्र नाही. यावरून लक्षात येते, चाचण्यांच्या कामामध्ये काही ना काही, कुठे ना कुठे कमतरता रहात आहे. नेमकी कोणती कमतरता आहे, हे प्रशासकीय माध्यमातून आपल्याला तपासले पाहिजे. काही राज्यांना यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. हे काम जितक्या वेगाने केले जाईल, तितकी मदत कोरोना रोखण्यात होणार आहे.\nप्रयोगशाळांमध्ये कामांचे तास वाढविण्याची आवश्यकता असेल, तर मी मला वाटते की हे काम केले पाहिजे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे मी प्रारंभी सांगितले, प्रतिबंध लावलेल्या क्षेत्रातही चाचण्या करण्यावर आपल्याला भर दिला पाहिजे.... जो भाग प्रतिबंधित केला जाईल, त्या क्षेत्रातली एकही व्यक्ती चाचणीबिना राहणार नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. याचे परिण���म किती चांगले आणि लगेच दिसून येत आहेत. हे तुम्हाला कळेल .\nजोपर्यंत चाचण्यांचा प्रश्न आहे, प्रशासकीय स्तरावर प्रत्येक संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना ट्रॅक करणे, त्यांची चाचणी करणे आणि त्यांना प्रतिबंध करणे, या गोष्टीही वेगाने होण्याची गरज आहे. 72 तासांमध्ये संपर्कात आलेल्या संबंधित 30 जणांचा शोध घेण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे. यापेक्षा कमी लक्ष्य ठेवून चालणार नाही. एका व्यक्तीविषयी माहिती मिळाली तर त्याच्या संपर्कात आलेल्या 30 संबंधित लोकांपर्यंत पोहोचून आपण त्यांच्याही चाचण्या केल्या पाहिजेत. प्रतिबंधित क्षेत्रांची सीमाही स्पष्ट केली पाहिजे. यामध्ये अस्पष्टता असता कामा नये. संपूर्ण गल्लीच्या गल्ली, तो भागच्या भाग प्रतिबंधित करण्याचे काम करू नये. एखाद्या सहा मजली इमारतीतल्या दोन फ्लॅटमध्ये कोरोनाचे रूग्ण असतील तर केवळ तेवढाच भाग प्रतिबंधित करण्यात यावा. त्याच्याच शेजारी दुसरी इमारत असेल, ती प्रतिबंधित करू नये, त्याविषयी नंतर विचार करता येईल. नाहीतर काय होईल की, आपल्याला काम करणे सोपे जातेय, परिश्रम कमी करावे लागतात, म्हणून सगळेच क्षेत्र प्रतिबंधित करण्याचे काम करू नये. या दिशेने जाऊ नये.\nआपल्या सतर्क राहण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये, अशा दिशेने आपण सक्रिय राहिले पाहिजे. असाच माझा आग्रह असणार आहे. ‘कोविड फटिग’ येत असल्यामुळे आपण आता करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये मंदावत, सुस्तावत जाणे, कोणत्याही प्रकारे योग्य ठरणार नाही. आपल्या प्रयत्नांमध्ये कमतरता येणार नाही, हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. अनेक राज्यांनी कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा तपास करण्यासाठी आणि वारंवार पडताळणी करण्यासाठीही टीम्स बनवून काम केले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम चांगले मिळाले आहेत.\nआपल्या सर्वांचा असाही अनुभव आहे की, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या कार्य पद्धतीनुसार काम चालते.... आणि मला असे वाटते की, ही कार्य पद्धती आलेल्या अनुभवातून तयार केली आहे. वेळो-वेळो त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे... त्या कार्यपद्धतीचे (एसओपी) प्रभावी पालन करण्यात येत आहे, त्या ठिकाणी खूप चांगले परिणाम दिसून येत आहेत. म्हणूनच माझा सल्ला आहे की, याकडे सर्वांनी विशेष ��क्ष द्यावे.\nआजच्या चर्चेमध्ये मृत्यूदराविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यूदर कमीत कमी रहावा, यावरही आपल्याला भर दिला पाहिजे. आणि त्याचे मूळ कारणही हेच आहे की, जे दैनंदिन आयुष्य जगत आहेत, या आजाराला अतिशय किरकोळ मानत आहे, संपूर्ण परिवारामध्ये हा आजार पसरवित आहेत. नंतर एकदम परिस्थिती बिघडली की रूग्णालयामध्ये जात आहेत. त्यानंतर हे लोक चाचणी करतात. अशावेळी सगळी परिस्थितीच आपल्या हातून निसटून जाते. आपल्याकडे प्रत्येक रूग्णालयामधून मृत्यूंविषयीच्या विश्लेषणाची माहिती असली पाहिजे. कोणत्या टप्प्यावर आजाराची माहिती समजली, त्यानंतर रूग्ण कधी दाखल झाला, रूग्णाला आधीपासून कोण-कोणते आजार होते, मृत्यूच्यामागे अन्य कोणते घटक कारणीभूत असू शकतात, हा डाटा जितका सर्वंकष असेल, तितक्या प्रमाणात जीवन वाचविणे खूप सोपे होणार आहे.\nएम्स दिल्लीच्यावतीने दर मंगळवारी आणि शुक्रवारी या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात येते, याची माहिती तुम्हा सर्वांना असेलच. या वेबिनारमध्ये संपूर्ण देशभरातले डॉक्टर्स एम्सबरोबर जोडले जातात. अशा वेबिनारच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहिले पाहिजे. सर्व राज्यांनीही संपर्कात राहून जी राष्ट्रीय वैद्यकीय व्यवस्थापन कार्यपद्धती सुरू आहे, त्याची माहिती सर्वांनी घेणे जरूरीचे आहे. ही संपर्क यंत्रणा सतत सुरू आहे. जे लोक वैद्यकीय शाखेचे आहे, त्यांना या वेबिनारच्या माध्यमातून जी वैद्यकीय भाषेतून दिली जाणारी माहिती समजते, तीच माहिती लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे. या वेबिनार सुविधेचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. याचप्रमाणे अॅम्ब्युलन्स, व्हँटिलेटर्स आणि ऑक्सिजन यांच्या उपलब्धतेविषयी सातत्याने आढावा घेण्याची गरज आहे. आत्तापर्यंत ज्यावेळी पहिल्या लाटेत आपण अगदी ‘पिक’वर होतो, आजही देशामध्ये तितक्या प्रमाणावर ऑक्सिजनचा उपयोग केला जात नाही, असे दिसून येत आहे. आणि म्हणूनच एकदा विश्लेषण करून या गोष्टींचा अहवाल तयार करावा, सर्व व्यवस्था आणि गोष्टींची आपण पडताळणी करून घेतली पाहिजे.\nएका दिवसामध्ये आपण 40 लाख जणांच्या लसीकरणाचा आकडाही पार केला आहे. लसीकरणाविषयीचे अनेक महत्वाचे मुद्दे आजच्या चर्चेत आपल्या समोर आले आहेत. असे आहे पहा, लसीकरणाच्या कामा��ाठीही आपल्या अधिका-यांना सहभागी करून घ्यावे. जगातल्या सर्वाधिक समृद्ध देशांकडे सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत, त्यांनीही लसीकरणाचे नियम निश्चित केले आहेत. भारत काही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. आपण जरा अभ्यास तरी करावा, आपण शिकलेलो लोक आहोत, आपल्या आजूबाजूला थोडे तरी पहावे.\nनवीन लस विकसित करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत, तसेच लस निर्मिती, उत्पादनाचे काम कमाल क्षमतेचा वापर करून सुरू आहे. लस विकसित करण्यापासून ते पुरेसा साठा तयार करणे, वाया जाण्याचे प्रमाण या आवश्यक मुद्यांवरही आज चर्चा झाली आहे. नेमकी किती लस बनू शकते, ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहेच. आता एका रात्रीतून मोठ-मोठ्या लस उत्पादन करणा-या फॅक्टरी उभ्या राहू शकतात, असे तर काही होऊ शकणार नाही. आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे, त्यामध्येच आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे. कोणा एका राज्यामध्ये सर्व माल ठेवून आपल्याला योग्य तो परिणाम मिळू शकेल, असा विचार करणे बरोबर होणार नाही. आपल्याला संपूर्ण देशाचा विचार करून त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. कोविड व्यवस्थापन हा एक खूप महत्वाचा हिस्सा आहे. यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही खूप कमी केले पाहिजे.\nलसीकरणाविषयी राज्य सरकारांनी दिलेले सल्ले, केलेल्या शिफारसी आणि दिलेली सहमती यांच्या मदतीनेच देशव्यापी रणनीती तयार करण्यात आली आहे. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की, जिथे रुग्णसंख्या खूप जास्त आहे अशा जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये 45 वयाच्या वरील सर्वच्या सर्व अगदी शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात यावा. एकदा हे लक्ष्य साध्य करून त्याचे परिणाम पहा. आणखी एक सल्ला मी देतो. 11 एप्रिल, या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि 14 एप्रिल रोजी बाबासाहेब यांची जयंती आहे. आपण 11 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये आपआपल्या राज्यांमध्ये ‘लसीकरण उत्सव’ साजरा करू शकलात तर सर्वत्र एक वेगळेच वातावरण निर्माण होऊ शकेल. आणि या काळात बहुतांश जणांचे लसीकरणही होईल.\nएक विशेष अभियान सुरू करून आपण जास्तीत जास्त पात्र लोकांचे लसीकरण करावे. लस वाया जाण्याचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार करावा. या चार दिवसांमध्ये ‘लसीकरण उत्सवा’मध्ये लस अजिबात वाया गेली नाही तर, आपल्या लसीकरणाच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या लसीकरण क्षमतेचा कमाल वापर करण्याचा निर्धार आपण करावा. दि. 11 ते 14 एप्रिल या काळात लसीकरण उत्सवाला कशा पद्धतीने प्रोत्साहन देऊ शकतो, हेही एकदा व्यवस्थित पहावे. यामुळे आपण काही तरी साध्य केल्याचे समाधान नक्कीच मिळेल..भोवतलच्या परिस्थितीत बदल घडून येवू शकेल आणि भारत सरकारला ही मी सांगितले आहे की, जितक्या मोठ्या प्रमाणात आपण लस पोहोचवण्याचे काम करू शकतो, तितके प्रयत्न करण्यात यावेत. या ‘लसीकरण उत्सवा’मध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. विशेष म्हणजे पात्र वर्गातल्या सर्व व्यक्तींना लस दिली पाहिजे.\nमी देशातल्या युवकांना आग्रह करू इच्छितो की, तुम्हीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावेत. नवतरूणांना मी विशेष आवाहन करतो की, तुम्ही सुदृढ आहात, सामर्थ्‍यवान आहात, तुम्ही खूप काही करू शकता. माझ्या देशाच्या नवतरूणाने कोरोनायोग्य वर्तन पद्धती काय आहे, कार्य शिष्टाचार कसा आहे, सामाजिक अंतराचे पालन करणे आहे, मास्क वापरण्याची गोष्ट आहे, यांचे पालन केले पाहिजे. इतकेच नाही तर यासाठी तुम्ही नेतृत्व केले पाहिजे; नवतरूणांपर्यंत पोहोचण्याइतकी ताकद या कोरोनाची अजिबात नाही.\nअशा पद्धतीने काळजी घेण्यावर नवतरूणांनी भर दिला पाहिजे. युवकांनी लसीकरण करून घ्यावे, असा आपण आग्रह करण्यापेक्षाही त्यांनी कोरोनायोग्य वर्तन करणे आवश्यक आहे, यासाठी त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. जर आपल्या तरूणांनी कोरोनायोग्य वर्तन करण्याचा स्वतःहून संकल्प केला आणि इतरांनाही तसे करण्यास भाग पाडले तर आपल्या लक्षात येईल, आपण पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख खालच्या टप्प्यापर्यंत आणू शकणार आहोत . हा विश्वास मनात बाळगूनच आपण पुढची वाटचाल करायची आहे.\nसरकारने एक डिजिटल व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे लोकांना लसीकरण करताना मदत होत आहे. त्या व्यवस्थेविषयी लोकांना चांगला अनुभव येत असल्याचे अनेकांनी लिहून कळवलेही आहे. ‘लस घेताना मला खूप चांगला अनुभव आला,’ असे लोक सांगतात. मात्र या डिजिटल व्यवस्थेबरोबर जोडले जाताना त्यांना काही त्रास होत असतो. ज्याप्रमाणे गरीब परिवार असेल आणि त्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसेल, तर त्रास होतो. माझे नवतरूणांना आवाहन आहे की, अशावेळी त्यांनी या परिवारांची मदत करण्यासाठी पुढे यावे. आपले राष्ट्रीय छात्र सेनेचे सदस्य असोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असो, त्यांनी आपल्या राज्यांतल्या सरकारच्या व्यवस्थेबरोबर थोडे काम करावे, म्हणजे त्यांना थोडी मदत मिळू शकेल. आपल्याला याबाबतीत चिंता केली पाहिजे.\nदेशातील शहरांमध्ये खूप मोठा गरीब वर्ग आहे. वृद्ध मंडळी आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत लसीकरण पोहोचले पाहिजे. त्यांना आपण लसीकरणासाठी नेले पाहिजे. या गोष्टीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना , स्थानिक, सामाजिक संस्थांना, आपल्या नवतरूणांना राज्य सरकारांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि त्यांना प्राधान्य देऊन लस लावण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. हे काम तर पुण्याचे आहे, त्यामुळे मानसिक समाधान, आनंद मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला या गरीब लोकांची चिंताही केली पाहिजे. लसीकरणाबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, लस टोचून घेतल्यानंतरही बेपर्वाई वाढून उपयोग नाही. सर्वात मोठे संकट आता असे बनले आहे की, मी लस घेतली आहे, त्यामुळे आता मला काहीही होणार नाही, असे अजिबात म्हणता येणार नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे की, औषध, लस घेणेही गरजेचे आणि कठोरतेने कोरोनायोग्य वर्तनाचे पालनही केले पाहिजे.\nआपल्याला लोकांना हे वारंवार सांगितले पाहिजे की, लस घेतल्यानंतरही मास्क आणि इतर गोष्टींचे, नियमांचे पालन करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. व्यक्तिगत पातळीवर मास्क लावण्याची आणि दक्षता पाळण्याविषयी बेपर्वाई दिसून येत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जागरूकता आणणे जरूरी झाले आहे. जागरूकतेच्या या मोहिमेत, आपल्याला पुन्हा एकदा ज्यांचा समाजावर खूप जास्त प्रभाव आहे, त्या व्यक्तींना, सामाजिक संघटना, सेलेब्रिटीज, मत तयार करू शकणारे मान्यवर, अशा लोकांची मदत घेतली पाहिजे. यासाठी माझा आग्रह आहे की, ‘राज्यपाल’ नावाची आपल्याकडे एक प्रभावी संस्था आहे, त्यांचाही भरपूर प्रमाणात उपयोग करून घ्यावा.\nसर्वात प्रथम राज्यपाल साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन राज्यांनी करावे. राज्यात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. त्या सर्वपक्षीय बैठकीतच क���तीयोजनेचे मुद्दे निश्चित करण्यात यावेत. त्यानंतर माझा आग्रह असा आहे की, राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री यांनी मिळून जितकेही निवडून आलेले सदस्य आहेत, त्यांचे एक आभासी वेबिनार आयोजित करावे. पहिल्यांदा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यामध्ये सहभागी करून घ्यावे. नंतरच्या टप्प्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे करण्यात यावे. जितके लोक निवडून आले आहेत, लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन केले जावे, त्यांच्या समोर सर्वांनी आपल्या विधानसभेत जे जिंकून आलेली मंडळी आहे, त्यांचे जे सभागृह नेते आहेत, त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. यामुळे एक सकारात्मक संदेश जाण्यास आपोआप प्रारंभ होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही... सर्वांनी मिळून हे करायचे आहे. असा एक प्रयत्न केला जावा, असे मला वाटते.\nदुसरे म्हणजे राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये हे करावे, याचे कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांना इतर अनेक कामे असतात. मात्र राज्यपालांच्या नेतृत्वाखाली एखादी परिषद, मोठे वेबिनार केले गेले आणि त्याचवेळी स्थानिक पातळीवरची मंडळी, शहरातील मान्यवर, सर्व धार्मिक नेते, यांना बोलावून अशी शिखर परिषद भरविण्यात यावी यामध्ये इतर लोकांनाही आभासी पद्धतीने सहभागी करून घ्यावे. सामाजिक संस्थांमधली मंडळी आहे, एखादी परिषद त्यांचीही करावी. जे सेलिब्रेटीज आहे, लेखक आहेत, खेळाडू आहे, त्यांनाही एकदा सहभागी करून घ्यावे.\nमला वाटते की, राज्यपालांच्या माध्यमातून अशा प्रकारे समाजातल्या विविध वर्गाला, लोकांना जोडले गेले तर एक चळवळ सुरू होईल. ही मान्यवर मंडळी सर्वांना सांगतील की, जनतेने कोविडयोग्य वर्तन कसे ठेवणे गरजेचे आहे, चाचणी करून घेणे किती आवश्यक आहे. आपल्याकडे आता असे झाले आहे की, आपण चाचण्या करण्याचे जणू विसरूनच गेलो आहोत. आणि लसीकरण करीत आहोत. लसीचे उत्पादन जस जसे होईल, तस-तशी ती सर्वत्र मिळायला लागेल. आपण लस नसतानाही सर्वांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती. ज्यावेळी लस येईल की येणार नाही, याचा कोणताही भरवसा नव्हता, त्यावेळी आपण हे युद्ध जिंकलो होतो. तर मग आज आपण अशा प्रकारे भयभीत होण्याची गरज नाही. आणि लोकांनाही भयभीत होवू द्यायचेही नाही.\nआपण ज्याप्रकारे कोरोनाविरुद्ध लढा दिला होता आणि तो लढा आपण जिंकू शकतो तर आता ���ा नाही जिंकणार. याआधी मी आपल्याला सांगितले आहेच, आता संपूर्ण परिवार कोरोनाच्या विळख्यात सापडतो आहे... त्याचे मूळ कारण मला दिसते आहे, ते म्हणजे... तरीही तुम्ही लोकांनीही एकदा या कारणाची पडताळणी जरूर करावी... मी याविषयी कोणत्याही प्रकारचा दावा करीत नाही. मी फक्त आपल्या सर्वांचे या मुद्याकडे लक्ष वेधत आहे. असिम्टमॅटिक रूग्णांमुळे प्रारंभी कुटुंबामध्ये हा आजार पसरला जातो आणि मग अचानक परिवारामध्ये जी व्यक्ती आधीपासूनच आजारी असते, त्या व्यक्तीला खूप अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो. एकदम नवीनच संकट त्याच्यासमोर उभे राहते आणि मग संपूर्ण कुटुंबावरही कोरोनाचे संकट ओढवते.\nआणि म्हणूनच माझा आग्रह आहे की , प्रो-अॅक्टिव्हली आपण चाचण्यांवर भर दिला पाहिजे. आपल्याकडे आता व्यवस्था आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा बनल्या आहेत. एका प्रयोगशाळेपासून आपण प्रारंभ केला होता. आता प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा आहे. आणि आपण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले नाही तर, मग कसे काय होणार\nमाझा आग्रह आहे की, जिथे राजकारण करण्याचा प्रश्न उपस्थित होतो, त्याबाबतीत मी अगदी पहिल्या दिवसापासून पहात आहे की.... अनेक प्रकारची व्यक्तव्ये केली जात आहेत. अशी व्यक्तव्ये मी झेलत आहे. परंतु मी कधीही याविषयी प्रत्युत्तर देण्यासाठी आपले तोंड उघडलेले नाही. कारण मी असे मानतो की, हिंदुस्तानच्या लोकांची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे.... मला ही पवित्र जबाबदारी पार पाडायची आहे. आपल्यावर ईश्वराने या अतिशय अवघड काळामध्ये सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे.... आपल्याला ती पार पाडायची आहे. ज्यांना कुणाला यामध्ये राजकारण करायचे असेल त्यांनी करावे... त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचे नाही. मात्र आपण सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेवून...आपआपल्या राज्यामधली परिस्थिती बदलण्यासाठी पुढे यावे... मला पूर्ण विश्वास आहे की, या संकटालाही आपण पाहता पाहता पार करून त्यातून बाहेर येऊ.\nपुन्हा एकदा माझा हाच मंत्र आहे.. ‘दवाई भी -कडाई भी’ या विषयामध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड केली जावू नये.... मी गेल्यावेळीही सांगितले होते की, आपण जर सर्दी झाली आहे म्हणून औषध घेतले आहे आणि बाहेर पाऊस पडत असताना जर आपण छत्रीचा उपयोग करणार नाही, असा हट्ट केला, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. असे करून चालणार नाही. जर तुम्हाला सर्दी झाली आहे...औषध घेतले आहे.... ती सर्दी बरीही होईल...मात्र जर तुम्हाला बाहेर पावसात जायचे असेल तर छत्रीचा वापर करावा लागेल, रेनकोट घालावाच लागेल. तसेच या कोरोना आजाराचेही आहे. तुम्ही लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोनायोग्य वर्तन करावे लागेल, मास्क घालावा लागेल. या गोष्टी कराव्याच लागणार आहेत.\nआणि मी आज हेही सांगतो की, ज्याप्रमाणे आपण गेल्यावेळेस कोरोनावर नियंत्रण आणले होते, तसेच आपण यावेळी कोरोनाला नियंत्रणात आणणार आहोत. माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुम्हा सर्वांवर भरवसा आहे. तुम्ही जर या कामामध्ये पुढाकार घेतला, चिंता केलीत आणि चाचण्या करण्याच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले तर खूप चांगले होईल. लसीकरणाची व्यवस्था आता दीर्घकाळासाठी आहे. ही व्यवस्था निरंतर सुरू ठेवावी लागणार आहे.... ती तर आपण सुरू ठेवणारच आहोत... आज आपल्याला भर द्यायचा आहे तो ‘लसीकरण उत्सव’ करून एक ‘ब्रेकथ्रू’ मिळवणे निश्चित केले पाहिजे. या लसीकरण उत्सवामध्ये आपण एक नवीन यश प्राप्त करावे. एक नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी एक लहानशी संधी कामी येऊ शकते.\nआपल्याकडून आणखी काही सल्ले, शिफारसी येतील, याची मी प्रतीक्षा करतो.\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nNaMo App का लाभ जन-जन तक पहुंचे इसके लिए @BJP4Delhi द्वारा चलाए जा रहे #NamoAppAbhiyaan के अंतर्गत भाजपा कार्यकर्ता निरंतर लोगों को इस App से जोड़ रहे हैं\nआज छावला वार्ड, नजफ़गढ़ क्षेत्र में आयोजित मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रम की कुछ झलकियाँ\nआज नार्थ ईस्ट ज़िला युवा मोर्चा द्वारा आयोजित #NaMoAppAbhiyan कार्यक्रम के अंतर्गत सभी कार्यकर्ताओं को #NaMoApp की जनकल्याणकारी उपयोगिताओं के बारे में बताया\n“मेरा बूथ सबसे मज़बूत”\nकेशवपुर मंडल के युवा मोर्चा के कार्यकर्ताओं के साथ #NaMoAppAbhiyaan को सफल बनाने की योजना बनी\nसभी ने ऐप को डाउनलोड किया व समझा भी \n“मेरा बूथ सबसे मज़बूत”\nकेशवपुर मंडल के युवा मोर्चा के कार्यकर्ताओं के साथ #NaMoAppAbhiyaan को सफल बनाने की योजना बनी\nसभी ने ऐप को डाउनलोड किया व समझा भी \n\"मेरा बूथ सबसे मजबूत\"अभियान के अंतर्गत मेरे द्वारा 104कार्यकर्ताओं को नमो मोदी ऐप से जोड़ने पर म���ननीय जिलाध्यक्ष श्री राजकुमार भाटिया जी ने जिला कार्यालय में टीशर्ट दे कर मेरा हौसला बढ़ाया और भविष्य में एक सफल कार्यकर्ता स्वरूप कार्य करने के लिए प्रोत्साहित किया#NaMoAppAbhiyaan pic.twitter.com/7HufGaqrKJ\nआज #NamoAppAbhiyaan के अंतर्गत सिविक सेंटर में आयोजित मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रम में श्री @adeshguptabjp जी, प्रदेश अध्यक्ष भाजपा का सभी निगम पार्षदों को मार्गदर्शन मिला मैं आप सभी से अपील भी करती हूँ कि Namo App से जुड़ें ताकि जनता के साथ आपका सीधा संवाद हो pic.twitter.com/MFTfvKWS0Z\n#NaMoAppAbhiyaan के अंतर्गत प्रदेश अध्यक्ष श्री आदेश गुप्ता के और केशवपुरम जिलाध्यक्ष श्री राजकुमार भाटिया जी के नेतृत्व में राई इंडस्ट्रीयल एरिया के सभी मजदूर भाइयो और बहनों को Namo App download करवाया एवं उसके फायदे समझाए\n#NamoApp अभियान के अंतर्गत आज छवला व नगली मंडल में प्रदेश अध्यक्ष श्री @adeshguptabjp जी ने कार्यकर्ताओं से इस अभियान को सफल बनाने की अपील की SDMC उपमहापौर श्री @BjpPawansharma जी व श्री संजय राय जीं द्वारा कार्यक्रम आयोजित किये गए\nपश्चिमी जिला के राजा गार्डन वार्ड बाली नगर में क्षेत्रीय युवाओ के साथ दिल्ली प्रदेश द्वारा चलाये जा रहे नमो एप अभियान के अंतर्गत सभी को नमो एप डाऊनलोड करवाया और विस्तार से सभी को नमो एप के फायदे समझाए #NaMoAppAbhiyaan #bjpdelhipaschimijila @adeshguptabjp @p_sahibsingh @NamoApp pic.twitter.com/rZsQvUdnyt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_0.html", "date_download": "2021-07-30T02:15:58Z", "digest": "sha1:5JSNUC7GH624POL7SFQDNOGYV54MXVGI", "length": 5983, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\n‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संद��शात म्हटले आहे.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mr.by-ifeeder.com/series-of-tto-feeder/", "date_download": "2021-07-30T01:54:28Z", "digest": "sha1:CIB76E5KIP2JNOTHHWJ4NK62YQZEFQ5V", "length": 4194, "nlines": 153, "source_domain": "mr.by-ifeeder.com", "title": "टीटीओ फीडर फॅक्टरीची मालिका - टीटीओ फीडर उत्पादक आणि पुरवठादारांची चीन मालिका", "raw_content": "\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nटीटीओसह मानक रवींदर ...\nइंटेलिजेंट फीडीची मालिका ...\nआहार आणि टीटीओ थर्मल ...\nफीडिंग आणि टीटीओ थर्मल प्रिंटिंग सर्व एक\nपत्ता:ए 7, यिनहू औद्योगिक क्षेत्र, 500 गुआंगशान 1 एसटीचा क्रमांक. रस्ता, तियान्हे जिल्हा, गुआंगझोउ.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/welcome-home-place-aani-space-cha-vichar", "date_download": "2021-07-30T00:46:01Z", "digest": "sha1:OL3ZAQHU3ODLNVCP4IC73QLPZQGZMCQJ", "length": 17078, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘वेलकम होम’ : प्लेस आणि स्पेसचा विचार - द वायर मराठी", "raw_content": "\n‘वेलकम होम’ : प्लेस आणि स्पेसचा विचार\nदगड-विटा-मातीचे नुसते घर महत्���्वाचे असते का नसते ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते ‘घर म्हणजे नेमके काय’, याचा असा विचार, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा, ‘वेलकम होम’, हा चित्रपट करतो.\n‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती’, अशी कवी वि. द. घाटे यांची एक कविता आहे. पण दरवेळी असे दगड-विटा-मातीचे नुसते घर महत्त्वाचे नसते का ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते ते ठिकाण (प्लेस), ती जागा(स्पेस) किती महत्त्वाची असू शकते ‘घर म्हणजे नेमके काय’, याचा असा विचार, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा, ‘वेलकम होम’, हा चित्रपट असे विविध दृष्टीकोन, वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून घेत जातो आणि समोर येतात या पिढीच्या जाणीवा.\nपुण्यातील सुशिक्षीत मध्यमवर्गीय घरात वाढलेली, डॉ.सौदामिनी आचार्य ही पीएचडी झालेली मध्यमवयीन स्त्री. तिने एका हुशार ‘सीए’शी लग्न केलेले आहे. पुण्यातच अतिशय संपन्न घरामध्ये राहणाऱ्या सौदामिनी (मृणाल कुलकर्णी) चे नवऱ्याशी भांडण झालेले आहे. नवरा न सांगता अचानक घरातून बाहेर गेलेला आहे. त्यामुळे सौदामिनी आपली मुलगी कुकी ( प्रांजली श्रीकांत) आणि आपल्या सासूबाई माई म्हणजे (सेवा चौहान) यांना सोबत घेऊन येते. सासूबाईंची मानसिक अवस्था चांगली नसते. त्यांना अशा अवस्थेत घरात एकटं ठेवण्यापेक्षा, ती त्यांना घेऊन माहेरी येते. सौदामिनीच्या माहेरी आईवडिल अप्पासाहेब जोशी (डॉ.मोहन आगाशे) आणि विमल जोशी ( उत्तरा बावकर) आणि सौदामिनीची लहान बहीण मधुमती (स्पृहा जोशी) तिच्या अचानक येण्यामुळे काहीसे बावचळतात.\nमृणाल कुलकर्णी आणि प्रांजली श्रीकांत\nसौदामिनी अचानक माहेरी, तेही माईंना घेऊन आल्यामुळे घरात थोडी अडचण होते आणि महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. आप्पा आणि आई या अडचणी आपल्यापरीने सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि तिच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात. सौदामिनी घरातून निघून गेल्यामुळे, तिची विचारपूस करायला तिचा मित्र सुरेश (सुमीत राघवन) मुंबईवरून पुण्याला येतो आणि तोही तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.\nप्रगत विचारांची मधुमती, जी पत्रकार आहे आणि तिचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर मोकळे संबंध आहेत. तिला प्रश्न पडतो, की सौदामिनी आता ��पल्या खोलीमध्ये राहणार आहे का आणि सुरू होतो, जागे (स्पेस)चा शोध. सौदामिनीला प्रश्न पडतो, की आपलं नेमकं घर कोणतं आणि सुरू होतो, जागे (स्पेस)चा शोध. सौदामिनीला प्रश्न पडतो, की आपलं नेमकं घर कोणतं माहेर सोडल्यानंतर ते आपले घर असते का माहेर सोडल्यानंतर ते आपले घर असते का की नवऱ्याचे घर हेच आपले घर की नवऱ्याचे घर हेच आपले घर की आपण जिथे राहतो, तेच आपले घर की आपण जिथे राहतो, तेच आपले घर स्त्री, तिची आर्थिक सत्ता आणि तिचं हक्काचं घर नेमकं कुठलं स्त्री, तिची आर्थिक सत्ता आणि तिचं हक्काचं घर नेमकं कुठलं हे समकालीन प्रश्न आहेत. या प्रश्नांशी कोण कसे भिडते, हे चित्रपटातील अनेक स्त्री व्यक्तीरेखा सांगत राहताना दिसतात.\nआजच्या काळातील घर नावाची संकल्पना काय आहे. भविष्यात ती काय असू शकेल, नातेसंबंधांमध्ये घर काय भूमिका निभावते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात. प्रत्येकाचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःला हव्या असणाऱ्या जागेचा शोध अखंड चित्रपटभर सुरू आहे. वडिलोपार्जित घराचे तुकडे विकण्याच्या तयारीत असलेली मावशी, अमेरिकेत राहणारी आणि आता आहे त्या घरात सुख मानून घेणारी मैत्रिण, भारतातील घर सोडून अमेरिकेत राहणारा सौदामिनीचा भाऊ केदार, सद्यकाळातील आपापल्या स्पेसविषयीचा आग्रह आणि संकल्पना मांडताना दिसतात.\nस्त्रीचे घरातले स्थान. स्त्रीचे आपल्या घराशी असलेले नाते, हा चित्रपट अधोरेखित करतो. यात चार पिढ्यांतील स्त्री व्यक्तीरेखा आपापल्या काळातील परिस्थिती आणि स्वतःच्या घरातील स्थानाविषयीचे प्रश्न, उपस्थित करताना दिसतात. हे दैनंदिन संवादातून आणि फ्लशबॅकमधून फार प्रवाहीपणे आणि प्रभावीपणे चित्रित करण्यात आले आहे. मात्र तरीही हा चित्रपट हा केवळ स्त्रीकेंद्री नाही. त्याऐवजी चित्रपटाचा विषय हाच केंद्रस्थानी आहे.\n‘वेलकम होम’, या सिनेमातले आबा लग्नाच्या बारा वर्षांनंतर नवऱ्याचे घर कायमचे सोडून आलेल्या आपल्या प्राध्यापक मुलीला, सौदामिनीला एक साधा प्रश्न विचारतात, “घर सोडून येताना तू तुझं चेकबुक तरी बरोबर आणलयस का”, या प्रश्नावर ती पीएचडी असलेली प्राध्यापक मुलगी बावचळते आणि त्याचबरोबर चित्रपट काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालतो. उच्चशिक्षित असणाऱ्या स्त्रियांची आजची, भावनिक आणि आर्थिक स्थिती आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या विषयी थेट भाष्य, हा चित्रपट करतो.\nसौदामिनी आपल्या घरी जाते का, की आपल्या माहेरीच राहते. हे सर्व चित्रपटातच पाहायला हवे. पण घर, आपली जागा, घर एक संपती आणि याभोवती फिरणारे नातेसंबंध यावर हळू हळू प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे बऱ्याचवेळा चित्रपट संथ झाल्यासारखा वाटतो.\nसुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लेखक ,दिग्दर्शक जोडीचा हा चित्रपट आहे. उत्तम दिग्दर्शन, उत्तम लेखन, उत्तम संवाद आणि उत्तम अभिनयाने वेगळा ठरणारा हा चित्रपट असला तरी शेवट सुखांतीकेकडे नेण्याच्या नादात, अती भावूक झाला आहे.\nसंवाद उत्तम असले, तरी काहीवेळा ते फारच शिकविण्याच्या भूमिकेतून लिहिल्यासारखे वाटतात. शेवटी सुबोध भावेला उगाच चित्रपटात आणल्यासारखे वाटते. चित्रपटात दाखविलेली रेव्ह पार्टीची भट्टी नीट जमलेली नाही. अशा काही गोष्टी सोडल्या तर चित्रपट प्रभावी आणि परिणामकारक झाला आहे.\nचित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तसेच चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.\nचित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक,सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत कलाकार आहेत.\nमिथिला बिनीवाले, माध्यम विषयाच्या अभ्यासक आणि संशोधक आहेत.\nकायदेमंत्र्याकडून सर्व धर्मांच्या महिलांचे हित अपेक्षित\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक न���ही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-30T02:27:28Z", "digest": "sha1:IOJ6WZXTVMXU2IL5W2CGOXRWN2NTDQBF", "length": 5654, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गीताई - विकिपीडिया", "raw_content": "\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nगीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[१] आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.\nताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता |\nपडता रडता घेई उचलुनी कडेवरी||\nया शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२० रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T02:36:38Z", "digest": "sha1:V3A23GKLR7PX6QBBSQZCIXYX2FQFCKLE", "length": 6205, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २८ उपवर्ग आहेत.\n► अमरावती जिल्ह्यामधील गावे‎ (१२ प)\n► अहमदनगर जिल्ह्यातील गावे‎ (४ क, ७२ प)\n► औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे‎ (३ क, ३१ प)\n► कोल्हापूर जिल्ह्यातील गावे‎ (४ क, ५४ प)\n► गडचिरोली जिल्ह्याती��� गावे‎ (१२ प)\n► गोंदिया जिल्ह्यातील गावे‎ (११ प)\n► जळगाव जिल्ह्यातील गावे‎ (२४ प)\n► जालना जिल्ह्यातील गावे‎ (१३ प)\n► ठाणे जिल्ह्यामधील गावे‎ (२ क, ८४७ प)\n► धुळे जिल्ह्यातील गावे‎ (१ क, ४१ प)\n► नंदुरबार जिल्ह्यामधील गावे‎ (५ प)\n► नागपूर जिल्ह्यामधील गावे‎ (१७ प)\n► नाशिक जिल्ह्यातील गावे‎ (१,१२८ प)\n► परभणी जिल्ह्यातील गावे‎ (७ क, ८४० प)\n► पालघर जिल्ह्यामधील गावे‎ (६ क, २२१ प)\n► पुणे जिल्ह्यातील गावे‎ (११ क, २०५ प)\n► बुलढाणा जिल्ह्यातील गावे‎ (१ क, ६ प)\n► भंडारा जिल्ह्यातील गावे‎ (१३ प)\n► यवतमाळ जिल्ह्यामधील गावे‎ (१४ क, २,०३४ प)\n► रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे‎ (६ क, ६३ प)\n► रायगड जिल्ह्यातील गावे‎ (१४ क, १,९३६ प)\n► वर्धा जिल्ह्यामधील गावे‎ (५ क, १,२५८ प)\n► वाशिम जिल्ह्यातील गावे‎ (५ प)\n► वाशिम जिल्ह्यामधील गावे‎ (३ क, ७६० प)\n► सांगली जिल्ह्यातील गावे‎ (६ क, ७४९ प)\n► सातारा जिल्ह्यातील गावे‎ (५ क, १५९ प)\n► सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे‎ (५ क, ७१३ प)\n► सोलापूर जिल्ह्यामधील गावे‎ (३ क, १,००३ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०२१ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/india-closely-watching-chinese-air-defence-batteries-deployed-near-lac-12415", "date_download": "2021-07-30T00:10:38Z", "digest": "sha1:C5QKCNL6HYTLKYBKI4YOSBBOIUSVVS54", "length": 7247, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "चीनच्या मनात नेमके आहे तरी काय? ड्रॅगनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती सुरूच", "raw_content": "\nचीनच्या मनात नेमके आहे तरी काय ड्रॅगनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती सुरूच\nपूर्वेकडील लडाखजवळ भारत आणि चीन यांच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी आज सांगितले आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एच क्यू आणि एच क्यू 22 या क्षेपणास्त्रांच्या तैनाती सुरूच ठेवली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. एच क्यू -9 ही रशियन एस -300 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची रिव्हर्स इंजिनियर्ड आवृत्ती आहे आणि सुमारे 250 कि.मी.च्या रेंजवर लक्ष्य गाठू शकते. (India closely watching Chinese air defence batteries deployed near LAC)\n''इव्हेंटबाजी कमी करा, देशाला लस द्या''\nभारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी चीनने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर क्षेपणास्त्रांवर बारीक नजर ठेवून असल्याचे आज नमूद केले. याशिवाय चीनच्या बाजूकडील होटन आणि काश्गर एअरफील्ड्समधील लढाऊ विमानांची संख्या कमी झाली आहे, परंतु वेळोवेळी ही संख्या बदलत असल्याचे या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले. तर दोन्ही देशांनी पॅंगॉन्ग सरोवराच्या प्रदेशामधून सैन्य मागे घेण्यात आले असले तरी दोन्ही बाजूंनी अन्य भागात सैन्य तैनात करण्याचे काम अजूनही सुरू आहे.\nयाव्यतिरिक्त, भारत (India) आणि चीन (China) या दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या सैन्य चर्चेत गोग्रा हाइट्स, हॉट स्प्रिंग्ज, देपसंग आणि डेमचोक जवळील सीएनएन जंक्शन याठिकाणाहून चीन आपले सैन्य मागे घेण्यास तयार नसल्याचे समजते. त्यानंतर चीनने संघर्ष स्थळांवरून सैन्य मागे घेतल्यास आपली सेना मागे घेण्याचा विचार करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षापासून भारतीय व चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर सीमेवर तैनात आहे.\n\"नंदीग्राम मध्ये लोकांनी दीदींना क्लीन बोल्ड केलं\"\nत्यानंतर, भारताने शुगर क्षेत्र मध्य विभाग आणि ईशान्य सीमांमध्ये सैन्याची रचना आणि सैन्याच्या तैनाती मजबूत केली आहे. तर दोन्ही देशांमध्ये झालेल्या सैन्यातील कोर कमांडर बैठकीच्या नवव्या फेरीत पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर भागातून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती. आणि त्यानुसार या भागातून दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतले होते. त्यानंतर उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांहून सैन्य मागे घेण्यासंदर्भात अजूनही चर्चा सुरु असून शनिवारीच अकरावी बैठक पार पडली होती.\nदरम्यान, मागील वर्षाच्या मे महिन्यात भारत आणि चीन यांच्यात लडाख भागात सीमावाद उफाळला होता. त्यानंतर जून महिन्याच्या मध्यात दोन्ही सैन्य एकमेकांसमोर येत मोठा संघर्ष झाला होता. यात भारतीय सैन्यातील वीस जवानांना आपला जीव गमवावा लागल�� होता. तर चीनच्या सैन्याची देखील मोठी हानी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य सीमारेषेवर आणून ठेवले होते. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगलेच तणावपूर्ण बनले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/will-raj-thackeray-run-help-people-kokan-meeting-railway-passengers-associations-was?amp", "date_download": "2021-07-30T02:15:34Z", "digest": "sha1:XNFTQ65ZADFO5EAAM34OJOF5S2PU24RL", "length": 10297, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोकणात रेल्वे सोडण्याबाबतचं घोडं अडलंय तरी कुठं? रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार", "raw_content": "\nकोकणातील सर्व प्रवासी संघटना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 15 ऑगष्ट रोजी भेट घेणार असल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सांगितले आहे.\nकोकणात रेल्वे सोडण्याबाबतचं घोडं अडलंय तरी कुठं रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार\nमुंबई : मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे कोकणात दरवर्षी गौरी गणपती उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनचे नियोजन पाठवले होते. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून, राज्य शासनाकडे कोव्हिड 19 रोग्यप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केल्याने, गणपती उत्सवासाठी अद्याप कोकणात रेल्वेची सुविधा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे कोकणातील सर्व प्रवासी संघटना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 15 ऑगष्ट रोजी भेट घेणार असल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सांगितले आहे.\nकोकणात जाणाऱ्या चाकमान्यांसाठी खुश खबर; मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय\nकोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडयांसाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. मध्य रेल्वेने 208 फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव सुध्दा अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बॉर्डाकडे पाठविण्यात आलेल्या होता. मात्र, कोकणात गणपती उत्सवासाठी रेल्वे चालवण्यावर अद्याप संभ्रम असून, रेल्वे मंत्रालयाने कोकणातील गणपती उत्सवाच्या रेल्वे सोडण्याचा मान्यता दिल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मात्र राज्य सरकार कोव्हिड19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे सांगून, अद्याप रेल्वेने कोकणासाठी कोणतीही सुविधा सुरू केली नसल्याचे ही रेल्वेकडून सांगितल्या जात आहे.\nमात्र, कोकणात गणपती उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे सेवेवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे कोकणातील प्रवासी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी आहे. किमान मुंबईचा परतीचा प्रवास तरी कोकण रेल्वेने व्हावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना करत असून, त्यासाठी आता रेल्वे प्रवासी संघ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची 15 ऑगस्ट रोजी भेट घेऊन आपल्या समस्या माडणार आहे.\nराज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा; एसटीच्या स्मार्टकार्डसाठी मिळाली मुदतवाढ\nराज्य सरकार कोकणातील नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने अखेर कोकणातील सर्व प्रवासी संघटना एकवटल्या असून, आता, राज ठाकरे यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यात येणार असल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनी सांगितले आहे.\nलॉकडाऊनच्या काळात राज्यसरकारने उत्तरभारतीयांना रेल्वेने मोफत त्यांच्या गावी सोडून दिले आहे. मात्र कोकणातील मानाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावी पाठवण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. वेळोवेळी राज्य आणि केंद्राकडे, रेल्वे विभागाकडे गणेशोत्सवासाठी रेल्वेची सुविधा सुरू करण्याची मागणी केल्यानंतरही रेल्वे सुविधा मिळत नसल्याने कोकणातील चाकरमान्यांनी सरकारचा या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/first-squat-and-get-free-platform-ticket-nashik-marathi-news-267638", "date_download": "2021-07-30T01:56:43Z", "digest": "sha1:FKSX6Y3F65U46V3HCABUYUQRK6JL5HDV", "length": 10582, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फ्री प्लॅटफॉर्म तिकीट हवयं.. तर मग मारा तीस जोरबैठका..!", "raw_content": "\nअनेक वेळा कामाच्या व्यापामुळे नागरिकांना आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यायाम करायला वेळ मिळत नाही. म्हणून रेल्वेने प्रवाशांचा प्रवास रेल्वेने सुरू होण्याआधी दिल्ली येथे व्यायामगणना करणारे यंत्र बसविले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कल्याण, सीएसटी, दादर, भुसावळ, नागपूर या ठिकाणी यंत्र बसविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर फिरणारे नागरिक स्वयंस्फूर्तीने व्यायाम करतील.\nफ्री प्लॅट��ॉर्म तिकीट हवयं.. तर मग मारा तीस जोरबैठका..\nहर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा\nनाशिक : रेल्वेने प्रवाशांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणल्या असून, हेल्थ एटीएम, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वातानुकूलित आराम खोल्या, वजन तपासण्यासाठी वजनकाटे याबरोबरच आता एक नवीन योजना महाराष्ट्रातील काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर सुरू होणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, प्रवाशांचा व्यायाम गणना करणारे यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यात 30 जोरबैठका मारल्यावर पाच रुपयांचे फलाट तिकीट मोफत मिळणार आहे.\nप्रवाशांच्या आरोग्यासाठी रेल्वे बसविणार व्यायाम मोजणारे यंत्र\nराजधानी दिल्ली रेल्वेस्थानकावर सध्या यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या यंत्राचा उपयोग तरुण पुरुष व थोड्या प्रमाणावर महिला करीत आहेत. रेल्वे प्रवास सुरू करण्याआधी प्रवासी तंदुरुस्त राहणे आवश्‍यक आहे. अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे नागरिकांना आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यायाम करायला वेळ मिळत नाही. म्हणून रेल्वेने प्रवाशांचा प्रवास रेल्वेने सुरू होण्याआधी दिल्ली येथे व्यायामगणना करणारे यंत्र बसविले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कल्याण, सीएसटी, दादर, भुसावळ, नागपूर या ठिकाणी यंत्र बसविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावर फिरणारे नागरिक स्वयंस्फूर्तीने व्यायाम करतील. त्यामुळे फलाट तिकीट त्यांना मोफत मिळेल, असा उद्देश आहे. यासाठी सध्या रेल्वे विभाग संशोधन आणि विकास या तत्त्वावर रेल्वेस्थानकाची पाहणी करत असून, सहा महिन्यांत ही यंत्रे रेल्वेस्थानकावर लागणार आहेत. प्रवासी या यंत्रांचा वापर नियमितपणे करतील, असा विश्‍वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nरेल्वेस्थानकांवर बसविण्यात येणारे यंत्र स्क्रीनच्या समोर उभे राहिल्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांत व्यायाम सुरू करण्यासाठी आदेशित करते. जोरबैठका काढायला सुरवात केल्यानंतर प्रत्येक जोरबैठकीचे गणन होते. तीस बैठका काढल्यानंतर आपापल्या यंत्रातून फलाट तिकीट मोफत मिळते. ते आपल्या उत्तम आरोग्याबद्दल शुभेच्छाही देते.\nहेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले\nनागरिकांच्या आरोग्यासाठी ही अतिशय चांगली योजना\nनागरिकांच्या आरोग्यासाठी ही अतिशय चांगली योजना असून, याचा वापर नागरिकांनी करायला हवा. यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली राहू शकते. -डॉ. प्रवीण बोरा\nजोरबैठका काढून छाती, पोटऱ्या, कंबर व पाय तंदुरुस्त राहतात. यामुळे स्नायूंचा व्यायाम होऊ शकतो. या यंत्राचा महिलांनी न लाजता वापर केला पाहिजे. -संध्या देशमाने, योग प्रशिक्षक\nहेही वाचा > थरारक साक्षात समोर मृत्यू उभा असताना \"माऊलीला\" कुठे जीवाची पर्वा होती साक्षात समोर मृत्यू उभा असताना \"माऊलीला\" कुठे जीवाची पर्वा होती\nसुटीव्यतिरिक्त व्यायामाला वेळ देता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले या यंत्राच्या सहाय्याने व्यायाम करू शकतात. नाशिक रोडला दोन्ही प्रवेशद्वारांवर ही यंत्रे बसवायला हवीत. -पप्पू कोहली, प्रवासी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.geetaupasani.com/p/whatsapp.html?m=1", "date_download": "2021-07-29T23:50:28Z", "digest": "sha1:X357FXMEJTHBHQE5QMHM7BRIWK4FHSVZ", "length": 12460, "nlines": 62, "source_domain": "www.geetaupasani.com", "title": "गीता चारुचंद्र उपासनी: जग मिथ्या आहे मग ते खरे का भासते?", "raw_content": "\ngeetaupsani.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत..\nजग मिथ्या आहे मग ते खरे का भासते\nआज whatsapp वर एक प्रश्न मला विचारला गेला, आपल्यापैकी सुद्धा काहीजणांना असा प्रश्न उद्भवलेला असू शकतो, किंवा या विषयामधे रुचि असू शकते म्हणून तो प्रश्न व मी दिलेलं उत्तर पोस्ट करत आहे.\nआपलं तत्त्वज्ञान सांगतं की हे जग मिथ्या आहे, भासमान आहे, आत्म्याचा प्रवास हा ब्रह्माचा शोध घेण्यासाठी आहे आणि परमात्म्यात विलीन होणं हे त्याचं साध्य आहे. परंतु आपल्याला तर हे जग खरं वाटतं मग नक्की मिथ्या काय आहे\nजग व्यवहारात सत्य आहे हे शंकराचार्यांनी मान्यच केलय. सत्तेच्या म्हणजे अस्तित्वाच्या 3 पातळ्या असतात,\nम्हणजे स्वप्नात किंवा भ्रमासारख्या अवस्थेत जाणवणारं ज��, ते खोटं असलं तरी, आपल्या शरीरावर आणि मनावर त्यावेळी होणारा परिणाम खरा असतो.\nरस्त्यात अर्धवट दिसलेली दोरी सापासारखी वाटून माणूस घाबरतो तसं.\nजागृत अवस्थेमधे स्वप्नावस्थेतलं जग खोटं वाटून किंवा अंधारात साप वाटणारी, खरी दोरी आहे हे लक्षात येऊन त्या भासमान अवस्थेतल्या सुखदु:खातून माणूस बाहेर येतो..\nतिसरी आणि अंतिम सत्ता आहे पारमार्थिक सत्ता\nपारमार्थिक म्हणजे परम अर्थानं, श्रेष्ठ अर्थानं असलेली सत्ता, म्हणजे अस्तित्व. या अर्थानं संपूर्ण जग म्हणजे एकाच आत्म्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत. त्यातला वेगळेपणा हा निव्वळ भास आहे.\nशंकराचार्य त्यासाठी लहान मुलाला, खेळण्यातले, लाकडी घोडा, उंट, गाय इत्यादि प्राणी कसे खरे वाटतात त्याचं वर्णन करतात. पण मुलाचे वडील, त्या खेळण्यात रमलेल्या मुलाला उपदेश करतात की तू मोठा होतोयस,. आता ही खेळणी टाक. हे काही खरे हत्ती घोडे नाहीत, हे सगळं निव्वळ लाकूड आहे\nत्याचप्रमाणे ऋषी आपल्याला उपदेश करतात की या विविधतेत भासणा-या सर्व वस्तू म्हणजे एकच आत्मा आहे आणि तो तू आहेस. तत्त्वमसि , तत् त्वम् असि\nस्वप्नातून जागा झालेल्याला, स्वप्नातल्या सुखदुःखांचा जसा विसर पडतो आणि तो तुलनेनं अधिक वास्तव अश्या जागेपणीच्या जगात स्थिरावतो, त्याप्रमाणे , याही अवस्थेतून बाहेर पडलेला आणि खरी जागृती आणि बोध झालेला, या आत्ता, आपल्याला वास्तव असलेल्या जगाविषयी उदासीन होतो आणि एका आत्मानंदात शाश्वत आनंद मिळवतो.\nआपण सगळेच या व्यावहारिक सत्तेत असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच पडलेलं हे जगाचं स्वप्न, आपल्यापुरतं खरं वाटतं. पण या स्वप्नाचा भंग झाल्यावरच आपण या जगाला मिथ्या म्हणू शकू.\nतोपर्यंत भगवान श्रीराम , लक्ष्मणाला, \"यावन्नपश्येदखिलंमदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत्\". 'जोपर्यंत हे अखिल जग मीच व्यापलं आहे असं तुला दिसत नाही तोपर्यंत माझी आराधना कर' हा जो उपदेश करतात तो आपण लक्षात घेतला पाहिजे.. इथे राम म्हणजे आत्माराम आणि लक्ष्मण म्हणजे व्यावहारिक सत्तेतून अजून जागा नं झालेला जीव\nअगदी विज्ञानाचा आधार घ्यायचा झाला तरी, या जगातल्या वस्तू म्हणजे संयुगांची मिश्रणं आहेत, संयुगं मूलद्रव्यांपासून आणि मूलद्रव्य त्यांच्यातील मूलकणांपासून बनली आहेत. आणि ते मूलकण आहेत नुसते ऊर्जेचे पुंज.. quantum theory च्या आधारे आपण असं म्हणू शकतो की हे जग म्हणजे एकाच वस्तूचे निरनिराळे आविष्कार आहेत आणि ती वस्तू म्हणजे ऊर्जा.\nही ऊर्जा नाही अशी एकच गोष्ट, एकच घटना , एकच फेनॉमिनन या विश्वात आहे ते म्हणजे 'मी आहे' ही जाणीव, हे ज्ञान.. आपलं सगळं अध्यात्म हे 'अहमस्मि' या क्षीण अन् संकुचित जाणीवेचं 'अहम् ब्रम्हास्मि' या व्यापक जाणीवेत रूपांतर करण्यासाठी आहे.\nया व्यापक जाणीवेच्या उपलब्धीनंतर, बोध झालेला, व्यावहारिक जगातल्या सुखदुःखाकडे तितक्याच तुच्छतेनं बघतो जितका स्वप्नातून जागा झालेला, त्या स्वप्नविषयाकडे\nत्यामुळे हे जग आत्ता आपल्या या अवस्थेत मुळीच मिथ्या नाही. त्याचं मिथ्यापण जाणवण्यासाठी आपल्याला आणखी पलीकडच्या वरच्या अवस्थेत जावं लागणार आहे.. हाच आत्मबोध\nचारुचंद्र उपासनी. (गीताचे वडील आणि गुरू)\nप्रभू श्रीरामावरील आक्षेपांचे खंडन - लेखक: चारुचंद्र उपासनी.\nराम असा नव्हता, राम तसा नव्हता, अमुक नव्हता, तमुक नव्हता, त्यामुळे तो माझा आदर्श ठरू शकत नाही, असे संदेश अलिकडे फिरत असतात. त्यासाठी हे उत...\nसुभाषितरत्नानि वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि तथैव नववर्षेsस्मिन् नूतनं यश आप्नुहि मराठी रूपांतर वसंत आला चै...\n'मी महाकवी दुःखाचा' - चारुचंद्र उपासनी यांनी केलेले रसग्रहण.\nमी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल... -ग्रेस \" माझ्या कवितेचं मूळ माझ्...\n23 मार्च 2018, बेळगाव येथील व्याख्यान.\nउद्या दिनांक 23 मार्च 2018, बेळगाव(कर्नाटक) येथे व्याख्यानासाठी येत आहे निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन निमित्त आहे, हुतात्मा भगतसिंग यांचा बलिदान दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/tag/how-do-you-measure-your-self-worth/", "date_download": "2021-07-30T01:41:10Z", "digest": "sha1:ITUZFBRFFO7ZVBTKKZQIEDU3ILLSTA7K", "length": 2380, "nlines": 36, "source_domain": "marathilekh.com", "title": "How Do You Measure Your Self-Worth Archives - मराठी लेख", "raw_content": "\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\nमित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि या जगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते. जर तुम्हाला जास्त …\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T02:20:02Z", "digest": "sha1:EQDDSAF4BSGXXRMWSSXMKIL66YWJHTXO", "length": 3571, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुब्लाई खान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकुब्लाई खान हा चंगीझ खानाचा नातू होता.\nअधिकारकाळ मे ५, १२६० - डिसेंबर १७, १२७१ (मंगोल साम्राज्य)\nडिसेंबर १८, १२७१ - फेब्रुवारी १८, १२९४ (चीनचे युआन साम्राज्य)\nजन्म सप्टेंबर २३, १२१५\nमृत्यू फेब्रुवारी १८, १२९४\nपूर्वाधिकारी मोंगके खान (मंगोल साम्राज्य)\nसम्राट बिंग (चीनचे सोंग साम्राज्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T01:15:48Z", "digest": "sha1:4TDP7CGXF36XJWO53VINUFZHKHLH6TR3", "length": 10989, "nlines": 129, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोल्हापूर – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nआणि 72 वर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या…….\nपोलंड मधील नागरीक कोल्हापूर भेटीला कोल्हापूर, दि. 13 : 1942 ची वेळ....दुस-या महायुध्दाला सुरूवात....काही परदेशी नागरीक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले....आणि कोल्हापूरकर झाले....युध्द समाप्तीनंतर ते ना��रीक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरीक होते पोलंडवासी.....त्याच आठवणींना आज 72 वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला. 1942 ते 1948 या कालावधीत कोल्हापुरात निर्वासित म्हणून राहिलेल्या पाच हजार नागरिकांमधील 27 नागरिकांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. आज या नागरिकांनी पन्हाळा किल्यास भेट देऊन किल्याची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या लहानपणीच्या कोल्हापुरात वास्तव्यातस असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला. सन 1936 ला जन्म झालेल्या लुडमिला या आज 83 वर्षाच्या वृध्द महिला आहेत. मात्र भारत भेटीचा त्यांचा उत्साह त्यांना तारूण्यात नेणारा होता. त्यामुळे त्या जुन्या आठवणी सांगतांना फार उत्साहीत होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान निर्वासित झालेल्या पोलंड 5000\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/corona-gorge-grew-country-situation-maharashtra-worrisome-11888", "date_download": "2021-07-29T23:55:59Z", "digest": "sha1:URZQG5NR2K5OWR4WQI5DN2VVERC6WPEO", "length": 6207, "nlines": 35, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "देशात वाढला कोरोनाचा विळखा; महाराष्ट्राची परिस्थिति चिंताजनक", "raw_content": "\nदेशात वाढला कोरोनाचा विळखा; महाराष्ट्राची परिस्थिति चिंताजनक\nगेल्या चोवीस तासात देशात 56 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 56 हजारांपेक्षा कमी म्हणजेच 53 हजार 476 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी 271 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर, 37 हजार 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले. याशिवाय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत भारतात कोरोना विषाणूचे एकूण 24 कोटी 26 लाख 50 हजार 25 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी काल सात लाख 85 हजार 864 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.\nएकट्या महाराष्ट्रात 63 टक्के सक्रिय प्रकरणे\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या आठ राज्यांत दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. या 8 राज्यांमधील नवीन प्रकरणांचे प्रमाण सुमारे 86 टक्के आहे. तर चिंताजनक बाब अशी की, या राज्यांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण 63 टक्के इतके आहे.\nपर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ\nकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने, प्राथमिक वर्ग बंद केले आहेत. तर दिल्लीव्यतिरिक्त पंजाब, पुददूचेरी, गुजरात, हिमाचल, चंडीगड, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान यासह अनेक राज्यांनीही सध्या लहान वर्गांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंजाब बोर्डाची दहावी बोर्डाची परीक्षा 4 मे आणि बारावीची बोर्ड परीक्षा २० एप्रिलपासून सुरू करणार\nकोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता पंजाबमधील सर्व शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य मंडळाच्या परीक्षाही तहकूब करण्यात आल्या आहेत. पंजाब बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता 4 मे आणि 20 एप्रिलपासून सुरू होतील. गुजरात सरकारने अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, सूरत, भावनगर, गांधीनगर, जामनगर आणि जुनागडमधील सर्व शाळांना 10 एप्रिलपर्यंत केवळ ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले आहे. तामिळनाडू सरकारनेही राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.\nएकूण प्रकरणे - एक कोटी 20 लाख 95 हजार 855\nएकूण डिस्चार्ज - एक कोटी 13 लाख 93 हजार 201\nएकूण सक्रिय प्रकरणे - 5 लाख 40 हजार 720\nएकूण मृत्यू - एक लाख 62 हजार 114\nएकूण लसीकरण - 6 कोटी 11 लाख 13 हजार 354 रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/a-week-long-quarantine-for-travelers-coming-to-mp-from-maharashtra.html", "date_download": "2021-07-30T00:57:25Z", "digest": "sha1:MEH7MFCMUJLJ3MCC3IMVOYCZGXOWLABB", "length": 10557, "nlines": 180, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सावधान: महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे विलगीकरण सक्तीचे | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सावधान: महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे विलगीकरण सक्तीचे\nसावधान: महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे विलगीकरण सक्तीचे\nभोपाल: महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणता वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेश सरकारने कोविड प्रतिबंधासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळील जिल्ह्यांना शेजारच्या राज्यातून येणाऱ्यांची माहिती देण्याबाबतचे आदेश दिले आहेत त्याबरोबरच त्यांना आठवडाभर विलगीकरणात ठेवण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.\nकोविड -१९ मुळे सध्या मह��राष्ट्र राज्य सर्वात जास्त बाधीत झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनव्हायरसचे १,२७,४८० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर मध्य प्रदेशात फक्त ४७४० इतकेच रूग्ण आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिवनी, खंडवा, बडवानी, खारगोन आणि बुरहानपूर या आठ जिल्ह्यांना महाराष्ट्राची सीमा लागली आहे.\nमध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये तसेच राज्याची राजधानी भोपाळ आणि औद्योगिक केंद्र इंदूरमधील बंद सभागृहात उपस्थितीची क्षमता ५० टक्के मर्यादित असेल.\nशासनाने लोकांना दोरीच्या सहाय्याने सीमा तयार करून आणि दुकानासमोर गोल रेखाटून सामाजिक सावधानता पाळण्याचे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीने मास्क परिधान करण्याचे निर्देश दिले आहे. कोविड -१९ प्रकरणांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी जिल्हा संकट व्यवस्थापन समित्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.\nमध्य प्रदेशात रविवारी कोरोनाव्हायरसच्या ताज्या ७४३ घटना घडल्या असून रूग्णांची संख्या २,६८,५९४ पर्यंत वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात कोविड -१९ मुळे ३,८८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी एका दिवसात महाराष्ट्रात कोविड -१९ रूग्णांची संख्या १६,६२० ने वाढली आहे. राज्यातील एकूण प्रकरणे २३,१४,४१३ वर पोचले आहेत.\nPrevious articleशेतकरी आंदोलनचा आवाज ‘ग्रॅमी’तही पोहोचला; युट्युबर लिली सिंगचा पाठिंबा\nNext articleऔरंगाबादेत हॉटेल, ढाबे, रिसॉर्टमध्ये भोजनास बंदी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/581-milind/", "date_download": "2021-07-30T00:35:17Z", "digest": "sha1:B7TDN5ANCFNYMRD2WQ4TSBDN2ALYNNPY", "length": 13522, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मिलिंद गवळींचा २२ जानेवारीला ‘अथांग’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट मिलिंद गवळींचा २२ जानेवारीला ‘अथांग’\nमिलिंद गवळींचा २२ जानेवारीला ‘अथांग’\nपुन्हा एक वेगळी इनिंग खेळण्यासाठी सज्ज\n‘कॅम्पस’, ‘परिवर्तन’, ‘मानो या न मानो’ इत्यादी हिंदी मालिकांसोबतच ‘वक्त से पेहले’, ‘चंचल’, ‘हम बच्चे हिंदुस्थान’ के’, ‘वर्तमान’, ‘अनुमती’ इत्यादी हिंदी व ‘आई’, ‘असंच पाहिजे नवं नवं’, ‘देवकी’, ‘मराठा बटालियन’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ते आजच्या ‘ठण ठण गोपाळ’पर्यंत एकापेक्षा एक ग्रामीण – शहरी चित्रपटांद्वारे आपली यशस्वी छाप रसिकांच्या मनात रुजविण्यात यशस्वी झाल्यानंतर अभिनेता मिलिंद गवळी पुन्हा एक वेगळी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.\nनैसर्गिक अभिनयाची देणगी आणि निरागस निर्मळ चेहरा असं वेगळ कॉम्बिनेशन म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी. त्याचा अगामी ‘एका मल्टी व्हेंचर्स प्रा. लि.,’ निर्मित ‘अथांग’ हा नवा चित्रपट येत्या २२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे अभिनय- निर्मिती -दिग्दर्शन अशा त्रिवार भूमिकांमध्ये तो पहिल्यांदाच रसिकांसमोर येत आहे.\nजाहिरात, मॉडेलिंग, दूरचित्रवाणी मालिका ते चित्रपट असा भरभक्कम प्रवास केल्यानंतरही काही तरी वेगळं देण्याच्या प्रयत्नातूनच ‘अथांग’ची निर्मिती केल्याचे मिलिंद सांगतो. अभिनय करताना मी नेहमीच दिग्दर्शकाला आणि त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यांना पहिले स्थान दिले आहे. ‘अथांग’ची कथा ऐकून मी प्रभावीत झालो. या कथेने माझ्यातल्या दिग्दर्शकाला वाट करून दिली आहे. या चित्रपटासाठी फक्त अभिनेता म्हणून मर्यादित न राहता दिग्दर्शन आणि निर्मितीतही मुशाफिरी करण्याची संधी मिळाल्याची भावना मिलिंद व्यक्त करतो.\nकलेवर श्रद्धा आणि प���रेम करणारा कलाकार नेहमीच असमाधानी असतो, साचेबद्ध कामात अडकण्यापेक्षा काहीतरी वेगळं करून आपल्या चाहत्यांची वाहवा मिळविण्यात त्याचा आनंद असतो. काहीसं मिलिंदच्या बाबतीही असंच म्हणता येईल. आजपर्यंत त्यांने जवळपास शंभराहून अधिक वेगवेगळ्या कलाकृतींतून अभिनय करूनही काहीतरी नवं देण्याची उमेद त्याच्यात आहे. कधी हिरो तर कधी बिघडलेला – लाडावलेला भाऊ – मुलगा तर कधी विनोदी छटा – व्यक्तिरेखा रंगवून त्याने भरपूर मनोरंजन केले आहे. पण तरीही अथांग सारखी कथा त्याला अस्वस्थ करते आणि नव्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी भाग पाडते.\n‘अथांग’ एक वस्त्र आहे… मानवी मनाच्या आणि नात्याच्या गुंतागुंतीतून विणत गेलेलं…शिल्पा या अनाथ, हुशार चित्रकार मुलीच्या हिम्मतीची कथा “अथांग”मध्ये रेखाटली आहे. एका अनाहूत क्षणी तिला एक गुलाबपुष्प भेट मिळते आणि त्यानंतर तिचे आयुष्य एक नवे वळण घेते….अशी काहीशी संभ्रम तयार करणारी लाईन असलेल्या ह्या चित्रपटाची वीण खूप गुंतागुंतीची असून दिग्दर्शक मिलिंदने ती नाजूक आणि हळुवारपणे सोडविल्याचे पहायला मिळणार आहे.\nया चित्रपटात प्रमुख भूमिकेत तन्वी हेगडे, स्मिता शेवाळे, मिलिंद गवळी, अमित डोलावत, पूजा नायक, भूषण घाडी, मौसमी हडकर, शीतल गायकवाड, करिष्मा पाताडे (बाल कलाकार) तसेच पाहुणे कलाकार कन्नन अय्यर, प्रफुल सामंत, वंदना मराठे, रवी फलटणकर, सुझान बेर्नेट यांच्या भूमिका आहेत.\nया चित्रपटाच्या निर्मितीसाठी मिलिंदला सहनिर्माते चंद्रु तिल्वानी यांनी सोबत केली असून डीओपी अनिकेत के आहेत. गीतकार केदार परुळेकर यांच्या शब्दांना प्रसिद्ध संगीतकार पंडित शारंग देव संगीत दिले आहे. कथा प्रोफेसर वसंत हंकारे यांनी लिहिली असून त्यावर पटकथा लेखा त्रैलोक्य यांनी रचली आहे तसेच संवाद लेखा त्रैलोक्य व विनया मंत्री यांचे आहेत.\nसाऊंड डीझायनिंगचे काम शैलेश सकपाळ यांनी केले असून पार्श्वसंगीत माधव विजय यांनी दिले आहे. संकलन सुबोध नारकर यांचे असून रंगभूषा नित्यानंद वैष्णव यांनी केली आहे. वेशभूषा महेश नारकर यांनी योगदान दिले असून डीआयसाठी कुंदन सिंग यांनी आपले कौशल्य वापरले आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश गुरसले यांनी केले असून कार्यकारी निर्माता शंकर धुरी आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टा��ड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/300-hens-slaughtered-at-asolwadi-inspection-by-team-of-animal-husbandry-department-samples-sent-to-bhopal-pune-128222055.html", "date_download": "2021-07-30T01:01:21Z", "digest": "sha1:KMTXE5ODOT6FDZ2Z4U3DK76NO6M5TLVM", "length": 5137, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "300 hens slaughtered at Asolwadi, inspection by team of Animal Husbandry Department; Samples sent to Bhopal, Pune | असोलवाडी येथे 300 कोंबड्या दगावल्या, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून पाहणी; भोपाळ, पुणे येथे पाठविले नमुने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंगोली:असोलवाडी येथे 300 कोंबड्या दगावल्या, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून पाहणी; भोपाळ, पुणे येथे पाठविले नमुने\nकळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने उभारलेल्या कुकुटपालनातील ३०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली असून शुक्रवारी ता. १२ पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पाच कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.\nकळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथे लक्ष्मण गुहाडे या तरुणाकडे केवळ एक एकर शेत आहे. या शेतीला जोडधंदा म्हणून त्याने यावर्षीच शेतात कुकुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी त्याने कोंबडीचे चारशे पिल्ले हिंगोली येथून खरेदी केली. या कोंबड्यांना लसीकरण देखील केले. सध्या या कोंबड्या विक्री केल्या जाऊ लागल्या होत्या. सुमारे १०० कोंबड्यांची त्याने काही दिवसांपुर्वीच विक्री केली होती.\nदरम्यान, आज सकाळी चार वाजता तो कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी शेड जवळ केला असता त्यामधील सर्वच कोंबड्या दगावल्याचे दिसून आले. याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुत��� यांनी तेथे भेट दिली. या प्रकाराची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. माधव आठवले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही कोंबड्याचेे नमुने घेऊन तपासणीसाठी भोपाळ व पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या अहवालानंतरच या कोंबड्या बर्डफ्लू मुळे दगावल्या का याची माहिती मिळणार असल्याचे डॉ. आठवले यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-india-vs-sri-lanka-live-t20-match-nidahas-trophy-in-colambo-5828949-NOR.html", "date_download": "2021-07-30T01:36:32Z", "digest": "sha1:3VEP6SAJ5IOQ366PTBMAYV7SY76CUBGM", "length": 6256, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Vs Sri Lanka Live t20 Match Nidahas Trophy In Colambo | तिरंगी मालिका: भारताची श्रीलंकेवर मात; श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतिरंगी मालिका: भारताची श्रीलंकेवर मात; श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव\nकाेलंबाे- शार्दूल ठाकूरच्या (४/२७) धारदार गाेलंदाजीपाठाेपाठ मनीष पांडे (नाबाद ४२) अाणि दिनेश कार्तिक (३९) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने साेमवारी तिरंगी मालिकेत सलग दुसरा विजय संपादन केला. भारताने मालिकेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात केली. यासह भारताने यजमानांना सलामीच्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. चार विकेट घेणारा शार्दूल ठाकूर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.\nया विजयासह भारताने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर धडक मारली. भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. दुसरीकडे श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. अाता भारताचा मालिकेतील चाैथा सामना बुधवारी बांगलादेश टीमशी हाेईल. शुक्रवारी श्रीलंका अाणि बांगलादेश संघ समाेरासमाेर असतील.\nश्रीलंकेने प्रथम फलदंाजी करताना भारतासमाेर १५३ धावांचे अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात भारताने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. मनीष व कार्तिकने भागीदारीच्या बळावर हे यश मिळवून दिले. रैना (२८), राहुल (१७) व राेहितनेही (११) विजयात याेगदान दिले.\nमनीष-कार्तिकने केली विजयी भागीदारी\nभारताच्या विजयामध्ये युवा फलंदाज मनीष पांडे अाणि दिनेश कार्तिक ही जाेडी चमकली. त्यांनी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यांनी विजय मिळ���ून दिला. मनीषने ३१ चेंडूंचा सामना करताना ४२ धावा काढल्या. दिनेश कार्तिकने २५ चेंडूंत नाबाद ३९ धावांची खेळी केली.\nभारताकडून शार्दूल ठाकूरने धारदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांत २७ धावा देताना चार विकेट घेतल्या. तसेच सुंदरने २१ धावा देऊन दाेन बळी घेतले. दरम्यान, यजुवेंद्र , विजय शंकर व जयदेवही चमकले. त्यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.\nमेंडिस- थरंगाने केली अर्धशतकी भागीदारी\nदाेन विकेट झटपट पडल्यानंतर संकटात सापडलेल्या श्रीलंकेचा डाव सावरण्यासाठी कुशल मेंडिसने कंबर कसली. या वेळी त्याला थरंगाची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी शानदार खेळी करत तिसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी रचली.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो आणि धावफलक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/admitcard/mmrcl-exam-admit-card-2019.html", "date_download": "2021-07-30T00:07:04Z", "digest": "sha1:BCPBPAR6FBLWJ3P7AWJUEKQO2BZ4PWJX", "length": 4550, "nlines": 83, "source_domain": "mahanmk.com", "title": "महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRC] परीक्षा प्रवेशपत्र", "raw_content": "\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRC] परीक्षा प्रवेशपत्र\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRC] परीक्षा प्रवेशपत्र\nमहा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड [Mumbai Metro Rail Corporation Limited] परीक्षा प्रवेशपत्र झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n[IBPS] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : २७ जुलै २०२१\n[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा प्रवेशपत्र २०२१\nदिनांक : २७ जुलै २०२१\n[HWB] हेवी वॉटर बोर्ड भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[NFC] न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[Indian Coast Guard] भारतीय तटरक्षक दल परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १७ जून २०२१\n[Bank of Maharashtra] बँक ऑफ महाराष्ट्र भरती परीक्षा प्रवेशपत्र\nदिनांक : १७ जून २०२१\n[SBI] भारतीय स्टेट बँक परीक्षा प्रवेशपत्र २०२१\nदिनांक : १९ मे २०२१\n[UPSC] संघ लोक सेवा आयोगामार्फत परीक्षा प्रवेशपत्र २०२१\nदिनांक : २३ एप्रिल २०२१\nसर्व परीक्षा प्रवेशपत्र >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्���िका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T00:54:28Z", "digest": "sha1:IAZTG6E27EOSEPRNDC3MRNIJX62AOHIJ", "length": 4336, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लोरेन - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः लोरेन.\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/through-icici-fastag-at-indian-oil-fuel-stations-pay-for-fuel-how-its-possible-know-the-full-story-in-details-nrvb-157588/", "date_download": "2021-07-30T01:58:53Z", "digest": "sha1:OXZQTTAFS3GWG5FEW4EZ4EDFR24TPBRU", "length": 14388, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Fastag Fueling | ना कॅश, ना कार्ड आता फास्टॅगने ही पॅट्रोल भरता येणं शक्य... पण कसं? जाणून घ्या लगेच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nFastag Fueling ना कॅश, ना कार्ड आता फास्टॅगने ही पॅट्रोल भरता येणं शक्य… पण कसं\nया सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचार्‍यांना सांगावे लागेल की, FASTagद्वारे तुम्हाला पैसे द्यायचे आहे. यानंतर कर्मचारी आपल्या कारवर स्थापित FASTag स्कॅन करेल, त्यानंतर आपल्या फोनवर एक ओटीपी येईल. जेव्हा या ओटीपी पीओएस मशीनमध्ये प्रवेश केला जाईल. तेव्हा तुमचा व्यवहार पूर्ण होईल.\nमुंबई : इंडियन ऑईल आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ग्राहकांना विशेष सुविधा देण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता आपण सर्व इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस पेमेंट करण्यास सक्षम असणार आहे. आयसीआयसीआय बँक फास्टॅग वापरकर्ते आता इंडियनऑईलच्या पूल स्टेशनवर पूर्णपणे डिजिटल सुविधा घेऊ शकतात. यामुळे ग्राहकांचा आता वेळ वाचणार आहे.\nआयसीआयसीआय बँक फास्टॅगचा वापर करणारे ग्राहक फास्टॅगच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल भरण्यास सक्षम असतील. हे इंडियन ऑईलच्या ऑटॉमेशन सिस्टममध्ये एकत्रित केले आहे. हे रिफ्युअलिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही संपर्कास प्रतिबंध करेल. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, भारतभरात ३ हजार इंडियन ऑइल आऊटलेट्स व्यापल्या जातील.\nखातेधारकांना घरबसल्या मिळणार २०,००० रुपये, SBIची नवीन डोअरस्टेप बँकिंग सुविधा; जाणून घ्या सविस्तर\nनवीन सेवा सुरू करताना इंडियन ऑयलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य म्हणाले, “इंडियन ऑइल आयसीआयसीआय बँक फास्टॅग पेमेंट्सची सुरूवात डिजिटल इंडियाचीसाठी एक महत्त्वपूर्ण झेप आहे, कारण इंडियन ऑयल आणि आयसीआयसीआय बँक ग्राहकांना फ्यूलिंगचा एक वेगळा आणि उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी FASTag सह हात मिळवला आहे.\nबचत खाते, कर्ज किंवा एफडीवर व्याज मिळवत असाल तर किती भरावा लागणार कर; पॅन बँकेत जमा न केल्यास नाहक बसेल भुर्दंड\nया सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रथम ग्राहकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचार्‍यांना सांगावे लागेल की, FASTagद्वारे तुम्हाला पैसे द्यायचे आहे. यानंतर कर्मचारी आपल्या कारवर स्थापित FASTag स्कॅन करेल, त्यानंतर आपल्या फोनवर एक ओटीपी येईल. जेव्हा या ओटीपी पीओएस मशीनमध्ये प्रवेश केला जाईल. तेव्हा तुमचा व्यवहार पूर्ण होईल.\nFASTag एक स्टिकर आहे, जे आपल्या वाहनाच्या समोरच्या स्क्रीनवर लावले जातात. जेव्हा आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना कोणत्याही टोलमधून जाता, तेव्हा तेथे स्थापित स्कॅनर डिव्हाइस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे वाहनवरील स्टीकर स्कॅन केले जाते. मग त्या टोलवर असलेले पैसे वजा केले जातात.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T02:20:38Z", "digest": "sha1:NW33B4HNSIXQ5IKZOBKA6WI2FONKSEBP", "length": 11008, "nlines": 104, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "तमिळनाडूचे मुख्यमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nतमिळनाडूचा मुख्यमंत्री हा भारताच्या तमिळनाडू राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्��ी आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.\nदिवंगत जयललिता ही प्रदीर्घ काळ तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर होती.\nभारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मद्रास प्रांताच्या अखत्यारीखालील भूभाग २६ जानेवारी १९५० रोजी मद्रास राज्यामध्ये सामील केला गेला. १९५३ साली मद्रासमधून आंध्र राज्य तर १९५६ मध्ये केरळ व म्हैसूरचे राज्य वेगळे काढले गेले. १९६९ साली मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू ठेवले गेले.\n1 पी.एस. कुमारस्वामी राजा 26 जानेवारी 1950 9 एप्रिल 1952 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९४६\n10 एप्रिल 1952 13 एप्रिल 1954 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५२\n13 एप्रिल 1954 31 मार्च 1957 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n4 के. कामराज 13 एप्रिल 1957 1 मार्च 1962 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९५७\n5 के. कामराज 15 मार्च 1962 2 ऑक्टोबर 1963 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६२\n2 ऑक्टोबर 1963 6 मार्च 1967 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n7 सी.एन. अण्णादुराई 6 मार्च 1967 14 जानेवारी 1969 द्रमुक १९६७\n1 सी.एन. अण्णादुराई 14 जानेवारी 1969 3 फेब्रुवारी 1969[१] द्रमुक १९६७\n2 व्ही.आर. नेडुंचेळियन (कार्यवाहू) 3 फेब्रुवारी 1969 10 फेब्रुवारी 1969 द्रमुक\n10 फेब्रुवारी 1969 4 जानेवारी 1971 द्रमुक\n4 एम. करुणानिधी 15 मार्च 1971 31 जानेवारी 1976 द्रमुक १९७१\nराष्ट्रपती राजवट 31 जानेवारी 1976 30 जून 1977\n5 ए‍म.जी. रामचंद्रन 30 जून 1977 17 फेब्रुवारी 1980 अण्णा द्रमुक १९७७\nराष्ट्रपती राजवट 17 फेब्रुवारी 1980 9 जून 1980\n6 ए‍म.जी. रामचंद्रन 9 जून 1980 15 नोव्हेंबर 1984 अण्णा द्रमुक १९८०\n7 ए‍म.जी. रामचंद्रन 10 फेब्रुवारी 1985 24 डिसेंबर 1987 अण्णा द्रमुक १९८४\n8 व्ही.आर. नेडुंचेळियन (कार्यवाहू) 24 डिसेंबर 1987 7 जानेवारी 1988 अण्णा द्रमुक\n9 जानकी रामचंद्रन 7 जानेवारी 1988 30 जानेवारी 1988 अण्णा द्रमुक\nराष्ट्रपती राजवट 30 जानेवारी 1988 27 जानेवारी 1989\n27 जानेवारी 1989 30 जानेवारी 1991 द्रमुक १९८९\nराष्ट्रपती राजवट 30 जानेवारी 1991 24 जून 1991\n11 जयललिता 24 जून 1991 12 मे 1996 अण्णा द्रमुक १९९१\n13 मे 1996 13 मे 2001 द्रमुक १९९६\n-[२] जयललिता 14 मे 2001 21 सप्टेंबर 2001 अण्णा द्रमुक २००१\n21 सप्टेंबर 2001 1 मार्च 2002 अण्णा द्रमुक\n14 जयललिता 2 मार्च 2002 12 मे 2006 अण्णा द्रमुक\n13 मे 2006 15 मे 2011[३] द्रमुक २००६\n16 जयललिता 16 मे 2011 27 सप्टेंबर 2014 अण्णा द्रमुक २०११\n29 सप्टेंबर 2014[४] 22 मे 2015[५] अण्णा द्रमुक\n18 जयललिता 23 मे 2015 23 मे 2016 अण्णा द्रमुक\n23 मे 2016 5 डिसेंबर 2016 अण्णा द्रमुक २०१६\n5 डिसेंबर 2016 [६] 16 फेब्रुवारी 2017 अण्णा द्रमुक\n20 के. पलानीसामी [ चित्र हवे ] 16 फेब्रुवारी 2017 अण्णा द्रमुक\n^ \"पनीरसेल्वम तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री\".\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/849670", "date_download": "2021-07-30T02:15:53Z", "digest": "sha1:X4EEJLA32QEN4VDIC25EHNP4MO7NGRPQ", "length": 2743, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"फोर्ट वर्थ, टेक्सास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फोर्ट वर्थ, टेक्सास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nफोर्ट वर्थ, टेक्सास (संपादन)\n१९:५८, १५ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n६५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१०:५५, ३१ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: pt:Fort Worth)\n१९:५८, १५ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n'''फोर्ट वर्थ''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशातील १७वे मोठे व [[टेक्सास]] राज्यातील ५वे मोठे शहर आहे. [[डॅलस]] या जुळ्या शहराबरोबर हे महानगर जगातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/importance-education-corona-period-said-governor-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-30T02:23:25Z", "digest": "sha1:VNMVXUSSXTT62UVGHZRECND2GZRVED7R", "length": 10421, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित : राज्यपाल", "raw_content": "\nदुर्गम भागातील, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत शिक्षण पोचविण्यासाठी मुक्‍त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाचा पर्याय उपलब्‍ध करून दिला होता; परंतु कोविड-१९ महामारीच्‍या काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे\nकोरोना काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित : राज्यपाल\nनाशिक : दुर्गम भागातील, दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यं��� शिक्षण पोचविण्यासाठी मुक्‍त विद्यापीठामार्फत दूरशिक्षणाचा पर्याय उपलब्‍ध करून दिला होता; परंतु कोविड-१९ महामारीच्‍या काळात दूरशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. महाविद्यालय, विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्यास मर्यादा आल्‍याने शिक्षणाची इच्‍छा असलेल्या सधन व चांगल्या स्‍थितीतील विद्यार्थ्यांनाही दूरशिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे, असे प्रतिपादन राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मंगळवारी (ता. २) केले.\nआत्‍मनिर्भर भारत घडविण्याचे स्‍वप्‍न मुक्‍त विद्यापीठाच्‍या माध्यमातून\nराज्‍यपाल कोश्‍यारी म्‍हणाले, की नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या तुलनेत विविध क्षेत्रांत कार्यरत राहून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना मुक्‍त विद्यापीठातून दूरशिक्षण घेणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने देशाच्‍या विकासात हातभारदेखील लावत आहेत. आत्‍मनिर्भर भारत घडविण्याचे स्‍वप्‍न मुक्‍त विद्यापीठाच्‍या माध्यमातून पूर्ण होऊ शकते, असा आशावाद त्‍यांनी व्‍यक्‍त केला.\nराज्‍याच्‍या व देशाच्‍या राजकारणात यशस्‍वी व मोठे नेते मानले गेलेले यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या नावाने मुक्‍त विद्यापीठाचा कारभार चालतो. कोरोनाच्‍या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा कोटींची मदत करताना विद्यापीठाने साजेशी कामगिरी केलेली आहे. ज्ञानगंगा घरोघरी पोचविताना हे विद्यापीठ अमूल्य योगदान देत असल्‍याचेही त्यांनी नमूद केले.\nकार्यक्रमात नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना पदवी प्रमाणपत्र, राज्‍य शासनात सचिवपदी असलेले अतुल पाटणे यांना पीएच.डी. प्रदान केली गेली. गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबईतील सईद रुख्सार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे यांनाही पदवी प्रदान केली. या सर्वांना मिक्‍स रिॲलिटी या वास्तव-अभासी तंत्रज्ञानाद्वारे कुलगुरू, कुलसचिवांनी सन्मानित केले. ‍दीक्षान्त समारंभात अशा प्रकारच्‍या तंत्रज्ञानाचा वापर करणारे मुक्‍त विद्यापीठ राज्‍यात पहिले ठरले आहे. २०१९ व २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी. प्रदान करण्यात आली. दोन्‍ही वर्षांतील एकूण पदव्यांची संख्या दोन लाख ९३ हजार ८५२ असून, यात पदवीधारक दोन लाख १५ हजार २६९, पदवि���ाधारक ४२ हजार ६१२, पदव्युत्तर पदवीधारक ३५ हजार ८४९, पदव्युत्तर पदविकाधारक ११४ यांचा समावेश होता. एकूण दोन्ही वर्षेमिळून ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित केले.\nमुक्‍त विद्यापीठाचा प्रथमच ऑनलाइन दीक्षान्त समारंभ; मिक्‍स रिॲलिटीचाही प्रथमच प्रयोग\nयशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या २६ व्‍या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. कोविड-१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर हा समारंभ प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांच्‍यासह विविध विद्याशाखांचे संचालक उपस्‍थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-IFTM-kalanithi-maran-gets-highest-pay-package-not-mukesh-ambani-5913696-PHO.html", "date_download": "2021-07-29T23:51:41Z", "digest": "sha1:2RDBF7NXSZVJSCXWIIILENSGT5SJWOBA", "length": 4808, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kalanithi maran gets highest pay package not mukesh ambani | देशात सर्वाधिक सॅलरी पॅकेज कलानिधी मारन यांचे, टॉप-10मध्‍ये मुकेश अंबानींचा समावेश नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशात सर्वाधिक सॅलरी पॅकेज कलानिधी मारन यांचे, टॉप-10मध्‍ये मुकेश अंबानींचा समावेश नाही\nनवी दिल्‍ली- टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरूनानी यांना 2017-18मध्‍ये सॅलरी पॅकेज म्‍हणून 146 कोटी रुपये मिळाले आहे. कंपनीच्‍या उत्‍कृष्‍ट परफॉर्मंसमुळे त्‍यांना हे पॅकेज देण्‍यात आले आहे. मात्र कंपनीचे मालक किंवा प्रमोटर्स म्‍हणून कलानिधी मारन हे देशात सर्वाधिक सॅलरी पॅकेज घेणारे प्रमोटर्स आहेत. 2016-17मध्‍ये त्‍यांना 77.9 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. विशेष बाब म्‍हणजे प्रमोटर्सच्‍या टॉप-10 लिस्‍टमध्‍ये देशातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍ती मुकेश अंबानी यांचा समावेश नाही. या वर्षी त्‍यांना केवळ 15 कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे.\n- सन टीव्‍ही नेटवर्कचे Executive Chairman\n- सॅलरी- 77.9 कोटी रुपये\nसन टीव्‍ही नेटवर्क देशातील सर्वात मोठे टेलिव्‍हजन ब्रॉडकॉस्‍टर आहे. कंपनीचे तामिळ, तेलगू, कन्‍नड आणि मल्‍याळम भाषेत टेलिव्हिजन चॅनेल्‍स आहेत. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांचे एफएम रेडिओ स्‍टेशन्‍सही आहेत. त्‍यांनी नुकतेच मल्‍याळम कॉमेडी चॅनेल सुर्या कॉमेडी सुरू केले आहे.\nनोट- या यादीत आर्थिक वर्ष 2016-17मध्‍ये टॉप पॉझिशनवर असलेल्‍या कंपनीच्‍या प्रम���टर्सच्‍या सॅलरीचा समावेश करण्‍यात आला आहे. सॅलरीमध्‍ये सॅलरी, पर्क्‍स, कमीशन, बोनस, परफॉर्मंस पे, पीएफमध्‍ये योगदान आणि स्‍टॉक ऑप्‍शन यांचा समावेश करण्‍यात आला आहे. ही सर्वर माहिती बिझनेस टुडेमधून घेण्‍यात आली आहे.\nपुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर प्रमोटर्सची किती आहे सॅलरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.bookstruck.app/book/1028/47093", "date_download": "2021-07-29T23:50:18Z", "digest": "sha1:KBKV4ATNBQRDBT7R33ADQQ3DCERF4WRF", "length": 17274, "nlines": 204, "source_domain": "mr.bookstruck.app", "title": "वाचनस्तु. ब्रेकिंग न्यूज: \"जलजीवा\" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:. - Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nवाचनस्तु / ब्रेकिंग न्यूज: \"जलजीवा\" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:\nब्रेकिंग न्यूज: \"जलजीवा\" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:\nआपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी \"जलजीवा\" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात.\n2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे. बुकस्ट्रक तर्फे त्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट फँटसी कादंबरी चा पुरस्कार मिळाला होता.\nआज एका वर्तमानपत्रात एक बातमी दिसली आणि मग मी इन्टरनेट वर शोध घेतला. त्यानुसार 22 ऑक्टोबर 2016 च्या एका बातमीनुसार बर्मुडा ट्रँगल मध्ये जहाज आणि विमानं गायब होण्यामागे षटकोनी आकाराचे ढग कारणीभूत आहेत जे गरम असून एखाद्या बॉम्ब सारखे स्फोटक असतात असे सांगितले आहे.\nमाझ्या \"जलजीवा\" कादंबरीत सुद्धा \"बर्मुडा ट्रँगल\" वरून प्रेरित होऊन मी \"डेव्हिल्स स्क्वेअर\" नावाचा एक समुद्रातील चौकोनी भाग दाखवला आहे ज्यात असेच विमानं आणि जहाज गायब होतात आणि त्याचे कारण ढग (जलजीवा रूपातील) आहेत असे मी लिहिले होते.\nकाय योगायोग आहे बघा, एखादी कल्पना नंतर सत्यात उतरू शकते किंवा एखादे रहस्य ते उलगडण्यापूर्वीच एखाद्याच्या कल्पनेत उलगडू शकते अर्थात कादंबरीत थोडा ज्यादा फँटसी इलेमेंट आहे. पण मी असं नक्की म्हणू शकतो की माझी कादंबरी सत्याच���या 50 टक्के जवळ जाणारी सिद्ध झाली आणि अर्थातच हे सांगायला मला आनंद वाटतो. नाहीतरी कोणतीही गोष्ट सत्यात उतरण्याआधी ती मनात (कल्पनेत) तयार व्हावी लागते. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा ती आधी त्याच्या मनात तयार होत असते. नाही का\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\n\"\"माझा वाचक मित्र आणि मी\"\"\n\"@दिवाळी अंक लेख २०१६: आम्ही सोशल सोशल\nअनुभव: त्यानंतर असे झाले असेल तर\nअनुभव: फसवणुकीच्या \"आयडीयांपासून\" सावधान\n पुढे \"माहितीचा धोका\" आहे\nकथा: असा डाव उलटला\nकथा: रशियन एजंट ज्याने जगाला वाचवले\nकथा: विश्वरचनेचे \"अज्ञात\" भविष्य\nकॉमेडी: 'कोलावरी डी' चे विडंबन\nकॉमेडी: 'सांगू काय' गाण्याचे विडंबन\nकॉमेडी: आनंद आणि अंत\nकॉमेडी: कौन बनेगा हास्यपती\nकॉमेडी: धृतराष्ट्र का लैपटॉप\nकॉमेडी: नको तेव्हा नको तिथे नको तेच...\nकॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना\nकॉमेडी: फिल्मी नावांची गम्मत\nकॉमेडी: मुद्राराक्षसाचे विनोद (पूर्ण संग्रह)\nकॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे\nकॉमेडी: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई\nगूढकथा - आग्या वेताळ\nचित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी सत्यानुभव)\nचित्रपट परीक्षणः क्रिश ३\nचित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट\nचित्रपट परीक्षण: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय\nचित्रपट परीक्षण: हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती\nटीव्ही: ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी\nटीव्ही: मालिका- चक्रवर्तीन अशोक सम्राट\nटीव्ही: स्टार प्लस - साईबाबा : अत्युत्कृष्ट मालिका\nटीव्ही: स्टार प्लसवरचे महाभारत\nनटसम्राट: एक ओझरता दृष्टीक्षेप\nनिमिष मूव्ही ट्वीस्ट (जरा गम्मत)\nपुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली\nभटकयात्रा: ठेंगोडे चे जागृत सिद्धिविनायक मंदिर\nलेख: \"अशा\" चित्रपटांची \"ऐशी-तैशी\"\nलेख: \"गॉड पार्टीकल्स​\" बिग बॅन्ग थेअरी\nलेख: अक्सर जिंदा गद्दार डार्लिंग मर्डर\nलेख: अध्यात्म आणि विज्ञान: तुलना योग्य की अयोग्य\nलेख: अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार\nलेख: उलटे समीकरण घातक\nलेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी\nलेख: चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य\nलेख: तर्कहीन सात गोष्टी आणि त्यांचे एकच वैज्ञानिक स्पष्टीकरण\nलेख: दांभिक लोक कसे ओळखावेत\nलेख: नात्यातले लहान म��ठे\nलेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||\nलेख: निसर्ग नियम आणि मानवी जीवन..\nलेख: पाश्चात्य संस्कृती- भौगोलिक की प्रतीकात्मक\nलेख: पोस्टर वरचे उजवे डावे\nलेख: प्रत्येक नात्याचा पाया- संवाद आणि सुसंवाद\nलेख: बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा\nलेख: भारत का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश\nलेख: भारतीय पादचारी बनणार क्रिश\nलेख: भारतीय संस्कृतीची विरोधाभासी शिकवण\nलेख: मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता\nलेख: महाभारताचे जीवन सार\nलेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग\nलेख: मुलगा मुलगी हक्क कर्तव्य\nलेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास\nलेख: यशाची ९ सूत्रे\nलेख: यशाची प्रभावी दशसूत्री\nलेख: यशाचे सूत्र- वॉच गॉड\nलेख: विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य\nलेख: विश्वातील पहिला सजीव आणि निर्जीव कोण\nलेख: श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी\nलेख: संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम\nलेख: समान \"वाटा\" हवा\nलेख: सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत का\nलेख: सर्वेक्षण आणि ज्योतिष\nलेख: सासू ही आई का होवू शकत नाही\nलेख: स्त्री-पुरुष समानता आणि कायद्यातील विषमता\nलेख: स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता \nलेख: हीएइ ह्योए ह्याई हीयेहे\nसोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका\nसोनी टीव्हीवरील पेशवा बाजीराव मालिकेबद्दल live चर्चा\nडोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने\nअफलातून जाहिराती: आमचे शिमेंट\nसर, मी बँकेतून बोलतेय\nब्रेकिंग न्यूज: \"जलजीवा\" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद:\nसद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा\nअमिताभ - तेव्हा आणि आता\nटीका आणि प्रशंसा - एक आढावा\nपुस्तक परीक्षण: \"माझं काय चुकलं\nकलर गीतानो - संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/the-smallest-tulsi-lake-which-supplies-water-to-mumbai-is-overflowing", "date_download": "2021-07-30T01:28:00Z", "digest": "sha1:CUICPUF6J3IZIJQHAVQJX3EP2CX6B7NV", "length": 4698, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला", "raw_content": "\nमुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला\nबृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे.\nमुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरलासुमित सावंत\nसुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई\nबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.\nहे देखील पहा -\nतुळशी तलावाबाबत संक्षिप्त माहिती\nहा तुळशी तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.\nहा कृत्रिम तलाव असून याचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.\nया तलावाच्या बांधकामासाठी जवळपास ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.\nह्या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.\nहा तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो.\nहा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-farm-implements-for-sell/", "date_download": "2021-07-30T01:51:47Z", "digest": "sha1:NA3ZJQ34SHIMOKSLAVPFA3432DQTJ526", "length": 26825, "nlines": 348, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेली शेत अवयव खरेदी करा सर्वोत्तम किंमतीत शेतीची अवजारे", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता ��्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nकिर्लोस्कर यांनी के.एम.डब्ल्यू (7)\nके एस ग्रुप (5)\nलेझर लँड लेव्हलर (3)\nवॉटर बाऊसर / टॅंकर (3)\nबियाणे कम खत कवायत (3)\nरोटो बियाणे कवायत (1)\nपोस्ट होल डिगर्स (1)\nहार्वेस्टर विक्री करा अवयव विक्री करा\nजुने उत्पादन क्रमवारी लावा किंमत - कमी ते उच्च किंमत - उच्च ते कमी\nफोर व्हीलर ट्राली 2020\nलखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश\nहरमी सिंह मुटु सिंह टोकरी\nअधिक उत्पादने लोड करा\nवापरलेली अंमलबजावणी खरेदी करा\nशेतीची कामे सुलभ करण्यासाठी शेतकर्यांद्वारे शेतीची अवजारे वापरली जातात. शेतीची कामे सुलभ करण्यासाठी शेती अवजारे ही नवीन उपकरणे सुरू केली आहेत. घटकांचा वापर सिंचन, लागवड, लागवड आणि इतर कामांसाठी केला जातो. आजकाल वाढती लोकसंख्या, अन्नाची मागणीही वाढली आहे. ग्राहकांच्या प्रभावी उत्पादनाची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतातही आवश्यक आहे. तर, शेती अधिक प्रभावी बनवण्याचा मार्ग म्हणजे शेती अवजारे.\nआपण आपल्या शेतासाठी वापरलेली शेतीची औजार खरेदी करू इच्छिता\nहोय मग उत्तम, आपण एका परिपूर्ण ठिकाणी आहात जिथे आम्ही एक अनोखा विभाग घेऊन आलो आहोत जिथून आपण वाजवी किंमतीवर वापरलेली अवयव खरेदी करू शकता. ट्रॅक्टर जंक्शन ठाऊक आहे की जुन्या ट्रॅक्टर अवजारांची खरेदी करणे सोपे काम नाही. वापरलेले ट्रॅक्टर उपकरणे खरेदी करताना आपल्याला अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण आपल्याला फसवणूकीचा सामना करावा लागू शकतो. परंतु, आता आपल्याला फसवणूकीची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला परवडणार्‍या किंमतीवर सेकंड हँड अवजारे प्रदान करते. आपण आपल्या निवडीची वापरलेली शेती पूरक घटक निवडू शकता आणि कोणत्याही शंका न करता.\nआपण योग्य कागदपत्रे आणि योग्य किंमतीसह वापरलेली शेती औजार खरेदी करू इच्छित असल्यास ट्रॅक्टर जंक्शन भेट द्या.\nदुसरा हात सोनालिका अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात महिंद्रा अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात शक्तीमान अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात फील्डकिंग अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात दशमेश अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात लँडफोर्स अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात जॉन डियर अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात युनिव्हर्सल अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात किर्लोस्कर यांनी के.एम.डब्ल्यू अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात जगजीत अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात कर्तार अंमलबजावणी विक्रीसाठी\nदुसरा हात अ‍ॅग्रीस्टार अंमलबजावणी विक्रीसाठी\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी उत्तर प्रदेश\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी मध्य प्रदेश\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी राजस्थान\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी हरियाणा\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी महाराष्ट्र\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी पंजाब\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी बिहार\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी गुजरात\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी कर्नाटक\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी आंध्र प्रदेश\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी तामिळनाडू\nवापरलेला अंमलबजावणी या मध्ये विक्रीसाठी पश्चिम बंगाल\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळ��ाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mahanmk.com/recruitment/muhs-nashik-recruitment-04102019.html", "date_download": "2021-07-30T02:19:35Z", "digest": "sha1:RFTQFWJBB3R2XQJ52W4SQHVIJSMG4OCR", "length": 9329, "nlines": 152, "source_domain": "mahanmk.com", "title": "महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [MUHS] मध्ये विविध पदांच्या १८ जागा [मुदतवाढ]", "raw_content": "\nमहाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [MUHS] मध्ये विविध पदांच्या १८ जागा [मुदतवाढ]\nमहाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [MUHS] मध्ये विविध पदांच्या १८ जागा [मुदतवाढ]\nमहाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान [Maharashtra University Of Health Sciences] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nमानद प्राध्यापक (Honorary Professor) : ०६ जागा\nमानद सहयोगी प्राध्यापक (Honorary Associate Professor) : ०६ जागा\nमानद सहाय्यक प्राध्यापक (Honorary Assistant Professor) : ०६ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) एम.सी.आय. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय पासून एमडी फार्माकोलॉजी किंवा मान्यताप्राप्त कॉलेज / संस्थांकडून पदव्युत्तर पदवी आरोग्य विज्ञान पात्रता संबंधित केंद्रीय परिषद मार्फत किंवा मान्यता प्राप्त महाविद्यालय / संस्थेकडील बालरोगशास्त्र / सामुदायिक औषधातील पदव्युत्तर पदवी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे./ एमडी बाल रोगशास्त्र / समुदाय औषध/ हॉस्पिटल प्रशासन / कम्युनिटी मेडिसीन मधील पदव्युत्तर पदवी किंवा आयुर्वेदा मध्ये पदव्युत्तर पदवी. पीएच.डी. /एम.एस. / ०२) अनुभव आवश्यक आहे.\nवयाची अट : ७० वर्षापर्यंत\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Civil Hospital] सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२१\nलाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर भरती २०२१\nअंतिम दिनांक : १३ ऑगस्ट २०२१\n[DBATU] डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ भरती २०२१\nअंतिम दिनांक : १२ ऑगस्ट २०२१\nआदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१\nअंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१\n[CPCB] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०२१\nदिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०२१\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०७ ऑगस्ट २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/vanchitanchi-congress-aani-congress-madhil-vanchit", "date_download": "2021-07-29T23:45:46Z", "digest": "sha1:RESI2N4XRSYCZIVDEWISEZ32DWQVGKZB", "length": 26673, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित - द वायर मराठी", "raw_content": "\nवंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित\nराष्ट्रपती-पंतप्रधान-केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री-राज्यमंत्री-विरोधी पक्षनेता-गटनेता-प्रभारी- सचिव इथपासून ते स्थानिक स्वराज संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, आदिवासी, मुस्लिम, ब्राह्मण, ओबीसी, दलित व इतर सर्वच बहुजनांना काँग्रेसने वेळोवेळी सत्तेत वाटा आणि निर्णय प्रक्रियेत स्थान दिले आहे. अगदी अनारक्षित मतदार संघांतूनसुद्धा आरक्षित वर्गांच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\n१७व्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-रालोआच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या वेगवेगळ्या गटांनी आपापल्या पद्धतीने पराभवाचे विश्लेषण चालू केलं आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-रालोआच्या विरोधात मैदानात असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता पहिल्यांदाच नव्यानं समोर आलेला प्रयोग म्हणजे ‘बहुजन वंचित आघाडी’ (बवंआ). राज्यातल्या एकूण ४८ लोकसभा मतदार संघांपैकी तब्बल २२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून ‘बवंआ’ने निवडणूक लढवली. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराची जात जा��ीवपूर्वक जाहीर करून त्या आधारे मते मागितली गेली. आठ-दहा जागांवर जागांवरची मतांची गणिते पाहता काँग्रेस-मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पराभवाला ‘बवंआ’ने हातभार लावला असं सर्वसाधारण चित्र समोर येत आहे.\n‘बवंआ’ची मुख्य वैचारिक मांडणी सत्तेपासून आजवर वंचित राहिलेल्या बहुजन आणि मुस्लिमांची युती करून त्यांना सत्तेची कवाडं खुली करून देणे याभोवती फिरताना दिसते. सर्वच पक्षांनी बहुजन आणि मुस्लिमांना केवळ सत्तेसाठी वापरून घेतलं ते केवळ सरंजामांचे पक्ष आहेत, इतरांना त्यांनी सत्तेत पुरेसा वाटा दिला नाही, तसेच काँग्रेस-भाजप केवळ उच्चवर्णीयांच्या हिताचे राजकारण करतात म्हणून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळं आता बहुजनांनी एकत्र यायला हवं असं आवाहन ‘बवंआ’ने केलं होतं. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना मिळणाऱ्या मतांची संख्या पाहता त्यांच्या या आवाहनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. येत्या विधानसभा निवडणुकांवर ‘बवंआ’च्या राजकारणाचा प्रभाव असणार अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. ‘बवंआ’च्या राजकीय-सामाजिक-वैचारिक मांडणीची तथ्यांच्या आधारे तपासणी करणं आणि होऊ घातलेल्या राजकीय घडामोडींचे अनेक स्तरांवर विश्लेषण करणं आवश्यक आहे.\n‘बवंआ’ची सामाजिक क्रांती गैरसमज\nआज काँग्रेस-राष्ट्रवादी यांना मराठा पुढाऱ्यांचे पक्ष म्हणून रंगवलं जातंय. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसने दिलेले लागोपाठ मराठा जातीचे मुख्यमंत्री, अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील वगैरे राष्ट्रवादीची, डी. वाय. पाटील, श्रीनिवास पाटील, पतंगराव कदम वगैरे काँग्रेसमधली मातब्बर मराठा मंडळी पाहता ‘बवंआ’ने केलेला सरंजामशाहीचा आरोप खरा वाटू लागेल. पण दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड, शरद रणपिसे, नितीन राऊत, रमेश बागवे, चंद्रकांत हंडोरे, राजू वाघमारे इत्यादी दलित आणि राजीव सातव, शिवराज पाटील-चाकूरकर, जयकुमार गोरे, रामहरी रुपनर, बसवराज पाटील, नाना पाटोळे, सिद्धाराम म्हेत्रे, विजय वडेट्टीवार इत्यादी ओबीसी एकाहून एक दिग्गज नेत्यांची फळी काँग्रेसमध्येच तयार झाली.\n‘एमआयएम’सारख्या कडव्या इस्लामिक विचारधारेच्या पक्षासोबत औरंगाबादसारख्या मुस्लिम बहुल भागात मुस्लिम उमेदव���र निवडून आणून ‘बवंआ’ने जणू काही सामाजिक क्रांतीच केली असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, हुसेन दलवाई, नसीम खान, अब्दुल सत्तार, हुस्नबानो खलिफे, बाबा सिद्दीकी, वजाहत मिर्जा, मुझफ्फर हुसेन यांसारखी मुस्लिमधर्मीय नेतेमंडळी काँग्रेसने सर्वसमावेशक राजकारणाच्या बळावर उभी केली. इतकंच काय काँग्रेस जणू ब्राह्मणद्वेषी अशीही प्रतिमा निर्माण केली जाते. मारवाडी-जैन-महाराष्ट्रेतर राज्यांतून आलेल्या लोकांचा पक्ष म्हणजे भाजप असाही समज आहे. गुरुदास कामत, मुरली देवरा, चंद्रकांत छाजेड, मिलिंद देवरा, मोहन जोशी, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा, कुमार केतकर, संजय निरुपम, कृपाशंकर सिंह इत्यादींच्या निमित्ताने याही समीकरणाला काँग्रेसने छेद दिला आहे. राष्ट्रीय पातळीवर अँटनी, चिदंबरम, डॉ. मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, रणदीपसिंह सुरजेवाला ही मंडळी अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. चाकूरकर-खर्गे-सुशीलकुमार शिंदे-वासनिक-गेहलोत वगैरे मंडळी केंद्रात तर म्हेत्रे-बागवे-हंडोरे-वर्षा गायकवाड-नसीम खान राज्यात मंत्रीपदांवर होते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार, सुधाकरराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, अब्दुल रहमान अंतुले हे मराठेतर मुख्यमंत्री काँग्रेसनेच दिले.\nफडणविसांना भाजपने पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून समोर आणलं खरं पण स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीच्याही आधी मुंबई प्रांताचे स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच मुख्यमंत्री बनणारे बी. जी. खेर काँग्रेसचे होते. राष्ट्रपती-पंतप्रधान-केंद्रीय मंत्री-मुख्यमंत्री-राज्यमंत्री-विरोधी पक्षनेता-गटनेता-प्रभारी- सचिव इथपासून ते स्थानिक स्वराज संस्थांमध्ये अल्पसंख्यांक, आदिवासी, मुस्लिम, ब्राह्मण, ओबीसी, दलित व इतर सर्वच बहुजनांना काँग्रेसने वेळोवेळी सत्तेत वाटा आणि निर्णय प्रक्रियेत स्थान दिले आहे. अगदी अनारक्षित मतदार संघांतूनसुद्धा आरक्षित वर्गांच्या उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत. उल्हास पवार, मोहन जोशी इत्यादींना युवक काँग्रेसहित इतर अनेक मार्गांनी पक्षबांधणीत आणि संघटनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सत्य काँग्रेसवर सरंजामशाही आणि उच्चवर्णीयांचा पक्ष असण्याचा आरोप करताना जाणीवपूर्���क दुर्लक्षले जाते.\nयाउप्परही बहुजन आणि मुस्लिम अनेक बाबतीत अनेक कारणांनी वंचित राहिले आहेत ही भावना रुजू पाहत आहे हेही दुसऱ्या बाजूला सत्य आहे. हे असं असण्याचं कारण नीट समजून घ्यायला हवं. काँग्रेसने स्थानिक पातळींवर जातींची गणितं मांडून समीकरणं तयार करण्याचा प्रयत्न केला खरा पण राष्ट्रीय पातळीवर व्यापक जातीय भूमिका कधी घेतली नाही. त्यामुळं आजच्या आपापल्या जातीचेच हितसंबंध जपण्याच्या मानसिकतेत ही वंचित असल्याची भावना वाढीस न लागती तर नवलच. दुसरं कारण असं की, काँग्रेसनं ज्यांना प्रतिनिधित्व दिलं आणि त्यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद उभा केली ती नेतेमंडळी त्यांच्या जाती-धर्मापुरती संकुचित राहिली नाहीत, म्हणूनच त्यांनी त्याकडे विशेष लक्ष पुरवलं नाही. यामुळे आपल्याच समूहातील मोठा होणारा व्यक्ती आपल्याकडे विशेष लक्ष पुरवत नाही असा ग्रह समूहांनी करून घेतला. अशा व्यवस्थेत सगळ्यांच्या समस्या सारख्याच मानून सोडविताना संसाधनांची विभागणी झाल्याचे लक्षात न घेता आपल्यावरच विशेष अन्याय होत असल्याचे पटवून देणे आणि वंचित असल्याची भावना वाढीस लावणे तुलनेनं जास्त सोप्पं आहे.\nनेमक्या याच गोष्टींवर ‘बवंआ’चे राजकारण उभे राहिले. प्रत्येक समूहात तयार होत असलेल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राजकीय क्षितिजे खुणावू लागली होती. त्यांची अपेक्षापूर्ती काँग्रेस गटामध्ये राहून शक्य नाही असे दिसताच लक्ष्मण मानेंसारखी मंडळी ‘बवंआ’च्या सोबत जाणे स्वाभाविक होते. प्रत्येक समूहातल्या एकेकाला सोबत घेतले की संपूर्ण समूह आपल्यासोबत येतो हे गृहीत धरणे काँग्रेसची चूक होती. थोडक्यात सत्तेत वाटा दिल्यानंतरच्या फळीतील वाढत्या महत्त्वाकांक्षी मनसुब्यांना काँग्रेस पक्ष संघटना ओळखू शकली नाही.\n‘बवंआ’ ही आघाडी नव्हे तर राजकीय पक्ष\nराजकीय महत्त्वाकांक्षा असणे काहीच गैर नाही पण वैयक्तिक स्वार्थाला समाजहिताच्या आड दडवून वंचितांच्या उद्धारासाठी सगळं काही सुरू आहे असे भासविणे मात्र दुटप्पीपणा आहे. डॉ. ‘बाबासाहेब’ आंबेडकरांशी नामसाधर्म्य साधण्यासाठी ‘बाळासाहेब’ असं नामाभिधान लावणारे आणि स्वतःचे सुपुत्र सुजात यांना राजकारणात आणणारे आदरणीय प्रकाश आंबेडकर घराणेशाही आणि सरंजामशाही संपवण्यासाठी ‘वंचित’ म्हणविलेल्या जातीतल्या ‘प्रतिष्ठितांना’च तिकिटे देऊन राजकारण करीत आहेत. हा अंतर्विरोध नीट समजून घ्यायला हवा. जागा वाटपासाठीची क्रमाक्रमाने वाढत जाणारी मागणी, विखे-पाटील व माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला दिलेला नकार, थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधींशी चर्चेची केलेली मागणी, पुढे त्यांना गरज असेल तर येऊन भेटावे वगैरे कारणे देत टाळलेली भेट पाहता काँग्रेससोबत जायचेच नाही अशी पक्की खूणगाठ ‘बवंआ’ने स्वतःच्या मनाशी बांधली होती.\nयाच कारणामुळे भाजपकडे झुकलेल्या आणि काँग्रेसवर असंतुष्ट रिपाईंच्या आणि बसपाच्या गटांनी उघडपणे ‘बवंआ’चा प्रचार केलेला दिसतो. भीमाकोरेगावच्या दुर्दैवी दंगलीनंतर दुभंगलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी समोर आलेलं प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व आणि या दंगलीच्या संबंधाने त्यांचे मेव्हणे डाॅ. आनंद तेलतुंबडेंना झालेली अटक याचाही या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विचार करणं भाग आहे. पारंपरिक आंबेडकरवाद्यांना कडव्या डाव्यांची मिळणारी ही साथ भारतीय राजकीय परिप्रेक्ष्यावर गंभीर चिंतनाची गरज असल्याचे दाखवते.\n‘बवंआ’च्या नावामध्ये आघाडी असा शब्द असला तरीही ही आघाडी पारंपरिक पक्षांच्या युती-आघाडीसारखी नाही. ‘बवंआ’ या नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष नोंदविण्यात आला आहे. ‘भारिप’ तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीनंतर ‘भारिप’चे ‘बवंआ’मध्ये विलीनीकरण करण्याचे सांगितले होते. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून बहुजनांचे राजकारण उभा करताना त्याचं नेतृत्व नेमकं कोणाच्या हातात असावं असा नवाच प्रश्न उभा ठाकला आहे. मराठा सेवा संघाच्या रूपाने बहुजन राजकारणातील मराठा गट आणि आता ‘बवंआ’च्या रूपाने हा दुसरा गट तुलनेनं जास्त सुसंघटित आहे. ओबीसी ज्या त्या जातींच्या छोट्या-मोठ्या संघटनांमध्ये विभागलेले आहेत. बहुजनांचे नेतृत्व नवं बौद्धांच्या हातात असावं असा उलटा वर्चस्ववादी विचारही गेली काही वर्षे सातत्याने मांडण्यात येत आहे. त्यामुळं इथून पुढचे राजकारण अधिकाधिक रंजक होत जाणार हे नक्की\nअभिषेक माळी, राजकीय विश्लेषक आहेत.\nभारत 156 Bahujan 1 Congress 173 Hindu 40 MIM 2 Muslim 63 Vanchit Bahujan Aghadi 2 अँटनी 1 अब्दुल रहमान अंतुले 1 अब्दुल सत्तार 1 अशोक गेहलोत 1 अहमद पटेल 1 गुलाम नबी आझाद 1 चिदंबरम 1 डॉ. मनमोहन सिंग 2 नसीम खान 1 बाबा सिद्दीकी 1 मार���तराव कन्नमवार 1 मुझफ्फर हुसेन 1 रणदीपसिंह सुरजेवाला 1 वजाहत मिर्जा 1 संतराव नाईक 1 सुधाकरराव नाईक 1 सुशीलकुमार शिंदे 1 हुसेन दलवाई 1 हुस्नबानो खलिफे 1\nकिमान उत्पन्न हमीपेक्षा रोजगाराचा अधिकार महत्त्वाचा\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80.", "date_download": "2021-07-30T02:19:02Z", "digest": "sha1:7MO2YNGJV3BMYEVWXJDLB44VD4FBKF2H", "length": 3612, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एव्हर्टन एफ.सी. - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएव्हर्टन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Everton Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लिव्हरपूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ९ प्रीमियर लीग अजिंक्यपदे जिंकलेला एव्हर्टन हा इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१९ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandrapurvarta.in/news/10774", "date_download": "2021-07-30T01:42:29Z", "digest": "sha1:AONJLU472ZLXMCM3F4TX5SHML2D2JYKG", "length": 14361, "nlines": 192, "source_domain": "www.chandrapurvarta.in", "title": "डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडो युवकांची रॅली,इंटकचे धरणे | Chandrapur Varta", "raw_content": "\nHome चंद्रपूर डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडो युवकांची रॅली,इंटकचे धरणे\nडेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडो युवकांची रॅली,इंटकचे धरणे\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना थकीत पगार व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी मागील ८ फेब्रुवारी पासुन सुरू असलेल्या ‘डेरा आंदोलना’ला समर्थन देण्यासाठी आज जटपुरा गेट येथून शेकडो युवकांनी रॅली काढली.जटपुरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दोन-दोनच्या रंगीत तरुण मुला-मुलींनी हातात ‘आय सपोर्ट डेरा आंदोलन’ ,’जस्टीस फाॅर कोविड वाॅरीअर्स’ चे फलक हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. यावेळी ‘कोविड योध्द्यांना थकीत पगार मिळालाच पाहिजे, किमान वेतन मिळालेच पाहिजे’ अशी जोरदार गोष्ट घोषणाबाजी रॅलीमध्ये सामील झालेल्या युवकांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर युवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ लेखी पत्र दिले. रॅलीमध्ये देविका राजगडकर स्वाती मागुनी वार नम्रता कुडमेथे सुरेखा दुर्गे अश्विनी वाढ्ई मुस्कान शेख श्रुती रामटेके मुस्कान पठान,प्रतिक गेडाम ,गीतेश मालेकर,चेतन विधाते,सौरभ बोधे,रोहन यादव,प्रतिक चौधरी,मयूर सहारे,मंगेश दाते इत्यादींनी सहभाग घेतला.\nस्थानिक रोजगारा प्रमाणे स्थानिक कामगारांसाठी सर्वपक्षीय लढा उभारणे आवश्यक – के.के.सिंह\nवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या इंटक (राष्ट्रीय राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघा)चे महामंत्री के.के.सिंह यांच्या नेतृत्वात आज डेरा आंदोलनाचे समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत धरणे देण्यात आले.धरणे आंदोलनात इंटक बल्लारपूर क्षेत्राचे अध्यक्ष आर शंकरदास,माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार,कार्यकारी अध्यक्ष संजय दुबे,सचिव परमानंद चौबे,चंद्रपूर क्षेत्राचे अध्यक्ष चंद्रमा यादव,सचिव के.डी.अहीर, नागेश बंडीवर,अविनाश लांजेवार, मनोज मटकुलवार, एल.एम.भुल्लर, इंद्रजित सिंग, गोपाल राय यांचेसह इंटकचे ४० ते ५० पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी के.के.सिंह यांनी आंदोलनकर्त्या कामगारांना संबोधित केले.जिल्ह्यातील उद्योगामध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक पक्ष संघर्�� करताना दिसत आहेत, मात्र विविध उद्योग व आस्थापनेमध्ये कामगार म्हणून रोजगार मिळालेल्या स्थानिक कामगारांच्या हक्कासाठी लढण्याबाबत सर्व पक्षांमध्ये उदासीनता का दिसते असा सवाल त्यांनी केला.जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजारो स्थानिक कामगार कार्यरत आहेत. कायद्याप्रमाणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वैचारीक मतभेद बाजूला ठेवून सर्व कामगार संघटनांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.\nPrevious articleताडोबा परिक्षेत्रातील चोरा-तिरवंजा येथे आज पासुन जंगल सफारी सुरू\nNext articleवैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेसाठी आमदार राजभवनात\nकोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे\nChandrapur : 1160 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू , 2001 कोरोनामुक्त,\nChandrapur : डॉक्टर व नर्ससह रेमडेसीवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणा-या पाच जणांना अटक\nवाहनचालकाला वाचविण्यासाठी हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला मुख्य लेखापाल\nआम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप\nअवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई *अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार.\nचंद्रपुरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन “अ‍ॅक्शन” मोडवर : जिल्हाधिकारी गुल्हाणे\nप्अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ ⭕ ऑक्सिजन पुरविण्यासाठी दोन वितरकांची नियुक्ती ⭕ आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश चंद्रपूर (प्रतिनिधी): 19 एप्रिल 2021 चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच...\nगांधी धार्मिक पण धर्मवेडे नाही –\nचंद्रपूर : जिल्ह्यातील सहाव्या कोरोना बाधिताचा मृत्यू\nबल्लारपूरच्या बदला प्रकरणातून चंद्रपुरात थरार \nआपसी मतभेदा मुळे पतीने पत्नीला ब्लेडने केले जखमी\nअबब :- गुप्तधनासाठी डॉक्टरांचे कर्मकांड\nशेतकऱ्यावर संकट : कृषी पंपाचा वीज पुरवठा केला बंद\nभाजीबाजारात 100 रुपयांची नकली नोट चलनात\nवर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह\nबल्‍लारपूरातील ऐतिहासिक किल्‍ल्‍याची दुरूस्‍ती व सौंदर्यीकरण तातडीने करा आ. सुधीर...\nवर्धा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी : धानोरा-गडचांदूर मार्ग ठप्प\nधक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही \nफसवणूक : ऑनलाईन मोबाईल खरेदी ; युवकाने केली आत्महत्या*\nधक्कादायक : चंद्रपूर वरोरा नाक्यावर झाला अपघात\nअत्याचारग्रस्तांच्या आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/riya-chakraborty-shared-old-photo-saying-love-power-11835", "date_download": "2021-07-30T02:02:06Z", "digest": "sha1:NSINUWJRFUBE4EBBFYUOIPH22BPUJVDM", "length": 4785, "nlines": 36, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "'लव्ह इज पॉवर' म्हणत रिया चक्रवर्तीने केला जुना फोटो शेअर", "raw_content": "\n'लव्ह इज पॉवर' म्हणत रिया चक्रवर्तीने केला जुना फोटो शेअर\nसुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होत असल्याचे दिसते आहे. रिया चक्रवर्तीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची मैत्रीण चित्रपट निर्माता निधी परमार हिरानंदानी रियासोबत असल्याचे दिसते आहे. रियाने हा फोटो शेअर करत, \"प्यार एक ऐसा फेब्रिक है, जो कभी भी फेड नहीं पड़ता है, कोई फर्क नहीं पड़ता आप उसे कितनी भी बार विपत्ति और शोक के पानी में धो लें\" असे कॅप्शन देऊन, त्यासोबत लव्ह इज पावर असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.\nरिया चक्रवर्ती ( Rhea chakraborty) यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सुमारे 15 आठवडे जुना आहे. हे फोटो निधी परमार हिरानंदाने 13 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यावेळी हे चित्र चर्चेत आले नव्हते, परंतु आता हा फोटो जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे.\nदरम्यान सुशांत प्रकरणाच्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दूर गेली होती. पण आता ती हळूहळू इंस्टाग्रामवर कमबॅक करताना दिसते आहे. यापूर्वी, रियाने 8 मार्च रोजी तिच्या आईसाठी एक विशेष पोस्ट पोस्ट केली होती. पोस्टमध्ये आईचा हात धरून रिया चक्रवर्ती स्वतः दिसली.\n66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर तापसी पन्नूला...\nसुशांतसिंग (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरणात माध्यमांतून झालेल्या अप्रचारामुळे मध्यंतरी तिने मुख्यप्रवाहापासून दूर राहणे पसंत केले होते. मात्र आता ती लवकरच चित्रपटसृष्टीत सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार अशी माहिती आहे. त्यामुळे आता पप्रेक्षकवर्गाकडून रिया चक्रवर्तीला कसा प्रतिसाद मिळतो हे आता आगामी काळातच समजणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/28-passengers-injured-bus-container-collision-kokan-news-marathi-news-401399", "date_download": "2021-07-30T02:14:21Z", "digest": "sha1:5RLDTQOSHERG7WXDUAQO2JA4W5Z4DUVZ", "length": 7094, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | थरारक! २५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीला मोठा अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना", "raw_content": "\nकळंबणीनजीक अपघात; २५ विद्यार्थ्यांचा समावेश\n २५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटीला मोठा अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना\nखेड (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असलेली एसटी बसच्या अपघाताने अक्षरश: बघ्यांच्या अंगावर काटा आणला. कशी घडली नेमकी ही थरारक घटना\nविद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले.\nकळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीक प्रवाशी घेण्यासाठी तुळशी -खेड ही वस्तीची बस परतीच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला थांबली असता मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कंटेनरने एसटीला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या ४६ प्रवाशांपैकी २८ प्रवासी जखमी झाले. यामध्ये अमिषा संतोष पाटील या विद्यार्थिनीला अधिक उपचारासाठी चिपळूण येथे दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना एसटीचे वाहक संजय साळवी यांच्यासह जखमी उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.\nहेही वाचा- भन्नाट स्टोरी: गेल्या 15 वर्षांपासून एक कावळा येतो आणि दररोज दाराची कडी वाजवतो\nएकूण २८ प्रवाशी जखमी\nमुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणीनजीक तुळशी-खेड एसटी बसला (क्र. एमएच. २०. बीएल. २५८०) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने (क्र.-एमएच. ४७. बीबी. ४७३१) पाठीमागून धडक दिल्याने बसमधील वाहकासह २५ विद्यार्थी व ३ प्रवासी असे एकूण २८ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावर कळंबणी येथे आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच आमदार योगेश कदम यांनी आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासनाला घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले. आमदार योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/vegetable-prices-go-mumbai-a607/", "date_download": "2021-07-30T01:51:01Z", "digest": "sha1:A7O5ELVJ6AGM2FRGQNKOD2HMZ2TVE3CQ", "length": 12320, "nlines": 127, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी; फरसबी, शेवगा, दोडका, घेवडा शंभरीच्या पुढे - Marathi News | Vegetable prices go up in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी; फरसबी, शेवगा, दोडका, घेवडा शंभरीच्या पुढे\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे.\nमुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी; फरसबी, शेवगा, दोडका, घेवडा शंभरीच्या पुढे\nनवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकाळ मार्केटमध्ये फरसबी १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात असून, शेवगा, दोडका, घेवड्याचे दरही शंभरीच्या पुढे गेले आहेत.\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ३५ ते ५५ रुपये दराने विकला जाणारा आवळा ५० ते ५५ रुपये किलोवर गेला असून, किरकोळ मार्केटमध्ये ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. फरसबीचे दर ८० ते १०० वरून १०० ते १२० वर पोहचले आहेत.\nमुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.\nहोलसेल व किरकोळ मार्केटमधील भाजीपाल्याचे दर\nवस्तू १० जून (एपीएमसी) १७ जून (एपीएमसी) १७ जून (किरकोळ)\nभेंडी १५ ते ४० २२ ते ५० ५० ते ६०\nफरसबी ८० ते १०० १०० ते १२० १२० ते १४०\nफ्लॉवर १४ ते १६ १४ ते २२ ५० ते ६०\nघेवडा ३५ ते ४० ४५ ते ५५ १०० ते १२०\nशेवगा शेंग ४० ते ५० ६० ते ७० ८० ते १००\nदोडका ३६ ते ४० ५० ते ६० १००\nवांगी २४ ते ३० ३० ते ५० ७० ते ८०\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमुंबई :शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव\nमानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची मागणी शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंध घालण्याची ... ...\nमुंबई :विधी शाखेच्या अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर\nमुंबई : यावर्षी मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या अंतिम वर्षाचे पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ... ...\nमुंबई :डांबरी रस्त्यांसोबत काँक्रीटच्या रस्त्यांवरही पडताहेत खड्डे\nमुंबई : मागील काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, आता डांबरी रस्त्यांप्रमाणेच काँक्रीटच्या रस्त्यांवरही ... ...\nमुंबई :तरुणीसह तिघा तस्करांकडून एमडी जप्त\n* एनसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) मुंबई विभागाच्या पथकाने एका महिलेसह तिघा तस्करांना ... ...\nमुंबई :पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी\nलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुरामुळे ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले, त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० ... ...\nमुंबई :तलाक देण्याच्या वैध पद्धतीची कायद्यात तरतूद करा\nमुंबई : तोंडी तिहेरी तलाकच्या विरोधात यशस्वी लढा देणारी भारतीय मुस्लीम महिला आंदोलन (बीएमएमए) ही संघटना आता ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nIND Vs SL 3rd T20I Live : श्रीलंकेनं १३ वर्षांनंतर टीम इंडियाला मालिकेत लोळवले; ७ विकेट्स राखून यजमानांचा विजय\nविरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या\nअजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक\nRobert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nTokyo Olympic, Mary Kom: मेरी कोमसोबत धोका झाला मॅच जिंकल्याचा आनंद व्यक्त केला होता, पण...\nअभिनेत्री सुरेखा कुडचींचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/category/chitrarang/", "date_download": "2021-07-30T00:25:16Z", "digest": "sha1:FYDZS6TM5TYTC573DYJFIUA667M2ZXOM", "length": 12914, "nlines": 183, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "चित्ररंग | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\non: September 03, 2020 In: अभिनेते, चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, व्हिडीओ गॅलरी\nसोशल मीडियावर उत्तुंग प्रतिसाद प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित आणि अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपट...\tRead more\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\non: August 30, 2020 In: चालू घडामोडी, चित्रकार, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nजगभरात वेगवेगळे चित्रकार आपापल्या शैलीने, प्रयोगांनी, त्याच्या चित्रविषयांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा चित्रकारांची माहिती (रंगमैत्र.कॉम) rangmaitra.com या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत आहो...\tRead more\nनिसर्गप्रेमी चित्रकार संतोष भोईर\non: June 23, 2020 In: कलावंत, चालू घडामोडी, चित्रकार, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nजगभरात वेगवेगळे चित्रकार आपापल्या शैलीने, प्रयोगांनी, त्याच्या चित्रविषयांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा चित्रकारांची माहिती (रंगमैत्र.कॉम) rangmaitra.com या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत आहोत....\tRead more\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\non: May 27, 2018 In: आगामी चित्रपट, चित्ररंग\nनव्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद राठोड हे आता ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटासाठी आपला आवा...\tRead more\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘मुंबई पुणे मुंबई- ३’ २८ सप्टेंबरला येतोय ‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटा...\tRead more\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\non: May 27, 2018 In: आगामी चित्रपट, चित्ररंग\n६ जुलै रोजी ‘यंग्राड’ चित्रपट येणार फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था एकत्रित आल्या असून त्या ‘यंग्राड’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट...\tRead more\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\nएका गावातील शाळेतली सत्यकथा शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा लवकरच येतो आहे. निर्माते विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते...\tRead more\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nट्रेलरने वाढवलीय सिनेमाची उत्सुकता अष्टवक्र म्हणजे काय आजच्या परिस्थितीशी त्याचा नेमका संबंध कसा आजच्या परिस्थितीशी त्याचा नेमका संबंध कसा या सारख्या अनेक प्रश्नांची उकल करणाऱ्या ‘अष्टवक्र’ या सिनेमाच्या ट्रेलरला छ...\tRead more\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\non: May 13, 2018 In: अवांतर, चित्रपट, चित्ररंग\nसदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम सदाशिव अमरापूरकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला ग्रामीण भागातल्या...\tRead more\nशिवदर्शनचा ‘लगी तो छगी’\non: May 13, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग\nकॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर काही दिग्दर्शकांचा एका विशिष्ट पद्धतीचे सिनेमा बनविण्यात हातखंडा असतो. त्यामुळेच अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहात असतात. ‘कॅनव्हास’ या सिन...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nसमृद्धी केणी यांचे मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_63.html", "date_download": "2021-07-30T02:04:23Z", "digest": "sha1:IDRDE4IJGJSRPCA5HTT2EVX67FF564A5", "length": 7610, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nचित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nमराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, विद्याताई चव्हाण, गृह विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, फिल्मसिटी च्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, कामगार आयुक्त, महेंद्र कल्याणकर यांसह गृह विभागाचे व पोलीसदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nचित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:05:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी ���र्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/for-healthy-heart-eat-chocolate/", "date_download": "2021-07-30T02:27:09Z", "digest": "sha1:GFT6UGBYPFMK4JHDS6FKPOXSQXP3DMQD", "length": 6657, "nlines": 85, "source_domain": "arogyanama.com", "title": "for healthy heart eat chocolate | चॉकलेट खा...आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये", "raw_content": "\nचॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – हृदयाला तंदुरुस्त ठेवायचे असल्यास चॉकलेट खावे, सल्ला काही तज्ज्ञ देतात. कारण, विशिष्ट प्रमाणात चॉकलेट सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. स्ट्रोक, विस्मरण, हृदयक्रिया बंद पडणे हे धोके टाळले जाऊ शकतात, असे ब्रिटीश मेडिकल जर्नल, हार्ट या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.\n* ५० ते ६४ वयोगटातल्या ५५ हजार लोकांवर प्रयोग करण्यात आला.\n* आहारात एका विशिष्ट प्रमाणात केलेला चॉकलेटचा समावेश या लोकांच्या हृदयासाठी लाभदायक ठरल्याचे दिसूल आले.\n* चॉकलेटचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरात चरबी आणि साखर वाढू शकते, असा इशारा या संशोधकांनी दिला आहे.\n* हृदय तरुण ठेवायचे असल्यास विशिष्ट प्रमाणात चॉकलेट खावे, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.\n(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)\nतुपापेक्षा तेल आहे घातक \nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nदाढ दुखत असल्यास करा 'हा' घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nदररोज अंघोळ केल्यानं होऊ शक���ं शरीराचं नुकसान, कधी-कधी स्नान केल्यामुळं होऊ शकतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - bathroom benefits | तुम्ही विचार करत असाल की रोज आंघोळ केल्याने आरोग्य चांगले राहते, तर हा...\nUnwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती\nHealth Tips | पावसाळ्यात भिजल्यावर ‘या’ पध्दतीनं करा सर्दी-खोकल्यापासून बचाव, अवलंबा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या\nHealth Tips | चुकूनही खाण्याच्या ‘या’ 5 गोष्टी शिजवून खाऊ नका, फायद्याऐवजी होईल नुकसान; जाणून घ्या\nSharp Mind | ‘सुपर अ‍ॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-bjp-mp-poonam-mahajan-on-kisan-longmarch-5828597-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:23:17Z", "digest": "sha1:RBGRWNFLUXINPLPELZ2MBY3JX55RK22N", "length": 6096, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP MP Poonam Mahajan on Kisan Longmarch | रक्ताळलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा पुनम महाजनांना अधिकार नाही, माफी मागावी- काँग्रेस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरक्ताळलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा पुनम महाजनांना अधिकार नाही, माफी मागावी- काँग्रेस\nनवी दिल्ली- राज्यासह देशात चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चबद्दल भारतीय जनता पक्षाच्या खासदार पुनम महाजन यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. 6 दिवसांपासून नाशिक ते मुंबई पायी चालत निघालेल्या 30-40 हजार शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार महाजन यांनी नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या, 'शेतकरी आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत आहे. यामध्ये सर्व लोक हे लाल झेंडे घेऊन निघाले आहे.' काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुनम महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की पुनम महाजन यांना शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पुनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे.\n- शेतकऱ्यांच्या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. शिवसेनेनेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्या ���ास्त असल्याचे म्हटले आहे.\n- शांततेत मुंबईपर्यंत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजप खासदार पुनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला.\n- पुनम महाजन म्हणाल्या, 'या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. यामध्ये लाल झेंडे घेऊन शेतकरी निघाले आहेत.'\n- खासदार महाजन यांच्या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाला आहे. यावर आंदोलनातून अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.\nकोण आहेत पुनम महाजन\n- पुनम महाजन या भाजप खासदार आहे. मुंबईतून त्या विजयी झाल्या आहेत.\n- भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या त्या कन्या आहेत.\n- मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून त्यांनी प्रिया दत्त यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/2020/09/naral-pani-pinyache-fayde-marathi.html", "date_download": "2021-07-30T02:01:30Z", "digest": "sha1:BNB74DW5ULP6X7GMQBYGQM6FNUHKPNCP", "length": 9299, "nlines": 83, "source_domain": "mahitilake.com", "title": "नारळ पाणी पिण्याचे फायदे।naral pani pinyache fayde marathi - माहितीलेक", "raw_content": "\nनारळ पाणी पिण्याचे फायदे\nनारळ पाणी हे आरोग्यासाठी उपयुक्त पेय आहे, विशेषत: कोवळ्या नारळाच्या पाण्याचे अविश्वसनीय फायदे आहेत. नारळ पाणी चवदार आणि उत्साहवर्धक कमी कॅलरीयुक्त नैसर्गिक पेय आहे. त्याचे काही आश्चर्यकारक फायदे आज आपण बघणार आहोत.\nत्वचेची चमक वाढवतो (glowing skin)\nत्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी आपण बरेच काही करू शकता. परंतु त्वचेची काळजी घेताना नारळ पाण्याचे किती फायदे होतात, याची जाणीव अनेकांना नसते. पिण्याच्या पाण्यानंतर शुद्ध मानले जाणारे द्रव असेल, तर ते नारळ पाणी हे आहे.\nनारळपाणी हे त्वचेला पाणी शोषण्यास मदत करते. ज्यामुळे आपली त्वचा अधिक तरुण आणि कोमल होते.\nनारळ पाणी ऊर्जाचा एक साधन (energy boost)\nहा कर्बोदकां (carbohydrate) मध्ये चांगला स्रोत आहे. नारळपाणी आपल्या शरीरातील उर्जा वाढवते.\nहे छातीत जळजळ, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि ऍसिडिटी सारख्या पोटातील समस्या देखील दूर करू शकतो.\nइतर कोणत्याही फळांच्या रसांपेक्षा नारळपाणी पिणे हे एक शरीरासाठी चांगली निवड आहे, कारण हे संपूर्णपणे चरबी-मुक्त आणि साखर-मुक्त आहे. तुम्ही नारळपाणी दररोज घेऊ शकता.\nशरीराला रीहायड्रेट्स करतो (Re-hydrates the body)\nतहान शांत करण्यासा���ी हे पेय उत्तम आहे. जास्त घाम किंवा उलट्या झाल्यास नारळ पाणी हे शरीराला रीहायड्रेट करण्यास मदत करतो.\nनारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते. नारळपाणी उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो.\nनारळपाणी हे पोटॅशियम सोडियमच्या हानिकारक प्रभावांचे संतुलन साधू शकतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा नारळ पाणी प्या तुम्हाला त्याचे फायदे जाणवेल.\nहार्ट टॉनिक (Heart Tonic)\nनारळाचे पाणी आपल्या हृदयासाठी चांगले आहे. हे ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो आणि उच्च-घनतेचे लिपोप्रोटीन किंवा ‘चांगले’ कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.\nनारळ पाण्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते. अशा प्रकारे, रक्तवाहिन्यांमधील आजार , हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतो.\nहँगओव्हरसाठी नारळपाणी योग्य (Cure for hangovers)\nजास्त दारू पिल्यानंतर जेव्हा लोक हँग ओव्हर( जास्त दारू पिल्याने डोक दुखणे) तेव्हा नारळपाणी हे हँगओव्हरसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.\nअल्कोहोल आपल्या शरीराला निर्जलीकरण करते, तर हे नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरुन काढतोआणि हायड्रेशन वाढवतो.\nवजन कमी करण्यासाठी नारळ पाणी एक उत्कृष्ट पेय आहे. नारळपाणी कमी उष्मांक असलेला आणि पचण्यास सोपे जाणार पेय आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज एक ग्लास नारळपाणी प्या. आणि जास्त प्रमाणात मद्यपान करू नका.\nडोकेदुखीला उपयोगी (Treats Headaches)\nहायड्रेशन मुळे डोकेदुखी हाऊ शकते. नारळाचे पाणी शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतो आणि हायड्रेशनला चालना देतो.\nमॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे मायग्रेन होऊ शकते. नारळपाणी मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे म्हणून ते मायग्रेन बरे करतो. डॉक्टर च्या मते नारळ पाण्यातील मॅग्नेशियम हे मायग्रेनच्या त्रासाला कमी करण्यास मदत करू शकतो.\nअश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.\nदूध प्यायचे फायदे|गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे फायदे\nचहा पिण्याचे फायदे आणि नुकसान\nगरम पाणी पिण्याचे फायदे\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर��वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1363", "date_download": "2021-07-30T01:36:23Z", "digest": "sha1:WNW2G2XIOSTXH5HKSURBUFX6KAU6IMS2", "length": 14811, "nlines": 139, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोरपना सिडीसीसी बँक शाखेत कॅश चा तुटवडा! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > कोरपना सिडीसीसी बँक शाखेत कॅश चा तुटवडा\nकोरपना सिडीसीसी बँक शाखेत कॅश चा तुटवडा\nकोरपना तालुक्यातिल सर्वात मोठी बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोरपना शाखेत गेल्या आठ दिवसापासुन कॅशचा मोठा तुटवडा असुन ,शेतकरी व्यापारी व हजारो खातेदार यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे,सध्या शेतकऱ्यांकड्डन शेतमालांची विक्री केली जात असुन ,व्यापाऱ्यांनी दिलेले धनादेश कोरपना शाखेतून परत पाठविले जात असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यावर रोष व्यक्त केला जात आहे ,सिडीसीसी बॅकच्या कोरपना शाखेला तांलुक्यातील अंदाजे 125 गावे जोडली असुन ,हजारो खातेदार या शाखेत आहेत ,या शाखेचे 100 कोर्टीचे वाटप असुन ग्राहकांना रोकड काढणे सुलभ व्हावे यासाठी एटीएम याठिकाणि सुरु करण्यात आले आहे ,या शाखेतून रोज 1कोटीच्या जवळपास व्यवहार होत असताना गेल्या 11 नोव्हेबरपासुन केवळ 15 लाखांची कॅश या शाखेत पाठविली जात आहे,कोरपना परिसरात 10 जिनिंग असुन ,या माध्यमातुन रोज अंदाजे 10ते15 क्विटल कापूस खरेदि केला जातो शेतकऱ्याना दलालांच्या माध्यमातुन धनादेश दिल्यानंतर सिडिसीसीच्या शाखेतुन रोकड नसल्याने त्यांना परत पाठविण्याचे प्रकार घडत आहे, या शाखेचा रोजचा व्यवहार मोठा असल्यामुळे कॅशची मर्यादा दिड कोटीपर्यत वाढविण्यात आली होती ,10 नोव्हेबरपर्यत या शाखेतील व्यवहार सुरळीत सुरू होता ,परंतु 11नोव्हेबरपासुन कॅशचा पुरवठा कमी करण्���ात आला असुन आता तो 15 लाखांवर आणण्यात आला आहे ,त्यामुळे एटिएमसुद्धा चार दिवसापासुन बंद अवस्थेत आहे, शासनाकडुन अतिवूष्ठीचे अनुदान बैकेत जमा झाले आहे , ही रक्कम अडीच ते तिन कोटीच्या घरात असुन ,शेतकरी कर्मचारी व्यापारी रोज बँकेत चकरा मारत असुन आवश्यक असलेली रोकड मिळ्त नसल्याने त्याना ना ईलाजाने परत जावे लागत आहे ,कॅशबाबत अनेक खातेदारांनी चंद्रपूच्या मुख्य कार्याल्यात संपर्क केला असता कोणतेही अधिकारी उत्तर देत नसल्याने संताप उफाळून येत आहे ,मुख्य कार्यकारी अधिकारी दुबे हेसुद्धा या विषयावर बोलायला तयार नाई ,त्यामुळे खातेदारांमध्ये बंकेविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे ,दरम्यान ,बुधवारी खातेदारांनी बॅकेत गर्दी केली असता त्याठिकाणी श्रीधराव गोडे ,विजेयराव बावणे ,उत्तम पेचे ,सुरेश मालेकर ,शाम रणदिवे ,संभाजी कोवे भाउजी चव्हाण दिवाकर बोरडे विनायक मालेकर,कांताबाई भगत ,मनोहर चन्ने सुनील बावणे व इस्माइलि बेग उपस्थित होते यावेळी त्यानी बॅकेची रोकड क्षमता वाढउन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे,\nभद्रावती शहरात दारूचा महापूर, पोलिस प्रशासन साखर झोपेत \nकर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीतीली हजारो टन कोळसा चोरी गेल्याचे प्रकरण गुलदस्त्यातच\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव ���डोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2254", "date_download": "2021-07-30T01:08:48Z", "digest": "sha1:AYUNZYZEPYZQUDBEQZPHB3QPUGQJ6Q2T", "length": 11940, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांचा सर्वपक्षीय मित्र मंच तर्फे अभिष्टचिंतन सोहळा! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांचा सर्वपक्षीय मित्र मंच तर्फे अभिष्टचिंतन सोहळा\nसामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांचा सर्वपक्षीय मित्र मंच तर्फे अभिष्टचिंतन सोहळा\nसर्वपक्षीय कार्यकर्त्यां���ी वैभवजी डहाणे यांना दिल्या भावी राजकिय वाटचालीस शुभेछा \nवरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते वैभवजी डहाणे यांचा सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळा गुप्ताजी हॉटेल येथे संपन झाला, सामाजिक जिवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका घेणारे व अनेक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे वैभवजी डहाणे हे वरोरा तालुक्यात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून प्रशीद्ध आहे, त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त्याने सर्वपक्षीय मित्र मंडळीने एकत्र येवून त्यांचा वाढदिवस साजरा केला, यावेळी नगरसेवक, सन्नी भाऊ गुप्ता , नगरसेवक विठ्ठल टाले, माजी नगरसेवक रामदर्शन जी गुप्ता , राष्ट्रवादी चे नेते विलास भाऊ नेरकर , ,मनसेचे नेते राजूभाऊ कुकडे , युवा सेनेचे नेते मनीष भाऊ जेठानी, विदर्भ लोकसेनेचे नेते प्रवीण भाऊ सुराणा आम आदमी पक्षाचे दीपक गोंडे , सचिन मेश्राम, आदिवासी युवा नेते रमेश मेश्राम पत्रकार बबलुजी दुगड , सामाजिक कार्यकर्ते किशोर भोयर, आलेख रठे ,उपस्थित होते .\nसफाई कामगारांना मास्क, सेनीटायझर द्या – आप\nधक्कादायक :- कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांचा नागपूर येथे तीनपट धंदा \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/republic-tv/", "date_download": "2021-07-30T02:13:11Z", "digest": "sha1:IGS4M6QWFSQMEUGUPRQYNJOMTI6OBIT5", "length": 4630, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Republic TV Archives | InMarathi", "raw_content": "\nस्वरा भास्करने केलं असं काही की युजर्स “झोमॅटोवर” झाले नाराज\nस्वरा भास्कर हे नाव तिने केलेल्या भूमिकांपेक्षा तिने केलेल्या असंबद्ध व्यक्तव्यांमुळे आणि गोंधळलेल्या स्टँड मुळे जास्त चर्चेत असतं\nराजकारण्यांवरील टीका ते विमानातील हमरीतुमरी: अर्णब आणि वाद न तुटणारं समीकरण\nपुढे अनेक वाद झाले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अर्णब आणि त्याच्या रिपब्लिक टीव्ही चॅनेल वर दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला होता.\nदिशा – सुशांत प्रकरणात नितेश राणेंचे एकामागे एक धक्कादायक गौप्यस्फोट…\nह्या मुलाखतीत नितेश राणे म्हणतात की “आजवर मांडल्या गेलेल्या आत्महत्येच्या थेअरीज सगळ्या भंपक आणि चुकीच्या आहेत.\n“…म्हणून मी अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनल सोडलं” : धक्कादायक वास्तव उघडकीस आणणारा लेख\nऑगस्ट महिन्यात तेजिंदर सिंग यांना बढती मिळणार होती. त्यांनी ती नाकारली. उलट, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. या राजीनाम���याची कारणं मी नक्कीच स्पष्ट करेन असंही त्यांनी हनी कौर यांना म्हटलं होतं.\nअर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अर्णब गोस्वामींचा रिपब्लिक टीव्ही ६\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/09/blog-post_11.html", "date_download": "2021-07-29T23:58:17Z", "digest": "sha1:6M26KU44E2Y7T4ZVTHYZKUL5Y6UCSOEA", "length": 4658, "nlines": 65, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "खेकडा भरता फ्राय | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n· चिरलेले कांदे ३\n· लसूण १५ ते १६ पाकळ्या\n· खोबऱ्याचं वाटण १ वाटी\n· तेल ४ ते ५ चमचे.\n· लाल तिखट ४ चमचे\n· बेसन २ चमचे\n· हळत अर्धा चमचा\n· हिंग अर्धा चमचा\n· प्रथम खेकड्याची वाटी पूर्णपणे काढून ती साफ करून घ्यावी.\n· बाऊलमध्ये खोबऱ्याचं वाटण, लाल तिखट, हळद, बेसन, हिंग, मीठ घालून मिक्स करून घ्यावं.\n· हे मिश्रण खेकड्याच्या वाटीत भरावं.\n· कढईत तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या, चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यावं.\n· नंतर त्यात हिंग, हळद घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा.\n· त्यात भरलेले खेकडे घालावेत.\n· उरलेली पेस्ट आणि पाणी घालून, मिक्स करून त्यावर झाकण ठेवावं.\n· झाकणावर पाणी घालून हे मिश्रण दहा मिनिटं शिजू द्यावं.\n· खेकडे शिजल्यानंतर झाकणावरचं पाणी त्या मिश्रणात ओतून पुन्हा १० मिनिटे शिजू द्यावं.\n· वरून कोथिंबीर, कांद्याची पात आणि कोबी यांची सजावट करून ही डिश सर्व्ह करावी.\nपाककृतीसाठी लागणारा वेळ : २५ मिनिटे\nपूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे\nएकूण वेळ : ४५ मिनिटे\nआम्ही सारे खवय्ये nonveg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_73.html", "date_download": "2021-07-30T02:19:32Z", "digest": "sha1:YE6ZN3KAEF6IF5FX7A55E2RNXQ3UFLZU", "length": 6675, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "ठाणे जिल्हा लोकसभा विधायक कपील पाटील इनको महाराष्ट्र मे मंत्री पद देणेकी मांग - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Hindi / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / ठाणे जिल्हा लोकसभा विधायक कपील पाटील इनको महाराष्ट्र मे मंत्री पद देणेकी मांग\nठाणे जिल्हा लोकसभा विधायक कपील पाटील इनको महाराष्ट्र मे मंत्री पद देणेकी मांग\nBY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे\nदेश के महाराष्ट्र मे ठाणे जिल्हा औद्यौगिक श्रेत्र खेती और पर्यावरण से जुटे है यहा किसान और युवा छात्र की नोकरी समस्या बढाई मे सामने आते है.देश के नक्से मे महाराष्ट और ठाणे जिल्हा के नेतृत्व करनेका मौका मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यह जन लोगोका आदर करके ठाणे जिल्हाके लोकसभा विधायक कपीलजी पाटील को मंत्रीपद का बहुमान दे के भाजपा का लहर ठाणे जिल्हा मे मजबुती करने का प्रयास करेंगे एैशी हमे उम्मीद है एैसे जनमतका कानोसा है और मांग हे की ठाणे जिल्हा को मंत्री पद केंन्द्र मे मिले\nस्वतंत्र संपादक पत्रकार संघ देश के अध्यक्ष नामदेव शेलार उन्होने यह मांग पंतप्रधान नरेंद्रीजी मोदीजीको इमेल भेज कर कपील पाटील लोकसभा मे महाराष्ट्र के मंत्री पद देने की मांग की है.\nठाणे जिल्हा लोकसभा विधायक कपील पाटील इनको महाराष्ट्र मे मंत्री पद देणेकी मांग Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 19:00:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/agitations-at-sakhar-sankul-on-28th-jan/", "date_download": "2021-07-30T02:08:06Z", "digest": "sha1:G6CA2JX5SPKAD4UVWO7IXKFMOA5DDMQN", "length": 13091, "nlines": 224, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "28 जानेवारीला साखर संकुलावर हल्लाबोल - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News 28 जानेवारीला साखर संकुलावर हल्लाबोल\n28 जानेवारीला साखर संकुलावर हल्लाबोल\nखासदार राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा मोर्चा\nकोल्हापूर, ता. 2 : उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यासाठी साखर विक्रीचा किमान दर वाढवितो म्हणून घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब आहेत. त्यांना वारणेत ऊस परिषदेसाठी बोलवणारे मंत्री (सदाभाऊ खोत) ही गायब आणि शेतकऱ्यांसाठी खुली केली जाणारी तिजोरीही गायब झाली, असल्याची टिका खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. एक रक्कमी एफआरपी न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भर सभेत घुसून याचा जाब विचारणार असल्याचा इशारा देवून 28 जानेवारीला पुण्यातील साखर संकुल कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याचा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एक रक्कमी एफआरपी मिळावी यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर दसरा चौक येथून धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, बळाचा वापर करून हा मोर्चा हाणून पाडण्याचे कामही पोलीसांनी केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.\nखासदार शेट्टी म्हणाले, वारणानगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला एक रक्कमी एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याची ग्वाही दिली होती. तसेच, साखरेचा प्रतिक्विंटलचा किमान विक्री दर 2900 रुपयावरून 3100 रुपये करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले होते. शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी राज्य शासनाची तिजोरी रिकामी करतो म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, ही ग्वाही देणारे मुख्यमंत्री आणि त्यांना वारणा येथे ऊस परिषदेसाठी बोलवणारे मंत्री (सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता) आणि शेतकऱ्यांसाठी खुली होणारी शासनाची तिजोरीही गायब झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पश्‍चिम महाराष्ट्रात आले तर त्यांच्या भरसभेत घूसुन तिजोरी कुठे आहे, याचा जाब विचारणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. त्यामुळे आंदोलन हाणून पाडण्याचे काम केले जात होते. मुख्यमंत्र्यांनी इतिहासाची पाने उलघडून पहावे. साखर कारखानदार आणि शासनाचे साटेलोटे आहे. एफआरपीचे तुकड करण्यासाठी शासनाकडूनच कारखान्यांना पाठबळ मिळत आहे. यापेक्षा साखरेचे दर 2900 रुपयांवरून 3400 रुपये केल्यास सर्व प्रश्‍न निकालात निघू शकतील. यावर्षी साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. पुढील वर्षी 180 लाख टन होईल, तरीही साखरेचे उत्पादन जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे. आता संयम संपला आहे. शासनाने याचा विचार करावा, असे आव्हानही शेट्टी यांनी केले.\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी बिक्री कोटा जारी\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी बिक्री कोटा जारी\nनई दिल्ली: 29 जुलाई, 2021 को जारी अधिसूचना में सरकार के खाद्य मंत्रालय ने अगस्त के लिए देश के 557 मिलों को चीनी बिक्री...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\nआज बाजारात स्थिर मागणी होती.डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/07/2021\n29 जुलाई, 2021 को जारी अधिसूचना में सरकार के खाद्य मंत्रालय ने अगस्त महीने के लिए देश के 555 मिलों को चीनी बिक्री का...\nकेंद्र सरकार द्वारा अगस्त 2021 के लिए 21 लाख टन चीनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/city-has-banned-five-or-more-people-traveling-together-426137", "date_download": "2021-07-30T02:08:55Z", "digest": "sha1:VHI2PWXOIIKMYLPMA4TXWRDPSX7LD3IH", "length": 8554, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शहरात 18 एप्रिलपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र फिरण्यास बंदी !", "raw_content": "\nसामाजिक सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या हेतूने पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी त्यासंदर्भात नवे आदेश काढले आहेत. 4 एप्रिलपासून हा आदेश लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nशहरात 18 एप्रिलपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्र फिरण्यास बंदी \nसोलापूर : धार्मिक सण, उत्सव, जयंती साजरे करणारे शहर म्हणून सोलापूरची राज्यात ओळख आहे. सभा, संप, आंदोलने, निर्दशनेही होतात. आगामी काळात गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, मराठा आरक्षणाला स्थगिती व शेती सुधारणाविषयक कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर 18 एप्रिलपर्यंत शहरात पाच अथवा त्याहून अधिक व्यक्‍तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.\nशहरात कोरोनाचाही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दुकाने चालू-बंद करण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. दुसरीकडे विविध आंदोलने, निर्दशने, मिरवणुका, सण-उत्सवाच्या माध्यमातूनही मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या हेतूने पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी त्यासंदर्भात नवे आदेश काढले आहेत. 4 एप्रिलपासून हा आदेश लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विवाह समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे व सभांसाठी सक्षम पोलिस प्राधिकरणाची परवानगी असलेल्यांना हा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.\nइजा करण्यासाठी वापर होणारी शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या अथवा झेंडा असलेल्या काठ्या बाळगण्यास असेल बंदी\nकोणताही ज्वालागृही, स्फोटक पदार्थ वाहतूक करणे, दगड अथवा तशा शस्त्रांचा साठा करण्यावर निर्बंध\nव्यक्‍ती अथवा प्रेताच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे अथवा वाद्य वाजविण्यावरही बंदी\nअसभ्य हावभाव, भाषा वापरून निरनिराळ्या जमातींच्या भावना दुखावल्या जातील, अशा कृत्यांवरही बंदी\nबेशिस्तांना 70 हजारांचा दंड\nशहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या उद्देशाने शहर पोलिसांकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी 119 विनामास्क फिरणाऱ्यांकडून 59 हजार 500 रुपयांचा तर चार दुकानदारांकडून आठ हजार रुपयांचा आणि चार प्रवासी वाहनचालकांकडू दोन हजारांचा दंड वसूल केला.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/several-officers-excise-department-one-place-309468?amp", "date_download": "2021-07-30T02:07:03Z", "digest": "sha1:BSKDFDAKKJR3Y72XSMGZP24Z5J7VPCVQ", "length": 7416, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागपूरचे प्रेम काही कमी होईना, उत्पादन शुल्क विभागात अनेक 'चिपकू अधिकारी'", "raw_content": "\nमिळालेल्या माहितीनुसार येथील काहींचे दारूविक्रेत्यांशी हितसंबंध आहेत. अनेक जण तर पार्टनर असल्याची चर्चा आहे. बाहेर जिल्ह्यातील ज्या अधिकाऱ्यांचे विशेष प्रेम नागपूरवर आहे, तेही पार्टनर असल्याची चर्चा आहे.\nनागपूरचे प्रेम काही कमी होईना, उत्पादन शुल्क विभागात अनेक 'चिपकू अधिकारी'\nनागपूर : उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातच ठाण मांडून बसले आहेत. यांचे अनेक विक्रेत्यांशी हितसंबंध असल्याने कारवाईवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. काहींची तर पार्टनशिप असल्याचेही बोलल्या जाते.\nशासनाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागात उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. यामुळे शासनाचे सर्वाधिक लक्ष विभागाकडे असते. विभागातील अनेकांना बदलीच नको आहे. त्यामुळे \"जुगाड तंत्र'चा उपयोग करून बदली रद्द करून घेतात किंवा दुसऱ्याची बदली करून घेतात. नागपूर जिल्ह्यात जवळपास दोन हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. यातील अनेक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून येथेच आहेत.\nक्लिक करा - \"ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायातली आग मस्तकात, केली शेतमालकाची हत्या, काय होते कारण...\nदुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्यावर लगेच पुन्हा \"जागा' करून घेतात. काही अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर \"नागपूर'चे प्रेम कमी झाले नसल्याचे समजते. इतर जिल्ह्यात असतानाही येथील घडामोडींवर विशेष लक्ष असते. मिळालेल्या माहितीनुसार येथील काहींचे दारूविक्रेत्यांशी हितसंबंध आहेत. अनेक जण तर पार्टनर असल्याची चर्चा आहे. बाहेर जिल्ह्यातील ज्या अधिकाऱ्यांचे विशेष प्रेम नागपूरवर आहे, तेही पार्टनर असल्याची चर्चा आहे.\nया विभागात स्थानिक आणि बाहेरील असे दोन गट असल्याचे समजते. या गटबाजीमुळे कारवाईवर परिणाम होत आहे. एका गटाकडून दुकानावर कारवाईची तयार असताना दुसऱ्या गटाकडून संबंधितास माहिती पुरविण्यात येते. तर काहींकडून तक्रारीचाही वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे. विभागातील गटबाजीचे प्रकरण जिल्हाधिकारी आणि मुंबईपर्यंत पोहोचल्याचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/ajit-pawar-birthday-will-be-celebrated-every-year-as-a-unique-gift-says-sandeep-mandve-nrka-159638/", "date_download": "2021-07-30T01:09:29Z", "digest": "sha1:W5SCNG3WEXIUFANVO7OWKVCLLWRJUXIC", "length": 11349, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | अनोखी भेट म्हणून अजित पवारांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करणार : संदीप मांडवे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसाताराअनोखी भेट म्हणून अजित पवारांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करणार : संदीप मांडवे\nवडूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागाचे कुमठे ता. खटाव येथील भावलिंग डोंगर टेकडीवर तीन वर्षांपूर्वी २२ जुलै २०१८ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजीवबाबा नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि औंध येथील राजाभगवंतराय हायस्कूलचे विद्यार्थी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी सुमारे २५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. बहुतांशी सर्व झाडांचे वनविभाग आणि ग्रामस्थांच्या वतीने संगोपन केले आहे.\nया झाडांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस केक कापून साजरा करून ही अनोखी भेट वाढदिवसानिमित्त अजित पवार यांना दरवर्षी देणार असल्याचे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी नागाचे कुमठे येथे सांगितले.\nअजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांचा वाढदिवस आयोजित कार्यक्रमात मांडवे बोलत होते. तालुका वन अधिकारी शीतल फुंदे यांच्या हस्ते केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात तीन वर्षांच्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास वनविभागाचे जावडे, जावेद, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम���्थ यांची उपस्थिती होती.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/maharashtra/shiv-senas-internal-resentment-exposed", "date_download": "2021-07-30T01:31:04Z", "digest": "sha1:YWOKF3G5GGZFUWTLZTK6MVQHFDUNVY74", "length": 2827, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज", "raw_content": "\nशिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज\nआता सेनेचे जेष्ठ आमदार आशिष जयस्वाल पक्षावर नाराज आहेत.\nआमदाक आशिष जयस्वालSaam Tv\nनागपूर: भाजपनंतर आता शिवसेनतही अंतर्गत नाराजी असल्याचं पुढं आलं आहे. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या नंतर आता सेनेचे जेष्ठ आमदार आशिष जयस्वाल पक्षावर नाराज आहेत.\nसेनेचा विदर्भात एकही मंत्री नाही, चार टर्म आमदार निवडणूक येऊनंही सन्मान नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत, ३० वर्षे सेनेचं काम चार टर्म आमदार असूनंही संधी नाही, विदर्भातील ११ जिल्हयात सेनेचा एकही मंत्री नाही, मग पक्ष कसा वाढणार असे सवाल जयस्वाल यांनी उपस्थित केले आहेत.\nएकीकडे भाजप आणि काँग्रेस विदर्भाकडे विशेष लक्ष देत असताना शिवसेनेचे मात्र विदर्भाकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी जयस्वाल या���नी व्यक्त केली आहे. मात्र, आगामी मंत्रीमंडळ विस्तारत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाला न्याय देतील, असा आशावादही त्यांना आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sangsakhi.com/?p=2302", "date_download": "2021-07-30T01:51:51Z", "digest": "sha1:RY34MGFKQDFQ7UFZ5QSPCXAELAKLWUQD", "length": 6715, "nlines": 91, "source_domain": "sangsakhi.com", "title": "मराठा मते जातील हि सरकारला भीती - सांगसखी", "raw_content": "\nमराठा मते जातील हि सरकारला भीती\nस्वातंत्र्यानंतर सत्तेत जास्त संख्येने व जास्तवेळा मराठा आमदार व मुख्यमंत्री राहूनही त्यांनी मराठा जातीला कधी आरक्षण दिले नाही ना मराठ्यांनी हट्टाने मागितले पण सतत सत्तेत राहिलेले सत्तेबाहेर गेल्यावर त्यांची तडफड सुरू झाली (त्यात ब्राह्मण मुख्यमंत्री) मग मराठा समाजास आरक्षण मिळावे अशा बातम्या पसरवल्या आणि पडद्यामागून हवा दिली गेली त्यामुळे दिड वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातून पाच ते पंचवीस लाखांचे अभूतपूर्व शांततापूर्ण मोर्चे निघाले तरी सरकारने महत्व न दिल्याने काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निघालेल्या मराठा मोर्चातील मोर्चेकरी थोडे आक्रमक झाले. आता येत्या निवडणुकीत मराठा मते जातील अशी भीती झाल्यावर सरकारने येत्या दहा दिवसांत मराठा आरक्षण मंजूर करणार असे जाहीर करून मराठा जातीला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉंग्रेसने आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला यावरून नेत्यांना राज्य / देश यापेक्षा सत्ता आणि राजकारण महत्वाचे आहे हेच समजते. दुर्दैव म्हणजे त्यांनी टाकलेल्या दाण्यांसाठी आम्ही झुंजत राहातो. खरेतर आता सगळीच आरक्षणे बंद व्हायला हवीत. आरक्षणा ऐवजी जो ज्या पदासाठी लायक असेल त्याची निवड व्हायला हवी.\n– मनमोहन रो.रोगे, ठाणे. ९८६९१८०९५८\nOne Reply to “मराठा मते जातील हि सरकारला भीती”\nPrevious Previous post: मराठा आरक्षण निवडणुकीपूर्वीचा केवळ भास किंवा दिवास्वप्न असू शकते.\nNext Next post: मुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nमुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nतेरा हा आकडा अशुभ. पण [...]\nतिसरी कसम’ या चित्रपटाचे [...]\nसांग सखी सांग स्री मन एक [...]\nबाजीगर सिनेमातील तो सीन [...]\nपुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रा\nएकदा संगीतकार नौशाद … दिग्दर्शक मेहबूबखान\nएकदा संगीतकार नौशाद [...]\nनयनांचे नयनांना इशारे [...]\nमाझ्या भारतीय संस्कृतीची [...]\nसंपादक – रवींद्र मालुसरे\n(अध्यक्ष : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई)\nउप संपादक – भानुदास साटम\nरुम न ६१२, घरकुल को.ऑ.हा.सो. भुसा इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, साई सुंदर नगर, सेंच्युरी बाजार,मुंबई-४०००२५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://thewalavakranti.com/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%81-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T02:03:34Z", "digest": "sha1:N3O54BOT3XZBTZJ3YQX2YCFOX6L33CJU", "length": 6442, "nlines": 58, "source_domain": "thewalavakranti.com", "title": "आष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ – The Walwa Kranti", "raw_content": "\nसंपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nसह इतर बातम्या दैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक 1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक पोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक. आष्टयाचे दानशूर व्यक्तिमत्व विजय मोरे (नाना) वाढदिवस विशेष अंक 30 जानेवारी 2021\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह आला असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर व्यक्ती राहत असलेल्या परिसर आष्टा नगरपालिका आष्टा ग्रामीण रुग्णालय आष्टा पोलिसांनी सदर परिसर हा कंटेनमेंट झोन केला असून त्यांच्या संपर्कातील लोकांची नावे घेऊन त्यांना होम करण्यात येत आहे गेले सहा महिने या शहरांमध्ये कोरोनाचा कोणताच रुग्ण आढळून आला नव्हता सदर कोरोना पॉझिटिव व्यक्तीचा जनरल स्टेशनरी व स्नेहसंमेलनासाठी कपडे पुरवण्याचा व्यवसाय होता आष्टा शहरांमध्ये कोरोनााचा\nशिरकाव झाला आहे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सदर भागामध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे तसेच सदर चा परिसर सील करून कंटेनमेंट झोन केला आहे कोरोना रुग्ण सापड���्याने आष्टा शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे\nआष्टा नगरपालिका डाँ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हाँटेल झपाटे शेजारील एका व्यक्तीचा कोरोनाचा रिर्पाट पॉझिटिव्ह शहरात खळबळ\nआष्टा नगरपालिकेच्या नामदार जयंत पाटील गटाचे स्विकृत नगरसेवक पदी विकास बोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब.\nकोनोली सरपंचपदी दिपाली कांबळे यांची बिनविरोध निवड\nवाळवा तालुक्याचे युवा नेतृत्व युवकांचे आयकॉन मा प्रतिक जयंतरावजी पाटील यांनी आष्टा येथील वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.\nदि 15 फेब्रुवारी स्व मा आ विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ,अंधारातील वाटसरूंचा प्रकाशमान दिवा..\nव आष्टा नगरीचे शिल्पकार\nदैनिक द वाळवा क्रांती 2 फेब्रुवारी अंक\n1 फेब्रुवारी दैनिक द वाळवा क्रांती अंक\nपोखर्णीचे डॉ सतीश पाटील यांचा सन्मान सोहळा विशेषांक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/2020/11/29/%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%AD/", "date_download": "2021-07-30T01:30:36Z", "digest": "sha1:GNPG6SH2YWFLIDAXAUMN757TLCEQCGPX", "length": 16850, "nlines": 195, "source_domain": "mazespandan.com", "title": "ओळख राशींची – वृषभ – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nओळख राशींची – वृषभ\nआपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,\nवृषभ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे. धष्टपुष्ट बैल ही या राशीची आकृती आहे. भरपूर ताकद व शक्ती, धिमा व शांत; परंतु खवळला तर उग्र असे सामान्यत: बैलाचे स्वरूप असते. ही पृथ्वी तत्त्वाची व शुक्राच्या अंमलाखालील रास आहे. ही अर्थ तत्त्वाची, बहुप्रसव व स्त्री राशी आहे.\nआपले पाय जमिनीवर स्थिर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर न बदलण्याचा आपला स्वभाव असतो. मैत्रीला व शब्दाला आपण पक्के असता. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत आपण कमालीचे तत्त्वप्रधान असता. अनुयायी म्हणून आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्या नेत्याला आपण आपली निष्ठा अर्पण केलेली असते. त्यामध्ये अस्थिरपणा नसतो. घेतलेल्या निर्णयाला चिकटून राहण्याचा आपला स्वभाव असतो.\nआपण आनंदी व आशावादी आहात. आपल्याला सुखाची अभिलाषा मोठय़ा प्रमाणावर असते. शांतपणा हा आपला स्थायीभाव आहे. भांडणतंटा करणे, हमरीतुमरीवर येण���, आदळआपट करणे हे आपल्या स्वभावात नसते. आपण सहनशील व सोशिक आहात. गोड, आर्जवी व प्रिय बोलण्यामुळे आपण सर्वाना हवेहवेसे असता. शुक्र या ग्रहाचा अंमल आपल्या राशीवर असल्याने आपणाकडे एक प्रकारची आकर्षण शक्ती असते. आपल्याकडे विनयशीलता, नम्रता व प्रेमळपणा हे गुण असतात. आपण रसिक आहात. साहित्य, कला, संगीत, नाटय़, चित्रपट यांची आपणास विशेष आवड असते. वृषभ स्त्रीला दागदागिन्यांची आवड, उंची साडय़ा, अत्तरे व ख्यालीखुशालीची उपभोग घेण्याची आवड असते. विलासी राहण्याकडे तिचा कल असतो. वृषभ ही संसारप्रिय राशी आहे. आपली ओढ नेहमी घराकडे असते. पत्नी, मुले व परिवारातील सर्वाना सुखी, समाधानी ठेवण्याकडे आपला कल असतो. आपल्याला मित्रमंडळी खूप असतात व त्यांचे अतिथ्य करण्यात आपणाला आनंद वाटत असतो. सेवा करणे, नोकरी करणे याकडे आपल्यापैकी अनेकांचा कल असतो. सहनशील, सोशिक व सेवाभावी स्वभावामुळे सोपवलेले काम कर्तव्य निष्ठेने व जबाबदारीने पार पाडण्याचा आपला स्वभाव असतो. मालक वा नेता यांच्या आज्ञा पाळणे, सेवा करणे, निष्ठेने काम करण्याकडे कल असल्यामुळे व विधायक, रचनात्मक कामाकडे ओढा असल्यामुळे कोणत्याही संस्थेचा, उद्योग समूहाचा, ट्रस्टचा कारभार आपण उत्कृष्टपणे करू शकता. कोणत्याही संस्थेचा कारभार सेवाभावी वृत्तीने व नि:स्वार्थी भावनेने करण्यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही. कोणतेही काम समर्पण भावनेने करण्यात आपणाला सात्त्विक आनंद मिळतो. जीवनाच्या रंगभूमीवरील कोणतीही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडता. कोणतीही जबाबदारी निष्काम भावनेने पार पाडण्याची आपली पद्धत असते. भारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या घोडय़ाचे खरारे करण्यास किंवा पांडवांच्या यज्ञ समारंभात काम करण्यात योगेश्वर कृष्णाला कमीपणा वाटला नाही. त्याप्रमाणे आपण सर्वत्र निर्मोही व निरपेक्ष बुद्धीने काम करत असता.\nमृगजळाच्या मागे धावण्याचा आपला स्वभाव नाही. मेष, सिंह किंवा वृश्चिकेसारखा महत्त्वाकांक्षी असाही आपला स्वभाव नाही. त्यामुळे वृषभ व्यक्ती या राजकीय किंवा सामाजिक चळवळीच्या नेतृत्वपदी क्वचितच आढळतील. कौटुंबिक जीवन, स्वास्थ्य, समाधान, आराम, शांतता यांना आपण अधिक किंमत देत असल्यामुळे महत्त्वाकांक्षेसाठी फार मोठी किंमत मोजावयास आपण तयार नसता. आपल्याकडे संग्राहक वृत्ती आहे. व्यवहार कुशल���ा आहे. व्यापारी वृत्ती आहे. पैशाचे मोल आपणाला समजलेले असते. आपल्याला प्रवासाची आवड कमी असते. आपणाकडे थोडा हट्टीपणा असतो. सुप्त शक्ती भरपूर असते. या सर्व गुणांमुळे वृषभ राशीचा पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचे लक्षण असते.\nसारांश : संसार सुखाचा करावा. सरळ वागावे. दुस-याचे हित साधावे. प्रामाणिकपणे काम करून संसार सुखाचा करावा व आयुष्य सुख-समाधानात घालवावे ही आपली विचारसरणी असते.\nवृषभ या राशीमध्ये कृत्तिका, रोहिणी व मृग ही तीन नक्षत्र येतात. कृत्तिका नक्षत्रातील दुसरे, तिसरे व चौथे चरण, रोहिणी नक्षत्रातील चारही चरण व मृग नक्षत्रातील पहिल्या दोन चरणांचा समावेश वृषभ राशीमध्ये होतो.\nवृषभ रास व कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – धनयुक्त, चतुर, विद्यानिपुण, स्वाभिमानी, चेह-यावर तेज असलेले, राजासारखे आचरण असणारे, आशावादी असतात. ‘क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा’ असे असतात.\nवृषभ रास व रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाची वैशिष्टय़े – स्वभावाने शांत, हसमुख, मधुरभाषी, रूपवान, विनम्र, प्रसन्नचित्त, दृढप्रतिज्ञ, पवित्रतायुक्त, धनी, उत्तम स्मरणशक्ती, भोगी, मोठय़ा टपो-या डोळय़ांचे असतात.\nवृषभ रास व मृग नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची वैशिष्टय़े – स्वभावाने सौम्य, भ्रमणशील, चंचलमनाचे, उत्तम वक्ता, अभिमानी, विवेकी, धनपुत्र, भूमी, वाहन यांचे सुख मिळविणारे, काहीवेळा स्वार्थी व कुटिल असतात.\nरास व नक्षत्रानुसार अक्षरज्ञान\nकृत्तिका नक्षत्र – इ, उ ए\nरोहिणी नक्षत्र – ओ, वा, वि, ऊ\nमृग नक्षत्र – वे, वो\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\nओळख राशींची – मेष\nओळख राशींची – मिथुन\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/infosys-shares-take-worst-dive-in-six-years", "date_download": "2021-07-30T00:15:52Z", "digest": "sha1:CW6NZ4G2S3HFSGLIC75RUGYHFF5PQWOO", "length": 7914, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इन्फोसिसचे ४५ हजार कोटी रु. एका पत्राने बुडाले - द वायर मराठी", "raw_content": "\nइन्फोसिसचे ४५ हजार कोटी रु. एका पत्राने बुडाले\nमुंबई : देशातील अग्रणी आयटी कंपनी इन्फोसिसच्या कंपनी ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगवण्यात आल्याची तक्रार कंपनीतल्याच काही कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला व यूएस सिक्युरिटिज अँड एक्स्चेंज कमिशनला केल्याचे वृत्त उघडकीस आल्याने मंगळवारी त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले. या पत्राच्या वृत्ताने इन्फोसिसच्या शेअरची १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने कंपनीला ४४ हजार कोटी रु.हून अधिक रकमेचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. कंपनीची गेल्या ६ वर्षांतील ही घसरण आहे.\nगेल्या आठवड्यात इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपये इतका होता त्याचे मंगळवारी सकाळी मूल्य ६४५ रु.वर आले. नंतर दुपारी १२ च्या सुमारास हा शेअर ६५५.५० रु.वर जाऊन स्थिरावला.\nइन्फोसिसने गेल्या आठवड्यात आपले तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर केले होते. पण या निष्कर्षातील आकडे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख व सीएफओ नीलंजन रॉय यांनी फुगवून सांगितल्याचे चार पानांचे पत्र कंपनी संचालक मंडळाला रविवारी मिळाले. या पत्रावर कोणाचेही नाव लिहिण्यात आले नाही. पण आपण केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारकर्त्यांचा आहे.\nदरम्यान सोमवारी कंपनीने एक प्रसिद्ध पत्र जाहीर केले असून कंपनी संचालक मंडळाकडे केलेल्या तक्रारीची चौकशी लेखापरिक्षण खात्याकडे पाठवल्याचे म्हटले आहे. लेखा परीक्षण खात्याने या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनीकडे हे प्रकरण सोपवले आहे.\nकंपनीचे संचालक नंदन नीलकेणी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली असून २० सप्टेंबर व ३० सप्टेंबरला अशाच निनावी दोन पत्र संचालक मंडळाला आलेली होती. या पत्रांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते, असे नीलकेणी यांनी सांगितले. सलील पारेख यांच्या अमेरिका व मुंबईतील वाढत्या विमान फेऱ्या हा मुद्दाही तक्रारदारांनी मांडला आहे.\nपुलवामा ते बालाकोट : प्रपोगंडापलीकडे\nचिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन का दिला\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T02:40:29Z", "digest": "sha1:ZL6NNZVD27PKQQILIEL2IBXLNSMZZIGG", "length": 6006, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर अॅलन - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nमे ५, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९३५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/100", "date_download": "2021-07-30T01:47:41Z", "digest": "sha1:QN7WQC7QRBKCUAC5ZX3NFU54OIELBSOP", "length": 16317, "nlines": 145, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > नागपूर > पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल\nपर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोचे आणखी एक पाऊल\nमहा मेट्रो आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार\nनागपूर ०८ :* ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित महा मेट्रो नागपूर प्रकल्पात मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल लावण्यात आले आहे. नागपूर मेट्रो स्टेशन वर आता पर्यत ९६५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे तसेच ६५% उर्जा ही सौर उर्जा प्रकल्पातून घेण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. आज पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोने आणखी एक पाऊल घेत उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) या भारत सरकार,उर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्यूरमेट विभाग) श्री. आनंद कुमार आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख श्री. किशोर चव्हाण यांनी या सामंजस्य करारवर संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांक्षर केले.\nमहा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सातत्याने सौर उर्जेच्या वापरावर भर दिला आहे म्हणूनच नागपूर मेट्रोच्या चार स्टेशन तसेच मेट्रो भवनवर सौर पॅनल लावणे त्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात सौर उर्जेची निर्मिती व वापर होत आहे. महा मेट्रो टप्या टप्याने मेट्रो सर्व स्टेशनवर सौर उर्जेचे पॅनल बसविणार आहे. पर्यावरणपूरक मेट्रोची संकल्पना राबवताना मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग पॉईंट स्थापन करण्यासंबंधीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.\nभारत सरकारच्या उर्जा मंत्रालय द्वारे दिनांक ७ मार्च २०१८ रोजी राष्ट्रीय ई-मोबिलीटी कार्यक्रम आखल्या गेला.या अंतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा मुख्य मानस आहे. या अनुषंगाने आज हा सामंजस्य करार करण्यात आला. सदर सामंजस्य करार मध्ये नागपूर मेट्रोच्या मेट्रो स्टेशन येथे उर्जा दक्षता विभागातर्फे चार्जीग उपकरण व विद्युत व्यवस्था बसविण्यात येईल व त्या मोबदल्यात महा मेट्रोला या जागेचा किराया मिळेल.\nआता पर्यंत दिल्ली आणि चेन्नई येथे ही सेवा उपलब्ध होत असून आता, या पाठोपाठ नागपूरला देखील ही सोय होत असल्याने शहराचे महत्व निश्चीतच वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे मेट्रो स्तेशनवर वाहनांच्या चार्जीगची सोय होणार असल्याने इलेक्ट्रीक वाहन वापरनाऱ्या मेट्रोचे प्रवासी व इतरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या माध्यामाने एकीकडे पर्यवरण रक्षणाच्या मेट्रोच्या संकल्पनेला बळ मिळणार असतांना दुसरीकडे मेट्रोच्या लास्टमाईल कनेक्टीव्हीटी योजनेची अंबलबजावणी देखील सूचारू पद्धतीने होईल. या चार्जिंग पॉईंट वर लिथीयम निर्मित बॅटरी वाहन चार्ज केली जाईल.एक चार चाकी वाहनांला पूर्णपणे चार्ज व्हायला १ तासाचा कालावधी लागतो व ज्यामध्ये १४ युनिट उर्जा चार्ज होऊ शकेल व १२० कि.मी. पर्यत वाहन चालू शकेल.\nयावेळी महा मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सोलर आणि स्टेशन) श्री. हिमांशू घटूवारी, उपमहाव्यवस्थापक (सोलर) श्री.नरेंद्र अहिर,उर्जा दक्षता सेवा विभागाचे साहाय्यक अभियंता श्री. कुणाल सोनी,जीजोबा पारधी,दीपांकर बागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.\nप्रिय बापू…. आप अमर है…..\nइको-प्रो संस्थेस ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कं��र्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2850", "date_download": "2021-07-30T02:14:23Z", "digest": "sha1:AJVGPKAEH53HXBPNKMU5ILQXBAPSG2E5", "length": 15010, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > सावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान \nसावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान \nतेलंगानातून येणाऱ्यांची माहिती लगेच कळवा,पोलिसांनी केले नागरिकांना आव्हान \nगोंडपिपरी :- तालुका प्रतिनिधी\nसंपूर्ण विश्व जगताला हैराण करुन सोडणार्‍या कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेले मजूर आता परतीच्या वाटेने राज्यात प्रवेश करीत असून कोरोणाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी तुम्हीच तुमचे रक्षक म्हणून सीमावर्ती भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगून परराज्यातून पायदळ येत असलेल्या व्यक्तींची माहिती वेळीच कळवा असे आवाहन पोलीस स्टेशन धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे व लाठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड यांनी केले आहे.\nतत्पूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र राज्यातून अनेक मजूर विविध राज्यांमध्ये कामासाठी गेले होते. विशिष्ट म्हणजे सीमावर्ती भागासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्या चे मजूर हे मिरची तोडण्यासाठी तेलंगाना आंध्रप्रदेश राज्यात नेहमी जात असतात. अशातच कोरोना या महामारी ने सर्वत्र थैमान घातले असताना उद्भवलेल्या लॉक डाऊन परिस्थिती मुळे हजारो नागरिक परराज्यात अडकलेत. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या टाळेबंदी मध्ये संपूर्ण राज्याच्या सीमा तसेच जिल्हा सीमा बंद केल्याने परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांना आता हाती कामा अभावी व तेथील प्रशासन अन्नधान्याची निकड पूर्तता करीत नसल्याने बहुतांश मजुरांनी आता परतीची वाट धरली आहे. गोंडपिपरी तालुका हा राज्य सीमेवर वसलेला असून सदर तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेथे अडकलेले बहुतांश मजूर आता सीमावर्ती भागातून महाराष्ट्र राज्यात परत येत आहे. येणारे मजूर हे शेकडो किलोमी���र अंतर पायदळ प्रवास करीत विविध जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येत असून तेलंगणा राज्यात बहुतांश जिल्हे हे कोरोना बाधित रेडझोन मध्ये असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आता गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य समजून मीच माझा रक्षक हे ध्येय अंगीकारून पलीकडल्या राज्यातून येणाऱ्या मजूर व नागरिकांवर पाळत ठेवून याची त्वरित माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन उपपोलीस स्टेशन धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे व लाठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीतून केलेले आहे.\nखळबळजनक घटना :- एका अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न,\nदुःखद वार्ता :- मनीष टेमुर्डे यांचा दुर्दैवी अपघात \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/98-candidates-have-filed-their-nominations-margao-municipal-elections-12360", "date_download": "2021-07-30T02:12:22Z", "digest": "sha1:KPOPWGOK3C2AO5NNHT2XLSVTRKGAL5JW", "length": 9696, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Margao municipal elections : मडगावात 98 उमेदवार रिंगणात", "raw_content": "\nमडगाव : मडगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी 17 जणांनी आज आपले अर्ज मागे घेतल्याने 98 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. प्रभाग 24 मध्ये सर्वाधिक 9 उमेदवार असून 2. 5, 14, 16, 19 व 21 या सहा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार असल्याने या प्रभागांमध्ये थेट लढती होणार आहेत.\nमडगाव पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, घनश्याम शिरोडकर, डोरीस टेक्सेरा, पुजा नाईक, गोंझाक रिबेलो यांच्यासह माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, दामोदर रामनाथ नाईक, मनोज मसुरकर, राजू (हॅडली) नाईक, राजू नाईक, सदानंद नाईक, जाॅनी क्रास्टो, अ‍ॅजेलिस परेरा, लिंडन परेरा, रामदास हजारे, माजी नगरसेविका बबिता नाईक यांचा समावेश आहे. माजी मंत्री लुईस आलेक्स कार्दोझ यांच्या कन्या विवियाना कार्दोझ, माजी आमदार कृष्णनाथ नाईक यांचे पूत्र सुनील नाईक, माजी आमदार व स्वातंत्र्य सैनिक गजानन रायकर यांचे पूत्र पराग रायकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांची कन्या रोनिता आजगावकर , भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शर्मद पै रायतुरकर, क्रिकेटपटू वासुदेव कुंडईकर व पत्रकार प्रतिक वासुदेव परब हेही निवडणूक रिंगणात आहेत.\nहरवळे धबधब्यात बु��ालेल्या युवकांचे मृतदेह लागले हाती\nप्रभागवार उमेदवार पुढीलप्रमाणे :\nप्रभाग 1 - मॅकेन्झी मायकल डिकाॅस्ता, मिलाग्रीस फर्नांडिस, फ्रान्सिस जोआन्स, रेन्झील मास्कारेन्हस, गोंझाक रिबेलो, प्रभाग 2 जाॅनी क्रास्टो, कालिदास (काली) नाईक, प्रभाग 3 फातिमा बारेटो, झिको फर्ऩांडिस, लिंडन परेरा, रेश्मा सय्यद, सेऊला वाझ, प्रभाग 4 पुजा नाईक, आॅलिंडा कार्दोझ राॅड्रिग्ज, जेसी वाझ, पुष्पा वासुदेव विर्डीकर, प्रभाग 5 दीपश्री श्रीराम कुर्डीकर, श्वेता सुजय लोटलीकर, प्रबाग 6 योगेश नागवेकर, प्रविण नाईक, सदानंद नाईक, विराज नाईक, प्रभाग 7 आर्थुर डिसिल्वा, कुस्तोदिया डायस, मिलाग्रीना गोम्स, राॅयस्टन गोम्स. प्रबाग 8 कामिल बारेटो, साल्वादोर फ्रान्सिस मिरांडा, मिलाग्र (मिलू) नोरोन्हा, प्रबाग 9 रोशल फर्नांडिस, महादेव (रामदास) हजारे, नर्मदा विद्देश कुंडईकर, आगुस्तिन मिरांडा, रविंद्र (राजू) नाईक, ओलिवेरा मानुएल, विन्सेन्ट परेरा, प्रभाग 10 रजत कामत, वासुदेव कुंडईकर, ज्योकीम राॅड्रिग्ज, वितोरिनो तावारीस, प्रभाग 11 जया जयप्रकाश आमोणकर, राजू नाईक, अ‍ॅजेलिस परेरा, राजीव रवाणे, अन्वर सय्यद, प्रभाग 12 व्लेम फर्नांडिस, स्वप्नील जुवारकर, सगुण (दादा) नाईक, शर्मद पै रायतुरकर, प्रभाग 13 सिता संदीप नाईक, अ‍ॅड, स्नेहल वसकर, शुभांगी सुतार, डोरीस टेक्सेरा, मोनालिझा विन्सेन्ट, प्रभाग 14 रोनिता राजेंद्र आजगावकर सुलक्षा सुभाष जामुनी, प्रभाग 15 महेश आमोणकर, फेबियान कुतिन्हो, उदय देसाई, मनोज मसुरकर, शेख इफ्तिकार, लिंकन वाझ, प्रभाग 16 अनिशा मोहन नाईक, दिपाली दिगंबर सावळ, प्रभाग 17 सिताराम गडेकर, देविका कारापूरकर, राधिका कारापूरकर, प्रभाग 18 रोहन नाईक, घनश्याम प्रभू शिरोडकर, पराग गजानन रायकर, प्रभाग 19 मंगला हरमलकर, लता पेडणेकर, प्रभाग 20 शामिन बानू, सॅंड्रा फर्नांडिस, पोमा राजेश केरकर, आलिन्डा राॅड्रिग्ज,\nमडगाव: अर्ज मागे घेतलेल्या 11 उमेदवारांचा मडगाव नागरी युतीच्या पॅनलला पाठिंबा\nप्रभाग 21 दामोदर (सचिन) सातार्डेकर, दामोदर बाबल शिरोडकर, प्रभाग 22 दामोदर रामनाथ नाईक, सुनील कृष्णनाथ नाईक, दामोदर विठ्ठल वरक, प्रभाग 23 विवियाना कार्दोझ, निमिशा फालेरो, नादिया वाझ, प्रभाग 24 राजेंद्र बांदेकर, शिग्गाव उस्मान अहमद खान, प्रितम मोराटगीकर, जितेंद्र नाईक, सत्यन नाईक गावणेकर, प्रतिक वासुदेव परब, पार्वती शंकर पराडकर, राजू (हॅडली) शिरोडकर, अदीश उसगावकर, प्रभाग 25 आस्मा बी, बबिता नाईक, शेख कुलसूम बी, अपुर्वा आनंद तांडेल\nअर्ज मागे घेतलेले 17 उमेदवार -\nसुकुर फर्ऩांडिस, सईद जहुर (प्रभाग 1), वासुदेव विर्डीकर (प्रभाग 2), मोहिद्दीनसाब उंटावाले (प्रभाग 3), जानुआरिया फुर्तादो (प्रभाग 5), रामचंद्र रेडकर (प्रभाग 6), मिलशाॅन डायस, रुझारियो मदेरा (प्रभाग 7), ज्योकीम बारेटो, लिवरामेंत बारेटो (प्रभाग 8), विद्देश कुंडईकर, साईनाथ कुट्टीकर (प्रभाग 9), साईप्रसाद नाईक (प्रभाग 10), शेख आबेदीन (प्रभाग 11), दिपाली जामुनी (प्रभाग 14), सिल्वेस्टर कुतिन्हो (प्रभाग 15), रेश्मा राजू शिरोडकर (प्रभाग 24)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/set-priorities-while-working-on-infrastructure-of-rural-health-centers-chief-minister-thackeray/", "date_download": "2021-07-30T01:22:05Z", "digest": "sha1:HZMUMPXCKXO7RVCOGLMOOOKNBR2NRAUX", "length": 17394, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री ठाकरे – Dainik Prabhat", "raw_content": "\nग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री ठाकरे\nमुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा\nमुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.\nराज्यात कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसेच प्राणवायू उत्पादन निर्मिती व साठवणूक क्षमता यांची त्यांनी माहिती घेतली.\nबैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ व���जय, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. सतीश पवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात कायम स्वरुपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा. आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी. तसेच आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा. उभारलेल्या आरोग्य सुविधा चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च याकडेही लक्ष दिले जावे. नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल.\nदुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेता येईल का याचाही विचार करावा. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातील सादरीकरण करून ते कोणती जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांना विचारावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nऑक्सिजन निर्मितीवर भर द्यावा…\nमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना किती आरोग्य सुविधा, ऑक्सिजन आणि औषध साठा लागेल याची निश्चिती करा. दररोज ३ हजार मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्णत्वाला नेताना राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वेगाने वाढवावी. जुलैअखेरपर्यंत मंजुरी दिलेले ऑक्सिजन प्रकल्प उभे राहतील याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात किती रुग्णसंख्या राहील हे आताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे भविष्यात गरजेच्या वेळी लागणारा पुरेसा ऑक्सिजन साठा निर्माण करून ऑक्सिजनसाठीची स्वयंपूर्णता केव्हाही चांगली राहिल. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे, तेथे ऑक्सिजन साठा वाढविण्यासाठी आतापासूनच उपाय योजना सुरू कराव्यात. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीचेही योग्य नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.\nकोरोना १९ संदर्भातील राज्यातील परिस्थितीची सर्वंकष माहिती देणारा देशातील सर्वोत्तम डॅशबोर्ड तयार करण्यात येत आहे. या डॅश बोर्डवर राज्यातील ऑक्सिजन साठा, पुरवठा, वापर, रुग्णालयातील सर्व प्रकारच्या खाटा, त्यांची उपलब्धता, औषधे यांचीही जिल्हानिहाय माहिती मिळणार आहे. ही माहिती नियमित अद्ययावत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.\nराज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करताना आरोग्य सुविधांची उभारणी, त्यासाठी लागणारे सक्षम मनुष्यबळ व आवश्यक निधी यांची सविस्तर मांडणी करून आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले की, नियोजन आयोगाच्या शिफारशीनुसार आरोग्य सेवांसाठी स्थूल राज्य उत्पन्नाच्या किमान ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात यावा. जेणेकरून राज्यातील आरोग्य सुविधा बळकट होण्यास मदत होईल. आरोग्य सेवा व आरोग्य संस्थांची पुनर्रचना करण्यात यावी. ज्या भागात आवश्यकता आहे तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची निर्मिती करण्यासाठी मंजुरी मिळावी. तसेच या आरोग्य केंद्राचे बांधकाम, अस्तित्वातील केंद्रांची दुरुस्ती व देखभाल यासाठी विशेष निधी देण्यात यावा.\nयावेळी राज्यात उपलब्ध असलेल्या ग्रामीण पायाभूत आरोग्य सेवासुविधा, राज्याची सध्याची ऑक्सिजन निर्मिती व उद्दिष्ट पूर्तीसाठी करावयाचे प्रयत्न व कोविड १९ संदर्भातील डॅशबोर्डचे सादरीकरण करण्यात आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमावळात वैद्यकीय अधिकाऱ्यासह सहा कर्मचारी करोनाबाधित\nजम्मू काश्‍मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्राप्त व्हावा – चिदंबरम\nगर्दी रोखण्याच्या संबंधात राष्ट्रीय धोरण हवे; मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना…\n#IMPNews | कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले, मुख्यमंत्री ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nपूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\n‘खेलो इंडिया’अंतर्गत पायाभूत सुविधेसाठी राज्याला 200 कोटींचा निधी मिळावा\nशिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी पुन्हा संजय राऊत; उद्धव ठाकरेंचा मित्रपक्षांना…\nलक्षवेधी : पायाभूत सुविधांमुळेच रोजगारनिर्मिती\nगोव्यातील महाकाय पायाभूत प्रकल्पांबाबत नागरिक काय म्हणतात\nआधी सुविधा द्या, मगच करवाढीचा विचार करा : दीपाली धुमाळ\nपुणे : मेडिकल कॉलेजसाठी आता कसोटी\nक्वारंटाइन असतानाही अजित पवारांचे कार्यालयीन कामकाज सुरुच\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nगर्दी रोखण्याच्या संबंधात राष्ट्रीय धोरण हवे; मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना सूचना\n#IMPNews | कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले, मुख्यमंत्री ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nपूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे – जलसंपदा मंत्री जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-42822", "date_download": "2021-07-30T02:09:23Z", "digest": "sha1:Q7XEABKLWV6CFHGBVUQ5E2SNW5DRWSZ2", "length": 12205, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध", "raw_content": "\nभव्य आणि उत्कंठावर्धक रहस्यशोध\nभूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)\nवसंत वसंत लिमये हे नाव जितकं वेगळं, तितकंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही असाधारण. अभिनय, लेखन, पर्यटन, गिर्यारोहण, छायाचित्रण, व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध छंद जोपासणाऱ्या लिमये यांची ही दुसरी कादंबरी. त्यामुळं ती दर्जेदार असणारच याची खात्री होतीच. आधीची कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ हीदेखील ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबरी होती. मात्र, ‘विश्वस्त’ ही त्याही पुढं जाणारी अतिशय उत्कंठावर्धक आणि ऐतिहासिक रहस्यमय अशी कादंबरी.\n‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी लिमये यांनी साडेचार वर्षांहून अधिक काळ संशोधन केलं आहे. इंग्रजी साहित्यात आढळणारी ही बाब मराठी साहित्यासाठी अपवादात्मक म्हणावी लागेल. या कादंबरीची कथा जिथं घडते, तिथं स्वत- जाऊन चिंतन-मनन केल्यानं ही कादंबरी अधिक जिवंत आणि प्रवाही वाटते. कादंबरीचा पट मोठा असला, तरी ही कादंबरी प्रत्यक्षात ३० मार्च २०१३ ते ५ मार्च २०१४ या एका वर्षभराच्या काळातच उलगडते. या कादंबरीत लेखकानं प्राचीन काळ, पुरातत्वीय संदर्भांबरोबर समकालीन संदर्भांचाही खुबीनं वापर करत रंजकता आणखी वाढवली आहे. पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानातले दुवे यांचा परिणामकारक समन्वय साधणारी अलीकडच्या काळातली ही महत्त्वाची साहित्य��ृती आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सभोवतीच्या माणसांमधून पात्रं उभी करण्याचं लेखकाचं कसब वाखाणण्यासारखं आहे.\nलेखकानं संस्कृत, मराठी, गरजेनुसार इंग्रजी आणि सध्याच्या तरुणाईच्या कट्ट्यावरच्या भाषेचाही वापर केला आहे. त्यावरून लेखकाचं भाषांवरचं प्रभुत्वही लक्षात येतं. त्यामुळं सर्वांनाच ही कादंबरी भावेल. पुण्यातल्या कॅफेत सातत्यानं भेटणाऱ्या पात्रांमुळं पुणेकरांना ही कादंबरी आपलीशी वाटेल. द्वारका, सोमनाथ, दिल्लीचे संदर्भ तिला देशपातळीवर पोचवतात आणि स्कॉटलंडमधल्या संदर्भांमुळे या कादंबरीला ’ग्लोबल टच’ही मिळतो. वसंत वसंत लिमये यांनी त्यांच्या स्वभावानुसार खोलात जाऊन तपशीलवार पद्धतीनं प्रत्येक पात्राची, संदर्भाची मांडणी केल्यानं पृष्ठसंख्या काहीशी वाढली आहे. मात्र, ती कुठंही खटकत नाही. लेखकाचा भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, समृद्ध इतिहास यावरचा गाढा विश्वास आणि अभ्यासही आपल्याला सातत्यानं जाणवत राहतो. त्यांची नाटकाची, अभिनयाची आवड त्यांच्या लिखाणातूनही अधूनमधून डोकावत राहते. म्हणूनच या कादंबरीवर एखादा भव्य चित्रपटही होऊ शकतो, या मताशी मीही सहमत आहे. या कादंबरीत पूरक चित्रं, ऐतिहासिक संदर्भ, श्‍लोकांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे. त्यामुळं या कादंबरीच्या सौंदर्यात भरच पडली आहे. लिमये यांना गिर्यारोहणाची आवड आहे, गड-किल्ल्यांवर त्यांचं विशेष प्रेम आहे. म्हणूनच या कादंबरीतून मनोरंजन करतानाच ते गड-किल्ल्यांची दुरवस्थाही समोर आणतात आणि त्यांचं संवर्धन करण्याचा संदेशही पोचवतात.\nपश्‍चिम किनाऱ्यावर खंबातच्या खाडीमध्ये कल्पसर हा भव्य प्रकल्प नियोजित आहे. ऐतिहासिक काळात द्वारकेची संपत्ती असलेली जहाजं याच परिसरात बुडालेली नाहीत ना, याचा शोध लेखकानं आपल्या या कादंबरीतून वाङ्‌मयीन अंगानं घेण्याचा प्रयत्न केला आहे.\n‘हे विश्वस्त दैवययेगात्‌ तव रिक्‍थो भवाम्हयम्‌\n‘हे विश्वस्ता, केवळ दैवामुळं, योगायोगानं हा वारसा आम्हाला मिळाला आहे. त्याचे विश्वस्त होण्याची जबाबदारी आमच्यावर आहे,’ असं म्हणत लिमये यांनी भारताच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचं संचित वेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर आणलं आहे. युवा पिढीला आपल्या समृद्ध इतिहास, संस्कृतीचा शोध घेण्यास उद्युक्त करण्यासाठी ते फायद्याचं ठरेल.\n‘राजहंस’नं ह��� कादंबरी प्रकाशित केली आहे. नव्या पिढीला आवडेल, रुचेल अशा पद्धतीनं ‘विश्वस्त’ कादंबरीनं मराठीत पहिल्यांदाच ‘बुक ट्रेलर’ ही संकल्पना आणली आणि यशस्वीही केली. लिमये यांच्या ब्लॉगवरही कादंबरीबाबतचे ‘अपडेट्‌स’ सातत्यानं सापडत होते. या कादंबरीचं प्रकाशनही अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीनं झालं. त्यामुळं ही कादंबरी सातत्यानं चर्चेत राहिली आहे. एकदा वाचल्यानंतरही मध्येच पुन्हा वाचावी, अशी इच्छा होणारी ही कादंबरी प्रत्येक रसिक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजे.\nपुस्तकाचं नाव - विश्वस्त\nलेखक - वसंत वसंत लिमये\nप्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)\nपृष्ठसंख्या - ५२६/ मूल्य - ५०० रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/nationalism/", "date_download": "2021-07-30T00:56:26Z", "digest": "sha1:QGIIM7TSGBKRM2J4P3GFANHESB5N7TB5", "length": 4443, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Nationalism Archives | InMarathi", "raw_content": "\nचीनची इस्लामविरोधी कडवी नीति; प्रत्येक भारतीयाने समजून घेतली पाहिजे.\nधार्मिक चालीरीती, प्रथा जर देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा ठरत असतील तर त्यांना थारा न देणे अगदी साहजिक नाही का\nकाही समंजस हिंदुत्त्वविरोधक कसे (आणि का) हिंदुत्त्वानुकूल बनत आहेत\nभारताने जरी लोकशाही स्वीकरली तरी लोकांपर्यंत पोहचली आहे का एकीकडे जातीपातीचे राजकरण आणि धार्मिक राजकारण आपलीकडे सुरु आहे.\nसंकट आल्याशिवाय मनातील राष्ट्रीयत्व जागृत होत नाही – टिळकांचा अस्सल राष्ट्रवाद\nसन १८८० ते १९२० हा कालखंड हिन्दुस्थानाच्या इतिहासात क्रांतिकारक ठरला. या बदलास टिळकांचे राजकीय, राष्ट्रवाद विषयक विचार व कार्य कारणीभूत ठरले.\n“हिंदुराष्ट्र” : हिंदूंना उपयुक्त की अपायकारक\nभारतीय राष्ट्रवादासमोरची सगळ्यात मोठी अडचण हिंदुच आहेत. अशा या बटाट्याच्या पोत्याविषयी आत्मियता ठेवणे आणि त्यांच्या हिताचा विचार करणे मला नैतिकदृष्टया योग्य वाटते. हिंदुच्या हिताचा विचार केला पहिजे.\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === परवा दिल्लीच्या रामजस विद्यालयात कुठल्याशा कार्यक्रमात ओमर खालिद\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/national-international/rahul-gandhi-criticised-on-people-leaving-the-party-atd91", "date_download": "2021-07-30T01:15:07Z", "digest": "sha1:S4YQZZ5SGDGVJORG33XY4XYNGHV3EW47", "length": 5449, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही; राहूल गांधी", "raw_content": "\nपक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही; राहूल गांधी\nकॉंग्रेस (Congress) पक्ष सोडणारे आरएसएसचे (RSS) लोक\nपक्ष सोडणाऱ्या लोकांची आम्हाला गरज नाही; राहूल गांधीSaam tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nनवी दिल्ली : ''आम्हाला निडर लोकांची गरज आहे, कॉंग्रेस (Congress) पक्ष सोडणारे आरएसएसचे (RSS) लोक होते,'' अशा शब्दांत कॉंग्रेस खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर निशाना साधला. आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेस सोशल मीडिया (Social Media) सेलसाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवकांना संबोधित केले. यादरम्यान, राहुल गांधींनी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला.\n'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न\nगेल्या काही वर्षांत कॉंग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले. ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्याआधी रीता बहुगुणा जोशी, हेमंत बिस्वा शर्मा, जगदंबिका पाल, चौधरी बीरेंदर सिंग, राधाकृष्ण विखे पाटील आणि नारायण राणे यांच्यासारखे कॉंग्रेस नेतेही कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. यानांही राहुस गांधी यांच्यावरही राहूल गांधी यांनी निशाना साधला आहे.\nजे घाबरले आहेत ते जाऊ शकतात. पण जे लोक कॉंग्रेसमध्ये नाहीत आणि त्यांना भीती वाटत नाही, त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत आहे. पक्ष सोडणारे ते लोक आरएसएसचे लोक होते. भाजपने आतापर्यंत पसरवलेल्या फेक बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवणे बंद केले आहे. त्यामुळे आता कोणालाही भाजपाची भीती वाटण्याची गरज नाही. कॉंग्रेसला निर्भय लोकांची गरज आहे. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या लोकांना कॉंग्रेसची गरज नाही. अशा लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी पक्षांतर केलेल्यांना टोला लगावला आहे.\nज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. \"सिंधिया जी घाबरले, ते आरएसएसचे झाले, सिंधिया जी घाबरत होते की भाजपा त्यांचा महल, त्यांचे घर घेऊन जाईल, त्यामुळे ते भाजपमध्ये गेले. तर जितिन ��्रसाद यांना उद्देशून ते म्हणाले की, आम्हाल निडर लोकांची गरज आहे. जे निडर आहेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन या, पण जे घाबरत आहेत त्यांची आपल्याला गरज नाही. त्यांनी निघून जावे.''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_612.html", "date_download": "2021-07-30T01:37:13Z", "digest": "sha1:GSEKBUD72ETAWAVCMUDTK7O4JJTJUUVG", "length": 7550, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "राज्यपालांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / राज्यपालांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nराज्यपालांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्‍छल यांसह 11 गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुणे येथील सूर्यदत्त समूह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भुत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःखाच्या प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सूर्यदत्ता समूहाच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनादेखील सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nराज्यपालांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:50:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagrikvarta.com/2021/03/blog-post_45.html", "date_download": "2021-07-30T00:20:33Z", "digest": "sha1:WHTB6QD7PQPFMP6SKDMWY455FHXKDQQ5", "length": 28726, "nlines": 256, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nसैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल\nनवी दिल्ली - भारतीय सैन्यामध्ये भरती घोटाळा झाल्या प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ३ दशकांनंतर पहिल्यांदाच सैन्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सैन्याशिवाय बाहेरची संस्था तपास करत आहे. सैन्यानेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याने नक्कीच या प्रकरणात अनेक मोठे मासे गुंतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांमध्ये सैन्यातील एक कर्नलही असल्याचा आरोप आहे. सीबीआयने दाखल गेलेल्या एफआयआरमध्ये संबंधित कर्नललाही आरोपी करण्यात आले आहे.भारतीय सैन्य भरतीत याआधी गैरप्रकार घडले नाहीत असंही नाही. याआधीही अनेकदा अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. मात्र, त्या त्या वेळी सैन्याने अंतर्गत विषय असल्याचे सांगत याचा तपास सीबीआयकडे सोपावणे टाळले. यामागे सैन्यातील बडे अधिकाऱ्यांना वाचवण्याचा हेतू असल्याचेही आरोप झाले. त्यामुळेच अशा प्रकरणांची विभागीय चौकशी करुन समिती तयार करण्यात येई आणि नंतर हे प्रकरण बंद करण्यात येई.अखेरीस कनिष्ठ स्तरातील दोन ते चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन हे प्रकरण दडपले जायचे. यावेळी मात्र भारतीय सैन्याला पाणी डोक्यावरुन जात असल्याची जाणीव झाली आणि भरती घोटाळ्याची चौकश��� सीबीआयकडे सोपवण्यात आली. विशेष म्हणजे सुरुवातीला या प्रकरणात देखील काही वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास विरोध करत अंतर्गत समितीकडून चौकशी करण्याची मागणी लावून धरली. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य पाहता थेट संरक्षण मंत्रालयाच्या स्तरावरुन हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे आदेश देण्यात आले.या संपूर्ण प्रकरणातील विशेष गोष्ट म्हणजे सीबीआय कोणत्याही प्रकरणात गुन्हा दाखल करताना एफआयआरमध्ये आरोपींची नावे उघड करत नाही. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर आवश्यकतेनुसार आरोपींची नाव यात टाकली जातात. सैन्य भरती घोटाळ्यातील एफआयआरमध्ये मात्र यातील संशयितांची थेट नाव टाकण्यात आली आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरुन झालेल्या या भरती घोटाळ्याची अनेक गुपित उघड होणार असल्याचे कळते. यानुसार या प्रकरणात फक्त दलालच नाही तर लष्करी अधिकारी-कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक यांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचा कर्नल या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संशयित कर्नल दिल्ली कॅन्टमधील बेस हॉस्पिटलमधील सैन्य सुभेदारांकडून एक संशयास्पद पॅकेट घेताना दिसत आहे. या सुभेदाराचा मोबाईल फोनही सीबीआयने जप्त केला. याशिवाय कर्नलचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला.\nबेंगळुरूच्या आर्मी सर्व्हिस कॅम्पच्या सार्जंटने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या मुलाला गैरप्रकारे उत्तीर्ण केले. यात एनडीए आणि एसएसबीच्या काही अधिकारी-कर्मचार्‍यांची भूमिकाही संशयास्पद आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीत असेही सत्य समोर आले आहे की, भरती घोटाळ्यात अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि दलाल निर्भयपणे ऑनलाइन लाच रक्कम स्वीकारत होते. सीबीआय त्या दिशेनेही चौकशी करत आहे. या भरती घोटाळ्यात सैन्यातील दलाल, अधिकारी-कर्मचारी सापडणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे सर्व नातेवाईक-घरातील सदस्यही अडकणार आहेत.\nअनिल देशमुखांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती\nमुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्या\nशिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर\nशरद पवार अमित शाह गुप्त भेटीबाबत सामानातून खुलासा\nशरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन\nकाँग्रेसचा जाहीरनामा ; प्रत्येक महिन्याला गृहिणींन...\nजहाल नक्षली भास्कर हिचामीसह पाच नक्षलवादी ठार\nनांदेडमध्ये शीख भाविकांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसा...\nप. बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सु...\nशरद पवार यांच्या हस्ते दौसा येथील शाळेचे उद्घाटन\nबांगलादेशाचा ५० वा स्वातंत्र्य दिन ; मोदी दोन दिवस...\nभांडूपच्या मॉलमधील रुग्णालयात आग ; ९ जणांचा होरपळू...\nसंयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा ...\nपरमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोेच्च न्यायालयात ...\nमिथुनला प. बंगाल विधानसभेचे तिकीट नाहीच\nमुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nगृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी मालाड येथे भाजपाच...\nमनसुख हिरेन हत्याप्रकरण ;एनआयएच्या हाती सचिन वाझेच...\nपरमबीर सिंहांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’च...\nजास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुले जन्माला ...\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक ; भाजपचे ‘संकल्प पत्...\nआसाममध्ये प्रियंका गांधीचा भाजपावर घणाघात\nशोपियामध्ये चकमक ; चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nफिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल\n‘मुंबई सागा’ची पहिल्याच दिवशी कोटींची कमाई\nअधिकारी दोषी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही - ...\nमुंबई महापालिकेतला भगवा फडकतच राहणार - संजय राऊत\nसिडको वर्धापन दिनी स्थानिकांचा काळा दिवस पाळून निषेध\nशिवसेना-भाजप नगरसेवकांची एकमेकांना धमकी\nकरोना नियमाचे उल्लंघन ; ठाण्यात भाजपच्या १७ नगरसेव...\nभिवंडीतील जंगलात आदिवासी महिलेची हत्या\nदुसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सज्ज\nप्रवाशांची फसवणूक करणारा बोगस टीसीला अटक\nमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ; कांदिवली क्राईम ब्रांच...\nराहुल गांधींचा आजपासून दोन दिवसाचा आसाम दौरा\nमहाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना मध्य प्रदेशात २० मा...\nईडीचे चार ठिकाणी छापे; ३२ कोटींची संपत्ती जप्त\nममता बॅनर्जींचा निवडणूक जाहीरनामा जाहीर\nकोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'अर्बरझीन रे...\nपश्चिम बंगालमध्ये भाजप खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस...\nवर्षा बंगल्यावर गुप्त बैठक ; परमबीर सिंह, गृहमंत्र...\nकेरळमधील काँग्रेसच्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\n५० लाखांच्या बनावट नोटांसह भोजपुरी अभिनेत्याला अटक\nसैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल\nमनसुख हिरेन प्रकरण ; 'ती' मर्सिडिज कुणाची\nपोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी ; दोघांविरो...\nदहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nमराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nसचिन वाझेंची मध्यरात्री तब्येत पुन्हा बिघडली\nव्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींनी दिली डरकाळी ; जखमी व...\nशेतकऱ्यांचे आंदोलन डिसेंबरपर्यंत सुरू राहील - राके...\nआंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचा स्थानिक निवडणुका...\nजळगाव महापालिकेची महापौर निवडणूक ; भाजपचे तब्बल ३...\nस्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ सोबत असलेली इनोव्हा ...\nटाळेबंदीला भाग पाडू नका ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य...\nआठ दिवसात ‘त्या’ ४१३ जणांना नियुक्तपत्र द्या ; गोप...\nनागपूर पोलीस आयुक्तांचा दणका ; अधिकाऱ्यांसह सहा कर...\nवीज बिल माफीसाठी १९ मार्चला राज्यभर महामार्ग रोको ...\nयशवंत सिन्हा यांचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश\nबिहार विधानसभेत दारूवरून राडा ;सत्ताधारी-विरोधक भिडले\nहिरेन वापरत नसलेला मास्क आला कुठून\nएसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी ...\n'जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली' ; सचिन वझेंनी व...\nप्रियंका चोप्रा, निक जोनास करणार ऑस्कर नामांकनाची ...\nकाम मागितल्यास टीव्ही कलाकारांचा अपमान करतात - रश्...\nदफनभूमीच्या राखीव भूखंडावर रुग्णालयाचा प्रस्ताव\nकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रद्द\nसिडको भूखंड विक्रीचा वाद राज्य शासनाकडे\nनवी मुंबई - प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नवी मुंबईत...\nममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला ; तृणमूल काँग्रेसची न...\nपुद्दुचेरीत काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढणार\nराज्यातील करोनास्थिती चिंताजनक ; केंद्रीय आरोग्य म...\nउत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तीरथ सिंह रावत ...\nकेरळमध्ये काँग्रेसला झटका, पीसी चाको यांचा राजीनामा\nजागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रवासी महिलांसो...\nहरियाणात काँग्रेस अविश्वास प्रस्ताव मांडणार\nएकनाथ खडसेंना अटकेपासून न्यायालयाचा दिलासा\nकमल हासनचा पक्ष लढवणार विधानसभा निवडणूक\nभाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला ममता बॅनर्जींचे प्र...\nओला, उबरसह इतर कंपन्यांना ट्राफिक पोलिसांचा दणका\nमराठा आरक्षण; १५ मार्च रोजी होणार पुढील सुनावणी\nकोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; ९ जणांचा...\nचक्रवर्ती आज आले ते उद्या निघूनही जातील - दिग्विजय...\nमराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात ऑनलाईन सुनावणी\nक्लासवन महिला अधिकाऱ्याची आत्महत्या\nसाध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली, उपचारासा...\nराम मंदिरासाठी जमा झाला २.५ हजार कोटींचा निधी\nप. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nछत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे आढळले मृतदेह\nअन्वय नाईक प्रकरणी गोस्वामी यांना न्यायालयाचा दिलासा\nमनसुख हिरेन मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये - संजय...\nमृत्यूच्या बातम्यांवर प्रसार माध्यमांना बंधने ; मु...\nरिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिल्याचे एनसीबीच्...\n‘गंगूबाई’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव\nप्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबई पालिका ऍक्शन मोडवर\nबनावट नोटा वटवणाऱ्याला अटक\nकरोना नियमांची पायमल्ली ; महापालिका, पोलिसांची ‘एप...\n१०० किलो गांजा सहित एकाला अटक\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महार���ष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/shop/other-language-books/page/12/?add_to_wishlist=10860", "date_download": "2021-07-30T01:59:22Z", "digest": "sha1:WSQKVHDK3YKA3TFXKYE6FNAJM27ZVTZW", "length": 21480, "nlines": 532, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Other Language Books – Page 12 – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म ��वं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nबालकों का पोषण एवं विकास\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nसंतों के चरित्र एवं सीख\nप. पू. डॉ आठवलेजी\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nसंतांची चरित्रे अन् शिकवण\nप. पू. डॉ आठवले\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/permission-teachers-travel-train-important-decision-state-government-a681/", "date_download": "2021-07-30T00:48:04Z", "digest": "sha1:4CR3LIRCSFRMWOZVTRYXVAVLLZQL2U7M", "length": 18132, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोठी बातमी! अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | permission for teachers to travel by train an important decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\n अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nइयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता.\n अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nइयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे\nइयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता.\nशालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल , तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे फायदा होणार आहे. मुंबईच्या भौगोलिक परीस्थितीचा विचार करता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, व नवी मुंबई आणि पनवेल अशा ठिकाणी राहतात. या मध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.\nशिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेवल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. यासर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक��षण उपसंचालक, मुंबई हे काम पाहणार आहेत\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Mumbai LocalTeacherSSC Resultमुंबई लोकलशिक्षकदहावीचा निकाल\nऔरंगाबाद :टीईटी पास हवेच परीक्षा उत्तीर्ण न झालेले शिक्षक अपात्र ठरणार; ८९ याचिका खंडपीठाने फेटाळल्या\nयासंदर्भात सागर बहिरे व इतर अशा ८९ रिट याचिका खंडपीठात दाखल झालेल्या हाेत्या. ...\nबुलढाणा :साेयीच्या ठिकाणी बदलीसाठी वारंवार याचिका दाखल करणाऱ्या शिक्षकास उच्च न्यायालयाचा दणका\nHigh court slams teacher for repeatedly filing for transfer : चिखली तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली हाेती. ...\nशिक्षण :विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण\nउच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात दिलासा ...\nशिक्षण :दहावीच्या निकाल प्रक्रियेवर बहिष्कार संतप्त शिक्षक संघटनेचा इशारा\nअनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक् ...\nवाशिम :२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा \nSchool to open for teachers from June 28 : कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या. ...\nठाणे :ब्रेक जाम झाला अन् लोकल सव्वा तास थांबली; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना\nMumbai local : मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी कर्जत लोकल सकाळी 11.4 मिनिटांनी वांगणी रेल्वे स्थानकात आली. ...\nमुंबई :MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\nMNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. ...\nमुंबई :डोंगरावरील तडे गेलेल्या घरांना महापालिकेच्या नोटिसा, मनसेने केली पर्यायी व्यवस्थेची मागणी\nसदानंद नाईक, उल्हासनगर : उल्हासनगरयेथील कॅम्प नं-1 धोबीघाट येथील डोंगर उतारावरील काही घरांना मोठ-मोठे तडे गेले आहेत. तसेच, या ... ...\nमुंबई :Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद���रासह पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग; पोलिसांनी वर्तवली शक्यता\nराज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. ...\nमुंबई :Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे\nMumbai Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं दिला आहे. ...\nमुंबई :Raj Kundra: आपण रडारवर येणार, राज कुंद्राला लागली होती कुणकुण; प्लॅन B देखील तयार होता, पण...\nसध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. ...\nमुंबई :Uddhav thackeray : \"मुख्यमंत्री जनतेचे पालक असतात, गाडीचे चालक नसतात\"\nUddhav thackeray : माननीय मुख्यमंत्री हे जनतेचे पालक असतात, ते गाडीचे चालक असत नाहीत. परंतु, यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दारातही सुटत नाही, असे म्हणत अभंगातून मुख्यमंत्र्यांनाही पडळकरांनी लक्ष्य केलंय. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार\n १ ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढणे महागणार; फ्री लिमिटनंतरही शुल्कवाढ\nYouTube ने लाँच केलं 'सुपर थँक्स', व्हिडीओ क्रिएटर्ससाठी कमाईची संधी\nCorona death : ... तर जीव वाचला असता, ऑक्सिजन मुद्द्यावरुन मोदी सरकारवर भडकले 'राज'\nभाजपला सत्तेतून हटवेपर्यंत संपूर्ण देशात 'खेला होबे'; ममतांचा मोदी सरकारवर निशाणा\nसलमान खानचं लग्न झाल्याचा दावा, दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी; ‘भाईजान’चं सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_91.html", "date_download": "2021-07-30T01:08:57Z", "digest": "sha1:SXLQ23RD4VQC27O36XLUW3G5Y2MU2HEU", "length": 7621, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्���स्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nचंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत बहुतांश क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने जंगलालगतच्या गावांत हिंस्र प्राण्यांचा वावर अधिक आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी झालेली आहे. शेतपिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रान डुक्करांबाबतच्या धोरणात बदल करून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मानवी पशुहानीबाबत प्रलंबित नुकसान भरपाईबाबत बैठक झाली.\nचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागअंतर्गत हिंस्र प्राण्यांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 07:25:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/gaurav-bhatia-horoscope-2018.asp", "date_download": "2021-07-30T02:27:44Z", "digest": "sha1:GF2HFNXMSVXW4WNA7MRXTRD44GWJ3UKU", "length": 20757, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Gaurav Bhatia 2021 जन्मपत्रिका | Gaurav Bhatia 2021 जन्मपत्रिका Gaurav Bhatia, Politician", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Gaurav Bhatia जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 13\nज्योतिष अक्षांश: 28 N 39\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nGaurav Bhatia प्रेम जन्मपत्रिका\nGaurav Bhatia व्यवसाय जन्मपत्रिका\nGaurav Bhatia जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nGaurav Bhatia ज्योतिष अहवाल\nGaurav Bhatia फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nहा तुमच्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज होऊन तुम्हाला मिळालेल्या यशाची चव चाखू शकता. तुम्ही लोकप्रिय व्यक्तींच्या संपर्कात याला. परदेशातून मिळणाऱ्या लाभामुळे तुमची पत वाढण्यास मदत होईल. वरिष्ठ आणि अधिकारी यांच्याकडून लाभ होईल. पत्नी आणि मुलांकडून सुख मिळेल. घरी धार्मिक कार्य घडेल, याचमुळे तुम्हाला लोकप्रियता मिळेल आणि नशीबही तुमच्या बाजूने असेल.\nतुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे तुम्ही या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा असेल आणि तुम्ही तीर्थ पर्यटन कराल. हा काळ तुमच्यासाठी स्फोटक असेल आणि कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे Gaurav Bhatia ्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. तुमच्या कुटुंबियांच्या अपेक्षा पूर्ण करणे कठीण होईल. कोणत्याही प्रकारच्या उद्योगात शिरण्याची ही वेळ नव्हे. तुमच्या आईसाठी हा कसोटीचा काळ असणार आहे.\nजे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, त्यात तुमच्या घरच्या आणि कार्य़ालयीन कामामुळे फारसे यश येणार नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करा. विषयासक्त विचार तुम्हाला खच्ची करतात. त्याचबरोबर त्यामुळे तुमची मानहानी होण्याचीही शक्यता आहे. विरुद्ध लिंगी व्यक्तींशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या कुरबुरींमुळे मनस्ताप होईल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा फार अनुकूल काळ नाही. शारीरिकदृष्ट��या कमकुवत व उद्विग्न वाटेल.\nहा तुमच्यासाठी कठीण समय आहे. नशीबाचे दान तुमच्या विरुद्ध पडत आहे. उद्योगातील भागिदारांकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायी टरणार नाहीत. स्थानिक पातळीवर रागावर संयम ठेवा आणि कोणत्याही अडचणीचा प्रसंग उद्भवणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाढेल. तुम्हालाही शारीरिक व मानसिक तणाव संभवतो. डोकेदुखी, डोळे, पाय आणि खांदेदुखी होण्याची शक्यता.\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nतुमची कष्ट करायची तयारी असेल तर हा काळात तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही नवीन संधी मिळतील. घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. तुम्ही या वेळी काही निश्चित निर्णय घ्याल. ते निर्णय तुम्हाला प्रगतीपथावर नेईन. या काळात तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेची कमी जाणवेल.\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ न��ही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी कामे करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.\nतुमच्यातून वाहणाऱ्या उर्जेमुळे तुम्ही अनेकांना स्वत:कडे आकृष्ट कराल. तुमचे शत्रू तुम्हाला सामोरे येण्याचे धाडस करणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या हा उत्तम काळ आहे. कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे नवे मार्ग तुम्ही शिकाल. तुमचे संवाद कौशल्या विकसित केल्यामुळे, स्वत:शी व स्वत:च्या गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्ही या काळात चांगला मोबदला मिळवाल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती नक्की सुधारेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला हर प्रकारे मदत मिळेल. तुम्ही जमीन किंवा काही यंत्रांची खरेदी कराल. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nआरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-slim-avatar-of-dhai-kilo-prem-actress-viral-on-internet-5625742-PHO.html", "date_download": "2021-07-30T01:37:11Z", "digest": "sha1:BK7XYYVMQGOP32273DFZBXSODDM3D7HP", "length": 5356, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Slim Avatar Of Dhai Kilo Prem Actress Viral On Internet | स्लिम होती ही 108 किलोची अॅक्ट्रेस, आणखी वजन वाढवायला दिला होता नकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्लिम होती ही 108 किलोची अॅक्ट्रेस, आणखी वजन वाढवायला दिला होता नकार\nअंजली आनंदचा हा फोटो स���्या व्हायरल होत आहे.\nमुंबई - 'ढाई किलो प्रेम' मध्ये दीपिकाची भूमिका करणाऱ्या अॅक्ट्रेस अंजली आनंदचा एक जुना फोटो सध्या मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा फोटो केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यात अंजली खूपच स्लिम दिसत आहे. अंजलीचे सध्याचे वजन जवळपास 108 किलो आहे.\nआणखी वजन वाढवण्यास दिला नकार\n- 'ढाई किलो प्रेम'मध्ये अंजली सध्या दीपिकाची भूमिका करत आहे. शोसाठीच तिने 108 किलोपर्यंत वजन वाढवले. पण जेव्हा मेकर्सने तिला आणखी वजन वाढवण्यास सांगितले तेव्हा मात्र तिने नकार दिला.\n- आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंजली म्हणाली, मी माझ्या लाईफमध्ये खूप अॅक्टीव्ह राहिले आहे. ज्यांना ट्रॅक आणि सायकलिंग आवडते त्यांनी एवढे वजन वाढवणे योग्य नाही. मी या भूमिकेसाठी वजन वाढवले आणि सध्या मी 108 किलोची आहे. त्यामुळे आणखी वजन वाढवणे माझ्यासाठी त्रासदायक ठरू शकले असते, त्यामुळे मी नकार दिला.\nभारतात भेटत नाही अंजलीचे कपडे\n- अंजली सांगते, माझी हाईट 6 फूट आहे. वजनही त्यानुसार आहे. त्यामुळे माझ्या मापाचे कपडे आणि बूट येथे मिळत नाही. मला लंडनमधून शॉपिंग करावी लागले. मला टीव्ही पाहायलाही आवडते. मी अनेक तास टीव्ही पाहू शकते.\n- 2013 पासून अंजलीने अॅक्टींग सुरू केली. त्याआधी तिने मॉडेलिंगही केले आहे.\nअशी आहे सिरियलची कथा..\n- अंजली सांगते, ढाई किलो प्रेमची कथा दोन अशा लोकांवर आधारित आहे, ज्यांचे वजन खूप जास्त आहे. पण जाड असलो म्हणून काय झाले आम्ही कुणापेक्षाही कमी नाही, असे त्यांचे मत असते. लठ्ठपणाचा लाज कशाला वाटायला हवी असे त्यांचे म्हणणे असते. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे अंजलीचा कोस्टार मेहरजान माजदानेही शोसाठी वजन वाढवले आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, अंजली आनंदचे काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahitilake.com/about-1.html", "date_download": "2021-07-30T01:53:50Z", "digest": "sha1:5DEGJUIBJN76V42CPXR7NEZ5FAZG5FDA", "length": 5162, "nlines": 71, "source_domain": "mahitilake.com", "title": "About - माहितीलेक", "raw_content": "\nMahitilake मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे.\nमाहिती लेक म्हणजे माहितीचे सरोवर……\nमराठी आणि इंग्रजी या भाषेतील दोन शब्दांच्या मिश्रणातून हे नाव सुचले.\nसरोवर म्हटलं म्हणजे जसे पाण्याचे सरोवर असतो, त्याच प्रमाणे आम्ही हा माहितीचा सरोवर खास आमच्या मराठी भाऊ आणि बहिणीनं साठी बनवलेला आहे.\nइंग्रजी ब्लॉग तर भरपूर आहेत. पण आपलं मराठ���ोळ्या भाषेत वाचनाची मज्याच निराळी.\nहा ब्लॉग वाचायला सरळ व सोप्पा जाईल याची आम्ही दक्षता घेतली आहे. जेणेकरुन वाचकाला लेख वाचतांना कंटाळा येणार नाही.\nआम्ही ह्या ब्लॉग मध्ये आपल्या आजूबाजूला जे काही घडल आणि घडत आहे. अशा खास वैशिष्ट्य असलेल्या माहितीचा समावेश केलेला आहे. हा ब्लॉग तयार करण्यामागचा उद्धेश असा की, तुम्हाला चांगली व सत्य माहिती पुरविण्यास मदत मिळावी. व मराठी वाचकांना माहिती स्वभाषेत वाचायला मिळेल, हाच आमचा ध्यास..\nतसेच तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगू शकता. आम्ही त्यावर लवकरात लवकर लेख लिहू.\nसूचना:- या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठल्याही राजनैतिक, धार्मिक तसेच कुणाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट आढळणार नाही. माहितीलेक वरील सर्व पोस्ट स्वलिखित असून कृपया ती कॉपी करू नयेत, परंतु तुम्ही या पोस्ट share जरूर करू शकता. ब्लॉग ला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल माहिती लेक टीम तुमचे आभारी आहे.\nमाहितीलेक हे व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.\nतुम्हाला मोफत माहिती Whatsapp वर हवी असल्यास Open या बटण वर क्लिक करा..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T01:42:49Z", "digest": "sha1:SEWEV2GY6WO4743RCPXZA6R27FUUAOVL", "length": 6127, "nlines": 136, "source_domain": "mazespandan.com", "title": "बगळ्या बगळ्या – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More\nआपडी- थापडीइथं इथं नाच रे मोराइरिंग मिरिंगच्याऊ म्याऊदिन दिन दिवाळीबगळ्या बगळ्याबगळ्या बगळ्या नाच रेमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषायेरे येरे पावसालेखनस्पंदन 2 Comments on आपडी-थापडी\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आ���ि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2555", "date_download": "2021-07-30T00:50:11Z", "digest": "sha1:RUJGVWJ6J7USXL2O5KKAKG3MBKFF3JU6", "length": 15326, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आनंदाची बातमी :- आनंदवन संस्थेतर्फे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर आणि फेसमास्कचे शासनाला पुरवठा ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > आनंदाची बातमी :- आनंदवन संस्थेतर्फे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर आणि फेसमास्कचे शासनाला पुरवठा \nआनंदाची बातमी :- आनंदवन संस्थेतर्फे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर आणि फेसमास्कचे शासनाला पुरवठा \nचंद्रपूर जिल्ह्यातील पद्मश्री बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेचे सर्वत्र अभिनंदन \nचंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन हे अख्ख्या भारतात प्रशीद्ध असून सामाजिक कार्यात आणि राष्ट्रीय कार्यात आनंदवनचा प्रमुख सहभाग राहिला आहे. देशात पहिल्यांदा श्रधेय बाबा आमटे यांनी भारत जोडो अभियान चालविले होते. व आता राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या संकट काळात त्यांनी मदतीचा हात समोर केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सॅनिटायझर आणि फेसमास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसात वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यानाच याचा तुटवडा जाणवत आहे.\nही बाब लक्षात घेता राज्यतील अनेक ��िकाणी फेसमास्क बनविण्यात येत आहेत. राज्यतील तुरुंगातील कैद्यांकडून मास्क बनविले जात आहेत. तर दुसरीकडे आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या आनंदवन या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.\nकोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी ही संस्था पर्यावरणपूरक कापडाच्या मास्कसह, संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.\nआनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून आनंदवनकडे 40,000 मास्कची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3600 मास्क बनवून तयार आहेत, तर 1390 मास्क वाटण्यातही आले आहेत. याशिवाय मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत. संस्थेच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात आहे”, असे सांगितले.\nतर, किमान संसर्ग रोखू शकेल असे जाड आणि श्वास घेण्यासही सोयीस्कर असेल अशा फॅब्रिकचा वापर मास्क बनविण्यासाठी केला आहे. हे फॅब्रिक आनंदवनमधील पॉवरलूममध्ये काढलेले आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.असे लोकबिरादरी प्रकल्पाच्या डॉ.अनघा आमटे यांनी सांगितले.\nआश्चर्यकारक :-जपानने कोरोनाला केले सायोनारा काय आहे यामागे गुपित \nब्रेकिंग न्यूज :-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय होणार उद्या जाहीर \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/kangana-ranaut-shares-an-emotional-note-for-her-father-on-fathers-day-prp-93-2505600/lite/", "date_download": "2021-07-30T01:39:53Z", "digest": "sha1:FUBY3NN4RCS7B7RCTP6RPMNOT2NRV2FJ", "length": 8165, "nlines": 122, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kangana ranaut shares an emotional note for her father on fathers day prp 93 | फादर्स डे निमित्त कंगनाने व्यक्त केल्या वडिलांसाठीच्या भावना; म्हणाली, \"स्वखुशीने विलन बनत होते...\" | Loksatta", "raw_content": "\nफादर्स डे निमित्त कंगनाने व्यक्त केल्या वडिलांसाठीच्या भावना; म्हणाली, “स्वखुशीने व्हिलन बनत होते…”\nफादर्स डे निमित्त कंगनाने व्यक्त केल्या वडिलांसाठीच्या भावना; म्हणाली, “स्वखुशीने व्हिलन बनत होते…”\nबॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आतापर्यंत तिच्या वडिलांच्या शिस्तपणा आणि कठोर स्वभावावर अनेकदा बोलताना दिसली. पण आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने कंगनाने वडिलांसाठी इमोशनल पोस्ट लिहिलीय.\nमलायका अरोराने सुपर मॉडेल लुकमध्ये शेअर केला व्हिडीओ; स्टनिंग अंदाज पाहून फॅन्स घायाळ\nफरहान अख्तरच्या ‘तूफान’ने रचला नवा रेकॉर्ड\n‘खतरों के खिलाडी ११’मध्ये राहुल वैद्य आणि अभिनव शुक्लाचा ब्रोमान्स पाहिलात का\nआजच्या फादर्स डे च्या निमित्ताने सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपआपल्या वडिलांसाठी मनात असलेल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आतापर्यंत तिच्या वडिलांच्या शिस्तपणा आणि कठोर स्वभावावर अनेक बोलताना दिसली. पण आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने कंगनाने वडिलांसाठी प्रेमळ आणि इमोशनल पोस्ट लिहिलीय.\nकंगना रनौतने आपल्या वडिलांसोबत एक फोटो शेअर ही इमोशनल पोस्ट लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “वडिलांनी केलेल्या योगदानाचं श्रेय कधीच मिळत नाही…आमच्या गरजा, शिक्षण, समस्या आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आईने माझ्या वडिलांना शक्य ते सर्व करण्यासाठी सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला लिहायला-वाचायला शिकवलं. त्यांनी आम्हाला डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी नेलं…ज्यावेळी आमची आई आम्हाला एखाद्या गोष्टीसाठी नकार देत असे किंवा ओरडत असे, त्यावेळी आम्ही वडिलांची मदत घेत होतो. कारण आम्ही आईचं कधी ऐकत नव्हतो आणि आमचे वडील स्वखुशीने व्हिलन बनत होते. तुमच्या या निस्वार्थ प्रेमासाठी खूप खूप आभार. हॅपी फादर्स डे.”\nकंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘थलाइवा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तिचा हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. याशिवाय कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. यात तिचा अॅक्शन अवतार दिसणार असून ती एजंट अवनीची भूमिका साकारणार आहे. ‘तेजस’ चित्रपटात देखील दिसून येणार आहे. या चित्रपटात ती भारतीय वायुसेनामधील फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.\nराज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार आरोग्यमंत्री राजेश टोपेंच��� मोठी घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2020/06/blog-post_46.html", "date_download": "2021-07-30T01:36:40Z", "digest": "sha1:7YCYCNRT7YOOPB5WUJOKXNLKQB6YPVPY", "length": 2968, "nlines": 41, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "एक इतिहास असाही | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nआज लोक जिकडे फिरायला जातील तिकडचे फोटो टाकतात याला अपवाद कुणाची नाही पण ३५० वर्षांखाली या गोष्टी नव्हत्या म्हणूनच नशीब नाहीतर महाराष्ट्राची भटकंती केलेले सगळ्यात जास्त फोटो औरंगजेबानेच अपलोड केले असते,\n\"एक बादशहा अक्षरशः फकीरासारखा भटकतचं राहिला\"\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/international-womens-day-raj-thackeray-greetings-on-occasion-womens-day-raj-thackeray-tweet-on-womens-day.html", "date_download": "2021-07-30T00:59:39Z", "digest": "sha1:PJHGZYIFR2HGKNZVBM7XNRTXDRNNQCQL", "length": 10373, "nlines": 184, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महिलांनो, तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र महिलांनो, तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही\nमहिलांनो, तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही\nराज ठाकरेंचा ‘स्त्रीशक्ती’ला मोलाचा सल्ला\nमुंबई: जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे. विविध उपक्रम आणि माध्यमांतून स्त्रीशक्तीविषयी आदर व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्त्रीशक्तीच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना मोलाचा सल्ला दिला आहे.\nराज ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त ट्विट केलं आहे. “८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.,” असं राज यांनी म्हटलं आहे.\n“मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.\nराजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा,” असं म्हणत राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nआज जागतिक महिला दिन\nPrevious articleराज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; सरकारसमोर उत्पन्न वाढीचं आव्हान\nNext articleमुंबईत लवकरच अशंतः लॉकडाउन; पालकमंत्र्यांनी दिले संकेत\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/these-beautiful-women-caused-a-terrible-war-in-history-nrng-159414/", "date_download": "2021-07-30T01:11:48Z", "digest": "sha1:2OWAN6RDGV77NM2CFNCDB5FKIBZNR3AV", "length": 14506, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सौंदर्याची भुरळ | 'या' सुंदर स्त्रियांमुळे इतिहासात घडली होती भयंकर महायुद्ध | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२���\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nसौंदर्याची भुरळ ‘या’ सुंदर स्त्रियांमुळे इतिहासात घडली होती भयंकर महायुद्ध\nत्यामध्ये मग महाभारताची लढाई असो किंवा रामायण युद्ध ही महायुद्धही याला अपवाद नाहीत.\nअसे म्हणतात की, सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. त्यामुळे जो प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या नजरेने बघतो त्याला जगातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तीच्या वेगवेगळ्या गोष्टीत असते.\nयामध्ये कुणाचे डोळे तर स्मितहास्य हे सुंदर असते. तर कुणाचे केस सुंदर असतात . कारण स्त्रीच्या सौंदर्याचेही निरागसता, सोज्वळता, नाजूकपणा, मादकता असे अनेक प्रकार अनेक गोष्टी पुरुषांना खूप आकर्षित करत असतात. इतिहासात असा अनेक स्त्रियांचा उल्लेख आहे की यांच्या सुंदरतेमुळे बरीच मोठी युद्ध घडली आहेत. त्यामध्ये मग महाभारताची लढाई असो किंवा रामायण युद्ध ही महायुद्धही याला अपवाद नाहीत.\nतेरे नाम चित्रपटातील ‘ही’ भिकारीण खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर\n१. रानी पद्मिनी:- राणी पद्मिनी इतिहासातील सर्वात सुंदर तसेच एक सर्वश्रेष्ठ स्त्री योध्दा म्हणून यांना ओळखली जाते. राणी पद्मिनी या चित्तौरच्या राणी होत्या. असे म्हणतात की आलाउद्दिन खिलजीने पूर्ण चित्तौर राज्य या राणीला मिळवण्यासाठी नष्ट केले होते. खरं तर, जेव्हा खिलजीची भारताच्या राजवटीवर सत्ता होती, तेव्हा खिलजीला राणी पद्मिनीच्या सौंदर्याने वेडे केले होते. त्यामुळे खिलजीने चित्तोडला तब्बल 8 महिने विळखा घातला होता.\nपण राणी पद्मिनीने त्याला शरण गेली नाही, यावर राणी पद्मिनीने आपली पतिव्रता आणि धाडसाने खिलजी सारख्या राक्षसाचा सामना केला.\n२. जोधा बाई:- जोधा एका हिंदू राजाची मुलगी होती आणि तसेच तिच्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण भारतभर होत असत, असे सांगितले जाते. पण त्यावेळी भारतावर अकबर राज्य करत होता. काही इतिहासकारांचे म्हणण्यानुसार , अकबरने जोधा बाईला एका यात्रेत पाहिले होते आणि तिच्या सौंदर्याने राज्याला भुरळ घातली. त्यानंतर अकबरने जोधाबाईला मिळविण्यासाठी आमेर या राज्यावर युद्धाचा इशारा दिला तेव्हा आपले राज्य वाचवण्यासाठी जोधाबाईच्या वडिलांनी अकबरशी तिचे लग्न लावून दिले.\n३. शहजादी फिरोजा:- शहजादी फिरोजाचे नाव इतिहासात जरी एवढे प्रसिद्ध नसले तरी यादेखील आपल्या काळातील एक अतिशय सुंदर राजकन्या मानल्या जात होत्या. शहजादी फिरोजा ही आलाउद्दिन खिलजीची मुलगी असल्याचे सांगितले जाते.\nतसेच ती जालोरच्य कान्हडदेवच्या प्रेमात पडली होती, पण ही गोष्ट खिलजीला समजताच त्याने जालोरबरोबर युद्ध करुन राजा कान्हडदेवला ठार मारले आणि शहजादी फिरोजा यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली. असे म्हणतात की ,शहजादी फिरोजा या राजकन्येने याचा बदला घेतला होता.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/chief-minister-uddhav-thackerays-reply-to-nana-patoles-slogan-of-self-reliance-what-did-you-say-read-detailed-nrdm-144713/", "date_download": "2021-07-30T00:00:34Z", "digest": "sha1:Z22YLVLMOERFL5E52HLFFDNGOGNMEYP3", "length": 13222, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nमुंबईनाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, काय म्हणाले \nजे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.\nमुंबई : महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष सत्तेत असताना काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे.\nकाय म्हणाले नेमकं उद्धव ठाकरे \nजे अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यावर आमच्या हिंदुत्वावर, विचारांवर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का, असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनकांशी संवाद साधताना ते बोलत होते.\nबीडच्या जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी…\nदरम्यान, मी 55 वर्षांच्या वाटचालीचं श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझं अभिवादन, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना अभिवादन केलं.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shreerangngaikwad.blogspot.com/2011/01/", "date_download": "2021-07-30T00:33:45Z", "digest": "sha1:ZDAK4VQWFPNGYEW5PUO4G2HABAG5EDFZ", "length": 10312, "nlines": 88, "source_domain": "shreerangngaikwad.blogspot.com", "title": "अवघा रंग: January 2011", "raw_content": "\nतुका म्हणे चवी आले\nजे का मिश्रित विठ्ठले\n''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''\nडोक्याला फेटा, कमरेला उपरणं बांधून कीर्तनकार उभा राहावा तसा. उंच. पंचक्रोशीतून दिसणारा. दिसला तरी आधार वाटणारा, शेंद-या शनिवारी शेंदरात खुलणा-या हनुमानासारखा हा वैशाखात शेंदरी रंगाच्या आंब्यांनी लगडायचा. म्हणून त्याचं नाव शेंद-या.\nशेंद-या पाडाला लागल्याची पहिली खबर लागायची, पोपटांना आणि दुसरी मळ्यातल्या पोरांना. मग शेंद-याखाली उभं राहून एका सुरात ‘पड पड आंब्या, गोडांब्या’ची आळवणी सुरू व्हायची. या विणवण्याचं कारण याचं ‘आह्यागमनी’पण. उंचावरील कै-या भिरकावलेल्या दगडाच्याही टप्प्याबाहेर. पट्टीच्या आंबे उतरणा-यांनाही त्याच्यावर चढायची कधी छाती झाली नाही. पोपटांना मात्र रान मोकळं होतं. त्यांचे हिरवे थवे शेंद-यावर दिवसभर कलकलाट करायचे. त्यांना कोवळ्या कै-या भारी आवडत. त्यांनी खाऊन टाकलेल्या अर्ध्या कै-या पोरं मिटक्या मारीत खात. शिवाय त्यांच्या चोचीतून सुटलेले पाड मटकावण्यासाठी मोठी स्पर्धा लागायची. लाल-शेंदरी पाड कावळ्यांनाही ‘खाद्य’ वाटायचं. मग कावळेबुवाही एखादा पाड पळवत. विहिरीच्या थारोळ्यावर बसून खायला सुरुवात करत. पण हा आपला ‘जिन्नस’ नाही, हे लक्षात आल्यावर सोडून देत.\n२६ जानेवारी. दिल्लीत राजपथावर लष्कराचं शानदार संचलन सुरू आहे. टीव्हीवर पाहूनच अंगावर रोमांच उठतायत. आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. ९५च्या जानेवारीत मीही राजपथावर होतो. त्याचा अनुभव लोकमतच्या 9 डिसेंबर 2003च्या ‘मैत्र’ पुरवणीत लिहिला होता.\nदरवर्षी हिवाळा आला की लष्करी शिस्त आठवते. दिल्लीच्या हुड���ुडी भरवणा-या थंडीत लष्करासोबतच्या कवायती. प्रजासत्ताक दिन संचलन अर्थात आरडी परेडचा सळसळता उत्साह. राजधानीतला तो लष्करी रुबाब अनुभवण्यासाठी एनसीसी कॅडेट जीवाचं रान करतात.\nरिपब्लिकन डे परेड कॅम्प नवी दिल्लीत सुरू होतो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. गॅरिसन परेड ग्राऊंड परिसरात. आरडी परेडमध्ये सहभागी होणा-या भारताच्या निवडक सैन्यदलानंही इथंच डेरा टाकलेला असतो.\nम्हैस नावाचं हे ललित मी पुणे सकाळच्या १९ मार्च २००६च्या सप्तरंग पुरवणीत लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं कळवलं. हे ललित म्हणजे आमच्या म्हशीची खरीखुरी गोष्ट आहे...\nकृपया फोटोवर क्लिक करा\nभाविकहो, कशी कोण जाणे या अगोदरची मंदिरं ब्लॉवरून उडाली आहेत. देवाची इच्छा. शोधून काढून पुन्हा टाकतो....\nभाविकहो, पुण्यात मुलुखावेगळ्या नावांचे आणखी देव सापडले आहेत..:) म्हणजे मला जुन्या कागदांमध्ये या देवांविषयीची माहिती आणि फोटो सापडले आहेत. ते या जुन्या कात्रणांमध्ये डकवून देत आहे...\nशनिवार पेठेतील श्री विष्णू मंदिरात विष्णूची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच श्री लक्ष्मीचीही मूर्ती आहे. पण ही मूर्ती लहान आहे. विष्णू-लक्ष्मीचा हा जोडा काहीसा विजोड वाटतो. त्यामुळे ही विष्णूची दुसरी बायको असावी, असा अंदाज बांधून पुणेकरांनी या विष्णूला बिजवर विष्णू नाव ठेवले.\nमुंबईतल्या धबडग्यात, गर्दीच्या वेळी स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून एक माणूस अगदी मन लावून पेपर वाचत होता. मला त्या माणसाबद्दल फारच आदर वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या हातात 'एग्रोवन' दिसला. अन् आदर एकदम दुणावला. एग्रोवन नावाचं कृषीदैनिक ही एक भन्नाट आयडिया. मी त्याच्या पायाचा दगड. एग्रोवनच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला होता...\nकृपया फोटोवर क्लिक करा\nपत्रकार झालो आहे. नसतो तरी तसंच काही तरी असतो. म्हणजे गोंधळी, वासुदेव, कीर्तनकार, शाहीर, वगैरे. मागे बहुता जन्मी हे चि करित आलो आम्ही हे चि करित आलो आम्ही हे शब्दच आमुचं धन. जीवाचं जीवन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/103", "date_download": "2021-07-30T01:49:10Z", "digest": "sha1:5ED4QPYKJATUEPIIR3OCKX64LSH3WL7U", "length": 9960, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "Strong growth and engagement – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्���काशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/banks-will-have-holiday-day-may-13013", "date_download": "2021-07-30T00:39:31Z", "digest": "sha1:PLL7B3L2RLD472TD7NQIFSKY7XPMIFJF", "length": 4833, "nlines": 30, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Bank Holiday: मे महिन्यात ''या'' दिवशी असणार बँकांना सुट्टी", "raw_content": "\nBank Holiday: मे महिन्यात ''या'' दिवशी असणार बँकांना सुट्टी\nकोरोना साथीच्या काळात आपण आपले बँकिंग काम ऑनलाइन माध्यमातूनच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु अनेकदा ग्राहकांना चेक क्लिअरन्स आणि कर्जाशी संबंधित सेवांसाठी विविध कामांसाठी बँक शाखेत जावे लागते. अशा परिस्थितीत आपल्याला हे माहित असले पाहिजे की ज्या दिवशी आपल्यास आपल्या बँकिंगच्या कामास जावे लागेल त्या दिवशी बँकांना सुट्टी नसावी जेणेकरून अयोग्यता टाळता येईल. या महिन्यातील कोणत्या तारखांना म्हणजेच मे महिन्यात कोणत्या तारखेला बँक बंद राहणार आहे ते जाणून घेऊयात. (Banks will have a holiday on this day in May)\n नव्या आर्थिक वर्षात जीएसटीचं विक्रमी कलेक्शन\nया दिवशी असतील असेल बँकांना सुट्टी\n1 मे 2021: या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, तेलंगणा, मणिपूर, केरळ, गोवा आणि बिहारमध्ये बँकांना सुट्टी असेल.\n2 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहील\n7 मे 2021: हा दिवस जुमातुल विदा आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.\n8 मे 2021: दुसरा शनिवार असल्याने या दिवशी बँकांना सुट्टी असेल.\n9 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहील.\n13 मे 2021: या दिवशी ईद-उल-फितर आहे. यामुळे महाराष्ट्र, जम्मू, काश्मीर आणि केरळमधील बँकांना सुट्टी असेल.\n14 मे 2021: भगवान परशुराम जयंती निमित्त सुट्टी राहील. तसेच रमजान-ईद आणि अक्षय तृतीया आहे. या दिवशी महाराष्ट्र, जम्मू, केरळ आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.\nयुजर्स ट्रॅकिंग हा जाहिरात व्यवसायाचा कणा आहे\n16 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहील.\n22 मे 2021: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.\n23 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहील.\n26 मे 2021: या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. यामुळे त्रिपुरा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.\n30 मे 2021: रविवार असल्याने बँक बंद राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/hit-mallya-modi-and-choksi-9000-crore-assets-transferred-to-banks-nrab-146124/", "date_download": "2021-07-30T01:45:31Z", "digest": "sha1:2UKO5LFTKJPQST5BHZOHBP4T6XU3BAXZ", "length": 12698, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "देश | मल्ल्या, मोदी आणि चोक्सीला दणका! ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा\nया देशाच्या पंतप्रधानांना छत्री सांभाळेना, व्हिडीओ व्हायरल\nपरमबीर सिंग पुन्हा एकदा खंडणीच्या पेचात, क्रिकेट बुकीकडून तक्रार\nढगफुटीमुळे जम्मू -काश्मीर आणि हिमाचलमध्ये 18 जणांचा मृत्यू, महापूरात अडकलेल्या तरूणीचं SDRF कडून रेस्क्यू\nआता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ\nअमेरिकेत ८.२ तीव्रतेचा भूकंप , सतर्कतेचा आदेश\nसंसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका ; राहुल गांधींंना राग अनावर\nफोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट\n‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर प्रविण दरेकर यांची प्रतिक्रीया\nदेशमल्ल्या, मोदी आणि चोक्सीला दणका ९ हजार कोटींची संपत्ती बँकांकडे हस्तांतरित\nईडीने फक्त संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे\nदेशात अफरातफरी करून बँकांना गड्डा घालून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी या तिघांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे.\nईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. ईडीने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी या तीन उद्योगपतींची १८ हजार १७० कोटींची संपत्ती ‘संपत्ती निवारण अधिनियम २००२ ‘अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.\n“ईडीने फक्त संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापैकी ९३७१.१७ कोटी रुपये मूल्यधारणा असलेली संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे,” अशी माहिती ईडीने दिली आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/john-deere/fertilizer-drill-sd1013/", "date_download": "2021-07-30T01:50:16Z", "digest": "sha1:D7BJKHP7KV7ZZEWKNNBOP7B3HBLHQZCO", "length": 23453, "nlines": 171, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 बियाणे कम खत कवायत, जॉन डियर बियाणे कम खत कवायत किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nफर्टिलायझर ड्रिल एसडी 1013\nजॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013\nप्रकार लागू करा बियाणे कम खत कवायत\nशक्ती लागू करा 50-60 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nजॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 वर्णन\nजॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nजॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 शेतीसाठी परिपूर्ण करते. हे बियाणे कम खत कवायत श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 50-60 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी जॉन डियर ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nजॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल एसडी 1013 देऊन मदत करेल. पुढे, आपण आम��्याशी संपर्कात रहा.\nबियाणे कम खत कवायत\nरोटो सीडर (हेवी ड्यूटी)\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत जॉन डियर किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या जॉन डियर डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा किंवा जवळच्याला भेट द्या जॉन डियर आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अ���नी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/corona-eruption-bardesh-taluka-while-situation-dicholi-and-kankon-critical-12285", "date_download": "2021-07-30T01:29:16Z", "digest": "sha1:YNHOQXNQZJWELSSOYX2J7DXYMKZP5SCY", "length": 5592, "nlines": 26, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बार्देश तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; तर डीचोली आणि काणकोणात परिस्थिती चिंताजनक", "raw_content": "\nबार्देश तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; तर डीचोली आणि काणकोणात परिस्थिती चिंताजनक\nम्हापसा: बार्देश तालुक्यात कोविड रुग्णांचा फैलाव वाढत असून बार्देश तालुक्यात ९७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. म्हापसा शहरात ३४ रुग्णांची त्यात भर पडली आहे. यामध्ये एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त पर्वरी ३२६, कांदोळी २४०, म्हापसा १७९, शिवोली ११६, हळदोणे ६४, कोलवाळ ४५ असे सक्रिय रुग्ण आहेत. बार्देशमध्ये कोविडचा फैलाव रोखण्यासाठी प्रशानसला कडक पावले उचलण्याची गरज आहे. (Corona eruption in Bardesh taluka, while situation in Dicholi and Kankon is critical)\nगोवा अर्थसंकल्पास गती मात्र काटकसरीचा अवलंब\nडिचोली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डिचोलीतही आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मागील २४ तासांत तालुक्यात एकूण २५ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे १३३ सक्रिय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासांत डिचोली आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात १६, मये आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ५, तर साखळी सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डिचोली विभागात ६७, मये विभागात २७ आणि साखळी विभागात ३९ मिळून १३३ सक्रिय रुग्ण आहेत. पैकी १३० रुग्ण होम क्वॉरंटाईन, तर तीन रुग्णांवर कोविड इस्पितळात उपचार चालू आहेत.\nकाणकोणः काणकोणात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. काणकोणात ७ एप्रिल ते ८ एप्रिल या दोन दिवसांत काणकोणच्या वेगवेगळ्या भागात १५ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. पैंगीण दोन, गालजीबाग पाच, पालिका क्षेत्रातील तेंबेवाडा येथे एक, कोळंब एक, तळपण एक, चाररस्ता एक, भगतवाडा एक, भाटपाल एक व पाटणे येथे एक कोरोना रुग्ण सापडला आहे. यापूर्वी १८ कोरोनाग्रस्त काणकोणात होते. सर्वाधिक रुग्ण तळपण व पालिका क्षेत्रात आहेत. काणकोणात सक्रिय रुग्णाची संख्या वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जत्रोत्सव व जत्रोत्सवातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले दिवजोत्सव. सामाजिक अंतराचे भान न ठेवता यंदा काणकोणातील काही भागात पारंपरिक शिमगोत्सव व जत्रांचे आयोजन करण्यात आले. जत्रोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या देवालयात दिवजोत्सवही साजरा करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.by-ifeeder.com/machine/", "date_download": "2021-07-30T00:39:47Z", "digest": "sha1:EX7XFKVA3W245EPZZ6A6T4EVSZEK4LPS", "length": 26064, "nlines": 196, "source_domain": "mr.by-ifeeder.com", "title": "मशीन - गुआंगझौ बाई इंटेलिजेंट इक्विपमेंट कं, लि.", "raw_content": "\nफीडिंग आणि सॉर्टिंग सिस्टमची मालिका\nफेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगची मालिका\nमालिका बुद्धिमान आहार आणि मुद्रण प्लॅटफॉर्म\nइंटेलिजेंट व्हॅक्यूम पिकिंग-अप, मटेरियल इनपुट फीडिंग प्लॅटफॉर्मची मालिका\nउत्पादनाचे नाव: मानक फीडर\nवैशिष्ट्यः हलके डिझाइन, चढवणुकीवर सोयीस्कर, अधिक सक्षम क्षमता, ऑपरेशनमध्ये सुलभ, खर्च प्रभावी. कागद, लेबल, पेपर बॉक्स, सामान्य प्लास्टिक पिशव्या इत्यादींसाठी दावे टीआयजे प्रिंटर, सीआयजे प्रिंटर इत्यादी किंवा लेबलिंग सिस्टम, लेसर प्रिंटरसह एकत्रित केले जाऊ शकतात, ज्यास मजकूर, प्रतिमा इत्यादी मुद्रण प्रकारची जाणीव होते.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा.\nउत्पादनाचे नाव: डेस्क-टॉप फीडर\nवैशिष्ट्यः कुशल डिझाइन sh चढविणे सोयीस्कर, लागू होण्याची क्षमता जास्त, ऑपरेशनमध्ये सुलभ, खर्च प्रभावी. कागद, लेबल, पेपर बॉक्स, सामान्य प्लास्टिक पिशव्या इत्यादींसाठी दावे टीआयजे प्रिंटर, सीआयजे प्रिंटर इत्यादी किंवा लेबलिंग सिस्टम, लेसर प्रिंटरसह एकत्रित केले जाऊ शकतात, ज्यास मजकूर, प्रतिमा इत्यादी मुद्रण प्रकारची जाणीव होते.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मानक टीटीओ फीडर\nमॉडेल Y बाय-टीएफ ०१-टीटीओ\nवैशिष्ट्यः मानक टीटीओ फीडर एकात्���िक टीटीओ थर्मल प्रिंटिंग तंत्रज्ञान आणि हुशार फीडिंग तंत्रज्ञान, ऑटो-फीडिंग आणि थर्मल प्रिंटिंग उत्तम प्रकारे जाणवले. तारीख, अक्षरे, साध्या प्रतिमा, विशेषत: व्हेरिएबल बारकोड, क्यूआर कोड आणि मल्टी-लाइन मोठ्या स्वरूपातील सामग्रीच्या छपाईसाठी वापरकर्ते प्लास्टिकच्या पिशव्या (प्लास्टिक पिशव्या, लेबले, लेपित बॉक्स इत्यादींसह) मुद्रित करू शकतात. कलात्मक आणि अचूक - पॅकेजिंग, छपाई, औषध, रसायन, अन्न इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: नवीन टीटीओ फीडर (ए / बी)\nवैशिष्ट्यः तिचा विकास मानक टीटीओ फीडर आणि संक्षिप्त टीटीओ फीडरच्या पशुवैद्यकीय औषधे, कीटकनाशक, बियाणे आणि पारंपारिक चीनी औषध उद्योग आणि वापरकर्त्यांच्या प्रकारच्या अभिप्रायांवर आधारित आहे. हे अल्ट्रा-पातळ, अल्ट्रा-मऊ, स्थिर विजेच्या समस्या आणि सामान्य-नसलेल्या डिझाइन पिशवी, मल्टी-लेयर एम टाइप बॅग, जिपर क्लोजर पॉकेट आणि इझी-ओपन बॅग इत्यादी नवीन बॅग खाद्य आणि थर्मल प्रिंटिंगची आवश्यकता चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते. वेग, स्थिरता आणि ऑपरेशन तसेच देखभाल अभूतपूर्व उंचीपर्यंत पोहोचते, विशेषत: बेक्ड फूड पॅकेजवरील मानवी मुद्रण सोडवते.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: संक्षिप्त टीटीओ फीडर\nमॉडेल Y बाय-एसएफ ०१-टीटीओ\nवैशिष्ट्य - हे आमचे सर्वात संक्षिप्त टीटीओ फीडर आहे, सामान्य घर्षण प्रणालीचा अवलंब करते, बहुतेक प्लास्टिक पिशव्यासाठी सूट, कमी खर्चात. हे वेगात एकल मोटर वारंवारता रूपांतरण स्वीकारते. पीएलसी किंवा एचएमआय नाही, ऑपरेशनवर सोपे, वजनावर हलके.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मानक बुद्धिमान आहार आणि मुद्रण मंच / उच्च-गतीमान बुद्धिमान आहार आणि मुद्रण मंच\nवैशिष्ट्यः हे सामान्य मुद्रणासाठी (टीआयजे प्रिंटर, एचडी डीओडी, सीआयजे प्रिंटर, लेबलिंग इ. सह) विकसित केले आहे. त्याला तंत्रज्ञानाची उच्च आवश्यकता आहे, सर्वसमावेशक मजबूत, अनुप्रयोग जटिल. हे बुद्धिमान, मॉड्यूलर, सुव्यवस्थित स्वरूप डिझाइन संकल्पना स्वीकारते. कागदाचे प्रकार, लेबल, कार्ड्स, पॅकिंग बॉक्स विशेषकर स्थिर विद्युत उत्���ादनासह, सेल्फ-सीलिंग, मल्टी-लेयर प्लास्टिक बॉक्स इ. विशेष पॅकिंग बॅग्स कोडिंग, छपाई व शोध काढणे. निवडीसाठी काही वैकल्पिक कार्ये आहेत जसे की डबल डिटेक्शन, ऑटो-रिक्टिफाई, ऑटो-रिजेक्ट इ.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मल्टी-चॅनेल इंटेलिजेंट फीडिंग आणि प्रिंटिंग प्लॅटफॉर्म / स्टँडर्ड इंटेलिजेंट फीडिंग आणि लेबलिंग सिस्टम\nवैशिष्ट्यः ते सामान्य छपाईसाठी (टीआयजे प्रिंटर, सीआयजे प्रिंटर, लेबलिंग इत्यादींसह) तंत्रज्ञानाची उच्च आवश्यकता आहे, सर्वसमावेशक मजबूत, अनुप्रयोग जटिल. हे बुद्धिमान, मॉड्यूलर, सुव्यवस्थित स्वरूप डिझाइन संकल्पना स्वीकारते. कागदाचे प्रकार, लेबल, कार्ड्स, पॅकिंग बॉक्स विशेषकर स्थिर विद्युत उत्पादनासह, सेल्फ-सीलिंग, मल्टी-लेयर प्लास्टिक बॉक्स इ. विशेष पॅकिंग बॅग्स कोडिंग, छपाई व शोध काढणे. निवडीसाठी काही वैकल्पिक कार्ये आहेत जसे की डबल डिटेक्शन, ऑटो-रिक्टिफाई, ऑटो-रिजेक्ट इ.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा.\nउत्पादनाचे नाव: प्रमाणित आहार आणि मुद्रण मंच (अतिनील मुद्रण) / हाय स्पीड बुद्धिमान आहार आणि मुद्रण मंच (अतिनील मुद्रण)\nवैशिष्ट्यः अतिनील मुद्रण मंच आमच्या मानक बुद्धिमान मुद्रण प्लॅटफॉर्म आणि अतिनील मुद्रण वैशिष्ट्य आणि तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेनुसार विकसित केले आहे. हे एक उच्च मानक, बुद्धिमान लागू व्यासपीठ आहे. हे बुद्धिमान, मॉड्यूलर, सुव्यवस्थित स्वरुपाचे डिझाइन संकल्पना स्वीकारून उद्योगाचे प्रकार आणि अनुभव आत्मसात करते. कागदाचे प्रकार, लेबल, कार्ड्स, पॅकिंग बॉक्स विशेषकर स्थिर विद्युत उत्पादनासह, सेल्फ-सीलिंग, मल्टी-लेयर प्लास्टिक बॉक्स इ. विशेष पॅकिंग बॅग्स कोडिंग, छपाई व शोध काढणे. निवडीसाठी काही वैकल्पिक कार्ये आहेत जसे की डबल डिटेक्शन, ऑटो-रिक्टिफाई, ऑटो-रिजेक्ट इ.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: यूटी प्रिंटरसाठी टीटीओ प्रिंटरसह मानक रेविंदर / अतिनीलका प्रिंटरसाठी हाय-स्पीड रेवंदर\nवैशिष्ट्यः हे फिल्मच्या प्रकारच्या लेबल आणि पॅकेजिंग आवश्यकतेसाठी विकसित केले गेले आहे. पारंपारिक लेबल मुद्रण तंत्रज्ञानाची आवश्यकता आणि लेबल वैशिष्ट्यांनुसार कोडि���गनुसार, आम्ही \"अनेक अनुप्रयोगांसह एक मशीन पोहोचण्याचा प्रयत्न केला, तो फिल्मच्या रीवाइंडिंग आणि लेबलच्या रीवाइंडिंगसाठी देखील उपयुक्त आहे\". “अनेक फंक्शन्ससह एक मशीन, हे टीटीओ प्रिंटर आणि अतिनील मुद्रण प्रणालीसाठी देखील उपयुक्त आहे”. “कित्येक मॉड्यूलर, स्ट्रक्चरवरील मॉड्यूलर असलेली एक मशीन, वापरकर्ते त्यांच्या उत्पादन गरजेनुसार मॉड्यूलर निवड करू शकतात”. रोलच्या कोडिंगमध्ये रोल आणि फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट निवड आहे.\nहे नियंत्रणासाठी 7 इंच रंगीबेरंगी एचएमआय, पीएलसी, मायक्रो पीसीचा अवलंब करतात. फिल्म आणि पेपर लेबलच्या रचना आणि वैशिष्ट्य फरक यांच्यानुसार लोक एचएमआय वर पॅरामीटर सेटिंग करू शकतात. दरम्यान, एचएमआय रिअल-टाइममधील कार्यरत स्थितीचे परीक्षण करेल आणि गजर देखील देईल. कंट्रोलिंग सिस्टम अंतर्गत रेषीय पद्धतीत रिलीझिंग आणि संग्रह, चल लिफ्ट वेग, स्टॉपवर अँटी-लूझनिंग. पांढरा चिन्ह किंवा स्वैच सेन्सिंग इ. कार्य करते. हे खरोखर बुद्धिमान नियंत्रण लक्षात आले. जर वापरकर्त्यांना छपाईची अचूकता वाढवायची असेल तर तेथे स्वयं सुधार सिस्टम नावाचे एक पर्यायी कार्य आहे.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मानक बुद्धिमान फीडर\nइंट्रोडक्शनः इंटेलिजेंट फीडिंग मशीन, आमचे नवीन विकसित खाद्य उपकरणे आहेत, जे लहान आणि हलके आहेत. व्यापक उत्पादनाची अंगिकारणे, सुलभ स्थापना, वितरण अचूक आणि मुक्त संप्रेषण पोर्ट, जे कामगारांना पुनर्स्थित करायचे आहे.\nपॅकिंग लाइन, कार्ड फीडिंग आणि मटेरियल डिलिव्हरीची जाणीव करण्यासाठी विद्यमान उत्पादन लाइनवर नेटवर्किंग करणे. कॉन्फिगरेशन डबल डिटेक्शन सिस्टम, मटेरियल डिटेक्शन, रिक्त अलार्म फंक्शनसह आहे. त्याची नियंत्रण प्रणाली एचएमआय आणि पीएलसी आहे, पॅरामीटर सेटिंग सोपे आणि सोयीस्कर आहे.\nवैशिष्ट्यः डबल शीटचा गजर आणि स्टॉप, मोजणी, सेट प्रमाण आणि वेळेनुसार कार्य करणे, उत्पादन फीडिंगला ट्रिगर करण्यासाठी बाहेरचे कोणतेही अलार्म आणि स्टॉप, आत्म-नियंत्रण किंवा नियंत्रण नाही. हे कार्ड, लेबल, पुस्तके, दुमडलेला कागद, अवयवपत्र आणि कागदाचे प्रकार.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nमानक मल्टी-स्टेशन बुद्धिमान आहार आणि कोलिंग सिस्ट��\nहाय-स्पीड मल्टी स्टेशन फीडिंग आणि कोलिंग सिस्टम\nनवीन मल्टी-स्टेशन बुद्धिमान आहार आणि कोलिंग सिस्टम\nवैशिष्ट्यः पॅकिंग मशीनचे हे आमचे पहिले सहाय्यक उपकरणे आहेत, ज्याने मुद्रित उत्पादनांच्या क्रमवारीनुसार क्रमवारी लावून मानवाच्या ऑपरेशनची जागा घेतली, जसे की एकल लेबल, रंग पृष्ठे, पुस्तिका, पुस्तके, कार्ड आणि सीडी इ. मॉड्यूलर, नेटवर्किंगच्या आधारे त्याचा विकास. डिझाइन संकल्पना, वेगवान वेगाने पाठपुरावा, प्रसूतीवर अचूक.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मानक फेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंग मशीन (KN95\nवैशिष्ट्य: हे फीडरवरील टीम तंत्रज्ञानाचे आहे. डिझाइन उत्कृष्ट आहे, स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट, उच्च स्थिरता, विशेषत: फेस मास्कच्या उत्पादनासाठी सूट. हे डिस्पोजेबल फेस मास्क आणि एन 95 / केएन 95 फेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगसाठी आहे. आणि हे विद्यमान इयरिंग लूप मशीनसह समाकलित केले जाऊ शकते. उत्पादक आवश्यकतेनुसार निरंतर आहार किंवा सतत-निरंतर आहार निवडू शकतात. (टिप्स प्लीजः फेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगमध्ये काही फरक आहेत).\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: मानक चेहरा मुखवटा फीडर\nमॉडेलः BY-TF04-300 (डिस्पोजेबल फेस मास्क)\nवैशिष्ट्य: हे फीडरवरील टीम तंत्रज्ञानाचे आहे. डिझाइन उत्कृष्ट आहे, स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट, उच्च स्थिरता, विशेषत: फेस मास्कच्या उत्पादनासाठी सूट. हे डिस्पोजेबल फेस मास्क फीडिंगसाठी आहे. आणि हे विद्यमान इयरिंग लूप मशीनसह समाकलित केले जाऊ शकते. उत्पादक आवश्यकतेनुसार निरंतर आहार किंवा सतत-निरंतर आहार निवडू शकतात. (टिप्स प्लीजः फेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंगमध्ये काही फरक आहेत).\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nउत्पादनाचे नाव: हाय स्पीड फेस मास्क फीडिंग आणि प्रिंटिंग मशीन (केएन 95)\nवैशिष्ट्य: हे फीडरवरील टीम तंत्रज्ञानाचे आहे. डिझाइन उत्कृष्ट आहे, स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट, उच्च स्थिरता, विशेषत: फेस मास्कच्या उत्पादनासाठी सूट. हे एन 95 आणि केएन 95 च्या आहार आणि मुद्रणासाठी आहे.\nहे बनविणे सानुकूलित केले जाऊ शकते, अधिक माहिती, कृपया येथे क्लिक करा\nपत्ता:ए 7, यिनहू औद्योगिक क्षेत्र, 500 गुआंगशान 1 एसटीचा क्रमांक. रस्ता, तियान्हे जिल्हा, गुआंगझोउ.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tcnvend.com/mr/tcn-new-product-shocked-releaseenjoy-the-unmanned-vending-machine-technology-feast-89.html", "date_download": "2021-07-30T01:46:00Z", "digest": "sha1:6TQX4OPMOY7AO64TDOQI2XP3XUUGJG5G", "length": 12516, "nlines": 148, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "टीसीएन नवीन उत्पादनास शॉक रिलीझ करा, मानवरहित वेंडिंग मशीन तंत्रज्ञानाचा आनंद घ्या - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nटीसीएन नवीन उत्पादनास धक्का बसला, मानवरहित वेंडिंग मशीन तंत्रज्ञानाच्या मेजवानीचा आनंद घ्या\n4 था, मार्च मध्ये नवीन किरकोळ मेजवानी\nचीन आंतरराष्ट्रीय वेंडिंग मशीन्स आणि सेल्फ-सर्व्हिस फॅसिलिटीज फेअर 2018\nटीसीएन नवीन उत्पादनांची लाट घेऊन जाईल\nदबदबा निर्माण करणारा पदार्पण\nक्रमांक 380०, युजियांग मिडल रोड, हाईझु जिल्हा, गुआंगझौ सिटी, चीन.\nआमची मशीन पुढच्या ओळीवर पोहोचली आहे\nतंत्रज्ञान पर्व, आपण तयार आहात\nएक नवीन क्रॉस-बॉर्डर व्यावसायिक O2O विपणन मंच\nलिफ्टिंग सिस्टमचे पुन: परिभाषित करणे, मानवरहित स्टोअर सामर्थ्य\nगुणवत्ता सुधारत रहा आणि गुणवत्ता साध्य करा\nप्रथम श्रेणी उत्पादन सुसंगतता\n3 डी रोबोट, व्हॅक्यूम सक्शन कप\nबर्‍याच श्रेणींमध्ये जास्तीत जास्त स्टॉक\nस्वयंचलित अँटी-पिंच पिक-अप दरवाजा\nकार्गो लेनची उंची आणि रुंदी इच्छेनुसार समायोजित केली जाऊ शकते आणि विविध आकाराच्या वस्तूंना अनुकूल करणे सोपे आहे.\nरोबोट वस्तू उचलतो आणि हलके हाताळण्याची आवश्यकता असलेल्या वस्तूंवर दबाव नसतो;\nव्हॅक्यूम सक्शन कप रोबोट कार्गो रोडवरील माल थेट बाहेर काढतो आणि उच्च-अंतातील वातावरण तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे;\nकार्गो लेनमध्ये मोटर हार्नेस आणि इतर डिव्हाइस नाहीत, जे सोपे आणि उदार आहेत;\nपॅनोरामिक ग्लास दृष्टीकोन दरवाजा, सर्व वस्तू एका दृष्टीक्षेपात खरेदी करण्याची इच्छा वाढवते;\nएंटी-चोरिंग शिपिंग डिव्हाइससह, पिकअप पोर्ट इन्व्हेंटरी क्षेत्रापासून पूर्णपणे पृथक केले आहे;\nशिपिंग डिव्हाइस ग्राहकाने व्यापारी वस्तू घेतली की नाही ��े स्वयंचलितपणे शोधते;\nबॉक्स लंच वेंडिंग मशीन\nअन्न आणि पेयांचे नवीन किरकोळ उत्पादन तयार करा\nनवीन अर्थव्यवस्था सामायिक करण्यास मदत करत आहे\nतंत्रज्ञानामध्ये नवीन प्रगती साधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता\n3000W इंटेलिजेंट हीटिंग मॉड्यूल\nअन्नपुरवठा करण्यासाठी केवळ 60 एस आवश्यक आहेत\nबर्‍याच काळासाठी हाय-टेक स्टोरेज परिरक्षण तंत्रज्ञान\nएक बुद्धिमान विक्री मशीन म्हणून रेफ्रिजरेशन आणि हीटिंग सेट करा\nअवजड आणि मोठ्या बॉक्स मशीन युगाला निरोप द्या\nसामान्य मायक्रोवेव्ह ओव्हनपेक्षा 3 पट वेगवान जलद गरम\nफ्लोरिनमुक्त पर्यावरणास अनुकूल रेफ्रिजरेशन\nस्वतंत्र मॅग्नेट्रॉन हीटिंग स्पेस वाचवते आणि मोठ्या लंच बॉक्सची विक्री करते\nएक्स, वाय अक्ष मोबाइल प्लॅटफॉर्म, रेफ्रिजरेशन मॉड्यूल स्वतंत्र मॉड्यूल आहेत, दुरुस्त करणे सोपे आहे\nअल्ट्रा-कमी तापमान, वेगवान अतिशीत आणि संरक्षण\nसभोवतालचे स्टीरिओ रेफ्रिजरेशन, एकसमान थंड, वेगवान\nरेफ्रिजरेटेड 5 डिग्री - 18 अंशांपेक्षा कमी गोठलेले, तापमान समायोज्य\nड्युअल रेफ्रिजरेशन मॉड्यूल, ड्युअल कंप्रेसर\nजलद अतिशीत आणि थंड होण्यासाठी जाड बाष्पीभवन\nजाड व्हॅक्यूम ग्लासच्या 3 थरांसह ग्लास डोअर\nअँटी-फॉग फंक्शनसह, रेफ्रिजरेशन अधिक सुरक्षित आहे\nस्मार्ट, जमीन व्यापत नाही\nएका मशीनचा अधिकाधिक वापर, मानसिक शांती\nलॉक केलेले ताजे, अतिशीत उर्जा\n4 डी समान रीतीने गोठविलेले, चांगले तंत्रज्ञान, पॉवर सेव्हिंग म्यूट, सर्वकाही\nलहान शरीरात मोठी उर्जा असते\nसाधे आणि उदार, पूर्णपणे कार्यशील\nस्वतंत्र रेफ्रिजरेशन मॉड्यूल, फ्लोरिनमुक्त पर्यावरणास अनुकूल रेफ्रिजरेशन\nपूर्णपणे पारदर्शक प्रदर्शन थेट दृश्य प्रभाव उत्पन्न करू शकतो\nएकल जाळीचा दरवाजा स्वतंत्रपणे लॉक होऊ शकतो\nसंपूर्ण मशीन पॉलीयुरेथेन बोर्ड इन्सुलेशनचा अवलंब करते\nजाळीचा दरवाजा डबल-लेयर व्हॅक्यूम तंत्रज्ञान आणि संपूर्ण पीसी पारदर्शक सामग्री स्वीकारतो.\nशीतकरण, धुके, पाणी, चांगले सामर्थ्य आणि प्रदर्शन नाही\nपुढील ग्वंगझू प्रदर्शन यशस्वीरित्या समाप्त झाले आणि टीसीएनची लोकप्रियता नवीन उच्चांपर्यंत पोहोचली\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मश���न निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/roger-penrose-nobel-for-physics-black-hole", "date_download": "2021-07-30T02:17:15Z", "digest": "sha1:JQPRYKTEEGCRRY3ZIRHLZEQNCVDZSCP5", "length": 33052, "nlines": 114, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भौतिकशास्त्राला पडलेले कोडे सोडवणारा गणिती - द वायर मराठी", "raw_content": "\nभौतिकशास्त्राला पडलेले कोडे सोडवणारा गणिती\nआकाशगंगेतील गूढ अशा कृष्णविवरांबाबतचा शोध लावण्यात दिलेल्या योगदानाबद्दल रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेंझेल आणि अँड्रिया घेझ या शास्त्रज्ञांना नुकतेच २०२० सालात भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. त्या शास्त्रज्ञांपैकी डॉ. रॉजर पेनरोझ यांच्यावरील हा लेख..\nकाही प्रतिभावंत एकाच विषयाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करतात. तर काही प्रतिभेचे असे धनी असतात की ज्यांना अनेक विषयात गती असते आणि ज्ञानाची अनेक शिखरे ते गाठतात. त्यातही काही इतके व्युत्पन्न आणि कुशाग्र बुद्धीचे असतात की ते अनेक क्षेत्रात मुशाफिरी करून माणसाची दृष्टी, जाणिवा, ज्ञानाच्या कक्षा अगदी मनाच्या तळापासून ते अंतराळापर्यंत रुंदावून आणि समृद्ध करत असतात.\nअशाच एका जिनियस आणि चतुरस्त्र आणि खर्‍या अर्थाने दिग्गज म्हणता येईल असे गणिततज्ज्ञ सर रॉजर पेनरोझ यांना ६ ऑक्टोबर रोजी नोबेल अकादमीने भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले. पेनरोझ यांना इतर दोन शास्त्रज्ञांबरोबर हा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला आहे.\nपेनरोझ यांना भौतिक शास्त्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्यावर जगातील शास्त्रज्ञं, विचारवंत तसेच तत्वचिंतक यांच्या वर्तुळात आनंद व्यक्त झाला. काहींनी तर नि:श्वास देखील सोडला कारण स्टीव्हन हाँकिंग यांच्या सारखेच सर रॉजर पेनरोझ यांचेही नोबेल पारितोषिक हुकते की काय अशी भीती अनेकांना होती.\nसर रॉजर पेनरोझ हे ब्रिटिश गणिती, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ आहेत. ८९ वर्षीय पेनरोझ अजूनही लिखाण, वाचन आणि संशोधनात मग्न असतात. जगभरातील जिनियस व्यक्तींमध्ये पेनरोझ यांचे नाव घेतले जाते. जगभर त्यांच्याविषयी अतिशय आदराने बोलले जाते. ज्या मोठमोठ्या परिषदांना ते जातात तिथे त्यांच्याशी संवाद साधायला जुन्या, नव्या पिढीचे शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्���ज्ञ उत्सुक असतात.\nपेनरोझ यांचे कृष्णविवरावरील कार्य\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडताना अवकाशात कृष्णविवरांचे अस्तित्व असावे असा तर्क मांडला होता. मात्र कृष्णविवरे असतील की नाही याबद्दल ते साशंक होते.\nआइनस्टाइन यांच्या निधनानंतर रॉजर पेनरोझ यांनी १९६५मध्ये कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. आकाशगंगेत कृष्णविवरे तयार होऊ शकतात हे सांगून त्यांनी या कृष्णविवरांचे तपशीलवार वर्णनही केले. कृष्णविवरे हे आकाशगंगेतील महाकाय राक्षस असून, त्यांच्या कक्षेत येणारे सर्व काही ते गिळंकृत करतात. प्रकाशही त्यांच्या कक्षेतून निसटून जाऊ शकत नाही, हे पेनरोज यांनी दाखवून दिले. कृष्णविवरांच्या उदरात निसर्गाचे सर्व नियम गैरलागू ठरतात, हेही त्यांनी मांडले. याबद्दल पेनरोज यांनी लिहिलेला लेख आजही सापेक्षतावादाच्या सिद्धांतातील आइनस्टाइन यांच्या कार्यानंतरचे सर्वांत महत्त्वाचे योगदान समजला जातो.\n(त्याच दरम्यान अन्य शास्त्रज्ञ डॉ. स्टीवन हाँकिंग हेही त्याच विषयावर चिंतन करत होते. पुढे पेनरोझ व डॉ. हॉकिंग यांनी कृष्णविवरावर अनेक वर्ष काम केले. या दोघा शास्त्रज्ञांना भौतिक शास्त्राचे Wolf पारितोषिक मिळाले होते. हॉकिंग यांचे Brief History of Time हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा दोघांच्या योगदानाची माहिती झाली.)\nकृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध करणे हे भौतिक शास्त्रज्ञांसमोरचे एक आव्हान होते. कारण कृष्णविवर ही प्रचंड गुरुत्वाकर्षण असणारी पोकळी असून त्यातून प्रकाशाचे कणही जाऊ शकत नाहीत. या पोकळीत काळ (time) आणि अवकाश (space) देखील एक होतात. काळ-अवकाश नाहीत त्यामुळे कुठलीच मिती असू शकत नाही, तसेच प्रकाशही नाही त्यामुळे सुरूवातीला टेलिस्कोपमध्ये देखील ती विवरे दिसणे अशक्य होते.\nपेनरोझ हे गणित तज्ज्ञ. त्यांना गणित व भौमितीय आकार, आकृत्या आणि रचनात विशेष रस होता. त्या आधारे त्यांनी १९६५मध्ये कृष्णविवरांच्या अस्तित्वाविषयी भौमितीय आकृत्या आणि मॉडेल्स तयार करून एक संशोधनपर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात कृष्णविवरांच्या उत्पत्तीविषयी व अस्तित्वाविषयी त्यांचे सिद्धांत होते. त्यांनी मांडलेली भौमितीय मॉडेल्स इतकी प्रमाणबद्ध, सम-मितीतील होती की त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी ती वास्तवात शक्यच नाही म्हण��न त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. ती दुर्लक्षिले गेली.\nपेनरोझ कृष्णविवराबद्दल सांगतात, की एखाद्या तार्‍याचा त्याच्यातील इंधन संपल्याने अंत होतो आणि या मृतप्राय तार्‍याचे कृष्णविवर होते. या विवरात अपरिमित घनता आणि गुरुत्वाकर्षण तयार होते त्यामुळे तेथे वैशिष्ट्यपूर्ण असा अदृश्यरुपी बिंदू (singularity) निर्माण होतो. ही अवस्था कृष्णविवराच्या केंद्रस्थानी होत असल्याने तेथे भौतिक शास्त्रज्ञाचे नियम लागू शकत नाहीत. पेनरोज यांना या सिंग्युलॅरिटीचा शोध लावल्याबद्दल हा सर्वोच्च पुरस्कार दिला आहे.\nकृष्णविवरात काळ-अवकाश यांचा अस्त होतोच शिवाय त्यात प्रकाश देखील आपली करामत दाखवू शकत नाही. मात्र विवरांच्या कक्षेभोवती जे क्षेत्र असते त्याला ‘इवेंट होरायझन’ (event horizon) म्हणतात. तिथे प्रचंड प्रमाणावर वायू असतात. हे वायू आता अतिशय शक्तिशाली टेलिस्कोपद्वारे सापडू लागले आहेत. कृष्णविवरांच्या कक्षेभोवती लाल रंगाच्या वायूंची कडी आता दिसू लागली आहेत. शिवाय दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळतात किंवा त्यांचा संयोग झाल्यानंतर निर्माण होणारा ध्वनी ऐकता येऊ लागला आहे.\nमुळातले गणितज्ञ आणि नोबेल मिळाले भौतिक शास्त्राचे\nरॉजर पेनरोझ हे तर हाडाचे गणितज्ञ. त्यांना ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ डेनिस सीएमा यांच्यामुळे अॅस्ट्रोफिज़िक्सची गोडी लागली. सीएमा हे स्टीवन हॉकिंग यांचे सल्लागार होते. त्यांच्यामुळेच पेनरोझ आणि हॉकिंग भेटले आणि त्या दोघांनी अनेक वर्ष मूलगामी संशोधन केले.\nया जगप्रसिद्ध जोडगोळीने कृष्णविवरांची संकल्पना समजून घ्यायला दोन प्रकारच्या असामान्य एकसंधता सुचवल्या. त्यातील एक अवकाश सदृश एकसंधता (space-like singularity) जी फिरत्या कृष्णविवरांची संकल्पना दर्शवते. तर कालसदृश एकसंधता (time-like singularity) जी स्थिर कृष्ण विवरांची संकल्पना दर्शवते.\nपूर्वी शास्त्रज्ञ असे मानत की एखादा तारा त्याच्या अंत्यावस्थेत असतो, तेव्हा त्याच्या कृष्णविवराच्या निर्मितीला सुरुवात होते. मात्र त्याच्या चक्राकार गतीमुळे केंद्रापसारक शक्ती (centrifugal force) गुरुत्वाकर्षणाला छेड देत असामान्य एकसंधता निर्माण होऊ देत नसावी. या चुकीच्या अनुमानाला पेनरोझ आणि हॉकिंग यांनी छेद दिला.\nमात्र पेनरोझ आणि हॉकिंग यांच्या प्रमेयाने ठोसपणे सिद्ध केले की मृत तार्‍याचे कृष्णविवरात रूपांत��� होत असताना, एकदाचे इव्हेंट होरायझन तयार झाले की तिथे असामान्य एकसंधता दिसून येतेच.\nथोडक्यात, पेनरोझ यांनी भौमितीय आकृत्यांच्या आधारे मृत तार्‍याच्या कृष्णविवारात होणार्‍या रूपांतरची पूर्ण प्रक्रिया सिद्ध करून दाखवली.\nपेनरोझ यांचा नोबेल पुरस्कार आणि भारताचा हातभार\n१९५५ साली कलकत्त्यातील आशुतोष कॉलेजमध्ये शिकवणारे अमलकुमार रॉयचौधरी यांनी एक गणितीय समीकरण मांडले होते.\nआईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादातील काही किचकट संकल्पना समजून घेण्यासाठी त्यांनी हे समीकरण तयार केले.\nया समीकरणात त्यांनी काळ-अवकाश यांच्यातील वक्रता तसेच विचित्र बदल समाजवून देताना भौमितीय संकल्पनांचा वापर केला होता. त्यांच्या नावानेच हे समीकरण, रायचौधरी समीकरण (Raychaudhuri equation) म्हणून ओळखले जाते.\nरॉयचौधरी समीकरणाच्या आधारे दहा वर्षांनी पेनरोझ आणि स्टीवन हॉकिंग यांनी कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले.\nपुढे रॉयचौधरी हे कलकात्यातील प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये अध्यापक होते. रॉयचौधरी आणि पेनरोझ यांची भेट झाली नसण्याची शक्यता अधिक असली तरी एकेआर (AKR) म्हणजे अमलकुमार रॉयचौधरी यांना पेनरोझ फार मानतात. त्यांच्यावर रॉयचौधरी यांचा प्रभाव आहे हे पेनरोझ अभिमानाने सांगतात.\nडॉ. जयंत नारळीकर, डॉ. लागू आणि डॉ. रॉजर पेनरोझ\nपेनरोझ हे अनेकदा भारतात येऊन गेले आहेत. मुंबई आणि पुणे इथे त्यांनी अनेक व्याख्याने झाली आहेत.\nडॉ. जयंत नारळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एका वेगळ्या कारणाने गाजलेल्या व्याख्यानाची आठवण सांगितली.\nनेहमी आयुकाच्या ऑडिटोरियममध्ये पेनरोझ यांची व्याख्याने होत. मात्र १९९७ साली आयुकाने त्यांचे व्याख्यान ‘बाल गंधर्व’ येथे आयोजित केले होते. कारण शास्त्रीय व्याख्यान असले तरी जरा जास्त लोक येतील असे वाटले होते. प्रत्यक्षात ५००० लोक आले. अनेकांनी खूप आधी येऊन खुर्च्या पटकावल्या होत्या. लोकांनी इतकी गर्दी केली होती की डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. रॉजर पेनरोझ यांना लोकांतून वाट काढत पुढे जावे लागले.\nअनेकांना जागा न मिळाल्याने गडबड करणे सुरू केले. नारे द्यायला सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. पोलिस देखील आले.\nपेनरोझ यांचे व्याख्यान ऐकायला त्यादिवशी डॉ. श्रीराम लागू आले होते. ती अफाट न आवरणारी गर्दी आणि लोकांनी घातलेला गोंधळ पा���ून शेवटी डॉ. लागू यांनी प्रवेशाचे लोखंडी दार बंद करायला लावले. ते स्वत: त्या लोखंडी प्रवेशद्वारावर दोन्ही हात पसरून उभे राहिले आणि लोकांना त्यांनी चांगलेच दरडावले आणि खडसावले. त्यांनी उपस्थितांना सांगितले की तुम्ही पुणेकर आहात, तुम्ही अशी दांडगाई, आरडाओरड करून तुमचे नाव खराब करून घेता आहात. त्यानंतर प्रेक्षकांनी नारे देणे बंद केले.\nइकडे आतमध्ये आयोजकांनी तात्काळ निर्णय घेतला की व्याख्यानाचे चित्रीकरण केले जावे म्हणजे ते पुन्हा आयुकात दाखवता येईल. व्याख्यान पुन्हा बघायला मिळणार हे समजल्यावर गर्दी पांगली आणि पेनरोझ यांचे व्याख्यान सुरुळीत पार पडले.\nडॉ. नारळीकर आणि त्यांच्या पत्नी व गणितज्ज्ञ मंगलाताई यांनी ही आठवण सांगताना डॉ. लागू यांनी अक्षरश: स्पायडर मॅन किंवा आयर्न मॅन सारखा बचाव केला असे सांगितले.\nडॉ. पेनरोझ आणि डॉ. नारळीकर यांचं कार्यक्षेत्र एकच असले तरी ते समकालीन नव्हेत. मात्र दोघेही केंब्रिज येथे ज्ञानदान आणि संशोधनात मग्न होते.\n१९६६-१९६७ साली अॅडम्स प्राईझ केंब्रिजला जाहीर झालं होतं. त्यात प्रथम पुरस्कार डॉ. पेनरोझ यांना मिळाला. मात्र डॉ. नारळीकर आणि डॉ. स्टीवन हॉकिंग यांना दुसरा पुरस्कार विभागून दिला. एरवी कधीही दुसरा पुरस्कार दिला जात नसे, अशी माहिती मंगलाताई नारळीकरांनी दिली.\nपेनरोझ यांची अनेक शास्त्रातली मुशाफिरी आणि प्रभाव\nगणित, भौतिक शास्त्राबरोबरच डॉक्टर पेनरोझ यांना भूमिती, भौमितीय रचना यात विशेष रस आहे.\nविद्यार्थी दशेत त्यांनी डच चित्रकार- illusionist एश्चर यांच्या विलक्षण कलाकृती पाहिल्या. त्या पाहून त्यांनी विविध आकार आणि संरचना तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी ट्राय-बार (tri-bar) नावाचे त्रिमितीय भासणारे मात्र द्विमितीय असणारे त्रिकोण तयार केले.\nपुढे गणिती आणि भौतिक शास्त्रज्ञ असणार्‍या त्यांच्या वडलांबरोबर त्यांनी असा आगळावेगळा जिना तयार केला जो एकाचवेळी वर जातो आणि खालीही येतो.\nपेनरोझ यांनी तयार केलेल्या रचना बघून स्वत: एश्चर यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंग्स केली.\nकाल-अवकाश यांची गुण वैशिष्ट्ये शोधण्यासाठी अनेक गणिती मापके (tools) तयार करून पेनरोझ यांनी खगोलशास्त्राच्या रिसर्चला वेगळे परिमाण दिले. तसेच त्यांनी twistor theory देखील मांडली आहे. त्यात त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स आणि अवकाश आणि काळ यांची सांगड घातली आहे.\nगणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांच्यातील काही मूलगामी संशोधनाबरोबरच पेनरोझ यांना मानवी मन आणि जाणीव (mind and consciousness) यावर प्रश्न पडू लागले. अंतराळाला गवसणी घालणारे त्यांचं शास्त्रीय मन, तत्वचिंतनात, मन आणि जाणिवेच्या तळाशी जाऊन सखोल चिंतन करू लागलं. त्यावर त्यांनी मूलगामी विचार मांडले आहेत.\nशिवाय क्वांटम मेकॅनिक्सच्या काही नियमांचा सर्जनशील उपयोग करून त्यांनी माणसाच्या जाणिवेची निर्मिती कशी झाली असावी याचे काही सिद्धांत मांडले आहेत. ते म्हणतात की माणसाची विचार करण्याची प्रक्रिया ही अजिबात अल्गोरिदमिक (algorithmic) नाहीच त्यामुळेच मानवी मेंदू हा एखाद्या संगणकासारखा नाही.\nया मुद्द्यावर पेनरोज यांचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रातील संशोधकांशी तीव्र मतभेद आहेत.\nडॉ. पेनरोझ म्हणतात की माणसाची जाणीव ही समग्र आहे. ती गणितीय (computational) नक्कीच नाही. तरीही जर आपल्याला मेंदूचे गणितीय मॉडेल तयार करायचे असेल तर क्वांटम मेकॅनिक्सची मदत घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.\nनोबेलसह अनेक प्रतिष्ठतेचे पुरस्कार मिळालेले जिनियस, डॉ. पेनरोझ हे इंग्लंडमधील एका प्रतिथयश घराण्यातील आहेत. त्यांच्या घराण्यात अनेक कलाकार, शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडील हे मानसोपचार तज्ज्ञ तसेच वैद्यकीय अनुवंश शास्त्रज्ञ, गणिती, बालरोग तज्ज्ञ आणि बुद्धिबळाचे सैद्धांतिक अभ्यासक होते. त्यांचे आजोबा प्रसिद्ध कलाकार होते. त्यांचा एक भाऊ भौतिक शास्त्रज्ञ आहे तर दुसरा भाऊ चेस ग्रँडमास्टर आहे. त्यांची बहीण ही अनुवंश शास्त्रज्ञ आहे.\nलहानपणीची आठवण सांगताना पेनरोझ म्हणतात की गणित विषय त्यांना आवडत असे मात्र परीक्षेत मात्र त्यांना गणिते सोडवणे फार अवघड जाई. त्यांच्या शिक्षकांना ते माहीत होते. ते त्यांना जास्त वेळ देत असत.\nशिक्षकांमुळे पेनरोझ यांच्यातला गणिती घडत गेला व त्याने भौतिक शास्त्राला पडलेले एक कोडे सोडवून दिले.\nगायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.\n‘द ग्रेट सायलन्स’: सत्तेच्या निर्घृण दमनतंत्राची कहाणी\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T00:58:39Z", "digest": "sha1:GGARDY7TBC2X5BO66WCZE7776C3XDIPM", "length": 3913, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १३३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे १३३० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे १३१० चे १३२० चे १३३० चे १३४० चे १३५० चे १३६० चे\nवर्षे: १३३० १३३१ १३३२ १३३३ १३३४\n१३३५ १३३६ १३३७ १३३८ १३३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३३०‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३१‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३२‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३३‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३४‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३५‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३६‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३७‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३८‎ (२ क, १ प)\n► इ.स. १३३९‎ (२ क, १ प)\n► इ.स.च्या १३३० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n► इ.स.च्या १३३० च्या दशकातील जन्म‎ (१० क)\n► इ.स.च्या १३३० च्या दशकातील मृत्यू‎ (१० क)\n\"इ.स.चे १३३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०६:४९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:GilliamJF", "date_download": "2021-07-30T02:23:07Z", "digest": "sha1:IAW7R2OX2R2XQDF2OT4WTKM4CCXORVQA", "length": 9575, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य च��्चा:GilliamJF - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत GilliamJF, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन GilliamJF, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,७६६ लेख आहे व २०३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती म��ळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n०९:१७, १८ मार्च २०१५ (IST)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82)", "date_download": "2021-07-30T02:26:21Z", "digest": "sha1:ZHWKPMIPTN2RTCLZQSWMBGR52C76Z63E", "length": 4264, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देवांग गांधी (क्रिकेट खेळाडू)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nदेवांग गांधी (क्रिकेट खेळाडू)ला जोडलेली पाने\n← देवांग गांधी (क्रिकेट खेळाडू)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख देवांग गांधी (क्रिकेट खेळाडू) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसप्टेंबर ६ ‎ (← दुवे | संपादन)\nदेवांग गांधी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nकार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२००० ‎ (← दुवे | संपादन)\nदेवांग गांधी, क्रिकेट खेळाडू (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nदेवांग जयंत गांधी (पुनर्निर्देशित ���ान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/do-you-know-what-name-jaya-bachchan-teases-aishwarya-12323", "date_download": "2021-07-30T00:19:30Z", "digest": "sha1:C6AITELQZK6KQAIWFRGF3XP7U4N7XWYZ", "length": 3941, "nlines": 18, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "जया बच्चन ऐश्वर्याला कोणत्या नावाने चिडवतात माहितीयं का ?", "raw_content": "\nजया बच्चन ऐश्वर्याला कोणत्या नावाने चिडवतात माहितीयं का \nमुंबई: बॉलिवूमधील प्रसिध्द अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 73वा वाढदिवस आहे. जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या नंदा, अभिषेक बच्चन आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने देखील आपल्या सासूबाईंना शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात चांगले बॉडिंग आहे. एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्याला त्या कोणत्या नावाने चिडवतात ते सांगितलं आहे.\nजया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या सूनबाईला कशाप्रकारे चिडवत असतात हे सांगितलं होतं. ‘ऐश्वर्या एक आई म्हणून खूप काम करत असते. ती तिच्या जबाबदाऱ्या योग्य पध्दतीने पारही पाडते. मी कित्येकदा तिला चिडवत असते की आराध्या किती भाग्यवान आहे. तुम्ही कल्पना करु शकत नाही की, आराध्याकडे मिस वर्ल्ड ऐश्वर्यासारखी नर्स आहे’ असं जया यांनी म्हटले आहे. (Do you know by what name Jaya Bachchan teases Aishwarya)\nअभिनेते कबीर बेदी आत्मचरित्रामधून उलगडणार आयुष्य\nपुढे त्या म्हणाल्या, ऐश्वर्याने बाहेर जावून काम करायला सुरुवात करायला हवी. परंतु ती कोणावरही अवलंबून राहत नाही. खरतर ती खूप चांगली आहे. जया बच्चन यांनी कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये ऐश्वर्याचं खूप कौतुक केलं होतं. ‘’ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र ती बच्चन कुटुंबात उभी राहताना ती सर्वात शेवटी असते. उगाचचं ती पुढे-पुढे करत नाही. विशेष म्हणजे खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे,’’ असं त्या म्हणाल्या होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/chichghat-from-melghat-has-the-first-fully-vaccinated-village-in-maharashtra", "date_download": "2021-07-30T00:46:32Z", "digest": "sha1:SZ2MZQHOSWHAGSI724TFEXDCSFLKAYJW", "length": 7087, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मेळघाटनं करून दाखविलं, चिचघाट बनलं महाराष्ट्रातील संपूर्ण लसीकरण करणारं पहिलं गावं", "raw_content": "\nमेळघाटनं करून दाखविलं, चिचघाट बनलं महाराष्ट्रातील संपूर्ण लसीकरण करणारं पहिलं गावं\nअमरावती : मेळघाटमध्ये एक वेळ अशी होती की नागरिक गैरसमुजतीमुळे कोरोना लसीकरण करायला तयार नव्हते. मात्र, आता मेळघाताली एक गावाने ४५ वर्षांपेक्षा वरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकाविला आहे. गेल्या ६ मे रोजी चिखलदऱ्याच्या दुर्गम भागात वसलेले चिचघाट गावाने संबंधित वयोगटातील ११० नागरिकांना लसीकरण केले. तीन वर्षांपूर्वी देखील मेळघाटातील हरिसाल हे गाव महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव बनले होते.\nहेही वाचा: कोरोना चाचणी टाळून प्रवाशांची पळवापळवी, नागपूर स्टेशनवरील प्रकार\nचिचघाट पाठोपाठ बाहदरापूर आणि रुईफाटा या दोन गावांनी देखील लसीकरण पूर्ण केले आहे. या गावांमध्ये ४५ वर्षांवरील १४८ नागरिकांपैकी ८८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या परिसरात सुरुवात लशींचे डोस वाया जात होते. मात्र, आता आपल्या गावात लसीकरण शिबिर व्हावे यासाठी ग्रामस्थ स्वतः उत्सुकतेनं पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे देशात सर्वत्र लशींचा तुटवडा भासतोय तसाच तुटवडा मेळघाटमध्ये देखील आहे. या भागात कमी लोकसंख्या असली तरी दूरदूरपर्यंत लहान-लहान पाडे, वस्ती आहेत. तसेच या भागात कोरकू आदिवासी देखील राहतात. या भागात लसीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी आदिवासी बांधव लस घ्यायला तयार नव्हते. त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. तुमच्या गैरसमजांमुळे बाहेरच्या लोकांना तुमच्या हिस्स्याची लस मिळत आहे. ते लोक तुमची लसी पळवून नेत आहेत, अशाप्रकारे त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरकू आदिवासी लसीकरणाचे फायदे सांगणारा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो लोकांना दाखविण्यात आला. शेवटी लोक स्वतः लसीकरणासाठी येऊ लागले. तसेच आता ग्रामस्थ स्वतः लसीकरण शिबिरासाठी फोन करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/implement/fieldking/slasher-fkrstto-offset-type/", "date_download": "2021-07-30T02:16:57Z", "digest": "sha1:CONBWKZQIXQG5WJO6OT7ACHFLNAAL5ND", "length": 27358, "nlines": 172, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) Slasher, फील्डकिंग Slasher किंमत, वापर", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nस्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार)\nफील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार)\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nमॉडेल नाव स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार)\nप्रकार लागू करा Slasher\nशक्ती लागू करा 50-90 HP\nसर्वोत्तम किंमत मिळवा डेमो विनंती\nफील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) वर्णन\nफील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) खरेदी करायचा आहे का\nयेथे ट्रॅक्टर जंक्शनवर आपण स्वस्त किंमतीवर फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) मिळवू शकता. आम्ही मायलेज, वैशिष्ट्ये, कार्यप्रदर्शन, किंमत आणि इतर फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) संबंधित प्रत्येक तपशील प्रदान करतो.\nफील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) शेतीसाठी योग्य आहे का\nहोय, हे त्या क्षेत्रावर प्रभावी काम प्रदान करते जे फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) शेतीसाठी परिपूर्ण करते. हे Slasher श्रेणी अंतर्गत येते. आणि यात 50-90 HP इम्प्लिमेंट पावर आहे जे इंधन कार्यक्षम काम प्रदान करते. ही एक अंमलबजावणी आहे जी फील्डकिंग ब्रँड हाऊसमधून त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जाते.\nफील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) किंमत काय आहे\nट्रॅक्टर जंक्शनवर फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) किंमत उपलब्ध आहे. आपण फक्त आमच्यावर लॉग इन करू शकता आणि आपला नंबर नोंदवू शकता. त्यानंतर, आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ तुम्हाला फील्डकिंग स्लॅशर एफकेआरटीओ (ऑफसेट प्रकार) देऊन मदत करेल. पुढे, आपण आमच्याशी संपर्कात रहा.\nफील्डिंग स्लॅशर एफकेआरएसटीओ ही आधुनिक शेड्यूलिंग लोककलाइन्टिंग प्रोजेक्ट आणि उचित शेती आहे. फील्डिंग स्लॅशर एफकेआरएसटीटीओ (ऑफसेट प्रकार) सर्व विषय आणि तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. लँडस्केपिंग किंवा फील्डिंग स्लॅशर हे सर्व आवश्यक गुणधर्म आणि वैशिष्ट्ये आहेत ज्यात आपल्या शेतातील पर्यवेक्षणासंदर्भात वेळ आहे.\nफील्डिंग स्लॅशर एफकेआरएसटीटो (ऑफसेट प्रकार) वैशिष्ट्ये\nरोटरी स्लॅशरमध्ये एक भारी शुल्क गिअरबॉक्स आणि खडबडीत फ्रेम आहे, जो उंच आणि कडक वन्य गवत, नांगरलेली पेंढा आणि झुडुपे सारख्या उच्च लोड स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे. खाली नमूद केलेल्या सर्व फील्डकिंग स्लॅशर वैशिष्ट्य आणि वैशिष्ट्यांमुळे ही शेती अंमलबजावणी फायदेशीर आहे.\nउंच तण आणि लहान झुडूपांचा सामना करण्यासाठी हे पुरेसे शक्तिशाली आहे, तरीही पर्यायी मागील टायर्ससह बसवलेल्या हरळीच्या जागेवर एक समाधानकारक दंड कट देतात. स्केलपिंग कमीतकमी आहे.\nलँडस्केपींगसाठी फील्डिंग स्लॅशर एफकेआरएसटीटो (ऑफसेट प्रकार) कोणत्याही पॉईंट लिंकेजसह कोणत्याही ट्रॅक्टर प्रकारासह वेगवान आणि हेवी ड्यूटी अनुप्रयोगांसाठी डिझाइन केले आहे.\nसेफ्टी चेन शील्ड आणि गिअरबॉक्स सेफ्टी कव्हर वापरात असताना संपूर्ण सुरक्षा वाढवते.\nरोटरी स्लशरमध्ये कटिंगसाठी उलट स्टील ब्लेड असतात, ज्यामुळे ब्लेडचे एकूण आयुष्य वाढते.\nकोणत्याही कठोर ऑपरेटिंग स्थितीत दीर्घ, त्रास-मुक्त आयुष्यासह डिझाइन केलेले गीअरबॉक्स.\nफील्डिंग स्लॅशरचा वापर ऑफ-सेट स्थितीत केला जाऊ शकतो.\nफील्डिंग स्लॅशर एफकेआरएसटीटो (ऑफसेट प्रकार) किंमत\nफील्डिंग स्लॅशर किंमत अधिक माफक आणि बजेट अनुकूल आहे. सर्व अल्पवयीन आणि सीमांत शेतकरी फील्डकिंग स्लॅशर एफकेआरएसटीटीओ (ऑफसेट प्रकार) भारतात आरामात घेऊ शकतात. इतर ऑपरेटर आणि वापरकर्त्यांना देखील सर्वोत्तम ट्रॅक जँडक्शन फील्डिंग स्लॅशर किंमत मिळू शकते.\nहेवी ड्युटी स्प्रिंग लॉइडेड\nमध्यम ड्युटी स्प्रिंग लॉइडेड\nसर्व ट्रॅक्टर घटक पहा\n*माहिती आणि वैशिष्ट्ये ज्या तारखेला सामायिक केल्या आहेत त्या तारखेच्या आहेत फील्डकिंग किंवा बुडणी अहवाल आणि वर्तमान वैशिष्ट्ये आणि रूपांसाठी ग्राहकांनी जवळच्या फील्डकिंग डीलरला भेट दिली पाहिजे. वरील किंमती शोजरूम किंमत आहेत. सर्व किंमती आपल्या खरेदीच्या स्थिती आणि स्थानानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी कृपया रस्ता किंमत विनंती पाठवा क���ंवा जवळच्याला भेट द्या फील्डकिंग आणि ट्रॅक्टर डीलर\nट्रॅक्टरजंक्शन डॉट कॉम वरून द्रुत तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.gurupournima.com/2018/06/blog-post_21.html", "date_download": "2021-07-30T02:02:40Z", "digest": "sha1:WCJ25ZUDWWWXK5IKGTHL27O523XID36R", "length": 10927, "nlines": 80, "source_domain": "www.gurupournima.com", "title": "Gurupournima Festival, Mumbai त्रिविक्रम पूजन ~ Guru Pournima Utsav", "raw_content": "\nफोटो गॅलरी - १९९६\nफोटो गॅलरी - २००४\nफोटो गॅलरी - २००६\nफोटो गॅलरी - २००९\nगुरुवार, २१ जून, २०१८\nत्रिविक्रमपूजनाचे महत्त्व सांगताना दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२० मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात- ‘त्रिविक्रमाची पूजा, उपासना व कुठल्याही प्रकारची भक्ती करणे हा श्रद्धावानांना कुठल्याही पातळीवरील व कुठल्याही प्रकारचे अभाव, दैन्य व दुर्बलता दूर करण्याचा निश्‍चित मंगलदायी मार्ग आहे कारण त्रिविक्रम हा स्वत: ‘सगुण’ असून नव-अंकुर-ऐश्‍वर्यांनी खच्चून भरलेला आहे. हा त्रिविक्रम त्याच्या भक्तांना त्यांच्या त्रिविक्रमावरील श्रद्धेच्या व विश्‍वासाच्या चौपट फल देत राहतो.\nत्रिविक्रमाची उपासना अथवा पूजा ही केवळ ‘साकाराची’ किंवा पवित्र आकृतीची उपासना किंवा पूजा नाही, तर ती पवित्रतम व महादिव्य ‘सगुणाची’ उपासना आहे, गुणांची उपासना आहे, त्या गुणांचा लाभ घेण्यासाठी.\nत्रिविक्रमाचे पूजन करून श्रद्धावान भक्त स्वत:चे जीवन तर सुखी, तृप्त, समर्थ व मंगलमय करतातच, पण त्याचबरोबर ते श्रद्धावान इतरांचेही हितच करतात. स्वत:चे हित साधताना त्रिविक्रमाच्या भक्तांकडून कधीही इतरांना विनाकारण पीडा होत नाही, त्रिविक्रमभक्तांची नीति सदैव दृढ राहते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्रिविक्रमाचा उपासक हा आपोआप आदिमाता चण्डिका जगदंबेचा उपासक असतोच.\nअकारण कारुण्य, क्षमा व भक्तीचा स्वीकार हीच आद्य तीन पावले असणारा हा त्रिविक्रम त्याच्या श्रद्धावानाच्या सुखी व समर्थ जीवनाची मंगलमय आकृती घडवतो. हा त्रिविक्रम म्हणजे ह्या त्रिमितीतील (थ्री-डायमेन्शनल) जगात केवळ श्रद्धावानांसाठीच असणारा त्रिविध आधार आहे.’ (संदर्भ- तुलसीपत्र अग्रलेख क्र. ५२०)\nदैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र १४८३ मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध लिहितात -\n‘खरोखरच त्रिविक्रमाचा स्पर्श ज्याच्या बुद्धिला, मनाला किंवा तनुला एकदा तरी झाला आणि त्या व्यक्तिने तो भावस्पर्श भक्तीने किंवा पश्चात्तापाने किंवा चूक सुधारून स्वीकारला की त्या भक्ताचं जीवन म्हणजे सौंदर्याच��� खाणच बनते.’\nअशा या त्रिविक्रमाच्या तीन पावलंचे पूजन गुरुपौर्णिमेस श्रद्धावान करतात.\nमहत्त्वाकांक्षांची भरारी, पुरुषार्थ आणि वास्तवाचे भान ही त्रिसूत्री उचित रित्या सांभाळणारी व्यक्तीच\nयशस्वी होऊ शकते, यश पचवू शकते आणि यशाचा सुखाने उपभोगही घेऊ शकते.\nत्रिविक्रम स्वत:च्या तीन पदन्यासांमध्ये (अकारण कारुण्य, क्षमा आणि अनन्यभक्तीची स्वीकृति)\nअनन्यशरण असणार्‍या त्या श्रद्धावानाचे दुष्प्रारब्ध नष्ट करून त्याच्या जीवनात आनन्दवन फुलवतो.\n(तुलसीपत्र अग्रलेख क्रमांक ५१९) श्रद्धावान गुरुपौर्णिमेला श्री त्रिविक्रमाचे दर्शन घेतात, त्याची प्रार्थना\nकरून त्याला आपल्या जीवनात येण्यासाठी आवाहन करतात. आमच्या आयुष्यात सदैव ‘गुरुपौर्णिमा ’\nरहावी या भावाने श्रद्धावान गुरुपौर्णिमेस स्वेच्छेने त्रिविक्रमाचे पूजन करतात.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध कुठ्ल्याही प्रकारच्या भेट वस्तूंचा स्वीकार करित नाही. तरीही ज्या श्रद्धावानांना काही देण्याची इच्छा असल्यास ते श्रीअनिरुद्धांच्या कार्यासाठी दान (मदत) करू शकतात. इच्छुकांन्नी येथे क्लिक करावे\n‘ एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा कर्ता हर्ता गुरू ऐसा ’ भारतीय संस्कृतीत ‘ गुरुपौर्णिमा ’ उत्सवाला अन्यनसाधारण महत्त्व आहे . आषाढ म...\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांकडून कधीच कुठल्याही प्रकारची गुरुदक्षिणा, भेटवस्तू, ग्रीटींग कार्ड, फळे, हार, मिठाई, पैसे इ. काहीही स्वीकार...\nसद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि सलग्न संस्थेतर्फे दरवर्षी ‘गुरुपौर्णिमा’ उत्सवपर्व मोठ्या उत्साहात सा...\nश्री अनिरुद्ध चलिसा पठण\nफोटो गॅलरी - २००९\nफोटो गॅलरी - २००६\nफोटो गॅलरी - २००४\nफोटो गॅलरी - १९९६\nफोटो गॅलरी - १९९६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-LCL-t20-series-today-is-england-india-second-match-5916355-NOR.html", "date_download": "2021-07-30T02:20:37Z", "digest": "sha1:7UKRNHCPRP3UTHOXARCIB663CW3TYHTV", "length": 4793, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "T20 Series: today is England- India second match | T20 Series: भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना अाज रंगणार; सलग मालिका विजयाचा टीम इंडियाचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बात��्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nT20 Series: भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना अाज रंगणार; सलग मालिका विजयाचा टीम इंडियाचा दावा\nलंडन- अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ अाता इंग्लंड दाैऱ्यात अाठवडाभरात सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी सज्ज झाला अाहे. सलामीच्या वनडेतील विजयाने टीम इंडिया जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसरा वनडे सामनाही जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. यातील विजयाने टीम इंडियाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेता येईल. तसेच टी-२० पाठाेपाठ अाता वनडे मालिकाही अापल्या नावे करता येईल. नुकतीच भारतीय संघाने यजमानांविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली. हा पराक्रम भारताने गत रविवारी गाजवला.\nराेहित, कुलदीपवर सर्वांची नजर\nकुलदीप यादव अाणि राेहित शर्माचे सलामीच्या विजयात माेलाचे याेगदान राहिले अाहे. त्यामुळेत अाता पुन्हा एकदा दर्जेदार कामगिरी करताना टीम इंडियाचा मालिका विजय निश्चित करण्याचा या दाेघांचा प्रयत्न असेल. राेहितने नाबाद १३७ धावांची खेळी केली. कुलदीपने ६ विकेट घेतल्या.\nभारत : काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, धाेनी, कार्तिक, रैना, हार्दिक , कुलदीप, यजुवेंद्र चहल, श्रेयस, सिद्धार्थ काैल, अक्षर, उमेश, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर.\nइंग्लंड : माेर्गन (कर्णधार), जेसन राॅय, जाॅनी बैयरस्ट्राे, जाेस बटलर, माेईन अली, ज्याे रुट, बाॅल, डेव्हिड मालान, लिम प्लंकेट, बेन स्टाेक्स, अादिल रशीद, डेव्हिड व्हिल्ली, मार्क वुड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/aurangabad-khavdya-hill-live-sucide-video-update-fi-mhmg-470065.html", "date_download": "2021-07-30T02:20:06Z", "digest": "sha1:QN3TBA42O7DMBGW4SLRUGAGWHNKASYDJ", "length": 6007, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video– News18 Lokmat", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video\nही दृश्य ह्रदयाचा ठोका चुकविणारी आहेत\nही दृश्य ह्रदयाचा ठोका चुकविणारी आहेत\nऔरंगाबाद, 6 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून आपण आत्महत्येच्या अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र औरंगाबादमधील हा व्हिडीओ तुमच्या काळजाचा ठोका चुकविणारा आहे. खवड्या डोंगरावर पुन्हा आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाईट म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी या डोंगरावर आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. हा तरुण डोंगराच्या कोपऱ्यावर बराच काळ उभा होता.\nऔरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video pic.twitter.com/uCc7IWqKEv\nतर दुसरीकडे रस्त्याच्या दिशेने काही जण मोबाइलमधून व्हिडीओ शूट करीत होते. काही सेकंदाच्या अंतराने अचानक तरुणाने डोंगरावरुन उडी घेतली. त्याचा व्हिडीओ समोर आल्याने मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिसांकडून त्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. या तरुणाने आत्महत्या का केली, यावेळी त्याच्यासोबत कोणी होतं का याचाही तपास घेतला जाणार आहे. मात्र अशा प्रकारे हा व्हिडीओ दुर्देवी आहे. यानंतर पुन्हा एकदा या तरुणाला वाचविण्यासाठी कोणीच पुढं आलं नसल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. लॉकडाऊनदरम्यान आर्थिक चणचणीतून अनेकांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय नैराश्यातूनही आत्महत्येचं पाऊल उचलल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आलं आहे. सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत.\nऔरंगाबादमध्ये तरुणाने खवड्या कड्यावरुन मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा Live Video\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mage-valun-pahtana", "date_download": "2021-07-30T01:18:52Z", "digest": "sha1:O3ZU77VEQ2RUCP44LJCY6HTGV7PDCLP3", "length": 30427, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मागे वळून पाहताना… - द वायर मराठी", "raw_content": "\nअण्णांच्या आंदोलनात संघपरिवाराचा फॅसिझम सहज घुसला, तो एका व्हायरस सारखा पसरला. या व्हायरसमुळे अण्णांमध्ये स्फुरण चढले ते थेट संसदीय लोकशाहीला आव्हान देऊ लागले. लोकपालची मागणी हे तर ठळक उदाहरण होते. एका प्रकारे देशात हुकुमशहा आल्यास तो देशाला सरळ करेल असे वातावरण तयार केले जाऊ लागले. या वातावरणात मोदी सहजच शिरले. त्यांनी गुजरात मॉडेलच्या थापा मारल्या व स्वत:ची विकासपुरुष अशी प्रतिमा करत आपल्या ‘हिंदू प्रेषित’ या प्रतिमेत तिला चपखलपणे बसवले. नंतर मोदींनी २०१५ ते २०१९ या चार वर्षात ‘हिंदू राष्ट्रवाद’ मिसळवला आणि त्या भरवशावर त्यांचे राज���ारण सुरू आहे.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\n‘डॉ. मनमोहन सिंग एक वादळी पर्व’ हे माझे पुस्तक पाच वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१४मध्ये प्रसिद्ध झाले होते. वास्तविक हे पुस्तक मार्च २०१४मध्येच तयार झाले होते पण संपादकीय संस्करण व अन्य काही अडचणींमुळे हे पुस्तक प्रसिद्ध होण्यास थोडा विलंब झाला. हे पुस्तक िलहून झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. डॉ. मनमोहन सिंग हे स्वत: भ्रष्टाचारी नाहीत ते सभ्य, सुसंस्कृत आहेत पण त्यांच्या डोळ्यादेखत भ्रष्टाचार सुरू असताना ते सोनिया-राहुल गांधी यांच्या दबावामुळे मौन बाळगून होते, त्यांच्याच दुसऱ्या टर्ममध्ये २००९-१४ दरम्यान, राष्ट्रकुल घोटाळा, स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळ्यासारखे हजारो कोटींचे घोटाळे झाले आणि त्यांनी देशाला लुटू दिले, अशा व्यक्तीच्या राजकीय क्षमतांवर तुम्ही कसे पुस्तक लिहू शकता असा प्रश्न काहींचा होता. काही जण, मोदी एवढे पॉवरफूल व्यक्तिमत्व असताना त्यांचा विषय टाळून तुम्ही प्रतिमा मलीन झालेल्या, राजकारणात झाकोळत चाललेल्या पंतप्रधानाचा विषय का निवडला असा प्रश्न विचारत होते. काही मित्र त्यावेळी अण्णा-केजरीवाल यांचे भ्रष्टाचाराविरोधातले आंदोलन, मोदींचे गुजरात मॉडेल व त्यांच्या प्रचारतंत्राने इतके भारून गेले होते की डॉ. मनमोहन सिंग या ‘खलनायका’वर पुस्तक लिहून ते काँग्रेसचे समर्थकही घेणार नाहीत असे चेष्टेत म्हणतं. पण माझे हे पुस्तक लिहिण्यामागे दोन दृष्टीकोन होते. एक म्हणजे, २०१३ ते २०१४ या काळात भारतीय राजकारण सर्वांगाने व्यापून घेणारे नरेंद्र मोदी हा विकासाचा खरा चेहरा नसून तो विद्वेषाचा-विखाराचा फॅसिझमचा चेहरा अाहे आणि तो वेळोवेळी आपली नखे सत्तेवर येताच बाहेर काढेल, असे मला सांगायचे होते. शिवाय मोदींचे बहुमताने सत्तेवर येणे, त्यांनी सत्तेवर यावे म्हणून मीडिया- अमेरिका-इस्रायलने मदत करणे, देशातील बहुसंख्य कॉर्पोरेट कंपन्या, लॉबीस्टांनी त्यांच्या प्रचारावर वारेमाप खर्च करणे, उच्च व मध्यम स्तरातल्या मध्यमवर्गाने त्यांना मसिहा म्हणून डोक्यावर घेणे हे वातावरण आधुनिक, सहिष्णु भारतापुढे एक मोठे राजकीय संकट असून तो आर्थिक विकासासही मोठा अडथळा ठरेल असे माझे म्हणणे होते. दुसरा मुद्दा होता, तो हा की, डॉ. मनमोहन सिंग यांची सत्ता खिळखिळी करण्यामागे केवळ भाजप-संघपरिवार किंवा अण्णा हजारे सामील नव्हते तर त्यात एक मोठी इस्टॅब्लिशमेंट सामील होती. त्यात प्रशासन होते, न्यायालये होती, लष्करातील काही घटक होते. आजी-माजी नोकरशहा होते. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ असंतुष्ट नेते होते, अमेरिका-इस्रायल होता, मीडिया होता. या सर्वांचे प्रयत्न एका दिशेने, शिस्तबद्ध होते. ते पुढे सिद्धच झाले. ज्या नोकरशाहीने डॉ. मनमोहन सिंग सरकारमधील कथित घोटाळे मीडियाला दिले. त्या नोकरशाहीचे उपकार मोदींनी सत्तेवर आल्यानंतर फेडले व आस्तेआस्ते ही व्यवस्थाच आपल्या ताब्यात घेतली. पुढे डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर तुटून पडणारा मीडियाच विकत घेतला. संपादक बदलले, पत्रकारितेला मोडीत काढले. देशातल्या सर्व लोकशाही संस्था मोडकळीस आणल्या. पुरोगामी, सेक्युलर, बुद्धीवादी, विचारवंतांना देशद्रोही ठरवले गेले. त्यांना व्यवस्थेच्या बाहेर फेकून दिले. संसदेला पार निष्प्रभ करून टाकले. डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वत:वरची अश्लाध्य भाषेतील टीका झेलत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा जपण्याचे, संसदीय परंपरांचे पालन करण्याचे, विरोधी पक्षांशी संवाद साधण्याचे, देशाचा पोत लोकशाही स्वरुपाचाच राहील यासाठी जेवढे प्रयत्न केले, त्याच्या एक दशांशही प्रयत्न मोदींनी केले नाहीत. आपल्या भोवती राजकारण फिरेल, आपणच सगळ्यांच्या केंद्रबिंदू राहू अशी व्यवस्था मोदींनी केली. यात दुमतही आढळत नाही.\n‘डॉ. मनमोहन सिंग एक वादळी पर्व’ या पुस्तकाचे लेखन दोन-अडीचवर्षे सुरू होते. त्यावेळी अण्णा आंदोलनाला वेग आला होता व त्याने देशाच्या कानाकोपऱ्यात, समाजातल्या सर्वच थरात काँग्रेसविषयी संताप निर्माण केला होता. पण या आंदोलनामागे संघपरिवार आहे हे काही दिवसात स्पष्ट झाल्याने अशा आंदोलनातून संघपरिवाराचे नेमके हेतू काय आहेत हे लक्षात येऊ लागले. ती उकल सविस्तरपणे पुस्तकात करता आली.\nभारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आजपर्यंत अनेक पक्षांनी रस्त्यावर, संसदेत खेळली आहे त्याने अनेक राजकीय उलथापालथीही झालेल्या आहेत पण अण्णांच्या आंदोलनात संघपरिवाराचा फॅसिझम सहज घुसला, तो एका व्हायरस सारखा पसरला. या व्हायरसमुळे अण्णांमध्ये स्फुरण चढले ते थेट संसदीय लोकशाहीला आव्हान देऊ लागले. लोकपालची मागणी हे तर ठळक उदाहरण होते. एका प्रकारे देशात हुकुमशहा आल्य���स तो देशाला सरळ करेल असे वातावरण तयार केले जाऊ लागले. या वातावरणात मोदी सहजच शिरले. त्यांनी गुजरात मॉडेलच्या थापा मारल्या व स्वत:ची विकासपुरुष अशी प्रतिमा करत आपल्या ‘हिंदू प्रेषित’ या प्रतिमेत तिला चपखलपणे बसवले. नंतर मोदींनी २०१५ ते २०१९ या चार वर्षात ‘हिंदू राष्ट्रवाद’ मिसळवला आणि त्या भरवशावर त्यांचे राजकारण सुरू आहे.\nआज २०१९चे लोकसभा निवडणुकांचे वातावरण पाहिले तर मोदींची प्रचारातील अगतिकता लक्षात येते. २०१४मध्ये त्यांना सापडलेले राजकारणाचे बेरिंग २०१९मध्ये सापडताना दिसत नाहीत. आपण काय काम केले याचा लेखाजोखा ते मतदारांपुढे मांडताना दिसत नाहीत. ते आजही काँग्रेसच्या ७० वर्षाच्या राजकारणावर टीका करताना दिसतात. त्यामुळे मोदींच्या अशा वर्तनाने त्यांना पाठिंबा देणारा मोठ्या प्रमाणातला मध्यमवर्गही सैरभैर झाला आहे. म्हणून २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार नाही असेही म्हटले जाऊ लागले आहे.\nअनेकांना आठवत असेल, मे २०१४मध्ये मोदी सत्तेवर आले तेव्हा बहुतांश राजकीय विचारवंतांनी, पत्रकारांनी व समाज शास्त्रज्ञांनी, आजच्या २१व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे म्हणजे, मोदींचा विजय ‘देशाचे स्वातंत्र्यादरम्यान असलेले सॉफ्टवेअर ६० वर्षांनी पूर्णपणे ‘रिबूट’ करणारा’ असल्याचे म्हटले होते. इंग्रजी वर्तमानपत्रांनी ‘इंडिया रिबूट’, ‘इंडिया-2’ असे मथळे छापले होते. त्यांच्या मते ‘रिबूट’ म्हणजे देश सर्वार्थाने ताजातवाना, स्वच्छ, होईल. कुणा अल्पसंख्याक समूहाचे लाड चालणार नाहीत, परदेशातला अब्जावधी रुपयांचा काळा पैसा देशात येईल, देशाचे दरडोई उत्पन्न वाढेल, शेतीला सुगीचे दिवस येतील, शेतमालाला दुप्पट भाव मिळेल, औद्योगिक प्रगती होईल, गरीबी नष्ट होईल, भ्रष्टाचाराला वेसण बसेल, जगाला हिंदू धर्माची ताकद लक्षात येईल वगैरे वगैरे. या मंडळींची अशी भविष्यवाणी किती वृथा होती हे आता पाच वर्षे झाल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते.\nत्या उलट डॉ. मनमोहन सिंग यांची २००४ ते २०१४ दरम्यानची अनेक धोरणे व त्यांचे परिणाम प्रत्यक्षात दिसू लागले आहेत. (मोदींनी यूपीए सरकारची कित्येक धोरणे कॉपी-पेस्ट केलेली दिसून आली.) त्यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत देशातील सुमारे ३० कोटी गरीब वर्ग दारिद्र्य रेषेच्या वर आल��� आहे व हा वर्ग कनिष्ठ मध्यमवर्गाकडे वाटचाल करताना दिसतोय. अगदी मोदी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरूनही हे सरकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कामगिरीएवढीही प्रगती करू शकलेले नाही, हे आता एव्हाना स्पष्ट झालेले आहे. म्हणून मोदी २०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रचारात आपण मतदारांपुढे काय दावे केले होते आणि प्रत्यक्षात मतदारांना काय दिले याचाही लेखाजोखा मांडताना दिसत नाही. त्यांनी एकही जाहीर पत्रकार परिषद घेतलेली नाही.\nज्या पत्रकारांना मुलाखती देतात ते पत्रकार मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारत नाही. उलट डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या १० वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बऱ्याच पत्रकार परिषदा घेतल्या. मुलाखती दिल्या. भाषणे दिली. त्यांची अखेरची पत्रकार परिषद तर गाजलीच होती. ‘मीडिया नव्हे तर या देशाचा इतिहास माझ्या कामाची दोन ओळीत दखल घेईल’, असे त्यांनी म्हटले होते. मोदींच्या वर्तनात डॉ. सिंग यांच्याएवढी शालिनता, मोक‌‌ळेपणा, पारदर्शीपणा, चांगुलपणा दिसत नाही, हे लोकांना कळून चुकले आहे. ‘प्रतिमांचे युद्ध’ या प्रकरणात हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन करून मोदी सत्तेवर आले खरे पण मोदींच्या कामगिरीचे मूल्यमापन डॉ. सिंग यांच्या कामगिरीवर होऊ लागल्याने एक भलताच पेच उजव्या विचारवंतांपुढे आलेला दिसून येतो.\nराजकीय दृष्ट्या २०१२ ते २०१४ हा काळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पुढे कसोटीचा काळ होता. कारण या काळात देशात अफवांचे एक वेगळे राजकारण सुरू झाले होते. अफवांच्या राजकारणाचा उद्देश समाजात एक प्रकारचा आर्थिक असंतोष निर्माण करणे व तो दीर्घकाळ कायम राहिल यापद्धतीने व्यवस्थेपेक्षा व्यक्तीविरोधात सातत्याने प्रचार करत राहणे व त्याची प्रतिमा मलिन करणे असा असतो. अफवा या इतिहासालाही आपल्यात अलगद ओढून घेत असतात. इतिहासातील बऱ्या-वाईट घटनांचे वर्तमानाशी तुलना करून प्रतिमेवर हल्ले करण्याचे हे तंत्र असते. भाजपला केवळ प्रिंट-टीव्ही मीडिया नव्हे तर सोशल मीडियासारखे अस्त्र सापडले आणि या माध्यमातून त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलीन करण्याची एकही संधी सोडली नाही. १९९१च्या ज्या आर्थिक संकटांतून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला वर काढले तेच संकट २० वर्षानंतर देशावर पुन्हा घ��ंगावत आल्याचा प्रचार भाजपने सुरू केला. २० वर्षांची भारताची ‘ग्रोथ स्टोरी’ हा इतिहास झाला आहे इथपासून अर्थव्यवस्थेला अर्धांगवायू झाला आहे असेही भाजपने चित्र उभे केले. या प्रतिमा मलिन मोहीमेत अण्णा व केजरीवाल होते पण या दुकलीच्या दोन अडीच वर्षांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मोदी हे अदृश्य (Invisible Man) म्हणून काम करत होते. अण्णा-केजरीवाल यांनी मध्यमवर्गात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात जो संताप-राग उत्पन्न केला त्याचे सर्व श्रेय मोदींनी गुजरातचा विकास पुरुष म्हणून लाटले व स्वतःची मसिहा, सुपरमँन अशी प्रतिमा निर्माण केली. या सर्व घडामोडींची मांडणी, त्याची मीमांसा मला पुस्तकात करता आली.\n‘डॉ. मनमोहन सिंग-एक वादळी पर्व’ या पुस्तकाचा उत्तरार्ध लिहावा लागेल याची मनाशी खुणगाठ बांधली होतीच आणि ती संधी मोदींच्या पाच वर्षाच्या कामगिरीने मिळाली. सर्जिकल स्ट्राइक, जीएसटी, चीन-अमेरिका-पाकिस्तान- सार्क देशांशी संबंध, देशाची आर्थिक-सामाजिक धोरणे हे मुद्दे मागच्या डॉ. मनमोहन सिंग सरकारशीही संबंधित असल्याने या मुद्द्यांची मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी उचललेल्या पावलांशी सांगड घातली. हे मूल्यमापन महत्त्वाचे ठरले. या काळात माझे मित्र आशय गुणे यांची मदत मिळाली त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी २०१४ ते २०१८ या काळातले राजकीय, आर्थिक-सामाजिक वातावरण लिहिण्यास तयारी दाखवली. त्यांची काही प्रकरणे समाविष्ट करून हे पुस्तक गेल्या वर्षी इंग्रजीत Dr. Manmohan Singh – A Tempestuous Tenure या शीर्षकाखाली बाजारात आणले. त्यातून मोदी सरकारच्या अनेक धोरणांची तपशीलवार चर्चा केली. या दोन्ही पुस्तकांना राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांनी, राजकारणाशी स्वत:ला जोडून घेणाऱ्या अनेक वाचकांनी, तरुणांनी, मोदींबाबत भ्रमनिरास झालेल्या अनेकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. अफवा, खोटा प्रचार, खोटी माहिती याला आपण कसे बळी पडलो याची कबुली आज अनेकजण देताना दिसतात. हे आमच्या अल्प प्रयत्नांना यश म्हणावे लागेल.\nसुजय शास्त्री, ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.\nराजकारण 1004 'PM Narendra Modi' 23 ‘इंडिया रिबूट’ 1 ‘इंडिया-2’ 1 Dr. Manmohan Singh - A Tempestuous Tenure 1 Narendra Modi 265 अण्णा आंदोलन 1 अमेरिका 11 अमेरिका-इस्रायल 1 कॉर्पोरेट कंपन्या 1 गुजरात मॉडेल 1 चीन 13 जीएसटी 1 डॉ. मनमोहन सिंग 2 पाकिस्तान 16 भ्रष्टाचार 4 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 5 विद्वेष 1 संघ 7 सर्जिकल स्ट्राइक 1 सार्क 1\nजेटलींची राजीव गांधीना क्लीन चीट \nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1965", "date_download": "2021-07-30T01:10:20Z", "digest": "sha1:2XWMSJGYONBCQ4SAT6ZKMG4FCLG7I73E", "length": 16734, "nlines": 147, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "अखेर बलात्कारी डॉ. आकाश जीवने यांचे निलंबन, – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > अखेर बलात्कारी डॉ. आकाश जीवने यांचे निलंबन,\nअखेर बलात्कारी डॉ. आकाश जीवने यांचे निलंबन,\nजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी केले निलंबित \nकोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन डॉ. आकाश जीवनें हे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकल्या नंतर\nसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे चांगलेच महागात पडले असून अखेर या मुजोर डॉक्टर चे निलंबन करण्यात आले व विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले असल्याची माहिती आहे.\nसविस्तर माहिती नुसार डॉ आकाश रामदास जीवने, वौद्यकीय अधिकारी, गट -अ (वर्ग -2)प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, जि. चंद्रपूर यांना एका महिलेला अंघोळ करताना गुप्तपणे ��ग्न अवस्थेतील मोबाईलवर फोटो काढून व फिर्यादी मुलीला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून सदर महिलेचे जुडलेले लग्न मोडले आशा आशयाची 28/ 13/2019 ला पोलीस स्टेशन कोरपना येथे भादंवि कलम 276,376(2)(n) व माहिती तंत्रज्ञान( सुधारणा ) अधिनियम 2008 अंतर्गत कलम 68 अन्वय 48 तासापेक्षा अधिक काल पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते.\nत्यानंतर डॉ. जीवने यांनी आपल्या विरुद्ध या फौजदारी गुन्ह्याबतचे प्रकरण न्यायाधीन असून या 15/01/2020 पासून जमानतीवर असून 17 /01/2020 पासून रुजू होण्यास प्रकरणाबाबत 17/01/2020 लाच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन विनंती अर्ज सादर केला होता.\nपरंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व अपील ) नियम 1979 मधील भाग 1 सवसाधारण (4) निलंबन (2) (अ) या शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉ. जिवने यांचे गैरशिस्त वर्तणूक संबंधाने त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करत त्यांची नारंडा येथून पदस्थापना आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तात्काळ अंमलबजावणी स्वरूपाने आदेश क्रमांक /आरोग्य /स्था-1/1213/2020 दिनांक 12/02/2020 रोजी आदेश पारित केले होते.\nपरंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉ. जीवने यांनी आदेश मिळाला नसल्याची बतावणी करीत अधिकाऱ्यांविरुद्ध मुजोरी सत्र सुरु केले होते. सादर गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (सेवा -4ब ),मंत्रालय मुंबई यांना पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर डॉ. एस. के. जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या मार्फत डॉ. जीवने यांच्या 28/12/2020 पासून निलंबनाचे आदेश पारित केले असून विभागीय चौकशी चालू करण्यात येऊन चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची नारंडा येथून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.\nतात्काळ स्वरूपात डॉ. जिवने यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असून या संबंधात संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेशही आरोग्य सेवा आयुक्त श्री. विश्वास कुमावत यांनी उपसंचालक, नागपूर यांना दिले आहेत.\nत्यानतंर विषेश म्हणजे उपसंचालकांनी दिलेल्या निलंबन व बदली याही आदेशाची अहवेलना हो�� नये म्हणून आदेश पोहोचताच आदेशाची पोचपावती लेखी स्वरूपात 3 प्रतीत जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यालयात सादर करण्याचेही वेगळे पत्र काढून उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.\nचंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कोळसा टाल व वे -ब्रिज पोलिसांच्या रडारवर \nएफ.ई एस गर्ल्स महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन कार्यक्रम सपन्न\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा ��्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2559", "date_download": "2021-07-30T01:16:35Z", "digest": "sha1:ABZYM3HBE7S6ZMAG4F7DDJJNYXR2TG3E", "length": 14194, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "ब्रेकिंग न्यूज :-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय होणार उद्या जाहीर ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > ब्रेकिंग न्यूज :-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय होणार उद्या जाहीर \nब्रेकिंग न्यूज :-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय होणार उद्या जाहीर \nगोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन समितीची परीक्षांसदर्भात राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन सभा सम्पन्न \nराज्यपालांची सर्व विद्यापीठ कुलगुरू सोबत विडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार उद्या चर्चा \nगोंडवाना विद्यापीठाने राज्यात प्रथमच विडिओ कॉन्फरन्स द्वारे व्यवस्थापन समितीची ऑनलाईन सभा यशस्वीपणे घेतली असून टाळेबंदीत परीक्षा संदर्भात वाद झाल्यास प्रथम व द्वितीय वर्षाच्या लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर घेण्याबाबत तथा अंतिम वर्षाची परीक्षा (विद्यापीठाने घेण्याबाबतची सकारात्मक चर्चा या सभेत झाली.\nगोंडवाना विद्यापीठाशी संलग्न २१० महाविद्यालय बंद आहेत. या अंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी व्यवस्थापन समितीची अनिलाईन सभा श���िवारी दुपारी ३ वाजता घेणार असल्याची माहिती पत्राहारे समितीच्या सदस्यांना दिली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन वाजता कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी ही ऑनलाईन सभा घेतली. ऑनलाईन सभेत व्यवस्थापन समितीचे २२ पैकी १७ सदस्यांची उपस्थिती होती.\nसदस्यांनी त्यांच्या लॅपटॉप मध्ये zoom miting app च्या माच्यभातून चर्चा केली. टाळेबंदी १ मेपर्यंत बाढल्यास महाविद्यालय स्तरावर प्रथम व द्वितीय वर्षाची लेखी तथा प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली व १५ मेपर्यंत आणि त्यानंतरही तो ३० मे पर्यंत लॉक डाऊन वाढल्यास परीक्षा अशाच महाविद्यालय स्तरावर घेण्याचा निर्णय होणार असल्याचे चर्चेतून समोर आले.\nगोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा सोबतच राज्यातील अनेक विद्यापीठाच्या परीक्षेचा प्रश्न सुद्धा असल्याने राज्यपाल ७ एप्रिल रोजी विडिओ कॉन्फरन्स द्वारे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूशी ऑनलाईन संवाद साधून विद्यापीठाचे विविध विषयावर चर्चा करून विद्यापीठाच्या परीक्षेचा अंतीम निर्णय होणार आहे.\nआनंदाची बातमी :- आनंदवन संस्थेतर्फे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सॅनिटायझर आणि फेसमास्कचे शासनाला पुरवठा \nखळबळजनक :-39 वर्षीय चंद्रपूरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sindhudurga/minister-and-shiv-sena-leader-uday-samant-has-taunt-bjp-mp-narayan-rane-a642/", "date_download": "2021-07-30T02:15:28Z", "digest": "sha1:RDMF5GWEPKT4G3AO3JHIY3I4Z6SE3IPP", "length": 19979, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर...' - Marathi News | Minister and Shiv Sena leader Uday Samant has taunt to BJP MP Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २६ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n'शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर...'\nमंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे आणि भाजपाला टोला लगावला आहे.\n'शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर...'\nसिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane)यांना मंत्रिपद मिळण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. मराठा नेतृत्व, येऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लक्षात घेता भाजपा त्यांना संधी देईल, अशी शक्यता आहे वर्तविण्यात येत आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांवर आता शिवसेनेनही प्रतिक्रिया दिली आहे.\nमंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले की, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना ज्यांच्या नेतृत्वात काम करते असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व अख्ख्या जगाला दिसलेलं आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे, असं उदय सामंत यांनी सांगितले.\nसिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत पुढे म्हणाले की, देशातील सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज आहे, असा टोला देखील उदय सामंत यांनी नारायण राणे आणि भाजपाला लगावला आहे.\nगेल्या आठवड्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली. यात राणेंचे नाव महाराष्ट्रातून आघाडीवर आहे. राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. राणेंबरोबरच साताऱ्याचे खासदार उदयनराजे, गोपिनाथ मुंडेंच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे, भारती पवार आदी नावेही महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nनारायण राणेंसाठी देवेंद्र फडणवीसांचा शब्द\nमराठा आरक्षणाचा विचार केला तर राणेंबरोबर उदयनराजेंचेही नाव मंत्रिपदासाठी तितकेच सक्षमपणे पुढे येऊ शकते. प्रितम मुंडे या मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करतात. या समाजाचेही आरक्षणासह इतर प्रश्‍न चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांचाही मंत्रिपदावरचा दावा कमजोर मानता येणार नाही. एकूणच नारायण राणेंचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ���ांनीही त्यांच्यासाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे.\nटॅग्स :Narayan RaneUday SamantShiv SenaBJPCentral Governmentनारायण राणे उदय सामंतशिवसेनाभाजपाकेंद्र सरकार\nपुणे :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नाव असलेली बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर\nभारतीय जनता पार्टीची एक छत्री दुरूस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या टवाळीची भरपाई केली ...\nराजकारण :काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा\nशिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...\nराजकारण :रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच; ‘ते’ शिवसैनिक पोहोचले ‘वर्षा’वर\nराड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ...\nसंपादकीय :संपादकीय: सरकारी जाळ्यात चिमणी\nमाहिती तंत्रज्ञान कायद्याचे ७९ वे कलम सोशल मीडिया कंपन्यांना एक वेगळे कायदेशीर संरक्षण देते. त्यानुसार या माध्यमांवर टाकलेल्या मजकुराची जबाबदारी कंपनीची नव्हे, तर संबंधित व्यक्तीची असते. कंपनीला अशा मजकुराचे प्रकाशक मानले जात नाही. ...\nराष्ट्रीय :PM मोदी अन् CM चौहान यांच्यात अंतर का वाढलं\nचौहान यांच्या दिल्ली दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरुन चांगलच राजकारण सुरू आहे. काँग्रेसकडून या भेटीचे फोटो व्हायरल करुन चौहान यांना डिवचण्यात येत आहे. ...\nपुणे :पुणे महापालिकेत 'प्रॉपर्टी' विक्रीच्या निर्णयावरून राजकारण तापलं; सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादीत जुंपली\nपंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा राष्ट्रवादीचा आरोप तर भाजपकडूही जोरदार पलटवार ...\nसिंधुदूर्ग :Sindhudurg Flood: सावंतवाडी तालुक्यात पूराच्या पाण्याचा धुमाकूळ; लोक झोपेत असताना बाजारपेठांत पाणी घुसले\nFlood in Sawantwadi Taluka: झाराप पत्रादेवी मार्गावरील इन्सुली ख��मदेव नाक्यावरील दोन्ही बाजूची घरे पाण्याखाली गेली असून इन्सुली बिलेवाडीतील काही ग्रामस्थ हे घरातच अडकून पडले होते. ...\nसिंधुदूर्ग :तिलारी नदी धोका पातळीवर, धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू\nHeavy Raining in Konkan:कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी ...\nसिंधुदूर्ग :तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, सिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे; फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प\nसकाळपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. ...\nसिंधुदूर्ग :नितेश राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय : उपरकर यांचा सवाल\nPolitics Sindhudurg : खासदार राऊतांशी मैत्री साधत त्यांच्याच पक्षातल्या आमदार दिपक केसरकरांना इडीची धमकी देणाऱ्या आमदार राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. ...\nसिंधुदूर्ग :वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस\nRain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे. ...\nसिंधुदूर्ग :कणकवलीत तरुणावर चाकूने हल्ला ; हल्लेखोर पसार\nCrimenews Sindhudurg : बाळा वळंजू मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या कणकवली शहरातील जळकेवाडी येथील तरुणावर हरकुळ बुद्रुकमधील एकाने धारदार चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nSatara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी\nजळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद\nआजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२१; सरकारी कामात यश मिळेल, आवडत्या व्यक्तींची भेट होईल\n राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ\nIND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला\nRaj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_37.html", "date_download": "2021-07-30T01:05:48Z", "digest": "sha1:NAHPRI5S2HC2SW2KPMUSPPRULLR6UCJS", "length": 6306, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "कल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे;खासदार आमदारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांगणी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / कल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे;खासदार आमदारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांगणी\nकल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे;खासदार आमदारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांगणी\nBY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे\nकल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नामदार कपील पाटील व आमदार किसनराव कथोरे यांनी रस्ते वाहतुक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली या बाबत त्वरित बैठक लावून निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.\nकल्याण मुरबाड ते माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे;खासदार आमदारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांगणी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 21:44:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-IFTM-virat-kohli-anushka-sharma-paying-rs-15-lakh-per-month-for-rented-flat-in-mumbai-5828759-PHO.html", "date_download": "2021-07-30T02:18:10Z", "digest": "sha1:YEHBMZC632BHMYAZ6GVPKTTAT73DBCW4", "length": 5094, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Virat Kohli Anushka Sharma Paying Rs 15 Lakh Per Month For Rented Flat In Mumbai | 34 कोटींचे फ्लॅट नाही, भाड्याच्या घरात राहतोय विराट; इतके आहे रेंट... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n34 कोटींचे फ्लॅट नाही, भाड्याच्या घरात राहतोय विराट; इतके आहे रेंट...\nस्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लग्नानंतर आपल्या 34 कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणार होता. पण, तो अद्याप आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेलेला नाही. तो अजुनही मुंबईत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. एवढेच नव्हे, तर पुढचे वर्षभर तो येथेच राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच विराटने सोशल मीडियावर एका फ्लॅटमधून फोटो शेअर केले होते. ते फ्लॅट त्याने अनुष्कासोबत रेंटवर घेतले आहे.\nमासिक भाडे 15 लाख\n- विराट कोहली आणि अनुष्का सध्या मुंबईत ज्या फ्लॅटमध्ये राहत आहेत त्याचे मासिक भाडे 15 लाख रुपये आहे. राहेजा लेजंड बिल्डिंगमध्ये त्यांचे फ्लॅट 40 व्या मजल्यावर आहे. 2700 चौरस फुट एवढा या फ्लॅटचा आकार आहे.\n- माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट आणि राहेजा बिल्डर्स यांच्यात ही डील ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. विराटने 24 महिन्यांसाठी हा फ्लॅट भाड्यावर घेतला आहे. रेंटल अॅग्रीमेंट 15 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. विराटसोबतच अनुष्काने सुद्धा त्यावर स्वाक्षरी केली. हे फ्लॅट वर्सोव्हा येथे आहे.\n34 कोटींच्या फ्लॅटचे बांधकाम सुरूच\n- विराटने 2016 मध्ये मुंबईतील ओमकार 1973 अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट खरेदी केले होते. 7000 चौरस फुट अशा प्रशस्त फ्लॅटची किंमत 34 कोटी रुपये होती.\n- डिसेंबर 2017 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह करणारा विराट कोहली सपत्निक या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार अशी शक्यता होती.\n- मात्र, विराटच्या या ड्रीमहोमचे बांधकाम अजुनही सुरूच आहे. पूर्णपणे बांधकाम होण्यासाठी आणखी 1 वर्ष लागणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, विराटच्या 34 कोटींच्या फ्लॅटचे काही फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T01:19:02Z", "digest": "sha1:7EUKGR2QZAIQMZ2AVWOPWEIH6TQ7SRNY", "length": 6032, "nlines": 136, "source_domain": "mazespandan.com", "title": "पत्र – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुं��र कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nएका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र.. प्रिय नवरा, काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 42 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, … Read More\nandroidappmarathi blogsदारूनवरा बायको संभाषणनवरा-बायकोपत्रबायकोचे नवऱ्याला पत्रबायकोचे पत्रमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी पत्रमाझे स्पंदनसंसारस्पंदन Comment on पत्र\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.martech.zone/stop-preaching-social-media-to-businesses/?ignorenitro=99908f0f4535bf99de43df84d85dbdce", "date_download": "2021-07-30T00:51:56Z", "digest": "sha1:KMPDODQIKDPLLSG7KMJF5OGDFUH2XA3A", "length": 39805, "nlines": 238, "source_domain": "mr.martech.zone", "title": "व्यवसायांना सामाजिक नेटवर्कचा प्रचार करणे थांबवा | Martech Zone", "raw_content": "\nपरिवर्णी शब्द आणि संक्षेप\nसर्वेक्षण नमुना आकार कॅल्क्युलेटर\nमाझा आयपी पत्ता काय आहे\nसोशल मीडिया एजन्सी समिट | विनामूल्य ऑनलाईन परिषद | 23 जून 2021\nवेबिनार: कोविड -१ and आणि रिटेल - आपली विपणन क्लाऊड गुंतवणूक जास्तीत जास्त करण्यासाठी कृतीयोग्य रणनीती\nफिन्टेक मध्ये ग्राहक अनुभव प्रवास तयार करणे डिमांड सेल्सफोर्स वेबिनारवर\nव्यवसायांना सामाजिक नेटवर्कचा प्रचार करणे थांबवा\nमंगळवार, फेब्रुवारी 3, 2009 रविवार, ऑक्टोबर 4, 2015 Douglas Karr\nसोशल मीडिया स्पॉटलाइटमध्ये मी प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर कित्येक लोकांचा आदर करतो - परंतु माझा विश्वास आहे की ते पूर्णपणे सामाजिक नेटवर्कमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊन काही व्यवसाय चुकीच्या दिशेने नेत आहेत.\nजसे आपण जाणताच, मी अनेक सामाजिक नेटवर्क, सोशल मीडिया वेबसाइट्स आणि सामाजिक अनुप्रयोगांमध्ये सक्रिय आहे. माझ्या मालकीच्या नेटवर्कवर माझे बरेच चांगले अनुसरण आहे. माझ्या ब्लॉगने किती चा���गले काम केले आहे हा प्रश्न आहे धन्यवाद त्या सोशल नेटवर्कवर. तथापि, हे सर्वात विश्वासू मित्र आहेत - माझे नेटवर्क त्यांनी रहदारीच्या प्रचंड प्रमाणात याचा हिशेब द्यावा, बरोबर\nमाझ्या ब्लॉगवर संदर्भित अभ्यागत शेवटचे 143,579 पाहू या:\nगूगल: 117,607 अद्वितीय अभ्यागत\nअडखळण: 16,840 अद्वितीय अभ्यागत\n: 4,236 अद्वितीय अभ्यागत\nट्विटर: 2,229 अद्वितीय अभ्यागत\nथेट: 605 अद्वितीय अभ्यागत\nएमएसएन: 559 अद्वितीय अभ्यागत\nविचारा: 476 अद्वितीय अभ्यागत\nएओएल: 446 अद्वितीय अभ्यागत\nफेसबुक: 275 अद्वितीय अभ्यागत\nलिंक्डइनः unique unique अनन्य अभ्यागत\nबाईडू: unique unique अद्वितीय अभ्यागत\nअल्ताविस्टा: 54 अद्वितीय अभ्यागत\nप्लेक्सो: 41 अद्वितीय अभ्यागत\nनेटस्केप: 39 अनन्य अभ्यागत\nमी सर्व ऐकण्यासाठी असल्यास निसरडा, मी दिवसभर अद्यतनित करण्यात व्यतीत करतो फेसबुक आणि संलग्न बोकड करण्याचा प्रयत्न करणे मी नाही.\nमी त्या सामाजिक नेटवर्कवर पोस्ट आणि अद्यतने स्वयंचलित करतो, परंतु मी त्या कार्य करण्यात वेळ घालवत नाही. याची दोन कारणे आहेतः\nते आहेत आधीच माझे विश्वसनीय नेटवर्क मला त्यांना धक्का देण्याची किंवा विकायची गरज नाही - ते माझ्यासाठी आधीच आहेत.\nत्यांच्या या सामाजिक माध्यमातून माझ्याशी संपर्क साधण्याचा हेतू आहे माझ्याकडून विकत घेण्यासारखे नाही किंवा मी त्यांना विकावे अशी त्यांची अपेक्षा नाही. दुस words्या शब्दांत, मी या लोकांना माझ्याशी असलेल्या नात्याचा दुरुपयोग करणार नाही.\nजिथे याचा अर्थ होतो तिथे नवीन संबंध निर्माण करण्याचा मी प्रयत्न करत राहू - शोध इंजिनद्वारे. मला माहित आहे की या ब्लॉगमध्ये मी दिलेली उत्तरे शोधत असलेले लोक आहेत म्हणून मी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन माझे अनुसरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हे परवानगी-आधारित आहे, आहे प्रचंड (माझ्या नेटवर्कवरील 0.2% रहदारीच्या तुलनेत) आणि त्यांचे हेतू मी देत ​​असलेली उत्तरे शोधणे.\nयाचा अर्थ असा आहे की आपण मी जे काही करता ते करीत आहात\n मी तुम्हाला सोशल नेटवर्क्सकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत नाही किंवा आपणास जे लोक वापरतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मी काय सल्ला देतो आहे की आपण आपल्या प्रयत्नांचे परिणाम मोजा आणि त्यानुसार आपली रणनीती समायोजित करा. आपल्याला परीणाम मोजण्यासाठी आणि त्यानुसार आपल्या धोरणांना प्राधान्य देण्यात मदत करण्��ासाठी बरीच स्मीपीज कौशल्य न घेता सोशल नेटवर्क्सच्या फायद्यांची घोषणा करीत आहेत.\nआर्थिक फायदे सिद्ध करण्यासाठी या सल्लागारांना आव्हान द्या मी येथे काही ना-नफा तज्ञांना सांगितले नेतृत्व उपक्रम आज सत्य - एक व्यवसाय म्हणून, मी डॉलरच्या चिन्हाद्वारे गुंतवणूकीचे मोजमाप करतो. मी चांगले विपणन करत असल्यास, मी माझे विक्री अधिग्रहण डॉलर वाढवित आहे, माझे विक्री डॉलर वाढवित आहे आणि माझे धारणा डॉलर राखत आहे.\nटॅग्ज: व्यवसाय सामाजिककॉर्पोरेट सोशल मीडियासामाजिक मीडियासामाजिक मीडिया विपणनव्यवसायासाठी सोशल मीडिया विपणनसोशल मीडिया संदर्भ\nDouglas Karr संस्थापक आहे Martech Zone आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर मान्यता प्राप्त तज्ञ डग एक आहे मुख्य व विपणन सार्वजनिक स्पीकर. तो व्हीपी आणि कोफाउंडर आहे Highbridge, सेल्सफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे तंत्रज्ञान गुंतवणूकीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी आणि जास्तीत जास्त करण्यासाठी एंटरप्राइझ कंपन्यांना मदत करणारी एक फर्म. त्याने डिजिटल मार्केटींग आणि उत्पादनाची रणनीती विकसित केली आहे डेल टेक्नॉलॉजीज, GoDaddy, सेल्सबॉल्स, वेबट्रेंडआणि स्मार्टफोकस. डग्लस देखील लेखक आहेत डमीसाठी कॉर्पोरेट ब्लॉगिंग आणि सह-लेखक उत्तम व्यवसाय पुस्तक.\nविपणन प्रतिबद्धता: व्हिडिओंसह मजा\nक्लाउड कॅम्पवर मी काय शिकलो\n4 फेब्रुवारी, 2009 सकाळी 6:54 वाजता\nमला वाटते की शोध इंजिन आणि इतरांमधील समुद्री अंतर दिल्यामुळे आपल्याकडे तेथे एक मोठा मुद्दा आहे. तथापि, प्रत्येक क्षेत्राचे रूपांतर गुणोत्तर एखाद्यास सापडले तर प्रत्येक माध्यमाच्या केवळ आवेगपूर्ण अभ्यागतांसाठी तपासणी केली तर हे मनोरंजक असेल.\n4 फेब्रुवारी 2009 रोजी 12:49 वाजता\n म्हणून काळजीपूर्वक मोजण्यासाठी शिफारस - आणि measure मध्ये मोजा. धन्यवाद गोकॉम\n4 फेब्रुवारी 2009 रोजी 6:41 वाजता\n मी पूर्णपणे सहमत आहे. सोशल मीडियापासून काहीही दूर न घेता, आपला रहदारी नैसर्गिकरित्या कोठून येतो याचा आकलन आपल्याकडे असणे आवश्यक आहे जरी आपणास काही सोशल मीडिया साइट्सवरून रहदारी मिळते (उदा. स्टंबब्लूपन), आपण त्या अभ्यागतांचे मूल्य आणि हेतू मोजलेच पाहिजे.\nजरी… मी त्याच श्रेणीत ब्लॉग्ज देखील ठेवत असतो…\n4 फेब्रुवारी 2009 रोजी 11:28 वाजता\nमी आपल्याशी 100% सहमत आहे ब्लॉगिंगचा समावेश आहे आणि रूपांतरणे व्युत्पन्न करण्याच्य�� हेतूने वापरल्यास ती गुंतवणूकीवर परतावी लागेल. होली ग्रेइल म्हणून बर्‍याच स्मीपीज ब्लॉगिंगची विक्री करीत आहेत, परंतु ब्लॉगला धोरणात्मकपणे कसे तैनात करावे आणि त्याचे परिणाम कसे मोजावेत हे कंपन्यांना शिकवत नाही.\nशोध हे एक चांगले माध्यम आहे कारण हेतू थेट त्या छोट्या “सर्च बॉक्स” मध्ये लिहिलेला आहे - मग तो पीपीसी असो की सेंद्रिय\n6 फेब्रुवारी 2009 रोजी 1:05 वाजता\nजरी सोशल साइट्समध्ये आपण हे करू शकता. आम्ही बर्‍याच साइटवर बातम्या आणि माहिती पोस्ट करत आलो आहोत आणि ट्विटर आमच्यासाठी उत्कृष्ट प्रतीची रहदारी आणत आहे. एकूणच संख्येत हे दुसरे आहे, परंतु घालवलेला वेळ आणि पाहिलेली पृष्ठे सर्वात चांगली आहेत.\nतर त्या सबसेटमध्येच, ट्विटर आमच्या आवाक्याबाहेरचा भाग असल्याचे सुनिश्चित करण्यावर आपण लक्ष केंद्रित करत आहोत.\n6 फेब्रुवारी 2009 रोजी 9:04 वाजता\nउत्सुक, ट्विटर आपली साइट शोधापेक्षा जास्त रहदारी आणत आहे जर ते असेल तर ते आश्चर्यचकित होईल जर ते असेल तर ते आश्चर्यचकित होईल किंवा याचा अर्थ असा की आपल्यास काही एसइओ मदत मिळविण्याची किंवा प्रारंभ करण्याची वेळ आली आहे व्यवसाय ब्लॉग\n6 फेब्रुवारी 2009 रोजी 3:43 वाजता\nमी पीआर मध्ये आहे आणि आम्ही निश्चितपणे आजकाल बरेच एसएम सल्ला / उपदेश करीत आहोत. परंतु ग्राहकांना हे लक्षात ठेवण्यास मी नेहमीच सावध असतो की हे नवीन उपक्रम पूर्णपणे समाकलित समाधानाचा भाग असावेत. आमच्या बर्‍याच ग्राहकांना डिजिटल लँडस्केप मॅप करण्यासाठी आणि सामाजिक नेटवर्कवर चांगल्या सामग्रीचे भाषांतर करण्यात मदत आवश्यक आहे. पण अखेरीस ते परत डॉलर्सकडे आणि मूल्य निदर्शनास परत यावे लागेल. आणि आपण एक गंभीर बिंदू अधोरेखित करता की Google आपले \"मुख्यपृष्ठ\" आहे आणि आपल्याला त्या स्त्रोताची प्रथम आणि मुख्य काळजी घेणे आवश्यक आहे. धन्यवाद. (PS मी ट्विटरद्वारे लिंक-इन केले आहे, हे)\n6 फेब्रुवारी 2009 रोजी 9:08 वाजता\n आपल्याला ट्विटरद्वारे येथे पाहून आनंद झाला - ट्विटरच्या काही दिवसांत मी माझ्या 8% रहदारी मिळवितो म्हणून मी त्यास महत्त्व देतो. मला शोधातून फक्त 50% + मिळतात जेणेकरून मी तिथे थोडे अधिक लक्ष दिले Twitter मी कडील ट्विटरवर माझे फीड स्वयंचलित करतो ट्विटरफेड जेणेकरून यात कोणत्याही प्रयत्नांची आवश्यकता नसते\n16 फेब्रुवारी, 2009 सकाळी 10:31 वाजता\nग्रेट पोस्ट डग. आपण विप��नाचा सर्वात संवेदनशील स्पॉट (आमच्या मते) दाबा - उपाय. बरेच लोक आणि व्यवसाय त्याच्या बाबतीत अपयशी ठरतात आणि सुशिक्षित निर्णय घेत नाहीत किंवा त्यांच्या विपणन योजना / कार्यात समायोजित करत नाहीत. मला चुकीचे वाटू देऊ नका, सोशल मीडिया एक उत्तम संप्रेषण साधन आहे, परंतु इतर माध्यमांच्या तुलनेत यात किती गुंतवणूक करावी यासाठी आपण वस्तुस्थितीचे मूल्यांकन केले पाहिजे.\nही साइट स्पॅम कमी करण्यासाठी अकिस्मेट वापरते आपल्या टिप्पणी डेटावर प्रक्रिया कशी केली जाते ते जाणून घ्या.\nकेट ब्रॅडली चेरनिस: कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे सामग्री विपणनाची कला चालवित आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही नुकतेच (https://www.lately.ai) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केट ब्रॅडली-चेर्निसशी बोलू. प्रतिबद्धता आणि परिणाम देणार्‍या सामग्रीची धोरणे विकसित करण्यासाठी केटने जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसह कार्य केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता संघटनांचे सामग्री विपणन निकाल चालविण्यास कशी मदत करीत आहे याबद्दल आम्ही चर्चा करतो. अलीकडे एक सोशल मीडिया एआय सामग्री व्यवस्थापन आहे…\nसंचयी फायदाः आपल्या कल्पना, व्यवसाय आणि आयुष्यामध्ये सर्व प्रतिकूलतेसाठी गती कशी तयार करावी\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मार्क शेफरशी बोलू. मार्क एक चांगला मित्र, मार्गदर्शक, विपुल लेखक, स्पीकर, पॉडकास्टर आणि विपणन उद्योगातील सल्लागार आहे. आम्ही त्याच्या नवीनतम पुस्तक, कम्युलेटीव्ह antडव्हान्टज बद्दल चर्चा करतो जे मार्केटींगच्या पलीकडे जाते आणि व्यवसाय आणि जीवनातील यशावर परिणाम करणारे घटकांशी थेट बोलते. आम्ही जगात राहतो…\nलिंडसे टेकपेकमा: अत्याधुनिक बी 2 बी विपणन धोरणांमध्ये व्हिडिओ आणि पॉडकास्टिंग कशी विकसित झाली\nया Martech Zone मुलाखत, आम्ही सह-संस्थापक आणि कॅस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडसे तजेपकेमा यांच्याशी बोलतो. लिंडसेचे विपणन दोन दशके आहे, एक अनुभवी पॉडकास्टर आहे, आणि तिच्या बी 2 बी विपणन प्रयत्नांचे विस्तार आणि मापन करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची दृष्टी होती ... म्हणून तिने कास्टची स्थापना केली या भागातील, लिंडसे श्रोत्यांना हे समजण्यास मदत करते: * व्हिडिओ का…\nमार्कस शेरीदान: डिजिटल ट्रेंड जे व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत ... परंतु असावेत\nजवळजवळ एक दशकापासून, मार्कस शेरीदान आपले पुस्तक जगभरातील प्���ेक्षकांना तत्त्वे शिकवत आहेत. पण हे पुस्तक होण्यापूर्वी, रिव्हर पूल स्टोरी (जी पाया होती) एकाधिक पुस्तके, प्रकाशने आणि कॉन्फरन्समध्ये वैशिष्ट्यीकृत आहे ज्यात इनबाउंड आणि कंटेंट मार्केटिंगकडे अविश्वसनीय दृष्टिकोन आहे. यामध्ये Martech Zone मुलाखत,…\nपूयान सालेही: टेक्नोलॉजीज ज्या ड्रायव्हिंग सेल्स परफॉरमेंस असतात\nया Martech Zone मुलाखत, आम्ही पौयन सालेही या अनुक्रमे उद्योजकांशी बोलू आणि बी 2 बी एंटरप्राइझ विक्री प्रतिनिधी आणि महसूल संघांची विक्री प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी गेल्या दशकात समर्पित केले. आम्ही बी 2 बी विक्रीस आकार देणार्‍या तंत्रज्ञानाच्या ट्रेंडविषयी चर्चा करतो आणि अंतर्दृष्टी, कौशल्य आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करतो ज्यामुळे विक्री होईल…\nमिशेल एल्स्टर: मार्केट रिसर्चचे फायदे आणि गुंतागुंत\nया Martech Zone मुलाखत, आम्ही रॉबिन रिसर्च कंपनीचे अध्यक्ष मिशेल एल्स्टरशी बोलतो. मिशेल विपणन, नवीन उत्पादन विकास आणि सामरिक संप्रेषणात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक अनुभव असलेल्या परिमाणात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमध्ये तज्ज्ञ आहेत. या संभाषणात आम्ही चर्चा करतोः * कंपन्या बाजारपेठेतील संशोधनात गुंतवणूक का करतात * कसं शक्य आहे…\nगाय बाउर आणि होप मोर्ली ऑफ उमोलः डेथ टू द कॉर्पोरेट व्हिडिओ\nया Martech Zone मुलाखत, आम्ही गाय बाऊर, संस्थापक आणि सर्जनशील दिग्दर्शक, आणि उमलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होप मोर्ली, एक सर्जनशील व्हिडिओ विपणन एजन्सीशी बोलू. आम्ही मध्यम कॉर्पोरेट व्हिडिओंद्वारे उद्योगधंद्यात भरभराट होणार्‍या व्यवसायांसाठी व्हिडिओ विकसित करण्यामध्ये उमल्टच्या यशाबद्दल चर्चा करतो. उमल्टकडे ग्राहकांसह विजयाचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे…\nजेसन फॉल्स, विनफ्लूएंसचा लेखक: आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग\nया Martech Zone मुलाखत, आम्ही विन्सफ्लूएंसच्या लेखक जेसन फॉल्सशी बोलतोः आपला ब्रँड प्रज्वलित करण्यासाठी इन्फ्लूएन्सर मार्केटिंग रीफ्रॅमिंग (https://amzn.to/3sgnYcq). जेसन आजच्या सर्वोत्तम पद्धतींद्वारे प्रभावी मार्केटिंगच्या उत्पत्तीबद्दल बोलतो जे उत्कृष्ट प्रभावक विपणन कार्यनीती आणणार्‍या ब्रँडसाठी काही चांगले परिणाम प्रदान करतात. पकडण्या बाजूला आणि…\nजॉन व्हॉंगः सर्वात प्र���ावी स्थानिक एसईओ मनुष्य असण्यापासून प्रारंभ का होतो\nया Martech Zone मुलाखत, आम्ही स्थानिक एसईओ शोध, जॉन वूंग, पूर्ण-सेवा सेंद्रिय शोध, सामग्री आणि स्थानिक व्यवसायांसाठी सोशल मीडिया एजन्सीशी बोलतो. जॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांसोबत कार्य करतो आणि त्याचे यश स्थानिक एसईओ सल्लागारांमध्ये अनन्य आहे: जॉनने वित्त पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि लवकरात लवकर डिजिटल अंगीकार करणारा होता, पारंपारिक काम करीत…\nजेक सोरोफमॅन: बी 2 बी ग्राहक जीवनशैलीचे डिजिटल रूपांतर करण्यासाठी सीआरएमला पुनर्जीवित करीत आहे\nया Martech Zone मुलाखत, आम्ही मेटाकॅक्सचे अध्यक्ष जेक सोरोफमन यांच्याशी बोललो, ग्राहक जीवनशैली व्यवस्थापित करण्यासाठी नव्या निकालावर आधारीत दृष्टिकोन. मेटाकएक्स सास आणि डिजिटल उत्पादन कंपन्यांना प्रत्येक कनेक्ट केलेल्या डिजिटल अनुभवातून ते कसे विक्री करतात, वितरित करतात, नूतनीकरण करतात आणि विस्तृत करतात ज्यात प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांचा समावेश आहे. सास येथे खरेदीदार…\nईमेल द्वारे सदस्यता घ्या\nआपल्या इनबॉक्समध्ये वितरित केलेल्या माझ्या नवीनतम लेख, कार्यक्रम आणि पॉडकास्टसह सारांश ईमेल मिळवा\nडेली डायजेस्ट साप्ताहिक डायजेस्ट\nयाची सदस्यता घ्या Martech Zone मुलाखती पॉडकास्ट\nMartech Zone Amazonमेझॉन वरील मुलाखती\nMartech Zone Onपलवरील मुलाखती\nMartech Zone गुगल पॉडकास्टवरील मुलाखती\nMartech Zone कास्टबॉक्सवरील मुलाखती\nMartech Zone कॅस्ट्रोवरील मुलाखती\nMartech Zone ओव्हरकास्ट वरील मुलाखती\nMartech Zone पॉकेट कास्टवरील मुलाखती\nMartech Zone रेडिओपब्लिकवरील मुलाखती\nMartech Zone स्पॉटिफायवरील मुलाखती\nMartech Zone स्टिचरवरील मुलाखती\nMartech Zone मुलाखती आर.एस.एस.\nआमची मोबाइल ऑफरिंग पहा\nआम्ही चालू आहोत ऍपल बातम्या\nसर्वात लोकप्रिय Martech Zone लेख\n© कॉपीराईट 2021 DK New Media, सर्व हक्क राखीव\nपरत वर जा | सेवा अटी | गोपनीयता धोरण | प्रकटीकरण\nमोबाइल आणि टॅब्लेट विपणन\nवर जाहिरात करा Martech Zone\nविपणन आणि विक्री व्हिडिओ\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या म��लभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक कुकीज आवश्यक आहेत. या श्रेणीमध्ये केवळ कुकीज असतात ज्या वेबसाइटची मूलभूत कार्यक्षमता आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात. ही कुकीज कोणतीही वैयक्तिक माहिती संग्रहित करीत नाहीत.\nकोणतीही कुकीज जी वेबसाइटसाठी कार्य करणे आवश्यक नसते आणि विशेषतः विश्लेषण, जाहिराती आणि इतर एम्बेड केलेल्या सामग्रीद्वारे वापरकर्ता वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी वापरली जातात ती अनिवार्य कुकीज म्हणून ओळखली जातात. आपल्या वेबसाइटवर या कुकीज चालविण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती खरेदी करणे अनिवार्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%8F%E0%A4%B8_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T02:29:38Z", "digest": "sha1:OSHHAMQYFMC73U6V6UYZOFTO66YECDGL", "length": 3939, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मॅक ओएस एक्स आवृत्त्या - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:मॅक ओएस एक्स आवृत्त्या\n\"मॅक ओएस एक्स आवृत्त्या\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nओएस एक्स माउंटन लायन\nमॅक ओएस एक्स चीता\nमॅक ओएस एक्स जॅग्वार\nमॅक ओएस एक्स टायगर\nमॅक ओएस एक्स पँथर\nमॅक ओएस एक्स पुमा\nमॅक ओएस एक्स लायन\nमॅक ओएस एक्स लेपर्ड\nमॅक ओएस एक्स सार्वजनिक बीटा\nमॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१० रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/107", "date_download": "2021-07-30T00:10:08Z", "digest": "sha1:DAWVNHUFCURUY5FKIT23J2TKI5ERIQRP", "length": 12928, "nlines": 140, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महत्वाची बातमी > मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित\nमुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरेंनी केले संबोधित\nमुंबई – मुंबईतील प्रभादेवी येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईव्हीएम, जीएसटी, नोटबंदी, यांसारख्या अनेक विषयांवर टीका केली. दरम्यान ईव्हीएमविरोधात 21 तारखेला मोर्चा काढण्यात येणार होता. पण राज्यातील पूरस्थितीमुळे तो ढकलण्यात आला आहे. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे राज यांनी सांगितले.आज आपण सर्वसाधारण काय झालंय त्यावर बोलू Tv वर कसं दाखवतात तसं आधी ठळक बातम्या वाचू, तर त्या अश्या,\nआरटीआयमध्ये फेरबदल झाले, म्हणजे आता हा अधिकार केंद्राने स्वतःकडे ठेवला आहे. आरटीआयमधील सगळी माणसं केंद्र ठरवणार, केंद्राचा अर्थ काय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा, कारण सगळं ते ठरवणार. आरटीया अधिकाऱ्याला तिथे राहायचे असेल तर सरकार समोर मिंदे व्हावे, म्हणजे यापुढे माहिती मिळणार नाही. पुढचा कायदा केला दहशतवादी विरोधी कायदा, यात काय तर एका माणसावर संशय आला तरी तो दहशतवादी, पण दहशतवादाची व्याख्या काय, तर नाही. म्हणजे उद्या आंदोलन केल्यास तुम्हालाही दहशतवादी ठरवतील. म्हणजे कोणाला तुरुंगात टाकायचं हे शहा ठरवणार. देशाची आर्थि�� परिस्थिती डबघाईला आली आहे. जेट एअरवेज बंद झाले पण सरकारने मदत नाही केली. बरेच लोक बेरोजगार झाले. बरेच व्यवसाय बंद व्हायला आले. हिंदुस्थान आरोनॉटिक्स बंद झाले. Bsnl मधील 54 हजार लोक बेरोजगार झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर 10 लाख लोक बेरोजगार होतील. टाटांनी टाटा मोटर्स 5 दिवस बंद ठेवली.\nइको-प्रो संस्थेस ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर\nविदर्भातही पूरस्थिती, गडचिरोलीत दोघे बुडाले\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.crazysms.in/marathi-sms/marathi-love-sms/page/5/", "date_download": "2021-07-30T01:51:53Z", "digest": "sha1:JNH2HXSO46HZC3GAS6E5NXWM7ZYBO6GK", "length": 10255, "nlines": 300, "source_domain": "www.crazysms.in", "title": "Marathi Love SMS | Love Status in Marathi | Marathi SMS", "raw_content": "\nखरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,\nमाझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं\nआता कोणीतरी मला मिळालंय…\nमी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,\nकधी तुझी सावली बनून,\nकधी तुझे हसू बनून,\nआणि कधी तुझा श्वास बनून…\nकधीतरी मी मरेन, आणि तुला सोडुन जाईल… पण..\nआणि तुला सोडुन जाईल…\nजिवंतपणी तुझ्यावर इतकं प्रेम करेन,\nकी मला नेताना देवालाही लाज\nतुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.\nअश्रुच मग साथ देतो.\nदिवस ही पुरत नाही तुझी\nतुला ही जमत का गं माझ्या\nजाताना एकदा तरी नजर वळवूनजा,\nजाताना एकदा तरी नजर\nइतरांना नाही निदान मला कळवून जा,\nमन हि अशीच जुळत नसतात,\nहि मनाची कळी एकदा फुलवून जा,\nप्रेम केलय काही नाटक नाही,\nसगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,\nमाझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे.\nमाझी ओळख माझ्या नावात नाही,\nती माझ्या स्वभावात आहे.\nमला दु:ख देण्याची नाही तर\nसर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,\nतुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची\nफक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची……\nप्रेम फक्त नाद आहे , अनुभवला तर साद आहे ,\nप्रेम फक्त नाद आहे ,\nअनुभवला तर साद आहे ,\nदाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे ,\nआत असेल तर जगण आहे ,\nबाहेर गेला कि प्राण आहे…..\nआयुष्यात कधीही, कोणतेही संकट आले तरी,\nकोणतेही संकट आले तरी,\nत्या संकटांना आधी मी सामोरी जाईन…\nतुच माझं सर्वस्व आहेस…\nतुच माझा श्वास आहेस…\nतुच माझा प्राण आहेस…\nकाय हव असतं मला… दोन गोष्टी प्रेमाच्या, अन सोबतीचे चार क्षण….\nकाय हव असतं मला…\nअन सोबतीचे चार क्षण….\nप्रेमाने हाती हात घेतला की,\nवेंड माझ ते मन….\nठाऊक होत मला, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला\nतू माझ्या प्रत्येक गोष्टीला\nतू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील\nआयुष्यात कधीही, कोणतेही संकट आले तरी,\nकोणतेही संकट आले तरी,\nत्या संकटांना आधी मी सामोरी जाईन…\nतुच माझं सर्वस्व आहेस…\nतुच माझा श्वास आहेस…\nतुच माझा प्राण आहेस…\nराधे मां कौन है सुखविंदर कौर राधे मां कैसे बनीं\nDrink For Good Sleep : रात में आएगी अच्छी नींद, अगर सोने से पहले पीएंगे ये स्मूदी\nअपनी पहली पत्नी की मृत्यु के बाद, इन कलाकारों ने अपनी दूसरी पत्नी को घर ले आए\nसाबुन या सैनिटाइजर, कोरोना वायरस से बचने के लिए दोनों में से क्या है बेहतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/im-committing-suicide-shoot-me-suicide-attempt-by-a-youth-in-nashik/", "date_download": "2021-07-30T00:28:51Z", "digest": "sha1:MFKSKPQVDR6VOZ3W5GLFK7PXOAI2BL3B", "length": 9460, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“मी आत्महत्या करतोय, माझं शूटिंग करा”; नाशिकमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – Dainik Prabhat", "raw_content": "\n“मी आत्महत्या करतोय, माझं शूटिंग करा”; नाशिकमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न\nनाशिक : नाशिकमधील एका तरूणाने दारणा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने ‘मी आत्महत्या करतोय माझी शूटिंग काढा’ असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावर घडला आहे. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.\nनाशिकमधील दारणा नदीच्या पुलावरुन एका तरुणाने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना सोमवारी दुपारी घडली. या तरुणाने आत्महत्या करताना “माझी शूटिंग काढा, मी नदीत उडी मारत आत्महत्या करत आहे” असे ओरडून सांगितले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा नेमका काय प्रकार आहे हे नागरिकांना समजले नाही.\nहा सगळा प्रकार पाहून काही लोकांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कठड्याला धरलेला हात सोडला आणि मग तो खाली नदी पात्रात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी या तरुणाला नदी पात्रातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या नाशिकमधील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अजून समजू शकले नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमराठा आरक्षण: कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात; चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग\n‘टिप टिप बरसा’ गाण्यावर राखी सावंतने केला धमाकेदार डांस\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाचा पाय आणखी खोलात; सात सदस्यीय समिती करणार चौकशी\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\n“लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, लोकहित जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध…\n राज्यात पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; रायगड, रत्नागिरीसह…\n“कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल…\nमहिलेला दमदाटी केल्यानंतर भास्कर जाधव यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,…\n“तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा, बेपत्ता लोकांना मृत घोषित करा”; तळीये…\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”; आशिष…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल भातखळकर यांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/dhananjay-bijle-write-article-about-sanjay-raut-real-hero-shivsena-238689", "date_download": "2021-07-29T23:54:09Z", "digest": "sha1:AJACXPB2RLBF23YELP25EKDMYXKRBOEL", "length": 10472, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिवेसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यामागे 'या' रिअल हिरोचा हात", "raw_content": "\nशिवसेनेचे अवघे 56 आमदार निवडून आले असतानाही पहिल्या दिवसापासून त्यांनी \"मुख्यमंत्री शिवसेनेचाच' हा घोशा संजय राऊत यांनी कायम लावला होता. आज त्यांचा शब्द खरा ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकप्रकारे शिवसेनेसाठी तेच खरे \"हिरो' ठरले आहेत.\nशिवेसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यामागे 'या' रिअल हिरोचा हात\nमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार व ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी सर्वप्रथम असे सांगण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे अवघे 56 आमदार निवडून आले असतानाही पहिल्या दिवसापासून त्यांनी \"मुख्यमंत्री शिवसेनेचाच' हा घोशा कायम लावला होता. आज त्यांचा शब्द खरा ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकप्रकारे शिवसेनेसाठी तेच खरे \"हिरो' ठरले आहेत.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवादाचा पूल म्हणून संजय राऊत यांनी गेले महिनाभर चोख भूमिका निभावली. त्यामुळे एकमेकांवर टीका करणारे पवार व ठाकरे घराणी जवळ आली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा काळ आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\nअजित पवार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nसुरुवातीला ज्या वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे राऊत निक्षून सांगत, त्या वेळी त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नव्हते. याचे कारण म्हणजे शिवसेनेकडे असलेले संख्याबळ. अवघ्या 56 आमदारांच्या बळावर राऊत शिवसेनेला तसेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणत आहेत, अशीच सर्वांची भावना होती; पण खासदार राऊत पहिल्या दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम होते.\nअसा लाजिरवाणा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री\nरोज सकाळी पत्रकारांना ते जेव्हा नवीन माहिती देत, त्या वेळी सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात असे; पण याला राऊत पुरून उरले. आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. केवळ टीव्हीवर बाईट व मुलाखती देऊन ते थांबले नाहीत, तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या \"सामना'मधून त्यांनी सातत्याने शिवसेनेची भूमिका निक्षून मांडली. भाजपवर आगपाखड करणारे त्यांचे अग्रलेख हा या काळात चर्चेचा विषय ठरले. यातून शिवसेनेची भूमिका अधिक घट्ट होत गेली. त्याचप्रमाणे सोशल मीडियातदेखील संजय राऊत यांच्या नावाचा डंका वाजत राहिला. या काळातील त्यांचे ट्‌विट तसेच शेरोशायरीच्या माध्यमातून त्यांनी नेमक्‍या शब्दांत शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट तुफान गाजल्या.\nतरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री\nमात्र, राऊत यांची खरी मुत्सद्देगिरी दिसली ती पवार आणि ठाकरे यांच्यात संबंध प्रस्थापित करण्यात. कारण, तीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची भाजपबरोबर युती होती. ती एका रात्रीत तोडणे आणि दोन्ही कॉंग्रेससमवेत जाणे, ही अशक्‍य कोटीतील बाब होती. भाजपलाही तसेच वाटत होते. स्वतः उद्धव ठाकरेदेखील मोठा भाऊ, असाच मोदी यांचा उल्लेख करीत होते. अशा वेळी ठाकरे यांच्या मदतीला सर्वप्रथम राऊतच धावून आले. पत्रकार या नात्याने शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळिकीचा राऊत यांनी शिवसेनेला फायदा मिळवून दिला. निकाल लागताच त्यांनी सत्ता मिळविण्याची हीच ती वेळ आहे, हे शिवसेना नेत्यांना पटवून दिलेच. शिवाय पवार यांच्याशी नियमित संवाद ठेवत महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यात मोठा हातभार लावला. समजा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास, त्यामध्ये राऊत यांचा मोलाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.reliableacademy.com/study/view/1275/-----------", "date_download": "2021-07-30T00:53:04Z", "digest": "sha1:VFT2YSXWQU36X64EP4JHOCYVHK3VWXMM", "length": 6225, "nlines": 87, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "", "raw_content": "\nReliable Academy | Study Materials | झोपडीत दिव्याखाली अभ्यास, भंगार विक्रेत्याचा मुलगा नायब तहसीलदार, अक्षयच्या चिकाटीसमोर दारिद्र्यही झुकलं\nझोपडीत दिव्याखाली अभ्यास, भंगार विक्रेत्याचा मुलगा नायब तहसीलदार, अक्षयच्या चिकाटीसमोर दारिद्र्यही झुकलं\nअक्षयची घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने प्रचंड अभ्यास करत यशाचा डोंगर उभा केला.\nMPSC चा परीक्षेत अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला होता . अक्षयची घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने प्रचंड अभ्यास करत यशाचा डोंगर उभा केला.\nअक्षय तिवसा येथील आपल्या झोपडीत दिवा लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. मात्र, त्याने आपल्या गरीबीचं कधीही भांडवल केलं नाही. त्याच्या जिद्द आणि चकाटीसमोर आज दारिद्र्यलाही झुकावं लागलं. विशेष म्हणजे अक्षयने स्पर्धा परीक्षेचा कुठलाही क्लास न लावता फक्त वचनालयतून अभ्यास करत विजयाला गवसणी घातली\nअक्षयने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिकंसुद्धा पटकावले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने याआधी पीएसआय वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. तरीही तो खचला नाही. त्याने अभ्यास सतत चालू ठेवला.\nअक्षय हा लहानपणापासूनच हुशार आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली. त्याची वेगळे काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्याने अधिकारी होण्याचं ठरवलं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय खचला नाही. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.\nअक्षयचे वडील बाबाराव गडलिंग यांचा गेल्या 40 वर्षांपासून भंगार आणि रांगोळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गरिबीची चणचण अक्षयला भासू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगलं, हे स्वप्न त्याने वयाच्या 25 वर्षी सत्यात उतरवलं आहे. अखेर अक्षय आज नायब तहसीलदार झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_47.html", "date_download": "2021-07-30T01:30:06Z", "digest": "sha1:UTJROX65DRLLMDLIPKSYVF5LGGBOBQMO", "length": 9107, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश\nनांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nनांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना दर्जोन्नत करून ते प्रमुख जिल्हा मार्ग करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 3 हजार432.55 किलोमीटर इतकी झाली आहे.नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, लोहा, नायगाव व मुदखेड तालुक्यातील तर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता व नांदेड जिल्हा परिषदेने दिला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. या प्रस्तावानुसार, खालील मार्ग दर्जोन्नत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.प्रजिमा 28 ते जुने कल्लाळ-काळेश्वर-विष्णूपूर प्ररामा 6- पांगरी – असदवन – गोपाळचावडी तुप्पा रस्ता (दर्जोन्नत लांबी 16.500 किमी), बाभुळगाव-तुप्पा-भायेगाव-पिंपळगाव-मिश्री- पुणेगाव रस्ता (दर्जोन्नत लांबी 16 किमी), चैतन्य नगर-तरोडा (बु.)-पिंपळगाव-महादेव दाभड राममा 361- खडकुत नांदला-दिग्रस ते आसना नदी पर्यंत (16.50 किमी), पांगरी झरी –वडेपुरी राममा 161- जाणापुरी-बामणी –सोनखेड रस्ता (16.50 किमी.), सोनखेड-कोलेबोरगाव-जवळा-बेटसांगवी प्रतिमा 28-गंगाबेट रस्ता (12 किमी), प्रजिमा 28- कारखाना सायाळ-पार्डी- पिंपळगाव-पोखरभोसी प्रतिमा-52 रस्ता (18.50 किमी), राममा 247- असरजन-विष्णुपुरी-असदवन रस्ता (11.850 किमी), खडकुत महादेव-पिंपळगाव दाभड राममा 361-यमशेटवाडी-देगाव जावळा-मुरहारनिवघा ते रामा 261 ला जोडणारा रस्ता (6 किमी) या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यात आला आहे.\nनांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:44:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2021-07-30T02:17:44Z", "digest": "sha1:AOX3NG2RJ2TZHJMTVEFSOSUK65GRUXUO", "length": 8074, "nlines": 314, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्याने काढले: wuu:1032年 (deleted)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: simple:1032\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:1032年\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sh:1032\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lmo:1032\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1032 жыл\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: tt:1032 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:1032\nसांगकाम्याने वाढविले: os:1032-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् १०३२\nसांगकाम्याने वाढविले: fa:۱۰۳۲ (میلادی)\nसांगकाम्याने बदलले: lt:1032 m.\nई.स. १०३२ हे पान इ.स. १०३२ मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nevasa-shooting-on-gram-panchayat-member/", "date_download": "2021-07-30T00:20:55Z", "digest": "sha1:62KH4QITCU3ZB2YZ3FCF6B4TVCAMUWNX", "length": 8330, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेवाशात थरार; ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार – Dainik Prabhat", "raw_content": "\nनेवाशात थरार; ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार\nअहमदनगर – नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सदस्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे. संकेत भाऊसाहेब चव्हाण असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले असून हल्ला कोणत्या कारणातून झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.\nगोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झाले असून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले व उपचार चालू करण्यात आले. गोळाबाराप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत भाऊसाहेब चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूरकडे जात होते. रस्त्यात एका ठिकाणी ते लघुशंका करण्यासाठी थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. चव्हाण यांच्या पोटावर, हातावर, पायावर गोळ्या लागल्याचे दिसून आले.\nचव्हाण यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या शरीरातून तीन गोळ्या काढण्यात आल्या. मात्र, गोळ्या लागून गेल्याच्या आणखी काही जखमा त्यांच्या शरीरावर आहेत. पुढील तपास श��िशिंगणापूर पोलिस करीत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपालकांनी कुत्रा घेऊन देण्यास दिला नकार, १६ वर्षीय मुलाने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल\n करोनानंतर आता मंकीपॉक्स; जाणून घ्या लक्षणं…\nPune Crime : पत्नीस भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला\nदहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक\nगुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली\nऑनर किलींग; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या\nगारवा हॉटेलमालक खून प्रकरण : आरोपीच्या घरात सापडल्या दोन तलवारी, पत्नीस अटक\n#Crime : प्रवासी महिलेची बॅग हिसकवणाऱ्या रिक्षा चालकाला अटक\nजिल्हाधिकारी कार्यालयातील महिला एजंटचा प्रताप; जिल्हाधिकारी व तहसिलदार असल्याचे सांगत…\nनोकरीच्या आशेने ओलांडली सीमा, कायद्याने सुनावला कारावास\nस्वस्तातले सिमेंट- स्टिल पडले महागात; राज्यातील अनेकांना 500 कोटीचा गंडा घालून…\nPune Crime : पोलीस निरक्षकाची पोलीस ठाण्यातच इंटेरिअर डेकोरेटला मारहाण; गुन्हा दाखल\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nPune Crime : पत्नीस भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला\nदहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक\nगुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-a-brother-broke-into-a-house-and-got-beaten-up-due-to-a-family-dispute/", "date_download": "2021-07-30T00:09:01Z", "digest": "sha1:OC6AGO5FJ2J3EFTJSPMULDCLEQPHOESD", "length": 8133, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Pune : कौटुंबिक वादातून छोट्या भावाने घरात घुसून केली मारहाण – Dainik Prabhat", "raw_content": "\nPune : कौटुंबिक वादातून छोट्या भावाने घरात घुसून केली मारहाण\nपुणे – कौटुंबिक वादातून छोट्या भावाने हातात तलावर घेऊन मोठ्या भावाला मारहाण केली. त्याशिवाय भांडण सोडविण्यासाठी आलेल्या घरातील इतर लोकांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून साहित्याची तोडफोड केली.\nयाप्रकरणी मतीन हकीम सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकीन हकीम सय्यद (वय ३४,रामटेकडी हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रामनगर येथे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घड��ी.\nआरोपी मतीन हा फिर्यादी शौकीनचा लहान भाऊ आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हातात तलवार घेऊन तो जबरदस्तीने शौकीत यांच्या घरात घुसला. त्यानंतर त्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा गळा दाबला. त्याला प्रतिकार करत असताना, मतीनने त्यांच्या हाताचा चावा घेतला.\nहा प्रकार पाहून घरातील इतर लोक वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता, आरोपीने त्यांनाही लाथुबुक्यांनी मारहाण करून घरातील साहत्याची तोडपोड केली. परिसरातील नागरिकांनी मदत करु नये म्हणून तलवार घेऊन दहशत निर्माण केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nAshadhi Wari 2021 : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान\nस्वर्गाचा पत्ता टाकून आठ वर्षीय चिमुकलीने लिहलं दिवंगत वडिलांना पत्र\nPune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30…\nपुणे : भिकोबा गुरव हरवले आहेत; कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा\nTET Exam : भावी शिक्षकांना मोठा दिलासा; अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर\nPune Crime : पत्नीस भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला\nदहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nगुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली\nबैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे\nऑनर किलींग; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या\nशाळा स्थलांतर धोरणात सुधारणा\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nPune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30 लाखाचा ऐवज…\nपुणे : भिकोबा गुरव हरवले आहेत; कोणाला आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा\nTET Exam : भावी शिक्षकांना मोठा दिलासा; अखेर शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/home-buying-as-a-investment-tips-by-arvind-paranjape", "date_download": "2021-07-30T02:08:44Z", "digest": "sha1:Y3UZPFB2FKWFO6GZMWYTFXA4RR4KV4PC", "length": 13640, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुंतवणूक म्हणून घर घेताय?", "raw_content": "\nजमी�� आणि घर यातील गुंतवणूक सर्वांत चांगली आणि त्याचे मूल्य कमी होत नाही, असा अनेकांचा (गैर)समज असतो.\nगुंतवणूक म्हणून घर घेताय\nजमीन आणि घर यातील गुंतवणूक सर्वांत चांगली आणि त्याचे मूल्य कमी होत नाही, असा अनेकांचा (गैर)समज असतो. इक्विटी शेअर, सोने या इतर ॲसेट प्रकारांप्रमाणे स्थावर मालमत्तेच्या बाबतीत हे काही काळासाठी खरेही असते. मागील काळातील परतावा बघून त्याची खरेदी करायची सवय असलेले अनेक जण गेल्या काही वर्षांत स्थावर मालमत्तांचे भाव कमी झाल्याने त्यापासून दूर गेले होते. पण आता घरांचे भाव हळूहळू वाढायला सुरवात झाल्याने शेअर बाजारातील फायदा काढून घेऊन, गुंतवणुकीसाठी आता जमीन किंवा फ्लॅट घ्यावा, असा अनेकांचा विचार सुरू झाला आहे. तुमच्या ‘ॲसेट ॲलोकेशन’नुसार असे करायला हरकत नाही; परंतु ते करताना खूप फायदा मिळेल, अशी अपेक्षा न ठेवता वस्तुनिष्ठपणे बघितले पाहिजे. कारण स्थावर मालमत्ता या ॲसेट प्रकारावरील ‘जोखीम-परतावा’ वाटतो तेवढा आकर्षक नाही व त्यात इतरही अडचणी येऊ शकतात. तसेच स्थावर मालमत्तेतील वाढ अनेक स्थानिक कारणांवर अवलंबून असल्याने गुंतवणुकीच्यादृष्टीने भरवशाची ठरताना दिसत नाही.\nअलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, पुणे विभागाच्या निर्देशांकाने जानेवारी २०१७ ते मार्च २०२१ या काळात ३.१ टक्के वार्षिक वाढ दाखविली. तुलनेने त्याच काळात ‘बीएसई सेन्सेक्‍स’ १५ टक्क्यांनी वाढला.\nहेही वाचा: City Bank भारतातील गाशा गुंडाळणार\nगुंतवणूक म्हणून दुसरे घर हे निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी किंवा नियमित उत्पन्नासाठी फारसे उपयोगी पडत नाही. परताव्याचा हिशेब करताना तो घराच्या खरेदी किंमतीवर न करता, त्याच्या चालू बाजारमूल्यावर करायला पाहिजे. घरभाडे मिळते. पण त्यातून घराची दुरुस्ती, सोसायटीचे शुल्क, नगरपालिकेचे कर आणि घरभाड्यावरचा प्राप्तिकर असे खर्च जाऊन फक्त २ ते ३ टक्के एवढाच परतावा हाती लागतो.\nएका उदाहरणाने हे स्पष्ट होईल. नमुना उदाहरणाचे घर यात तुमच्या घराचा हिशेब लिहा\n1. घराची मूळ किंमत 5 लाख\n2. घराची सध्याची किंमत 1 कोटी रु.\n3 वार्षिक भाडे 3 लाख रु.\n4 नगरपालिका कर 15,000 रु.\n5 सोसायटी शुल्क 36,000 रु.\n6 देखभाल खर्च (अंदाजे) 20,000 रु.\n7 घरभाड्यावरचा प्राप्तिकर 50,000 रु.\n8 निव्वळ भाडे (3-4-5-6-7) 1.8 लाख रु.\n9 बाजारमूल्यावरचा परतावा (8/2) 2 %\nहेही वाचा: Share Market: लॉकडाऊनची भीती शेअर मार्केट 1700 अंकांनी घसरला\nदुसरे घर घेताना पुढील मुद्द्यांचा विचार केला पाहिजे-\n१) जमिनीची/घराची मालकी (टायटल) बोजाविरहित असण्यासाठी दक्ष असावे लागते.\n२) किंमती वाढू शकतील असे घर खरेदी करणे सोपे नसते.\n३) तयार नसलेले घर पूर्ण न होण्याची जोखीम असते.\n४) योग्य घर शोधणे, करारनामा करणे, कर्ज काढणे, प्रगतीनुसार हप्ते देणे असे अनेक व्याप असतात.\n५) पूर्णत्त्वाचा दाखला मिळणे, हस्तांतर होण्यात अडचणी येतात.\n६) घराचा ताबा घेऊन आवश्यक त्या सोयी करणे आदी प्रक्रियेची पूर्तता करायला खूप वेळ जातो.\n७) मुदतीनंतर जागा सोडेल आणि नीट वापरेल, असे भाडेकरू शोधणे, करार करून त्याची नोंदणी करणे, भाडेवसुली करणे हे सोपे नसते.\n८) घर रिकामे राहिल्यास, भाडे न मिळाल्याने नुकसान होते. ९) घराची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि देखभाल करावी लागते.\n१०) घर विकले तरच मूल्यातील वाढ पदरात पडते. तसेच विक्री करणे सोपे नसते. अपेक्षित किंमतीला क्वचितच घर विकले जाते. ११) विक्रीनंतरच्या भांडवली नफ्यावर (विक्रीमूल्य-खरेदीमूल्य) २० टक्के दराने ‘इंडेक्‍सेशन’ करून आलेल्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्‍स भरावा लागतो.\n१२) हा कर वाचविण्यासाठी नवे घर घेणे किंवा ५ टक्के व्याजाचे ५ वर्षे मुदतीचे करपात्र कॅपिटेल गेन बॉंड घ्यावे लागतात.\n१३) घराची अंशत: विक्री करता येत नाही.\n१४) कर्जावरील व्याजाचा हिशेब लक्षात घेतला तर फायदा अजून कमी होतो.\n१५) केवळ प्राप्तिकर सवलत मिळते म्हणून घर घेणे फायदेशीर ठरत नाही.\nहेही वाचा: कोरोनाकाळात वाढलं ‘मेडिक्लेम’चं महत्त्व\nफक्त भावनिक विचार करून आणि आर्थिक विचार बाजूला ठेवून गुंतवणुकीसाठी घर घेण्यात सध्या तरी फायदा दिसत नाही. त्याऐवजी नुसत्या ठेवीतूनही जास्त उत्पन्न मिळेल आणि कटकटही करावी लागणार नाही. म्युच्युअल फंडातील (इक्विटी/हायब्रिड) गुंतवणुकीचा विचार केला, तर ‘जोखीम-परतावा’ या निकषावर ती अधिक चांगली आहे. त्यातून जास्त नियमित उत्पन्न मिळू शकते, जोखीम कमी असते आणि अंशत: विक्रीही करता येते. त्यात पारदर्शकता असल्याने लक्ष ठेवणे आणि विक्री करणे अगदी सोपे आहे आणि पैसे वेळेवर आणि नक्की मिळण्याची खात्री असते. यामुळे दुसरे घर/जमीन हे गुंतवणुकीचे साधन सर्वांसाठी नसल्याने निश्‍चित उत्पन्न आणि इक्विटी म्युच्युअल फंड यांना प्राधान्य द्यायला हवे.\n(डिस्क्���ेमर ः रिअल इस्टेटप्रमाणेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असतेच. त्यामुळे वाचकांनी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी वैयक्तिक तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हितावह ठरते.)\n(लेखक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/07/blog-post_57.html", "date_download": "2021-07-30T01:48:34Z", "digest": "sha1:Q6KVHDN4MQIYZA6ZE446ACRKBBGIZW2R", "length": 7881, "nlines": 50, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबत नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबत नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश\nचित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबत नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nगोरेगाव येथील चित्रनगरीचा (फिल्मसिटी) पायाभूत विकास करण्यावर भर देताना चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, चित्रनगरी विकासाचा बृहत् आराखडा तयार करताना पायाभूत विकास याला प्राधान्य देण्यात यावे. चित्रनगरीचा विकास करताना विविध माध्यमासाठी असलेली आवश्यकता विचारात घेणे आवश्यक आहे. चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारे, चित्रीकरण स्थळे विकासासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) कार्यवाही करण्यात यावी.आज झालेल्या बैठकीत महामंडळाचा विविध मुद्यांबाबत चर्चा करण्यात आली.\nचित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करण्याबाबत नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:31:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153899.14/wet/CC-MAIN-20210729234313-20210730024313-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}