diff --git "a/data_multi/mr/2020-40_mr_all_0290.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0290.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-40_mr_all_0290.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,749 @@ +{"url": "https://www.dainikprabhat.com/brahmastra-release-date-changed-again/", "date_download": "2020-09-27T23:16:20Z", "digest": "sha1:MDPJRSFQQAN4KQO2B4XRYX6FNSDEXCFJ", "length": 5887, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"ब्रम्हास्त्र'ची रिलीज डेट पुन्हा बदलली", "raw_content": "\n“ब्रम्हास्त्र’ची रिलीज डेट पुन्हा बदलली\nमुंबई – ब्रम्हास्त्र’ थिएटरला बघण्यासाठी प्रेक्षकांना आता खूप वाट बघायला लागू शकते. या सिनेमाची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलली आहे. आता पुढच्या वर्षी हिवाळ्याच्या सुटीमध्येच या सिनेमाचा आनंद घेणे प्रेक्षकांना शक्‍य होईल, असे वाटते आहे. “ब्रम्हास्त्र’चे शूटिंग जवळपास संपले आहे. आता त्याचे पोस्ट प्रॉडक्‍शनचे काम सुरू आहे.\nत्यात “व्हीएफएक्‍स’चे इफेक्‍ट देण्यासाठी खूप वेळ लागतो आहे. अजून बरेच काम बाकी आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये हे काम पूर्ण होईल अशी शक्‍यता दिसत नाही. रणबीर कपूर, आलिया भट आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्वाच्या सीनला “व्हीएफएक्‍स’चे इफेक्‍ट देणे बाकी आहे. त्याशिवाय अलिकडेच शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आलेल्या सीनलाही हे इफेक्‍ट देणे बाकी आहे.\nज्या कंपनीकडे “व्हीएफएक्‍स’चे काम सोपवले गेले आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2020 च्या उन्हाळ्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाऊ शकणार नाही, असे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर यांना स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात यामुळे अयान मुखर्जी आणि करण जोहर फारसे खूष नाहीत. मात्र प्रेक्षकांसमोर अर्धवट इफेक्‍ट असलेली कलाकृती आणण्यास ते राजी नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्षी हिवाळ्यातच “ब्रम्हास्त्र’ रिलीज करण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-11-january-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T23:21:30Z", "digest": "sha1:7QRMV7DLQNHOYCHDKERTFBOUMZDUO4MZ", "length": 18480, "nlines": 235, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 11 January 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (11 जानेवारी 2018)\nकुलगुरूपदासाठी मुंबई विद्यापीठाची जाहिरात :\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड करणाऱ्या शोध समितीने या पदासाठी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुकांना 14 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत दिली आहे.\nऑनस्क्रीन ऍसेसमेंटप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कुलगुरू संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर शोध समितीची स्थापना करण्यात आली.\nइस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेल्या या समितीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे श्‍यामलाल सोनी तसेच सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांचा समावेश आहे. गत आठवड्यात समितीने राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांची भेट घेतल्यानंतर ही जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली.\nकुलगुरूपदासाठी आवश्‍यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, कौशल्ये व नैपुण्ये याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.\nचालू घडामोडी (10 जानेवारी 2018)\nआधारच्या सुरक्षेसाठी सरकारची नवी योजना :\nआधारचा डेटा सुरक्षित नसल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमधून करण्यात आल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब युआयडीने गांभीर्याने घेतली असून आधारचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी पावलले उचलली जात आहेत.\nआधारच्या 12 आकड्यांऐवजी आता व्हर्च्युअल आयडी आणण्याची योजना सरकारने आखली आहे. याद्वारे प्रत्येक आधार कार्डचा एक व्हर्च्युअल आयडी तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे.\nतसेच यामुळे नागरिकांना त्यांचा 12 आकडी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही. तर 16 आकड्यांचा व्हर्च्युअल आयडी द्यावा लागेल.\nयुआयडीच्या माहितीनुसार, व्हर्च्युअल आयडीची ही सुविधा 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार आहे.\nसीबीएसई बोर्डाची परीक्षा 5 मार्चपासून :\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 10 जानेवारी रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा पाच मार्चपासून सुरू होईल. ही परीक्षा चार एप्रिलपर्यंत सुरू राहील. तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरू होऊन 12 एप्रिलला संपेल.\nसीबीएसईच्या संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांची तारीख जाहीर झाल्यानंतर वेळापत्रक पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी CBSEच्या संकेतस्थळावर भेट देत आहे.\nतसेच पेप�� तपासणी प्रक्रिय सदोष असल्याच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी व तपासणी प्रक्रियेला अतिरिक्त वेळ उपलब्ध करुन देण्यासाठी सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना अगोदर घेण्याचे संकेत दिले होते.\nराज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार जाहीर :\nमुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार 2017’ ची घोषणा करण्यात आली आहे.\nयंदाचा सामाजिक पुरस्कार ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत असलेल्या सतीश सिडाम व हिजडा आणि ट्रान्सजेन्डर समूहासाठी कार्यरत असलेल्या कृपाली बिडये यांना जाहीर झाला आहे.\nमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व रचनात्मक काम करणाऱ्या युवक-युवतींना सामाजिक युवा पुरस्कार देण्यात येतो.\nतसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.\nकेंद्र सरकारव्दारे अनेक क्षेत्रात एफडीआयला मंजुरी :\nपरदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक क्षेत्रात एफडीआयच्या धोरणात महत्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे.\n10 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग तसेच बांधकाम क्षेत्रातही 100 टक्के एफडीआयची घोषणा करण्यात आली आहे.\nईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने परकीय गुंतवणूक धोरणांतील सूट त्याचबरोबर एअर इंडियातील गुंतवणूकीत परदेशी कंपन्यांना 49 टक्के हिस्सा देण्यासही सूट दिली आहे. त्यामुळे आता परदेशी विमान कंपन्या एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे.\nतसेच केंद्र सरकारने परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणूकीसाठी मंजूरी दिली आहे.\nदिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा :\nदिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता दरवर्षी 77 हजार ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षांहून अधिक वय) मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणार आहे.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ��ी माहिती दिली. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रूपयांपेक्षा कमी आणि जे सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाहीत, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या योजनेला ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ असे नाव असेल.\nतसेच या योजनेतंर्गत ज्येष्ठांना तीर्थयात्रेचा लाभ घेता येणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.\nमथुरा-वृंदावन-आग्रा-फत्तेपूर सिक्री, हरिद्वार-ऋषिकेश-नीलकंठ, पुष्कर-अजमेर, अमृतसर-आनंदपूर साहिब आणि जम्मू-वैष्णो देवी मंदिराचा समावेश आहे. यातील स्थान निवडण्याचे ज्येष्ठांना स्वातंत्र्य आहे. यात प्रवास खर्च, निवासस्थान आणि जेवण्याची सोय केली जाईल. प्रत्येक यात्रेकरूसाठी 7 हजार रूपये खर्च येतील.\nज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला.\n11 जानेवारी 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.\nसन 2000 मध्ये 11 जानेवारी रोजी छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना झाला.\nएस.पी. भरुचा यांनी 11 जानेवारी 2001 मध्ये भारताचे 30 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (12 जानेवारी 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-16-may-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T22:44:10Z", "digest": "sha1:SEDTWERRIMLEKIGZSNDOTHYCIUPAMNWT", "length": 17915, "nlines": 227, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 16 May 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (16 मे 2018)\nनिवृत्तिवेतनासाठी आधारची सक्ती नाही :\nकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.\nस्वयंसेवी संस्थांच्या तिसाव्या बैठकीत त्यांनी सांगितले, की बँकेस भेट न देता जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा म्हणून आधारचा वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, पण आधार कार्ड अनिवार्य नाही.\nबँक खात्याला आधार जोडलेले नसल्यामुळे अनेक वृद्धांना निवृत्तिवेतन मिळत ��ाही अशी तक्रार असून, या बाबत आता मंत्र्यांनीच खुलासा केल्याने संभ्रम दूर झाला आहे. सिंह यांनी सांगितले, की सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी आधार कार्डची सक्ती केलेली नाही. केंद्र सरकारचे 48.41 लाख कर्मचारी असून 61.17 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत.\nकिमान निवृत्तिवेतन मर्यादा आता 9000 रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे 20 लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना 1000 रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. सातत्यपूर्ण उपस्थिती भत्ता 4500 रुपयांवरून 6750 रुपये करण्यात आला आहे.\nचालू घडामोडी (15 मे 2018)\nरितीशा गुप्ता आयएससी परीक्षेत देशात दुसरी :\nपुण्याच्या रितीशा गुप्ता हिने आयएससी परीक्षेत 99.25 टक्के मिळवुन देशात दुसरा क्रमांक पटकावला. आयसीएसई आणि आयएससी परीक्षांचे निकाल 14 मे रोजी जाहिर करण्यात आले. निकाल जाहिर झाल्यानंतर पुणे आणि मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.\nआयएससी परीक्षेत देशातील प्रथम क्रमांकावर 7, दुसर्‍या क्रमांकावर 17, तर तिसर्‍या क्रमांकावर 25 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रितीशा आयएससी परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱय़ा 17 विद्यार्थ्यांपैकी एक आहे.\nरितीशा पुणे कॅम्प येथील बिशप्स स्कुलमध्ये शिकते. तिला इतिहास विषयाची व पियानो वादनाची आवड आहे. ती दिल्ली विद्यापिठातून राज्यशास्त्र विषयात पुढील शिक्षण घेण्याची तयारी करत आहे.\nतसेच नवी मुंबईच्या सयंम दास याने आयसीएसई परीक्षेत 99.4 टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.\nलावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर कालवश :\nलावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर (वय 103) यांचे वाई येथे 15 मे रोजी निधन झाले. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं आयुष्य कलेसाठीच अर्पण केलं.\n31 डिसेंबर 1915 रोजी यमुनाबाई वाईकर यांचा जन्म वाई (जि. सातारा) येथील कोल्हाटी समाजात झाला. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले.\nतसेच यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्रशासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले. महाराची पोर नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच���या समाजकार्याला दिले. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्या निधनाने पारंपारिक लावणी जपणाऱ्या कलावंतास देश मुकला आहे.\nदोनशे उपयोजने फेसबुककडून बंद :\nफेसबुकने वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा गैरवापर करणारी दोनशे उपयोजने काढून टाकली आहेत. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका या राजकीय सल्लागार आस्थापनेने 87 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरली होती, त्याबाबत चौकशी सुरू असून, त्या वेळी या माहितीचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016 मधील प्रचाराच्या वेळी करण्यात आला होता. चौकशी वेगात सुरू असल्याचे फेसबुकचे उत्पादन भागीदारी उपाध्यक्ष इमी आर्चिबोंग यांनी सांगितले. ज्या उपयोजनांनी माहितीचा गैरवापर केला ती काढून टाकण्यात येत असून त्यांच्यावर बंदी घालण्यात येत आहे. वापरकर्त्यांनाही बंदी घातलेल्या उपयोजनांची माहिती देण्यात येणार आहे.\nकेंब्रिज अ‍ॅनॅलिटिका प्रकरणामुळे फेसबुकने माहिती गैरवापराची चौकशी सुरू केली आहे. त्यात व्यक्तिगत माहिती कशी वापरली गेली, ती कशी मिळवण्यात आली या सर्व अंगांनी विचार सुरू आहे.\n2014 मध्येच फेसबुकने धोरणात बदल करून काही उपयोजने म्हणजे अ‍ॅप्सना खासगी माहितीचा वापर करण्यास बंदी केली होती तरीही काही उपयोजने माहितीचा वापर करीत होती.\nतसेच लोकांच्या माहितीचा गैरवापर करणारी सर्व उपयोजने शोधून काढण्याचे काम सुरू आहे. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका प्रकरणात बाहेर आलेल्या माहितीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी गेला महिनाभर केला आहे.\nआयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर यांची निवड :\nआयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. 15 मे रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.\n2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.\n‘आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणं हा माझ्यासाठी एकप्रकारे सन्मान आहे. माझ्या नावाला पाठींबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आहे. 2016 साली जी आश्वासन मी दिली होती, ती पूर्ण करण्यात काही अंशी यश आलं आहे. आगामी वर्षांमध्ये ही आश्वासनं ���ूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.’ फेरनिवडीनंतर शशांक मनोहर यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.\nक्रांतिकारक ‘बाळकृष्ण चाफेकर’ यांना 16 मे 1899 मध्ये फाशी झाली.\n16 मे 1975 मध्ये सिक्कीम भारतात विलीन झाले.\nसन 1975 मध्ये जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.\nभारताचे 10वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 मे 1996 मध्ये सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ 13 दिवस टिकले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/xiaomi-mi-tv-users-will-get-early-access-for-bollywood-movies-on-disney-hotstar-18368/", "date_download": "2020-09-28T00:01:12Z", "digest": "sha1:3BGCTXUXJLVDYZFFOLHXGGJH5DRYDKXU", "length": 12403, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "xiaomi mi tv users will get early access for bollywood movies on disney hotstar | Mi TV युजर्ससाठी खुशखबर, रिलीजपूर्वीच पाहता येणार बॉलिवूड सिनेमे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nमनोरंजनMi TV युजर्ससाठी खुशखबर, रिलीजपूर्वीच पाहता येणार बॉलिवूड सिनेमे\nशाओमीच्या Mi TV युजर्ससाठी खुशखबर आहे. कंपनी युजर्सला डिझ्ने + हॉटस्टारवर रिलीज होणाऱ्या बॉलिवूड सिनेमांचा ॲक्सेस ऑफिशिअल रिलीजच्या २ तास आधी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच Mi TV युजर्सला इतरांपेक्षा २ तास आधीच सिनेमा पाहता येणार आहे.\nमुंबई : शाओमीने ऑनलाइन कॉन्टेंट प्लेअर डिझने + हॉटस्टारसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत Mi TV युजर्स बॉलिवूड सिनेमा रिलीज होण्याच्या दोन तास आधीच पाहता येणार आहे. ३१ जुलैपासून कंपनीने मल्टीप्लेक्स बॅनर फीचर सुरू झाले असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हे फीचरमुळे मी टीव्ही युजर्सला बॉलिवूड सिनेमांचा ॲक्सेस ऑफिशिअल रिलीज (7.30 PM) पूर्वी दोन तास आधीच (5.30 PM) मिळणार आहे.\nभागीदारी अंतर्गत Mi Tv-पॅचवॉल युजर्सला फर्स्ट-डे, फर्स्ट-ॲक्सेस देण्यात येईल असे शाओमीने स्पष्ट केले आहे. या अंतर्गत युजर्स OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे लूटकेस, लक्ष्मी बॉम्ब आणि भुज: द प्राइड ऑफ इंडिया सारखे सिनेमे इतरांच्या आधी पाहता येणार आहेत. हे सर्व सिनेमे मी टीव्हीच्या होम स्क्रीनच्या पॅचवॉलवर फीचर करण्यात येणार आहेत. यामुळे युजर्सला या सिनेमांचा आनंद घेता येणार आहे. अशाप्रकारे एम आय युजर्सला खासकरून Early Access दिला जाणार आहे.\nकोरोना महामारीच्या काळात भारतीय ग्राहकांची गरज लक्षात घेता डिझने + हॉटस्टार सोबत केलेली भागीदारी आम्ही अशीच पुढे नेत आहोत आणि सिनेचाहत्यांना ऑफिशिअल रिलीजच्या दोन तास आधीच बॉलिवूड सिनेमे पाहण्याची सुविधा देत असल्याचे मी टीव्हीचे अधिकारी ईश्वर नीलकांतन यांनी या भागीदारीविषयी सांगितले.\nअनेक मोठे सिनेमे येत आहेत ऑनलाइन\nकोरोना काळात सिनेमा थिएटर्स सध्या तरी बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही थांबले आहे, तर जे चित्रपट बनून तयार आहेत ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत आहेत. याची सुरुवात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणाचा सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ने झाली आहे. यानंतर 24 जुलैला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा सिनेमा दिल बेचाराही ऑनलाइनच रिलीज झाला आहे. याने व्ह्युअरशिपचे अनेक विक्रम मोडले. यानंतर आता लक्ष्मी बॉम्ब आणि भुज सारखे मोठे सिनेमेही ऑनलाइनच रिलीज होणार आहेत.\nRanu Mondal...म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nBollywood Drug chat caseदीपिका, सारा, श्रद्धा यांनी ड्रग्स घेण्यावर नकार, सीबीडी ऑईलबाबत श्रध्दाची कबुली\nBollywood Drug chat caseएनसीबीकडून धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक, घरी सापडला होता गांजा\nBollywood Drug chat caseअभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात\nड्रग्स प्रकरणबॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...\nBollywood Drug chat caseड्रग्ज पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाला करण जोहरचा इन्कार, म्हणाला मी ड्रग्ज...\nBollywood Drug Probeदीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी\nS P Balasubrahmanyamप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ ���्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/09/blog-post_9.html", "date_download": "2020-09-27T22:59:59Z", "digest": "sha1:2OE7UBMP7GPY6CA3UZZRSX4TBIZVBAPB", "length": 8463, "nlines": 100, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "पीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा! | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nपीसीएनटीडीए ’, ‘पीएमआरडीए’ मधील सदनिकांवरील मुद्रांक शुल्कात कपात करा\n- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी\n- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे निवेदन\nपिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)\nकोरोना विषाणु आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण\nऔद्योगिक विकास महामंडळ आदी क्षेत्रातील सदनिका, मिळकतींवरील मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.\nयाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. शहरात कामगार व मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे.\nदरम्यान, राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मुद्रांक शुल्कांत सवलत देवून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता हातभार लावला आहे. सदरची मुद्रांक शुल्क सवलत प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, हडको इत्यादीमार्फत बांधलेल्या सदनिका खरेदी करण्याकरिता लागू केल्यास त्याचा फायदा बहुसंख्यांना होईल, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.\nतिनही ���िद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/nashik-nandgaon-four-members-of-a-family-murder-253182.html", "date_download": "2020-09-27T21:57:07Z", "digest": "sha1:5SIYTK2YCA4DJ7P22224HNPYFV322XD4", "length": 14194, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या | Nashik Nandgaon Family Murder", "raw_content": "\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड\nपती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले\nपती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची गळा चिरुन हत्या, नांदगाव हादरले\nनाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील वखारी गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे\nरईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड\nमनमाड : पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांच्या हत्याकांडामुळे नाशिक हादरलं आहे. नांदगावमध्ये घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. (Nashik Nandgaon Four members of a Family Murder)\nनाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील वखारी गावात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चव्हाण दाम्पत्यासह त्यांच्या दोन लहानग्या लेकरांची हत्या करण्यात आली.\n37 वर्षीय समाधान चव्हाण, 32 वर्षीय भारतीबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांची सहा वर्षाची मुलगी आराध्या चव्हाण आणि 4 वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण यांचा मृतांमध्ये समावेश आहे.\nहेही वाचा : कॅमेरा सेट करुन फेसबुक लाईव्ह, पंख्याला दोरी बांधून आत्महत्या\nसमाधान चव्हाण रिक्षाचालक होते. चव्हाण कुटुंब काल रात्री घराबाहेर झोपले होते. मात्र सकाळी चौघंही जण रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nवरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून कोणी केला, दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हत्या केली का, याचा तपास सुरु आहे.\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nतू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे 'खयाली पुलाव', वादावादीतून तरुणाची…\nसुरेश रैनाच्या काका-भावाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, तिघे आरोपी पंजाब पोलिसांच्या…\nकांदा निर्यातबंदीवरुन उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर, पियुष गोयल यांना…\nBan On Onion Export | निर्यातबंदी उठेपर्यंत कांद्याचा लिलाव बंदच,…\nLIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद\nकाश्मीरमधील सफरचंदाची नाशिकमध्ये लागवड, डाळींबासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी सफरचंदाची बाग\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनु���ार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड\nल्युडोमध्ये बाबांची चीटिंग, 24 वर्षीय तरुणीची कोर्टात धाव\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय : गुलाबराव पाटील\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड\nल्युडोमध्ये बाबांची चीटिंग, 24 वर्षीय तरुणीची कोर्टात धाव\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.zetarindustry.com/mr/bed-bug-trap/", "date_download": "2020-09-27T21:57:23Z", "digest": "sha1:7CPINGJTER62YCFE4JYW5KY7ISB6ZFOV", "length": 4592, "nlines": 173, "source_domain": "www.zetarindustry.com", "title": "बेड बग ट्रॅप पुरवठादार आणि कारखाने | चीन बेड बग ट्रॅप उत्पादक", "raw_content": "Zetar उद्योग कंपनी, लिमिटेड\nकीटक नाशक प्रकार बेड बग ट्रॅप आणि कीटक Intercepto ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. उत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप���त रुप मोबाइल\nOvermolding इन्जेक्शन मोल्डिंग, इंजेक्शन शि प्लॅस्टिक कंटेनर, प्लॅस्टिक भाग, इंजेक्शन भाग शि, Injection Molding, इन्जेक्शन मोल्डिंग साधन,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/09/news-india-gandh-family-security-09/", "date_download": "2020-09-27T23:28:49Z", "digest": "sha1:NNAGAMWP4RXHKAXJN2VCNTJD6TI3Z5NS", "length": 10413, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सोनियांसह गांधी कुटुंबीयाला धक्का, विशेष एसपीजी सुरक्षा काढली; फक्त सीआरपीएफ-झेड प्लस - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/सोनियांसह गांधी कुटुंबीयाला धक्का, विशेष एसपीजी सुरक्षा काढली; फक्त सीआरपीएफ-झेड प्लस\nसोनियांसह गांधी कुटुंबीयाला धक्का, विशेष एसपीजी सुरक्षा काढली; फक्त सीआरपीएफ-झेड प्लस\nकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी यांना असलेली विशेष सुरक्षा व्यवस्था (एसपीजी) काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या तिघांनाही केवळ सीआरपीएफ व झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था असेल.\nएका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गृह मंत्रालयाच्या सुरक्षा आढावा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.\nदरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, राजकीय सूडाच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाला ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.\nइंदिरा गांधींच्या हत्येनंतर एसपीजी स्थापन : पं��प्रधानांना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी १९८८ मध्ये हा कायदा पारित करण्यात आला होता. त्यानुसार २ जून १९८८ रोजी एसपीजी स्थापन झाली. दिल्लीत याचे मुख्यालय आहे.\nइंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. अगोदर केवळ पंतप्रधानांना ही सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर गांधी कुटुंबीयांना ही सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/01/ahmednagar-breaking-attempted-murder-over-quarantine-dispute/", "date_download": "2020-09-27T23:53:11Z", "digest": "sha1:LOG3NDHYKPBKMLYGQT26QUGKIVG5HP3R", "length": 10019, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न Ahmednagar News", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होण���र \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar South/अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न\nअहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न\nअहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- क्वारंटाईन करण्यासाठी नावे देत असल्याच्या संशयावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.\nनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे मंगळवारी (दि.26) रोजी ही घटना घडली. यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवार (दि.29) रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंगपळगाव लांडगा येथील जिल्हा परिषद शाळेसमोर धनंजय लांडगे हे उभे होते. त्यावेळी अस्लम शेख व इरत तेथे आले.\nतू क्वारंटाईन करण्यासाठी दुसर्‍याची नावे का सांगतो. तुझा भाऊ दिल्लीवरुन आला आहे. त्याला का नाही क्वारंटाईन करीत. असे शेख हा म्हणून लागला, त्यावर धनंजय हा समजावून सांगत होता.\nत्यामुळे रागवलेल्या टोळक्याने धनंजय त्याचे वडिल व चुलतभावाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.\nयाप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जारवाल हे करत आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव ��णणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sachin-sawant-comments-on-transit-of-leaders/", "date_download": "2020-09-27T23:52:29Z", "digest": "sha1:RW5ELIRERRWMJAV6UNEFRTLRQB27BC4G", "length": 7525, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "sachin sawant comments on transit of leaders", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n#पक्षांतर : ‘ज्यांना जायचंय त्यांनी लवकर जावं, काँग्रेस शुद्ध होईल’\nटीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याविषयी कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाष्य केले आहे.\nसचिन सावंत सध्या औरंगाबादमध्ये आहेत. ते विधानसभेसाठी कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’ असं म्हणताना कॉंग्रेसमधून भाजप किंवा सेनेकडे होणाऱ्या पक्षांतरावर भाष्य केले आहे.\nपुढे बोलताना सावंत यांनी वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे अस विधान केले आहे.\nदरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या येत्या निवडणुकीत फक्त ४० जागा निवडून येतील अस विधान केले आहे. तसेच कॉंग्रेस म्हणजे वादळात भरकटलेलं जहाज असही महाजन म्हणाले आहेत.\nराष्ट्रवादीच्या अतंर्गत गटबाजीला कंटाळून दिली सोडचिट्टी : चित्रा वाघ\nमनसे आणि वंचित हे असतील तरच महाआघाडीमध्ये येणार : राजू शेट्टी\n‘रामलल्लालाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या’,भाजप खासदाराची मागणी\nभाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mihaykoli.co.in/%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-27T23:44:31Z", "digest": "sha1:VMA2CUDPFSE5H77Q6ZN6Q4EOVBE6L34U", "length": 5946, "nlines": 74, "source_domain": "mihaykoli.co.in", "title": "गटारी स्पेशल तिखटदार गावठी कोंबडी रस्सा – Mi Hay Koli", "raw_content": "\nगटारी स्पेशल तिखटदार गावठी कोंबडी रस्सा\nसाहित्य – एक किलो गावठी कोंबडी, २ चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, १ पात्तळ चिरलेला कांदा, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस,अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ चमचे चमचा ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि ४ म��ठे चमचे तेल .\nकृती – सर्व प्रथम एका तव्यात १ चमचा तेल गरम करून त्यात कांदा ७०% पर्यंत तांबूस करून घ्यावा. नंतर सुक्या खोबर्याचा खीस हा देखील खरपूस भाजून घ्यावा. आता आपल्याला कांदा आणि खोबर्याचे एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे. वाटण तयार झाल्यावर एका मोठ्या पातेल्यात ४ मोठे चमचे तेल गरम करून त्यात २ चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी आणि एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचा. पेस्ट परतून झाल्यावर त्यात गावठी कोंबडी शिजण्याकरिता टाकावी. कोंबडीचे तुकडे त्यात चांगले परतून घ्यायचे. आले लसणाच्या पेस्टमध्ये कोंबडी चांगली परतून झाल्यावर त्यात एक चमचा हळद आणि ४ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. आता संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर किमान १० मिनिटे वाफ काढावी ( गावठी कोंबडीला शिजण्याकरिता जास्त वेळ लागतो. ) १० मिनिटानंतर मासाल्यातून लालसर ताव सुटलेला दिसेल. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून पुन्हा १० मिनिटे पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी. १० मिनिटे झाल्यावर सर्व मिश्रण एकजीव करायचे आणि रस्स्यासाठी ३ ग्लास कोमट पाणी टाकावे ( यात थंड पाण्याचा वापर टाळावा ). पाणी टाकल्यावर मिश्रण चांगले घोळून घ्यावे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून झाकण उघडे ठेवून १० मिनिटे हा रस्सा मध्यम आचेवर चांगला उकळू द्यावा. १० मिनिटानंतर ग्यास बंद करून सुंदर बाउल मध्ये तयार तिखटदार गावठी कोंबडीचा रस्सा सर्व्ह करावा.\nEgg Lapeta – अंड्याचा लपेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/general-discussion/'-'-5159/", "date_download": "2020-09-27T22:28:43Z", "digest": "sha1:XV4MNSDDZNIUEUR6GX6DACI6WXEPQ7YD", "length": 2907, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "General Discussion- \" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \"", "raw_content": "\n\" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \"\nAuthor Topic: \" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \" (Read 2195 times)\n\" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \"\n\" हे नूतन वर्ष तुम्हासर्वाना सुखसमृद्धी आणि भरभराटीचे जावो\"\n\" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \"\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nRe: \" नव्यावर्ष��च्या हार्दिक शुभेच्छा \"\nहिंदू नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा - विजेंद्र ढगे कडून....\nहे नवीन वर्ष तुम्हास सुख शांती आणि समाधानाचे जावो...\nहीच ईश्वर चरणी पार्थना ...\n\" नव्यावर्षाच्या हार्दिक शुभेच्छा \"\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2020-09-27T22:57:21Z", "digest": "sha1:WT2AQYFNUATRRK73BZL3KGGCUY77J3OX", "length": 8081, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर \nin ठळक बातम्या, आंतरराष्ट्रीय, क्रीडा\nसाउहॅम्प्टन: वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड संघाचा 8 जुलैपासून कसोटी सामना होत आहे. पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. जो रूट कसोटी खेळणार नाही. त्यामुळे स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघासह 9 ��ाखीव सदस्यांची घोषणाही करण्यात आली. 8 ते 12 जुलै – साउहॅम्प्टन, 16 ते 20 जुलै- मँचेस्टर, 24 ते 28 जुलै- मँचेस्टरला कसोटी सामने होणार आहेत.\nबेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर ( यष्टिरक्षक), झॅक क्रॅवली, जो डेन्ली, ऑली पोप, डॉम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड\nराखीव खेळाडू – जेम्स ब्रेसीय, सॅम कुरन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, सकीब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबीन्सन, ऑली स्टोन.\nमुख्यमंत्री आणि आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही: देवेंद्र फडणवीसांचा टोला\nबोरद येथे वीज पडून बैल ठार \nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nबोरद येथे वीज पडून बैल ठार \nजिल्ह्यात आज १६९ रूग्ण आढळले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-27T21:56:20Z", "digest": "sha1:COETIOJLJTM4FKH77WX6CZV5BXVGJ7G4", "length": 24969, "nlines": 152, "source_domain": "navprabha.com", "title": "सणांमागचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे! योगसाधना – ४७० अंतरंग योग – ५५ | Navprabha", "raw_content": "\n योगसाधना – ४७० अंतरंग योग – ५५\n‘टिळा’ ही मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्‍वासाचे दर्शन आहे. या सामान्य भासणार्‍या क्रियेत दृष्टिपरिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली आहे. विराट जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेला आहे.\nकाळ कुणासाठीही थांबत नाही… दिवस, महिने, वर्षे उलटतच राहतात. ऋतू बदलतच राहतात. तसाच आता श्रावण मास उजाडला. हे चातुर्मासाचे दिवस. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे देव आता चार महिने झोपलेला असतो. मुख्य प्रश्‍न हा आहे की या चार महिन्यात पाऊस पडतो तेव्हा सृष्टीत अनेक उलाढाली होतात- पाण्याचा पुरवठा धरणीला होतो, विविध प्रकारची पिकं घेतली जातात… मग यावेळी देव झोपलेला कसा असेल\nएक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भारतात प्रत्येक विचारामागे, सणामागे, प्रथेमागे… एक विशिष्ट व सूक्ष्म तत्त्वज्ञान आहे. त्याबद्दल विविध मते असतील.\nपू. पांडुरंगशास्त्री आठवले या संदर्भात सांगतात की अशावेळी देव झोपत नाही. ती फक्त ग���ंडस कल्पना आहे. याच चार महिन्यात मानवतेच्या कल्याणाची विविध कामं असतात- सृष्टीला समृद्ध करण्याची. शास्त्र सांगते की देव उठतो तेव्हा भरघोस पिकं येतात. ते पहिले पीक घेऊन शेतकरी मंदिरात जातो आणि देवाला अर्पण करतो. तो म्हणतो की, ‘‘देवा तुझ्या कृपेमुळे हे पीक आले, ते तुला प्रथम अर्पण’’. ही खरी कृतज्ञता- मानवतेचे द्योतक. पण देव म्हणतो की ‘अरे बाबा, मी चार महिने झोपलो होतो, हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ\nतेव्हा शेतकरी उत्तर देतो, ‘‘देवा एकदा दाणे पेरल्यावर मी जास्त काम काहीच केले नाही. फक्त पर्जन्याच्या रूपात तुझी वाट पाहिली’’.\nपिता-पुत्राचे असे संभाषण चालूच असते. कुणीही स्वतःला यशाचा धनी मानायला तयार नाही. भारतीय तत्त्वज्ञानाची सूक्ष्मता व भव्यता तर इथेच दिसते. देव खरा कर्मयोगी. निःस्वार्थी कर्म करायचे आणि स्वतः नामानिराळे व्हायचे. तसेच मुलाला मोठे ठरवण्याची भावना इथे आहे. हे भगवंताचे गुण आपण शिकायला हवेत.\nदुर्भाग्याने या तत्त्वज्ञानाचा अभ्यास नसल्यामुळे आज अनेक व्यक्ती दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीचा सखोल शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक आहे.\nश्रावण महिन्यात नियमित सण येतच राहतात. पाऊसही कमी-जास्त पडतच असतो. पण यावर्षी विश्‍वाला कोरोनाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. त्याचे संक्रमण कमी-जास्त चालूच आहे. रुग्णांची संख्या, मृतांचे आकडे वाढतातच आहेत.\nएक आशेचा किरण म्हणजे – जास्त संख्येने रोगी बरे होताहेत. त्याचबरोबर शास्त्रज्ञ ‘व्हॅक्सीन’ शोधून काढण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहेत आणि हे संशोधन अनेक देशात चालू आहे. यश मिळेल यात काहीच संशय नाही. आपण फक्त धीर धरायला हवा. त्याचबरोबर काही गोष्टी आवश्यक आहेत….\n* बंधने आणि त्यांचे प्रत्येक व्यक्तीने काटेकोरपणे पालन करणे\n* रोगप्रतिकारशक्ती वाढवून स्वतःचे रक्षण करणे\n* आत्मशक्ती वाढवून रोगाची व मृत्यूची भीती दूर करणे\n* कोरोनाची लागण झाली तर योग्य वैद्यकीय उपाय करणे.\nप्रत्येक संस्कृती शेंकडो-हजारो तत्त्ववेत्त्यांच्या परिश्रमामुळे उदयाला येते व वाढीस लागते. भारतात यासाठी अनेक ऋषी-महर्षी, संत-तपस्वी व त्यांच्याबरोबर काही राजे-महाराजे… यांनी यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. भारतातील प्रत्येक सणामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे. त्याचे पालन व्हायला हवे. ��ण एक कर्मकांडं म्हणून साजरा केला तर मानवतेला काहीच फायदा होत नसतो. फक्त मौज-मस्ती होत असते.\nया संदर्भात विचार केला तर बंधनाचा एक सण मागच्या आठवड्यात झाला तो म्हणजे रक्षाबंधन. नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा.\nया शब्दातच अत्युच्च अर्थाचे दोन शब्द आहेत- ‘रक्षा’ आणि ‘बंधन’. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी (धागा) बांधते. त्याआधी त्याच्या कपाळाला कुंकू लावते, ओवाळते, मिठाई त्याच्या मुखात घालते. मग भाऊ तिला काहीतरी प्रेमाची भेट देतो.\nअसे करून हे कर्मकांडं त्या दिवसापुरते संपते. मग भाऊ-बहीण आपल्या कामाला निघून जातात. आता लहान असली तर खेळायला जातात. तशीही त्या वयात ती एकाच घरात असतात. बहिणीचे लग्न झाल्यानंतर त्या दुरून दुरूनसुद्धा भावाला भेटायला जातात. खरेच, हा अगदी भावपूर्ण सोहळा. त्याबद्दल आपल्या पूर्वजांचे तत्त्वज्ञान समजते. भाव जाणून घेतला तर छोट्याशा सोहळ्याला आणखी सुगंध येईल. ‘रक्षाबंधन’ सर्व विश्‍वात साजरे केले जाते. पण इतिहास सांगतो की हा सोहळा उत्तर हिंदुस्थानात सुरू झाला, बहुत करून रजपूतांकडे. कारण तेव्हा लढाया, परकीय आक्रमणे होत असत. महिलांवर अत्याचार होत असत. म्हणून बहिणीला भाऊरायाकडून रक्षण अपेक्षित होते.\nपूर्वी रक्षाबंधनाचे स्वरूप वेगळे होते. त्यावेळी पुजारी (पुरोहित) प्रत्येकाच्या घरी जात असे. तिथे पूजा होत असे- शिवपूजन. त्यानंतर पुजारी घरातील प्रत्येक सदस्याच्या मनगटाला धागा बांधत असे. मंतरलेला पवित्र धागा. त्यामागे रक्षणाचाच भाव होता तो म्हणजे भगवंत आपले रक्षण करील. पण त्याबरोबर काही बंधनेदेखील अपेक्षित होती- मुख्य म्हणजे सद्विचार, सद्वृत्ती, सज्जनता… आणि तेव्हा रक्षण स्वतः शिव करणार हा भाव होता.\nभगवान शिवाला महादेव म्हणतात. देवाचा देव महादेव आणि प्रत्येकाला माहीत आहे की भगवंत त्यांच्या आवडत्या भक्ताचे रक्षण करतो. असे भक्त म्हणजे सत्कर्म करणारे. त्यामुळे सत्कर्माचे बंधन अपेक्षित असते.\nया संदर्भात उदाहरणे अनेक आहेत.\n* भगवान विष्णुंनी बालभक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद यांचे रक्षण केले.\n* श्रीकृष्णाने संत मीराबाईचे रक्षण केले.\n* विठ्ठलदेवाने गोरा कुंभाराच्या छोट्या मुलाचे रक्षण केले.\nगोष्टी अनेक असतील पण मुख्य समजण्याची गोष्ट म्हणजे त्यामागील तत्त्वज्ञान.\nकालांतराने रक्षाबंधनाचे स्वरूप बदलत गेले. आता अभिप्रेत आहे ते म्हणजे – बहीण भावाच्या हाताला राखी बांधते कारण तिचे रक्षण अपेक्षित असते. चौफेर नजर फिरवली तर लक्षात येईल की अनेकवेळा भाऊ अगदी लहान असतो. मग तो बहिणीचे रक्षण काय करणार हे रक्षण जसे शारीरिकदृष्ट्या आहे तसेच मानसिक, भावनिक आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक पैलूंनीदेखील आहे.\nभारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे इथे मुख्य भाव आहे तो पवित्रता. बहीण-भावाच्या नात्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो पवित्रतेचा. कारण ते नातेच तसे आहे, पूर्णतः वेगळे.\nअनादी कालापासून स्त्री-पुरुषातील पवित्र नाते फार जरुरीचे होते. आता तर त्याची अधिक गरज आहे. अनेक कारणांसाठी- शिक्षण, नोकरी, सोहळे, यांकरिता कधी कधी स्त्रियांना एकटेच जावे लागते, तेही वेळी-अवेळी. आणि हे स्वातंत्र्य तिला मिळणेही रास्तच आहे.\nदुर्भाग्याने अशावेळी तिच्यावर महाभयंकर अत्याचार होतात. सर्वांनाच माहीत आहे. मुद्दाम उजळणी करण्याची जरुरी नाही. म्हणून एक गोष्ट नक्की केली पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही.\nभारतीय तत्त्वज्ञानात स्त्रीबद्दल विचार उच्चकोटीचे आहेत. मनू म्हणतात- ‘‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’’ हा भाव रक्षाबंधन सोहळ्यामध्ये भरलेला आहे.\nपू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात –\n* रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. हे मीलन म्हणजे पराक्रम व प्रेम तसेच साहस व संयम यांचा सहयोग.\n* हा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. राखी बांधणार्‍या बहिणीकडे भाऊ विकृत नजरेने पाहत नाही.\n* टिळा ही मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्‍वासाचे दर्शन आहे. या सामान्य भासणार्‍या क्रियेत दृष्टिपरिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली आहे. सामान्य दृष्टीने जगाला पाहत असलेल्या दोन डोळ्यांशिवाय विराट जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेला आहे. असा संकेत इथे आहे. भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म करून टाकले होते. बहीणही भावाचा तिसरा नेत्र – बुद्धीचा डोळा – उघडून त्याला- विकार-वासना इत्यादींना भस्म करायला सुचवीत असते. हे उच्च ‘ध्येय’ धरून त्याचे रक्षण करायला सुचवते.\n* देवासुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हाताला राखी बांधली होती.\n* र��पूत राणी – कर्मवतीने मोगल राजा हुमायूंला स्वरक्षेसाठी राखी पाठवली होती.\nअसा हा सुंदर असा सोहळा – बंधनाची व रक्षणाची आठवण करून देणारा. आज कोरोनाच्या राज्यात दोन्हींची अत्यंत गरज आहे… कोरोनाची करुणा संपादन करण्यासाठी.\n(संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित)\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nडॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...\nकोरोना विरोधात रसायन द्रव्ये\nडॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स.. कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...\nभाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...\nगायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३\nवैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/csa-suspension/", "date_download": "2020-09-27T23:36:10Z", "digest": "sha1:JHECU6E5VMWAGA5DKFZHAVBVFNP42JUD", "length": 6239, "nlines": 74, "source_domain": "kheliyad.com", "title": "CSA suspension | ‘सीएसए’वरील कारवाई बेकायदा - kheliyad", "raw_content": "\nCSA suspension | ‘सीएसए’वरील कारवाई बेकायदा\n‘सीएसए’चे माजी कर्मचाऱ्यांचा बोर्डावरील कारवाईनंतर आरोप\nजोहान्सबर्ग : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला निलंबित CSA suspension | केल्यानंतर खळबळ उडाली असून, खेळाडूंसह सर्व स्तरातून या कारवाईचा विरोध केला आहे. आता या प्रकरणात सीएसएच्या माजी कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. पाच माजी कर्मचाऱ्यांनी बोर्डावरील कारवाईला ‘अयोग्य आणि बेकायदा’ म्हंटले आहे.\nCSA suspension | या पाच माजी कर्मचाऱ्यांनी दक्षिण आफ्रिका क्रीडा महासंघ आणि ऑलिम्पिक समितीला (SASCOC) सहा पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या कारवाईला बेकायदा असल्याचा आरोप केला आहे.\n‘एसएएससीओसी’ने (SASCOC) 11 सप्टेंबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे. मंडळातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ही निलंबनाची कारवाई केल्याचे म्हंटले आहे.\nया कारवाईला ज्या पाच जणांनी विरोध केला आहे, त्यात विक्री व विपणनचे माजी प्रमुख क्लाइव एकस्टीन, माजी मुख्य परिचालन अधिकारी नाससी अप्पिया, माजी वरिष्ठ वित्त व्यवस्थापक जियांडा नकुता, माजी व्यवस्थापक लुंडी माजा आणि अप्पियाचे माजी खासगी सहायक दलेने नोलन यांचा समावेश आहे.\nCSA suspension | पत्रात नमूद केले आहे, की ‘‘सीएसएच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संसदेबरोबरच क्रीडा, कला, तसेच संस्कृतीमंत्री आणि जनतेची भलामण केली जात आहे, ही आमची खरी चिंता आहे.’’\nया माजी कर्मचाऱ्यांनी आरोप केला, की ‘‘असं करून सीएसए हे स्पष्ट करीत आहे, की संघटनेचं संकट बेजबाबदार हितसंबंधी आणि आर्थिक गैरव्यवहाराचा परिणाम आहे, ज्यामुळे आम्हाला निलंबित केले होते. अनेक प्रकरणांवर तर सीएसएच्या पुराव्यांना धुडकावण्यात आले आहे.’’\nसीएसएचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मुनरो यांना गेल्याच महिन्यात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून पदावरून हटविण्यात आले होते.\nकाळजीवाहू सीईओ जॉक फॉल आणि अध्यक्ष ख्रिस नेनजानी यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. फॉल यांच्या जागेवर कुगेंड्री गवेंडर यांची नियुक्त करण्यात आली आहे.\nइंडोनेशियाने या स्पर्धांतून घेतली माघार\nPingback: sascoc csa meeting | दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आशा पुन्हा परतण्याची... - kheliyad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/government-is-responsible-for-our-situation-847", "date_download": "2020-09-27T22:04:28Z", "digest": "sha1:4CPWBO56MB4BLO3HJICIPPVWTKTCEUTU", "length": 8770, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मराठ्यांच्या रोषाला सरकारच जबाबदार | Pali Hill | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमराठ्यांच्या रोषाला सरकारच जबाबदार\nमराठ्यांच्या रोषाला सरकारच जबाबदार\nBy संतोष मोरे | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nसीएसटी- \"मराठा समाजाचे मोर्चे हे समाजातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात नाहीत. तर गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने तोडगा काढावा\", अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.\n\"राज्यभरात मराठा समाजाचे मार्चे निघत आहेत. यात मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी हे स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. या मोर्चांना कोणत्याही राजकीय पक्षाची फूस नाही, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारने मार्ग काढण्याचे प्रयत्न न केल्याने मराठा समाजात नाराजी निर्माण झाली आहे\", असे अशोक चव्हाण म्हणाले. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते\n\"मुख्यमंत्री हा प्रस्थापित नेत्यांविरोधातील विस्थापितांचा आक्रोश असल्याचे सांगत आहेत. येथे प्रस्थापित आणि विस्थापित याचा काहीही सबंध नाही. मुख्यमंत्री हे सत्तेवर असल्याने प्रस्तापित झाले आहेत. आता त्यांच्यांवर मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आली आहे\", असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पदावरून दूर करण्यासाठी राज्यात अस्वस्थता निर्माण केली जात असल्याचा केलेला आरोप हा चुकीचा असल्याचे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले.\nमराठामहाराष्ट्रकाॅंग्रेसअशोक चव्हाणअॅट्रॉसिटीअशोक चव्हाणमराठा समाजgovernmentresponsiblemaratha communityprotestashok chavanNCPreservationatrocityabolition\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\n‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रम राज्यभर राबवा- उद्धव ठाकरे\nराऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण\nपंकजा मुंडे, विनोद तावडेंची नाराजी दूर, दोघांचीही राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती\nमाहुलमधील प्रदूषण नियंत्रीत करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश\nउपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा, राज्यात कृषी सुधारणा व कामगार विधेयक लागू करणार नाही\nबिहारमध्ये कोरोना संपलाय का संजय राऊत यांचा संतप्त सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://licindia.in/Products/Unit-Plans/LIC-s-NEW-ENDOWMENT-PLUS/Eligibility-Condition-And-Other-Condition?lang=mr-IN", "date_download": "2020-09-28T00:08:11Z", "digest": "sha1:AYSPTTZ73EL3Z7IZV7A5LAOSJJHGGVET", "length": 88298, "nlines": 425, "source_domain": "licindia.in", "title": "Life Insurance Corporation of India - पात्रता अटी आणि इतर बंधने", "raw_content": "\nआयुर्विम्या बद्दल जाणून घ्या\nपॉतलसीधारकाांच्या हक्क न सांगितलेल्या रक्कम\nवैकल्पिक चॅनलचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवैकल्पिक चॅनेल माध्यमातून भरणा\nआमच्या टीम मध्ये सामील व्हा\nएक कार्पोरेट एजन्ट व्हा\nआमच्या बरोबर का सामील व्हाल\nएन ए व्ही योजना\nएन ए व्ही योजना\nमुख पृष्ठ » योजना » युनिट योजना » एलआयसी’ची न्यु एण्डोवमेंट प्लस » पात्रता अटी आणि इतर बंधने\nपात्रता अटी आणि इतर बंधने\nपात्रता अटी आणि इतर बंधने:\nपॉलिसी दस्तऎवज (5 MB)\n(अ) नोंद किमान वय - 90 दिवस (पूर्ण)\n(ब) प्रवेशाच्या कमाल वय - 50 वर्षे (जवळच्या वाढदिवस)\n(क) किमान मॅच्युरिटी वय - 18 वर्षे (पूर्ण)\n(ड) कमाल परिपक्वता वय - 60 वर्षे (जवळच्या वाढदिवस\n(इ) पॉलिसीची मुदत - 10 ते 20 वर्षांपर्यंत\n(फ) प्रीमियम भरण्याची मुदत - पॉलिसी टर्म म्हणून समान\n(ज ) प्रीमियम रक्कम\nहप्त्याचा प्रकार किमान रू कमाल रू\nवार्षिक २००००/- मर्यादा नाही\n(ह) बेसिक निश्चित रक्कम - (10 * वार्षिक प्रीमियम) किंवा यापैकी जी रक्कम जास्त आहे (सशुल्क एकूण प्रीमियमच्या 105%).\nयोजना अंतर्गत धोका याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून:\nजर विमा उतरवलेल्या नोंद वय कमी 8 वर्ष, या योजनेअंतर्गत धोका किंवा ताबडतोब coinciding धोरण वर्धापनदिन आधी धोरण प्रारंभाच्या किंवा एक दिवस तारखेपासून 2 वर्षे पूर्ण झाल्यावर एक दिवस एकतर सुरू होईल वय 8 वर्ष, जे आधी होईल पूर्ण केली.\nत्या वृद्ध 8 वर्षे किंवा अधिक जोखीम लगेच सुरुवात होईल.\nविमा उतरवलेल्या वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर, पॉलिसी आपोआप सह coinciding किंवा ताबडतोब वय 18 वर्षे पूर्ण पुढील आणि अशा व्हेस्टिंगच्या दरम्यान एक करार असल्याचे मानण्यात येईल धोरण वर्धापनदिन वेळेस जीवन निहित होतील महानगरपालिका आणि लाइफ अॅश्युअर्ड.\nवाटप प्रीमियम फंड प्रकार चार फंड प्रकार उपलब्ध पर्याय पॉलिसी निवड केली नुसार युनिट खरेदी करण्यासाठी वापरण्यात येईल. फंड पर्याय आणि सामान्यपणे त्यांच्या गुंतवणूक नमुन्यांची खालीलप्रमाणे आहेत विविध प्रकार:\nफंड प्रकार धिम्या गतीने आय – कमी ते मध्यम जोखीम समतोल उत्पन्न व वाढ मध्यम जोखीम संतुलित उत्पन्न आणि वाढ - मध्यम धोका दीर्घकालीन भांडवली वाढ - उच्च धोका कल्ला क्रमांक\nनाही 60% पेक्षा कमी\nपेक्षा कमी नाही 45%\nनाही 15% पेक्षा कमी आणि\nनाही पेक्षा अधिक 55% मध्यम धोका स्थिर उत्पन्न मध्यम धोका स्थिर उत्पन्न -Lower ULIF002201114LICNED+SEC512\nबॅलन्स्ड फंड नाही 30% पेक्षा कमी 40% पेक्षा जास्त नाही 30% पेक्षा कमी आणि\nनाही पेक्षा अधिक 70% संतुलित उत्पन्न आणि वाढ संतुलित उत्पन्न आणि वाढ - मध्यम धोका ULIF003201114LICNED+BAL512\nग्रोथ फंड नाही lपेक्षा कमी 20% 40% पेक्षा जास्त नाही 0% पेक्षा कमी आणि\nनाही 80% पेक्षा% दीर्घकालीन भांडवली वाढ - उच्च धोका ULIF004201114LICNED+GRW51\nपॉलिसी वरीलपैकी किमान 4 निधी कोणत्याही करायचे पर्याय आहे.\nधोरण फंड बंद: बंद धोरण फंड गुंतवणूक नमुना खालील मालमत्ता श्रेणी एक युनिट फंड होईल\nमी) मनी मार्केट: 0% 40%\nii) शासकीय सिक्युरिटीज: 60% 100%\n3. युनिट किंमत गणना कृती: युनिट नेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) allotment.There तारखेला संबंधित फंड आधारित वाटप केले जाईल युनिट नाही बीड-ऑफर प्रसार (बीड किंमत आणि ऑफर किंमत आहे, होईल दोन्ही एनएव्ही समान असेल). एनएव्ही रोजच्यारोज गणना होईल आणि गुंतवणूक कामगिरी आणि फंड प्रत्येक प्रकारच्या फंड व्यवस्थापन शुल्क आधारित जाईल आणि परिगणित:\nगुंतवणूक बाजार मूल्य फंड + मू य स मालमत्ता आयोजित - करंट लायेबिलिटीज् आणि तरतुदी मूल्य, जर असेल तर\nमूल्यांकन तारीख विद्यमान युनिट संख्या (युनिट निर्मिती / आपली खंडणी असा आधी)\nनेट असेट व्हॅल्यू (एनएव्ही) च्या लायकी:\nECS द्वारे किंवा स्थानिक चेक किंवा जेथे प्रीमियम, प्राप्त बंद एनएव्ही ठिकाणी सममूल्य देय डिमांड ड्राफ्ट मार्ग एका विशिष्ट वेळी (सध्या ते दुपारी 3) पर्यंत प्राप्त कॉर्पोरेशन सेवा शाखा हप्ता जे प्रीमियम प्राप्त लागू असेल दिवस. प्रीमियम ECS द्वारे किंवा स्थानिक चेक किंवा जेथे प्रीमियम प्राप्त ठिकाणी सममूल्��� देय डिमांड ड्राफ्ट मार्ग कॉर्पोरेशन सेवा शाखेच्या अशा वेळी नंतर मिळाली, पुढील व्यवसाय दिवस बंद एनएव्ही लागू असेल.\nतसेच, वैध अनुप्रयोग बाबतीत सरेंडर, आंशिक रक्कम, मृत्यू हक्क, स्विच आणि पूर्ण पैसे काढणे बाबतीत इ वर कॉर्पोरेशन लागू होणार त्या दिवशी एनएव्ही बंद सेवा शाखा अशा वेळी मिळाला. कॉर्पोरेशन पुढील व्यवसाय दिवस बंद एनएव्ही सेवा शाखेच्या अशा वेळी नंतर सरेंडर, आंशिक रक्कम, मृत्यू हक्क, स्विच बाबतीत आणि पूर्ण पैसे काढणे इ बाबतीत प्राप्त वैध अनुप्रयोग करीता लागू असेल.\nपुनरुज्जीवन बाबतीत, पुनरुज्जीवन तारीख असलेली एनएव्ही लागू असेल. पुनरुज्जीवनाच्या तारखे सर्व देय प्रीमियमच्या समायोजन तारीख आहे जेथे अांतलेखन स्वीकृती प्राप्त झाले आहे नंतर.\nखंड, खालील परिच्छेद 9 नुसार, पॉवलसीधारकाचेतपिील सूचना मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या या कालावधीत पर्याय करत नसेल ज्यात बाबतीत एनएव्ही सूचना कालावधी समाप्ती तारखेला लागू असेल.\nववम्हाक्क संदर्भात संपण्याच्या तारखेपासून एनएव्ही लागू असेल.\nवेळेनुसार (सध्या ते दुपारी 3) या संदर्भात विद्यमान मार्गदर्शक तत्त्वे आणि बदल IRDAI सूचना राहील झाली आहे.\n४. योजने नुसार शुल्क\nअ) प्रीमियम ऍलोकेशन शुल्क: हे प्राप्त प्रीमियम शुल्क दिशेने वजा प्रीमियमची टक्केवारी आहे. शिल्लक धोरण युनिट खरेदी करण्यासाठी वापरले जाते जे प्रीमियम भाग आसात. प्रीमियम ऍलोकेशन शुल्क खालील प्रमाणे आहेत:\nप्रीमियम प्रीमियम ऍलोकेशन शुल्क\nहे जीवन विमा संरक्षण, वय विशिष्ट आहे आणि पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीस घेतले जाईल जे किंमत आहे.\nही आज्ञा धोका म्हणजे इनफोर्स धोरणांचे किंवा पेड-अप रक्कम बाबतीत बेसिक सम अॅश्युअर्ड फरक धोरण बाबतीत निश्चित रक्कम दिली-अप आहे पॉलिसी फंड मूल्य शुल्क कपात तारखेला रक्कम अवलंबून असेल, आणि, इतर सर्व शुल्क कपात केल्यानंतर, आणि वजा होईल बेसिक निश्चित रक्कम / पेड-अप अॅश्युअर्ड लागु असेल रक्कम फक्त, तर कपात तारखेला पॉलिसी फंड मूल्य पेक्षा अधिक आहे.\nरुपये वार्षिक मृत्युचे प्रमाण शुल्क दर. 1000 / - निरोगी जीवन या बाबतीत वयोगटातील काही धोका रक्कम खालीलप्रमाणे आहेत:\nक) अपघाती बेनिफिट शुल्क (रायडर निवड केली असेल तर):\nअपघाती बेनिफिट शुल्क (निवड केली असेल तर) अपघाती बेनिफिट कव्हर किंमत आहे. ही आज्ञा तर धोरण इनफोर्स आहे आणि रुपये या दराने होईल पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीस घेतली जाईल. 0.40 हजार प्रति अपघाती बेनिफिट रक्कम प्रति पॉलिसी वर्षाच्या विमा.\nड) इतर शुल्क: खालील शुल्क पॉिलसी या कालावधीत वजा होईल\ni) धोरण प्रशासन शुल्क - ही आज्ञा पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीस वजा होईल.\nखालील प्रमाणे दरमहा धोरण प्रशासन शुल्क होईल\nधोरण YearPolicy प्रशासन शुल्क (दरमहा)\n1 वर्ष (0.35% * हप्त्याचेपुनरुज्जीवन प्रीमियम * के) किंवा (रु .100 / -) जी रक्कम कमी असेल\n2 वर्ष (0.25% * हप्त्याचेपुनरुज्जीवन प्रीमियम * के) किंवा (Rs.70 / -), जी रक्कम कमी असेल\n3 वर्ष 2 वर्ष चार्ज * 1.03\n4 वर्ष 3 वर्ष चार्ज * 1.03\n5 वे वर्ष 4 वर्ष चार्ज * 1.03\n6 वर्ष आणि ThereafterRs. 6 व्या वर्षापासून मध्ये 52,17 त्यानंतर 3% प्रतिवर्ष वाढण्या\nजेथे, के तक्ता येथे म्हणून घेतले जाते खालील प्रमाणे असेल:\nप्रीमियम मोड ऑफ पेमेंट्स वार्षिक अर्ध-वार्षिक तिमाही मासिक\nii) फंड व्यवस्थापन शुल्क - फंड व्यवस्थापन शुल्क (एफएमसी) खालीलप्रमाणे असेल:\nएक इनफोर्स धोरण म्हणजे बॉंड फंड, सुरक्षीत फंड, बॅलन्स्ड फंड आणि ग्रोथ फंड अंतर्गत उपलब्ध सर्व चार फंड प्रकार युनिट फंड 0.70% प्रतिवर्ष\nसाठी \"बंद धोरण निधी\" युनिट फंड 0.50%\nव्ही गणने वेळी आकारले शुल्क, जे रोजच्यारोज केले आहे.\niii) शुल्क स्विच - हे एकमेकांना निधी monies स्विच आकारणी शुल्क आहे. दिलेल्या धोरण वर्षाच्या आत 4 स्विच मोफत दिली जाईल. त्या वर्षी त्यानंतरच्या स्विच रुपये स्विचिंग शुल्क अधीन असेल. 100 स्विच झाली. ही आज्ञा पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द करून वसूल केले जाईल.\niv) आंशिक पैसे काढणे शुल्क - रु फ्लॅट रक्कम. 100 / -, जे आंशिक रक्कम स्थान घेते तारखेला पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द वजा होईल.\nv) बीड / ऑफर पसरलेल्या - शून्य.\nvi) खंड शुल्क आपण पळून अडथळा शुल्क पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द वजा होईल, असे एक धोरण शरण किंवा बंद आणि खालीलप्रमाणे आहे तर\nपॉलिसी वर्षात बंद कोठे आहे धोरणे अडथळा शुल्क प्रीमियम वर toRs वार्षिक आहे. 25,000 / - धोरणे अडथळा शुल्क प्रीमियम aboveRs वार्षिक आहे. 25,000 / -\n1 15% * (एपी किंवा FV) विषय खालच्या रुपये जास्तीत जास्त. 2500 / - 6% * (एपी किंवा FV) रुपये या कमाल अधीन कमी आहे. 6000 / -\n2 7.5% * (एपी किंवा FV) विषय खालच्या रुपये जास्तीत जास्त. 1750 / - 4% * (एपी किंवा FV) रुपये या कमाल अधीन कमी आहे. 5000 / -\n3 5% * (एपी किंवा FV) विषय खालच्या रुपये जास्तीत जास्त. 1250 / - 3% * (एपी किंवा FV) रुपये या कमाल अधीन कमी आहे. 4000 / -\n4 3% * (एपी किंवा FV) विषय खालच्या रुपये जास्तीत जास्त. 750 / - 2% * (एपी किंवा FV) रुपये या कमाल अधीन कमी आहे. 2000 / -\n5 आणि पुढे शून्य शून्य\nएपी - वार्षिक प्रीमियमच्या\nFV - पॉलिसी फंड अडथळा तारखेला मूल्य\nvii) सेवा कर शुल्क - सेवा कर शुल्क, जर असेल तर, सेवा कर कायदे आणि सेवा कर वेळोवेळी लागू दर असेल.\nसेवा कर शुल्क सर्व किंवा प्रचलित सेवा कर कायदे / अधिसूचनेनुसार पॉलिसी कोणतेही संदर्भ न या संदर्भात वेळोवेळी भारत सरकारने जारी इ या योजना लागू असलेले शुल्क कोणत्याही घेतले जातील.\nviii) विविध शुल्क - या पॉलिसी जारी नंतर प्रीमियम मोड आणि अपघात अनुदान बेनिफिट राइडर मध्ये बदल करार आत एक बदल, कारण आकारले आज्ञा आहे, आणि रुपये फ्लॅट रक्कम असेल. 50 / - पॉलिसी फंड आणि कपात बाहेर युनिट योग्य संख्या रद्द वजा केले जाईल जे धोरण बदल तारखेला केले जातील.\nशुल्कांमध्ये संशोधन ई) उजव्या: कॉर्पोरेशन प्रीमियम ऍलोकेशन शुल्क मृत्यु शुल्क आणि अपघाती बेनिफिट शुल्क वगळता वरील शुल्क सर्व किंवा कोणत्याही संशोधन करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. शुल्क फेरबदल IRDAI पूर्वपरवानगी घेऊन रताना केले जाईल.\nशुल्क reviewable आहेत, तरी ते खालील कमाल मर्यादा अधीन असेल:\n- पॉलिसी प्रशासन शुल्क\nदरमहा धोरण प्रशासन शुल्क खालील जास्त नाही:\nYearPolicy प्रशासन शुल्क (दरमहा)\n5 वे वर्ष रु. 155\n6 वर्ष आणि ThereafterRs. 6 व्या वर्षापासून 100 त्यानंतर 3% प्रतिवर्ष वाढण्या\n- फंड व्यवस्थापन: शुल्क TheFund व्यवस्थापन शुल्क खालील जास्त नाही:\nएक इनफोर्स धोरण म्हणजे बॉंड फंड, सुरक्षीत फंड, बॅलन्स्ड फंड आणि ग्रोथ फंड अंतर्गत उपलब्ध सर्व चार फंड प्रकार युनिट फंड 1.35% प्रतिवर्ष\n. साठी \"बंद धोरण निधी\" युनिट फंड 0.50%\n-Partial काढणे शुल्क रु नाही. 200 / - प्रत्येक मागे घेण्याची.\n- शुल्क स्विच रु नाही. 200 / - स्विच झाली.\n-Miscellaneous शुल्क रु नाही. 100 / - एक बदल विनंती आहे तेव्हा प्रत्येक वेळी.\nपॉवलसीधारकाने शुल्क पुनरावृत्ती सहमत नाही पॉतलसीधारक पॉलिसी फंड मूल्य मागे पर्याय आहे.\n5.Surrender: सर्व देय प्रीमियम भरले आहे आणि कोणत्याही अंतर्गत देय असेल तर धोरण, शरण आहे सरेंडर मूल्य असेल, तर:\nतर धोरण किंवा 5 वर्षे 'लॉक-इन-कालावधी समाप्ती शरणागती पत्करली आहे:\nआपण policyon परत किंवा 5 वर्षे 'लॉक-इन कालावधी संपण्याच्या लागू असेल, तर पॉलिसी फंड मूल्य अडथळा शुल्क वजा, कोणतेही असल्यास, बंद धोरण फंड आणि अशा धोरण उपचार हस्तांतरित केली जाऊ नये खाली पॅरा 10 राहील. बंद पॉलिसीचे लाभ 5 वर्ष 'लॉक-इन कालावधीत पूर्ण देय राहील.\nशरण तारीख पण किंवा 5 वर्षे 'लॉक-इन-कालावधी समाप्ती आधी विमा उतरवलेल्या मृत्यू झाल्यास, बंद धोरण फंड लाभ लगेच नामनिर्देशित व्यक्तीस / कायदेशीर वारस देय होईल.\nधोरण 5 वर्ष 'लॉक-इन कालावधीत संपल्यानंतर शरण झाल्यास:\nआपण 5 वर्ष 'लॉक-इन कालावधीत संपल्यानंतर धोरण परत अर्ज तर, नंतर पॉलिसी फंड मूल्य सरेंडर तारखेला देय असेल.\nही पॉलिसी 6 खंड:\nपॅरा (मी) किंवा नुसार एक पर्याय (दुसरा) आपण अतिरिक्त कालावधी आत पॉलिसी अंतर्गत प्रीमियम अदा करण्यात अयशस्वी झाल्यास, नोटीस तुम्हाला पंधरा दिवस मुदतीच्या आत कृपा ओलांडल्यामुळे तारखेपासून व्यायाम periodto पाठविले पाहिजे खाली, केस अशी सूचना मिळाल्यानंतर तीस दिवस एक मुदतीत, येईल.\nसूचना मिळाल्यानंतर 30 दिवस समाप्ती पर्यंत धोरण इनफोर्स (सर्व देय प्रीमियमची नाही तर परवानगी जाणार नाही आंशिक पैसे काढणे, वगळता) म्हणून समजला आणि मृत्यु दर आणि अपघाती बेनिफिट संरक्षण शुल्क घेतले जाईल इतर शुल्क पॉलिसी फंड बाहेर युनिट योग्य संख्या रद्द करून, व्यतिरिक्त. इन्शुरन्स कव्हर धोरण अडथळा तारीख (ज्या सूचना धोरण किंवा धोरण किंवा 30 दिवसांच्या सूचना कालावधी समाप्ती वर शरणागती अडथळा बद्दल पॉलिसी प्राप्त आहे तारीख म्हणजे, जे आधी होईल) पर्यंत चालू राहील .\nसूचना काळात विविध पर्याय अंतर्गत धोरण उपलब्ध उपचार पडतील\nमी) धोरण किंवा 5 वर्षे 'लॉक-इन-कालावधी संपण्याच्या बंद झाल्यास:\nआपण अशा सूचना मिळाल्यानंतर तीस दिवस मुदतीच्या आत व्यायाम पर्याय उपलब्ध खालील आहे.\n1 सूचना मुदतीत योग्य प्रीमियम (चे) द्या\n2 खंड तारखेपासून दोन वर्षांच्या पुनरुज्जीवन कालावधीत कोणत्याही वेळी धोरण जगू दे\n3 धोरण पूर्ण पैसे काढणे कोणत्याही धोका कव्हर न करता, किंवा\nकोणताही पर्याय निवडलेला नाही ही रक्कम देय रक्कम लॉक-इन-कालावधी किंवा 2 वर्षे 'पुनरुज्जीवन कालावधीच्या शेवटी उत्पन्न, नंतर यांपैकी\nआपण पर्याय व्यायाम A.If (1), नंतर धोरण लाभ अटी आणि धोरण अटी नुसार राहतील.\nब आपण पर्याय दाखवला, तर (2), बंद धोरण निधीमध्ये वर्ग करता ये���ल आणि अशा धोरण उपचार खाली परिच्छेद 10 राहील जर असेल तर, खंड शुल्क वजा नंतर पॉलिसी फंड मूल्य.\nजर आपण पुनरुज्जीवन कालावधीत धोरण पुन्हा चालू, धोरण पॅरा 12 टक्के (v). (अ) आपण पुनरुज्जीवन कालावधीत धोरण पुन्हा चालू नसेल तर खाली आणि, तर धोरण समाप्ती terminatedon होईल पुनरुज्जीवन होईल पुनरुज्जीवन कालावधी किंवा 5 वर्ष 'लॉक-इन काळात, नंतर यापैकी जे पूर्ण बंद धोरण निधी उत्पन्न देय असेल.\nसी आपण पर्याय दाखवला, तर (3), बंद धोरण निधीमध्ये वर्ग करता येईल आणि अशा धोरण उपचार खाली परिच्छेद 10 राहील जर असेल तर, खंड शुल्क वजा नंतर पॉलिसी फंड मूल्य. बंद पॉलिसीचे लाभ 5 वर्ष 'लॉक-इन कालावधीत पूर्ण देय राहील.\nआपण खंड शुल्क वजा वरील पर्याय ,, नंतर पॉलिसी फंड मूल्य कोणत्याही व्यायाम करू नका D.If, कोणतेही असल्यास, बंद धोरण निधीमध्ये वर्ग करता येईल आणि अशा धोरण उपचार खाली परिच्छेद 10 नुसार होईल. बंद पॉलिसीचे लाभ 5 वर्ष 'लॉक-इन-कालावधी किंवा रिव्हायवल कालावधी, नंतर यापैकी जे शेवटी पूर्ण देय राहील.\nकशीही असली तरी पुनरुज्जीवन दरम्यान पॉलिसी मृत्यू झाल्यास वरील म्हटले आहे काय कालावधी / 5 वर्षे 'लॉक-इन काळात, यथास्थिति, बंद पॉलिसीचे लाभ खालील परिच्छेद 10 नुसार, देय राहील लगेच.\nदुसरा) धोरण 5 वर्ष 'लॉक-नोकरी चालू असतानाचा काळ समाप्ती नंतर बंद झाल्यास:\nआपण अशा सूचना मिळाल्यानंतर तीस दिवस मुदतीच्या आत व्यायाम पर्याय उपलब्ध खालील आहे.\n1 सूचना मुदतीत योग्य प्रीमियम (चे) द्या\n2 , खंड किंवा परिपक्वता तारीख पर्यंत तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही वेळी धोरण जगू दे खरे नाही\n3 कोणत्याही धोका कव्हर न धोरण पूर्ण पैसे काढणे\n4 पेड-अप धोरण मध्ये धोरण रुपांतर, किंवा\nकोणताही पर्याय निवडलेला नाही उपचार पर्याय 3 निवड करण्यात आली तर होईल\nअ आपण पर्याय (1) पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्स कव्हर अटी आणि धोरण अटी नुसार चालू होईल दाखवला, तर.\nब आपण पर्याय (2) व्यायाम असेल तर, ही पुनरुज्जीवन काळात धोरण asinforce इन्शुरन्स कव्हर मूळ अटी आणि धोरण आणि शुल्क अटी प्रति समजले जाईल वजा चालू होईल.\nजर आपण पुनरुज्जीवन कालावधीत धोरण पुन्हा चालू, धोरण पॅरा दर म्हणून पुनरुज्जीवन होईल 12 (v) (ब) खाली आणि आपण या पुनरुज्जीवन कालावधीत धोरण जगू दे, तर पॉलिसी वर निरस्त होईल या पुनरुज्जीवन कालावधी व पॉलिसी फंड मध्ये रक्कम पूर्ण तुम्हाला परत जाईल.\nसी आपण ��र्याय (3) व्यायाम असेल, तर धोरण पूर्ण पैसे काढणे आणि पॉलिसी फंड शिल्लक रक्कम सूचना तारीख आपल्याला धन परतावा दिला निरस्त केले जाईल.\nडी आपण पर्याय (4) व्यायाम असेल, तर अशा बाबतीत धोरण पेड-अप स्वरुपात अणस्ततवात राहील andno प्रीमियम त्यानंतर देय राहील. बेसिक सम अॅश्युअर्ड पेड-अप सम अॅश्युअर्ड म्हणतात अशा रक्कम कमी करता येईल आणि प्रीमियम एकूण संख्या देय म्हणजे बेसिक निश्चित रक्कम * (नाही अस्वल अदा केलेला प्रीमियम संख्या बेसिक सम त्याच प्रमाणात शिक्षा होईल. / नाही भरलेल्या नवमाहप्त्यांच्या प्रीमियमच्या. देय).\nपेड-अप धोरण मध्ये धोरण रूपांतर संबंधित सूचना तारीख खालील कमी धोका कव्हर आणि विमा पेड-अप सम आदर, म्हणून मृत्युचे प्रमाण शुल्क पुढील धोरण महिन्याचे लागू असेल. शिवाय, परिच्छेद 7 नुसार इतर सर्व आरोप देखील वजा चालू होईल.\nएक पेड-अप धोरण अंतर्गत देय लाभ खालील प्रमाणे आहेत:\nमृत्यू - पेड-अप सम अॅश्युअर्ड किंवा पॉलिसी फंड मूल्य जास्त असेल ते देय असेल.\nसरेंडर / परिपक्वतेच्या - सरेंडर / परिपक्वता तारखेला पॉलिसी फंड मूल्य असू शकते देय होईल.\nपॉलिसी फंड मूल्य शिल्लक, कोणत्याही वेळी संबंधित शुल्क नंतर धोरण अनिवार्य आहे, हे निरस्त करता येईल आणि पॉलिसी फंड मूल्य शिल्लक रक्कम, जर काही असेल तर पुनर्प्राप्त करण्यासाठी पुरेसे नसेल तर पॉशिसीधारकािा परत दिली जाईल.\nनाही अपघाती बेनिफिट कव्हर पेड-अप पॉलिसी अंतर्गत उपलब्ध होईल.\nई वरील पर्याय कोणत्याही व्यायाम करू नका, तर धोरण आपण धन परतावा दिला सूचना कालावधी समाप्ती आणि पॉलिसी फंड मध्ये रक्कम तारखेला निरस्त केले जाईल.\n7 जेव्हा पॉलिसीची रक्कम डिस्कंटीन्युड पॉलिसी फंड मध्ये असते तेव्हा\nधोरण शरण किंवा रोजी किंवा पूर्वी 5 वर्षे 'लॉक-इन काळात, नंतर धोरण पैसे पडत खालील प्रक्रिया होईल बंद झाल्यास:\nपॉलिसी आर्थिक रक्कम मध्ये फंड मूल्य अ रूपांतर:\nसरेंडर किंवा पॉलिसीच्या अडथळा तारखेला अर्ज असलेली एनएव्ही, केस जाऊ शकते, म्हणून पॉलिसी फंड युनिट संख्या गुणाकार म्हणून (म्हणजे खंड शुल्क कपात नंतर, जर असेल तर) तारीख, आर्थिक रक्कम होईल.\nब बंद धोरण फंड मध्ये आर्थिक रक्कम हस्तांतरित:\nअंतर्गत (अ) गणना म्हणून आर्थिक रकमेपेक्षा जास्त युनिट मध्ये आर्थिक रक्कम रूपांतरित करून बंद धोरण निधीमध्ये वर्ग होईल. बंद धोरण निधीमध्ये वर्ग युनिट क्रमांक आर्थिक रक्कम हस्तांतरण तारखेला बंद धोरण फंड एनएव्ही भागाकार होईल.\nबंद धोरण फंड लाभ इ गणना:\nबंद धोरण लाभ बंद धोरण फंड मूल्य किंवा गॅरंटीड आर्थिक रक्कम जास्त असेल. गॅरंटीड आर्थिक रक्कम हमी व्याज दराने बंद धोरण फंड जमा आर्थिक रक्कम जमा आहे. गॅरंटीड व्याज दर आर्थिक रक्कम तारीख बंद धोरण निधीमध्ये वर्ग आहे तेव्हा तारखेपासून वाढणे येईल तेव्हा एकतर मृत्यु, सरेंडर, पुनरुज्जीवन, पूर्ण पैसे काढणे बंद धोरण फंड धोरण बाहेर, 5 वर्ष 'शेवटी , लागु असेल ते (पुनरुज्जीवन काळात 5 वर्षे 'लॉक-इन कालावधीत पलीकडे वाढवितो असल्यास) लॉक-इन-कालावधी किंवा 2 वर्षांचा रिव्हायवल कालावधी पूर्ण.\nसध्या या गॅरंटीड व्याज दर 4% प्रतिवर्ष आणि IRDAI जाहीर वेळोवेळी बदलण्यासाठी अधीन असेल.\nधोरण किमान 5 वर्षे प्रदान 5 पूर्ण वर्षे प्रीमियम देण्यात आली आहे चालवा आहे आणि पॉलिसी फंड शिल्लक संबंधित शुल्क वसूल करण्यासाठी पुरेसे नसेल तर, धोरण अनिवार्य आहे, हे निरस्त जाईल आणि पॉलिसी फंड शिल्लक रक्कम, जर असेल तर, पॉलिसी परत असेल. हे धोरण इनफोर्स किंवा पेड-अप किंवा पुनरुज्जीवन काळात आहे की नाही हे लागू कशीही असली तरी असेल.\ni) आंशिक पैसे काढणे: पाचव्या धोरण वर्धापनदिन सर्व देय प्रीमियम खालील विषय देण्यात आली आहे प्रदान अंशतः नंतर युनिट रोख रकमेत बदलून:\nमी. अल्पवयीन बाबतीत, लाइफ अॅश्युअर्ड 18 वयोगटातील किंवा वरील आहे फक्त नंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी देण्यात येईल.\nii. आंशिक पैसे काढण्याची निश्चित रक्कम स्वरूपात किंवा युनिट स्थिर संख्या स्वरूपात असू शकते.\niii. पॅरा 7.D. (iv) मध्ये नमूद केल्याप्रमाणे आंशिक पैसे काढणे शुल्क पॉलिसी फंड मूल्य वजा केले जाईल.\niv. आंशिक पैसे किमान शिल्लक अधीन दिली जाईल:\nयापैकी जी रक्कम जास्त आहे पॉवलसीधारक 'फंड मूल्य, 3 वार्षिक प्रीमियम किंवा 50%: 10 व्या पॉलिसी वर्षापासून 6 ते\n11 व्या 20 व्या धोरण वर्षी: 3 वार्षिक प्रीमियम किंवा पॉवलसीधारक 'फंड मूल्य 25% यापैकी जी रक्कम जास्त आहे\nआंशिक पैसे काढता येतात मागे तारखेपासून लगेच दोन वर्षे कालावधीसाठी नंतर केले गेले आहे, तर, बेसिक निश्चित रक्कम किंवा लागु असेल ते निश्चित रक्कम दिली दखल घेण्याची गरज रक्कम केले आंशिक पैसे काढण्याची रक्कम प्रमाणात कमी होतील. पैसे काढणे तारखेपासून दोन वर्षे कालावधी पूर्ण मूळ बेसिक निश्चित र��्कम / पेड-अप सम अॅश्युअर्ड पुनर्संचयित केले जाईल.\nii) स्विच: आपण चार फंड प्रकार दरम्यान संपूर्ण फंड मूल्य धोरण टर्मच्या दरम्यान स्विच शुल्क, कोणत्याही तर स्विच करू शकता.\niii) धोका वाढ / कमी कव्हर: वाढ / फायदे कमी योजने अंतर्गत दिला जाणार नाही.\niv) सेटलमेंट पर्याय: धोरण परिपक्वता येतो तेव्हा, आपण \"सेटलमेंट पर्याय\" अगोदर संपण्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या व्यायाम आणि नियमित (वार्षिक / सहामाही हप्ते) धोरण पैसे प्राप्त करू शकता पेक्षा जास्त नाही कालावधीत पसरली संपण्याच्या तारखेपासून पाच वर्षे. या कालावधीत असलेल्या कोणत्याही विमा छत्र आणि वजा होईल फंड व्यवस्थापन शुल्क पेक्षा इतर शुल्क नाही. म्हणजेच एनएव्ही फंडाची कामगिरी अवलंबून खाली जाऊ किंवा निर्दिष्ट तारखेला देय हप्ता मूल्य गुंतवणूक धोका अधीन असेल.\nv) बंद धोरणे पुनरुज्जीवन:\nएक. प्रीमियम 5 वर्ष 'लॉक-इन कालावधीत संपण्याच्या बंद झाल्यास:\nआपण खंड तारखेपासून 2 वर्षांचा कालावधीत कोणत्याही वेळी धोरण पुन्हा चालू करण्यासाठी पर्याय व्यायाम असेल, तर धोरण खालील विषय पुनरुज्जीवन होईल\nपुनरुज्जीवन \"मंडळ अंडररायटिंग धोरण मंजूर\" प्रति कॉर्पोरेशन thesatisfaction आणि व्याज न प्रीमियमची सर्व थकीत भरणा सुरू insurabilityas पुरावा सादर दिले जाते.\n, कोणतेही असल्यास, पॉलिसी च्या निधीमधून वजा बंद पॉलिसीचे लाभ सोबत अडथळा शुल्क पॉलिसी फंड परत मिळतील.\nसर्व थकबाकी लागू धोरण प्रशासन शुल्क, प्रीमियम ऍलोकेशन शुल्क आणि योग्य अडथळा तारखेपासून आतापर्यंत सेवा कर शुल्क पॉलिसी च्या निधीमधून वजा होईल.\nविभक्त फंड युनिट्स मूलतः तुम्ही निवडलेल्या किंवा गेल्या स्विच, किंवा निधी पुनरुज्जीवन वेळी निवडलेल्या मध्ये निवडलेल्या केस असेल, एनएव्ही पुनरुज्जीवन तारखेला आधारित देण्यात येईल.\nजर आपण दोन वर्षे रिव्हायवल कालावधी नंतर धोरण पुनरुज्जीवन कालावधी समाप्ती किंवा 5 वर्ष पूर्ण निरस्त होईल ', लॉक-इन कालावधीत नंतर यापैकी जे withinthe धोरण आणि बंद उत्पन्न पुन्हा चालू नाही धोरण, पॅरा 10 वर नमूद देय असेल.\nकॉर्पोरेशन मूळ अटींनुसार स्वीकार, सुधारणा केलेल्या अटींशी मान्य किंवा बंद धोरण पुनरुज्जीवन घट अधिकार आरक्षित. एक बंद धोरण पुनरुज्जीवन केवळ त्याच कॉर्पोरेशन मंजुरी दिली आहे आणि विशेषत: पॉलिसी लेखी कळवला जातो लागू होईल.\nब. प्रीमियम 5 वर्ष 'लॉक-नोकरी चालू असतानाचा काळ समाप्ती नंतर बंद झाल्यास:\nआपण या रिव्हायवल कालावधी दरम्यान अडथळा तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत पण परिपक्वता तारखेपासून धोरण पुन्हा चालू, मग पर्याय ठेवतो तर धोरण मूळ अटी आणि धोरण अटी नुसार इन्शुरन्स कव्हर सह इनफोर्स समजले जाईल आणि परिच्छेद वरील 7 नुसार शुल्क वजा चालू होईल.\nआपण रिव्हायवल कालावधी आत धोरण पुन्हा चालू असेल तर धोरण खालील विषय पुनरुज्जीवन होईल\nएक. पुनरुज्जीवन व्याज न प्रीमियमची सर्व थकीत भरणा दिले जाते.\nब. खंड तारखेपासून आतापर्यंत सर्व थकबाकी प्रीमियम ऍलोकेशन शुल्क आणि सेवा कर शुल्क वजा होईल.\nक. युनिट एनएव्ही पुनरुज्जीवन तारखेला आधारित देण्यात येईल.\nआपण रिव्हायवल कालावधी आत धोरण पुन्हा चालू नाही बाबतीत, नंतर धोरण पॉलिसी परत जाईल पॉलिसी फंड या रिव्हायवल कालावधी पूर्ण करणे आणि शिल्लक रक्कम निरस्त केले जाईल.\nकशीही असली तरी पॉलिसी फंड मूल्य सूचना / पुनरुज्जीवन काळात शुल्क वसूल करण्यासाठी पुरेसे नसेल तर वर नमूद केलेल्या आहे काय, धोरण समाप्त होतील आणि त्यानंतर पुनरुज्जीवन परवानगी दिली जाणार नाही.\nएक धोरण एकदा पुन्हा केले जाऊ शकत नाही शरणागती पत्करली.\n11 धोके पॉलिसी भरले:\nमी) एलआयसी नवीन एंडोमट प्लस एक युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स उत्पादन, पारंपारिक विमा उत्पादने वेगळे आहे.\nii) युनिट लिंक्ड इन्शुरन्स मध्ये भरलेला प्रीमियम आणि भांडवली बाजारात संबंधित गुंतवणूक जोखीम युनिट एनएव्ही अधीन आहेत वर किंवा खाली फंड आणि भांडवल बाजार परिणाम घडविणारे घटक कामगिरीवर आधारित जाऊ शकते आणि विमा त्याच्या जबाबदार आहे / तिच्या निर्णय.\niii) भारतीय आयुर्विमा महामंडळ फक्त विमा कंपनी नाव आहे आणि 'एलआयसी' न्यू एंडोमट प्लस युनिट लिंक्ड लाइफ इन्शुरन्स करार फक्त नाव आहे आणि कोणत्याही प्रकारे करार, त्याच्या भविष्यासाठी किंवा परतावा गुणवत्ता सूचित नाही.\niv) संबंधित जोखीम आणि लागू असलेले शुल्क, आपल्या विमा एजंट किंवा मध्यस्थ किंवा विमा धोरण दस्तऐवज पासून माहित करा.\nv) या कराराच्या अंतर्गत देऊ विविध फंड प्रकार निधी नावे आहेत आणि कोणत्याही प्रकारे या योजना, त्यांच्या भविष्यासाठी आणि उत्पन्न गुणवत्ता म्हटले आहे.\nvi) पॉलिसी अंतर्गत सर्व फायदे ते वेळोवेळी अस्तित्वात देखील कर कायदे आणि इतर आर्थिक पहायला अधीन आहेत.\n12 मोफत देखावा कालावधी:\nआपण धोरणातील \"अटी आणि शर्ती\" समाधानी नसाल तर, आपण धोरण आम्हाला 15 दिवसांच्या आत धोरण आक्षेप कारण सांगणे तारखेपासून पासून परत करू शकता. रक्कम धोरण मुक्त देखावा मुदतीत परत खालीलप्रमाणे निश्चित केले जाईल बाबतीत परत करणे:\nपॉलिसी फंड मध्ये युनिट्सचे मूल्य\nअधिक धोरण प्रशासन शुल्क वजा\nअधिक सेवा कर शुल्क वजा\nमृत्यु दर आणि अपघाती बेनिफिट शुल्क, कोणतेही असल्यास, धोरण महिन्याच्या शेवटी बंद थंड तारखेपासून शिल्लक कालावधीत जे संबंधित शुल्क वजा आहेत\nप्रति हजार बेसिक LessStamp शुल्क @ Rs.0.20 अॅश्युअर्ड आणि अपघाती बेनिफिट रक्कम जर असेल तर, विमा\nवैद्यकीय तपासणी व विशेष अहवाल, कोणतेही असल्यास, LessActual खर्च.\nनाही कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते.\nनेमणूक या योजनेअंतर्गत दिली जाईल.\nआत्महत्या कलम: धोरण किंवा धोरण पुनरुज्जीवन तारखेपासून झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत, आत्महत्या झाल्यामुळे मृत्यू पॉवलसीधारक उमेदवार किंवा लाभार्थी पॉलिसी फंड मूल्य मिळण्याचा अधिकार वर उपलब्ध मृत्यूच्या तारखेला.\nया खंडाच्या विमा उतरवलेल्या प्रवेशाच्या बाबतीत वय लागू होणार नाही किंवा पुनरुज्जीवन वेळी खाली 8 वर्षे आहे.\nलाभ इलस्ट्रेशन: वैधानिक चेतावणी \"काही लाभ हमी काही फायदे company.If आपल्या धोरण ऑफर हमी नंतर या स्पष्टपणे चिन्हांकित केले जाईल आपल्या जीवन विमा भविष्यात कामगिरी आधारित परतावा बदल होत\" या पृष्ठावर उदाहरण टेबल मध्ये \"हमी . आपल्या धोरण चल परतावा देते, तर नंतर या पृष्ठावरील दाखले आहे असे गृहीत धरले गुंतवणूक returns.These दोन भिन्न दर दर्शवेल आहे असे गृहीत धरले परतावा दर हमी नाही आहेत आणि ते आपण काय मूल्य म्हणून परत मिळविण्यासाठी कदाचित वरच्या किंवा खालच्या मर्यादा नाही आपल्या धोरण भविष्यात गुंतवणूक कामगिरी समाविष्टीत आहे अनेक घटक अवलंबून आहे. \"\nमी) हे उदाहरण (वैद्यकीय, जीवन शैली आणि उद्योग पहा) जीवन बिंदू पासून एक धूम्रपान पुरुष / स्त्री मानक लागू आहे.\nii) हमी नसलेले फायदे (1) आणि (2) वरील उदाहरणातील ते 4% व्याज (स्थिती 1) आणि 8% प्रतिवर्ष (स्थिती 2) अनुक्रमे परत समज च्या गुंतवणुकीचा दर सुसंगत आहेत की गणना केली जाते. दुसऱ्या शब्दांत, फायदा उदाहरण तयार, तो LICI टर्म पॉलिसीच्या संपूर्ण मिळविण्याचे सक्षम असेल की परत गुंतवणुकीचा दर असेल त्या बाबतीत be.The करू शकतो, म्हणून 4% व्याज किंवा 8% प्रतिवर्ष असे गृहीत धरले जाते परत अंदाज गुंतवणूक दर हमी नाही.\niii) उदाहरण मुख्य उद्देश क्लाएंट व उत्पादन वैशिष्ट्ये quantification काही प्रमाणात विविध परिस्थितीत लाभ प्रवाह कौतुक करू शकलो आहे.\niv) एलआयसी 4% आणि 8% वाढ वरील लाक्षणिक दर सोडून, ​​\"युलिप 'फंड भविष्यात कामगिरी त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी त्याच्या एजंट / म य थ, कर्मचारी आणि अधिकारी प्राधिकृत नाही.\nकलम 45 विमा कायदे (सुधारणा) अधिनियम, 2015:\nवेळोवेळी दुरुस्ती विमा कायदा कलम 45 च्या तरतूद (सुधारणा) अधिनियम, 2015 असेल. या तरतुदीचा सोपी आवृत्ती खालीलप्रमाणे:\nधोरण संबंधित तरतुदी विमा कायदा चे कलम 45 (सुधारणा) कायदा दृष्टीने शंका घेतली जात नाही, 2015 खालील प्रमाणे आहेत:\nलाइफ इन्शुरन्सची 1. धोरण जे जे काही 3 वर्षे समाप्ती पासून कोणत्याही कारणावरुन प्रश्नास्पद म्हटले जाईल\nएक. धोरण जारी तारीख किंवा\nब. धोका याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून किंवा\nक. धोरण पुनरूज्जीवन तारीख किंवा\nड. धोरणाच्या रायडर तारीख\n2. फसवणूक जमिनीवर, जीवन विमा पॉलिसी 3 वर्षांत प्रश्न असे म्हणता येईल\nएक. धोरण जारी तारीख किंवा\nब. धोका याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून किंवा\nक. धोरण पुनरूज्जीवन तारीख किंवा\nड. धोरणाच्या रायडर तारीख\nया साठी, विमा, इन्शुअर व्यक्तीस किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा इन्शुअर assignees लिहित लागू, ज्या दिवशी असा निर्णय आधारित आहे ग्राउंड आणि साहित्य उल्लेख संवाद आवश्यक आहे.\n3. फसवणूक इन्शुअर व्यक्तीस किंवा त्यांच्या एजंट केलेल्या हेतू खालील गोष्टी कोणत्याही विमा बाला किंवा विमा लाइफ इन्शुरन्स पॉलिसी जारी लावणे अर्थ:\nएक. सूचना, की एक खरं खरे नाही आहे आणि विमा उतरवलेल्या सत्य आहे असं नाही म्हणून;\nब. विमा येत ज्ञान किंवा खरं विश्वास द्वारे एक खरं सक्रिय लपण्याची जागा;\nक. इतर कोणत्याही कायदा बाला भिंतींना; आणि\nड. कायदा म्हणून अशा कोणत्याही कायदा किंवा वगळणे विशेषतः फसवा असल्याचे घोषित केले.\nकेस च्या परिस्थितीमध्ये अवलंबून, तोपर्यंत हे कर्तव्य आहे 4. मेरे शांतता फसवणूक नाही इन्शुअर व्यक्तीस किंवा ठेवून शांतता एजंट बोलणे किंवा शांतता स्वतः बोलतो समतुल्य आहे.\n5.No विमा फसवणूक जमिनीवर जीवन विमा धोरण नाही असे म्हणणे होईल रक्कम / लाभार्थी misstatement त्याचे ज्ञान उत्तम खरे होता आणि खरं किंवा अशा चुकीच्या विधान दडपणे मुद्दाम उद्देश होते हे सिद्ध करू शकता तर किंवा साहित्य खरं दडपशाही विमा कंपनीच्या ठाऊक आहे. disproving च्या जबाबदारी तर जिवंत किंवा लाभार्थी पॉवलसीधारकाने यावर आहे.\n6. जीवन िवमा धोरण कोणत्याही जीवन इन्शुरन्स केलेल्या अपेक्षा एक खरं साहित्याचा किंवा विधान दडपशाही चुकीचा धोरण दिलेले किंवा जोमाने पुढे आले किंवा प्रस्ताव किंवा इतर दस्तऐवज आधार निर्माण करण्यात आले होते जमिनीवर 3 वर्षे प्रश्न मध्ये म्हटले जाऊ शकते रायडर जारी केले आहे. या साठी, विमा, इन्शुअर व्यक्तीस किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा इन्शुअर assignees लिहित लागू म्हणून जीवन विमा धोरण नाही असे म्हणणे निर्णय आधारित आहे ग्राउंड आणि साहित्य उल्लेख संवाद आवश्यक आहे.\n7 जर अस्वीकार मध्ये चुकीच्या विधान जमिनीवर आहे आणि फसवणूक वर, अस्वीकार तारखेस धोरण गोळा प्रीमियम पासून 90 दिवसांच्या कालावधीत, इन्शुअर व्यक्तीस किंवा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा इन्शुअर केलेल्या assignees दिली जाईल नाही अस्वीकार तारीख.\nववमाकतयासला हाती धोका थेट संबंध आहे तोपर्यंत 8 तथ्य साहित्य मानले जाणार नाही. जबाबदारी विमा सांगितले जाणीव आले असेल, तर जीवन विमा पॉलिसी विमा उतरवलेल्या जारी करण्यात आले आहेत, असे दर्शविण्यासाठी विमा आहे.\n9. विमा तो असे करू हक्क आहे आणि कोणतेही धोरण केवळ कारण पॉलिसीच्या अटी आणि जीवन इन्शुरन्स वय त्यानंतरच्या पुरावा जुळविल्या गेल्या आहेत म्हणून हरकत घेतली जाणार असल्याचे मानण्यात येईल तर कोणत्याही वेळी वयाचा दाखला कॉल करू शकता. त्यामुळे, या कलम वय किंवा समायोजन प्रश्न त्यानंतर सादर वयाचा दाखला आधारित लागू होणार नाही.\n[अस्वीकार: नाही विमा कायदा चे कलम 45 (सुधारणा) कायदा, 2015 आणि सामान्य माहिती तयार केवळ एक सोपी आवृत्ती एक सर्वसमावेशक यादी आहे. धोरण धारकांना पूर्ण आणि अचूक तपशील विमा कायदे दुरुस्ती आवृत्ती (सुधारणा) अधिनियम, 2015, पहा करावा. ]\nसवलती (भाग 41 विमा कायदा (सुधारणा) कायदा, 2015) च्या बंदी:\n1) व्यक्ती बाहेर घेऊन म्हणून कोणत्याही व्यक्तीला प्रलोभन किंवा नूतनीकरण किंवा जीवन किंवा भारतातील मालमत्ता संबंधित जोखीम कोणत्याही प्रकारचे संदर्भात इन्शुरन्स, कोणत्याही सवलत परवानगी किंवा परवानगी द्या अर्पण, प्रत्य��्ष किंवा अप्रत्यक्षपणे, संपूर्ण किंवा देय किंवा प्रीमियम पॉलिसी वर दर्शविलेल्या कोणत्याही सवलत कमिशनचा भाग, किंवा कोणत्याही व्यक्ती प्रकाशित माहहतीपुणस्तकेत किंवा दगडी पाट्या परवानगी दिलेल्या येईल अशा सवलत वगळता बाहेर घेऊन जाईल किंवा नुतनीकरण करणार्या किंवा पॉलिसी सुरु कोणत्याही सवलत स्वीकारणार नाही, विमा: त्याच्या स्वत: च्या जीवन स्वत: घेतलेली जीवन विमा पॉलिसी संबंधात आयोगाच्या इन्शुरन्स एजंट त्या स्वीकृती प्रदान तर या पोट-कलम अर्थ आत प्रीमियम सवलत स्वीकार असल्याचे मानले जाणार नाही असा स्विकार वेळ विमा एजंट विहित अटी इन्शुरन्स रोजगार एक सत्य विमा एजंट असल्याचे सिद्ध पूर्ण करते.\n2) ह्या विभागाच्या तरतूदी पूर्ण करण्यात चुक करणारी कोणतीही व्यक्ती दहा लाख रुपयांपर्यंत वाढविता येईल जे दंड जबाबदार असेल.\nटीप : “अटी लागू” ज्यासाठी पॉलिसी कागद पत्रे वाचावीत किंवा नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.\nफसव्या फोन कॉल पासून व खोट्या/नकली ऑफर पासून सावध रहा\nआय आर डी आय ए जनतेस स्पष्ट करू इच्छिते की, आय आर डी आय ए वा तिचे अधिकारी कोणत्याही प्रकारच्या विमा पॉलिसी विकण्यामध्ये,आर्थिक उत्पाद वा हप्त्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये सहभागी होत नाहीत.\nआय आर डी आय ए कोणताही प्रकारचा बोनस जाहीर करीत नाही.\nज्यांना अशा प्रकारचे दूरध्वनी येतात त्यांनी पोलिसात दूर ध्वनी चा तपशील दूरध्वनी क्र्मांक सह तक्रार दाखल करावी.\n“विमा ही आग्रहाची विषय वस्तु आहे. “\nऑनलाइन प्रीमियम कैलक्यूलेटर, जाणून घेण्यासाठी\nएलआयसी ऑनलाइन सेवा पोर्टल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआत्ताच ध्या जीवन विमा\nशीर्ष पर वापस जाएँ\nतुम्हाला माहित हवे असे\nअभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकार्पोरेट कार्यालय: 'Yogakshema' भारतीय जीवन बीमा निगम, जीवन बीमा मार्ग, 19,953, मुंबई - 400 021 भारतीय जीवन बीमा निगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/coa-wants-sachin-ganguly-laxman-to-appoint-womens-coach-says-sources-1798820/", "date_download": "2020-09-28T00:26:24Z", "digest": "sha1:IECDSLPBMN7IOAFOQVGHHCRBTYKHURF4", "length": 11858, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CoA wants Sachin Ganguly Laxman to appoint womens coach says sources| महिला संघाचा प्रशिक्षक तुम्हीच निवडा, प्रशासकीय समितीची सचिन-सौरव-गांगुलीला विनंती | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ ��’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nमहिला संघाचा प्रशिक्षक तुम्हीच निवडा, प्रशासकीय समितीची सचिन-सौरव-गांगुलीला विनंती\nमहिला संघाचा प्रशिक्षक तुम्हीच निवडा, प्रशासकीय समितीची सचिन-सौरव-गांगुलीला विनंती\nमिताली राज-रमेश पोवार वादावर बीसीसीआयचं सावध पाऊल\nकॅरेबियन बेटांवर पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकून हार पत्करावी लागली होती. यानंतर संघातली अनुभवी खेळाडू मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातला वाद समोर आला होता. मितालीला उपांत्य फेरीसाठी संघातून वगळण्याच्या निर्णयावर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. या वादानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीने महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय समितीने सचिन-सौरव आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला महिला संघाचा प्रशिक्षक निवडण्याची विनंती केली आहे.\nसचिन-सौरव आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लाग समितीला भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत. 2016 साली अनिल कुंबळे आणि त्यानंतर रवी शास्त्रींची नेमणुकही याच समितीने केली होती. त्यामुळे मिताली राज-रमेश पोवार वादानंतर बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीने सावध पवित्रा घेत अनुभवी खेळाडूंवर ही जबाबदारी टाकण्याचं ठरवलेलं दिसतंय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, टॉम मूडी, वेंकटेश प्रसाद आणि डेव्ह व्हॉटमोर यांची नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं समजतंय.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nCoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप\n“करोनाशी लढण्यासाठी उभारा घरी राहण्याच्या दृढ संकल्पाची गुढी”\nसचिनचा ‘तो’ सल्ला ठरला विराटसाठी वरदान\n अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य उमेदवार – ग्रॅमी स्मिथ\nIPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण���\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 अफगाणिस्तानची पुन्हा भारतवारी; देहरादूनमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळणार मालिका\n2 Ind vs Aus : विराटला बाद करण्याची आमच्या गोलंदाजांमध्ये क्षमता – टीम पेन\n3 Pune marathon : अपघातात पाय गमावले; मात्र, तरीही ‘तो’ धावला \nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/in-maharashtra-for-christmas-and-new-year-celebrations-bars-to-stay-open-till-5-am-sas-89-2042325/", "date_download": "2020-09-27T22:16:46Z", "digest": "sha1:WELMXNFPJTPWXSON3CHMPRJWBFAK5RRJ", "length": 14605, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यंदा ख्रिसमस-थर्टी फर्स्ट ‘जोरात’, पार्टी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’ | In Maharashtra for christmas and new year celebrations bars to stay open till 5 am sas 89 | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nयंदा ख्रिसमस-थर्टी फर्स्ट ‘जोरात’, पार्टी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’\nयंदा ख्रिसमस-थर्टी फर्स्ट ‘जोरात’, पार्टी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’\nनाताळ आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पहाटे...\nनाताळ आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत बार तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन ���ुल्क विभागाने त्याबाबत आदेश जारी केले आहेत. पार्टी करणाऱ्यांनी आरोग्यासाठी हानीकारक, अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nनाताळनिमित्ताने २४ व २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने रात्री साडेदहाऐवजी मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तर बार खुले ठेवण्यासाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतची असलेली वेळ पहाटे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.\nदरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई करत तीन कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचं प्रशासनाच्या नजरेस आलं आहे.\nनववर्ष सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची नऊ पथके\nनववर्षांचे स्वागत करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या समारंभात मद्याचे वितरण करताना परवाने घेणे आवश्यक आहेत. परवान्याशिवाय असे समारंभ आढळले तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ पथके नेमली आहेत. याशिवाय अशा समारंभातून भेसळयुक्त मद्याचे वितरण होऊ नये, याची तपासणी करण्याची जबाबदारीही या पथकावर सोपविण्यात आली आहे.\nनववर्ष स्वागत समारंभासाठी एक दिवसाचे परवाने उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच प्रत्येक कार्यालयातही असे परवाने देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेल्स, तसेच देशी-विदेशी मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांनाही अशा पद्धतीने परवाने वितरीत करण्यात आले आहेत. त्यांचीही अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोवा तसेच दीव-दमण येथून येणाऱ्या रेल्वे तसेच बसचीही तपासणी केली जाणार आहे.\nया वर्षांत उत्पादन शुल्क विभागाने २९९ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये ३०६ आरोपींना अटक केली. हातभट्टी, बनावट देशी-विदेशी मद्य, उच्च प्रतीचे मद्य, दमण, गोवा येथील मद्य असा ५२ लाखांचा साठा हस्तगत केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ६७ जणांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्याच्या प���लीस दलाला पाठविण्यात आले आहेत.\nपोलीस अधीक्षक सी. बी. राजपूत व दोन उपअधीक्षक यांची दोन तर कार्यकारी निरीक्षकांची नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नववर्षांच्या समारंभातून मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मद्याचा वापर होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 हिंदू असणं पाप आहे का\n2 CAA : समर्थनात नागपूर शहरात भव्य मोर्चा\n3 बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसची जोरदार धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/vicky-kaushal-dad-shares-his-rare-childhood-pic-on-birthday-proud-to-be-known-by-your-name-ssv-92-2163412/", "date_download": "2020-09-27T23:26:36Z", "digest": "sha1:FPOJJ3SDKDSQ46S6GCCPMYY6YZYR56CA", "length": 13181, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vicky Kaushal dad shares his rare childhood pic on birthday Proud to be known by your name | ‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो\n‘तुझ्या नावाने ओळखल्याचा अभिमान वाटतो’; विकी कौशलच्या वडिलांनी पोस्ट केला फोटो\nश्याम कौशल यांनी इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. 'बाजीराव मस्तानी', 'गुंडे', 'दंगल' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं.\nश्याम कौशल, विकी कौशल\n‘मसान’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’, ‘राजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलचा आज ३२ वा वाढदिवस. सोशल मीडियावर जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विकीच्या वडिलांनी त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. श्याम कौशल यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.\nया फोटोत श्याम कौशल यांनी विकीला कडेवर उचलून घेतलं आहे. ‘हॅपी बर्थडे पुत्तर. तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम. देव तुला नेहमी खुश ठेवो. आता मी तुझ्या नावाने ओखळला जातो, याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे’, असं त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. श्याम कौशल यांनी इंडस्ट्रीत अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. ‘बाजीराव मस्तानी’, ‘गुंडे’, ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं.\nआणखी वाचा : हृतिकसोबत असलेल्या या मुलाला ओळखलंत का; आता आहे सर्वांत लोकप्रिय अभिनेता\nविकीच्या भावानेही त्याच्यासाठी सुंदर पोस्ट लिहिली आहे. विकीसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत सनी कौशलने लिहिलं, ‘काहीच बदललं नाही. फोटो पेपरवरून फोनवर आला, बाकी काहीच बदललं नाही. तू २ फूट ६ इंचांवरून ६ फूट २ इंचांचा झालास, बाकी काहीच बदललं नाही. आपण आधी कूल होतो, आता ‘वेरी कूल’ झालो, बाकी काहीच बदललं नाही. मी डावीकडे होतो, तू उजवीकडे होतास, बघ काहीच बदललं नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा\nकुछ नहीं बदला… Photo paper से phone-पर आ गयी, बाक़ी कुछ नहीं बदला… तू 2 फीट 6 से 6 फीट 2 का हो गया, बाक़ी कुछ नहीं बदला… हम पहले cool थे आज very cool हैं, बाक़ी कुछ नहीं बदला… मैं left था, तू right है देख, कुछ नहीं बदला… जन्मदिन मुबारक हो brother @vickykaushal09 , ढेर सारा प्यार ❤️\nविक��� कौशल लवकरच ‘सरकार उधम सिंग’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. शूजित सरकार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल\n2 राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर\n3 गरजुंच्या मदतीसाठी ‘दबंग गर्ल’ आली पुढे; कलेच्या माध्यमातून करणार आर्थिक सहाय्य\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/man-pushes-pregnant-wife-from-moving-train-dmp-82-2023525/", "date_download": "2020-09-27T23:04:30Z", "digest": "sha1:F77HXKGZXVG2EJLBM4JKJR7FWJAFF55U", "length": 12827, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "man pushes pregnant wife from moving train dmp 82| धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमधून पतीने गर्भवती पत्नीला ढकललं बाहेर | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश पर���क्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n मुंबईत धावत्या ट्रेनमधून पतीने गर्भवती पत्नीला ढकललं बाहेर\n मुंबईत धावत्या ट्रेनमधून पतीने गर्भवती पत्नीला ढकललं बाहेर\nरेल्वे प्रवासात वादावादी झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले.\nरेल्वे प्रवासात वादावादी झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. मुंबईतील दहीसर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सागर धोडी (२५) असे आरोपीचे नाव आहे. सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपाऱ्याला जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. रागाच्या भरात सागरने राणीला ट्रेनमधून बाहेर ढकलले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.\nसुदैवाने यावेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीचे प्राण बचावले. सागरला मूल नको होते त्यावरुन तो सतत माझ्या बरोबर भांडण करायचा असे राणीने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर सागर फरार झाला आहे. सागर विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सागरचा हा दुसरा विवाह असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत.\nसागरचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे समजल्यानंतर त्याची पहिली पत्नी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर एक नोव्हेंबरला सागरने राणी बरोबर दुसरे लग्न केले. “राणीने लग्न केले त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. सागरला राणीपासून मुल नको होते. सततच्या भांडणाला कंटाळून राणी तिच्या नातेवाईकांकडे निघून गेली” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.\nसागर १५ नोव्हेंबरला तिला भेटायला गेला व त्याच्यासोबत मित्राकडे येण्यास सांगितले. राणी तयार झाली. त्यांनी बोरीवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात भांडण सुरु होते. ट्रेनने दहीसर सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला व तिला बाहेर ढकलून दिले.\nराणीच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळयांना मार लागला. रुळावर एक महिला पडली असल्याचे स्टेशन मास्तरला समजल्यानंतर त्याने जीआरपीला याची माहिती दिली. त्यांनी राणीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले. राणीची प्रकृती आता सुधारत असून ती तिच्या ���ईकडे आहे. पोलीस सागर धोडीचा शोध घेत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 महाराष्ट्रातील मस्तवाल हैदोस थांबला; शिवसेनेचा भाजपावर निशाणा\n2 पादचारी मार्गिकेचा प्रयोग फसला\n3 विद्यार्थ्यांचे प्रबंध वाळवीच्या मुखी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/864/39372", "date_download": "2020-09-27T23:38:12Z", "digest": "sha1:3F7N4SLHQ6FDKXXLFWJC54I5XAGHMNTF", "length": 5067, "nlines": 98, "source_domain": "bhutkatha.com", "title": "भारतातील भुताटकीची ठिकाणे. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nडॉ हिल्स (पश्चिम बंगाल)\nया घनदाट जंगलात किती हत्या झाल्या असतील याची गणती नाही. स्थानिक लोकांना इथे अनेक वेळा अनैसर्गिक आणि भयानक अनुभव आले आहेत. विक्टोरिया ब्वॉयस स्कूल मध्ये सुटीच्या दिवशी हालचाली आणि लोकांच्या आत्म्यांची उपस्थिती जाणवली आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nबृज ��ाज भवन (कोटा)\nडॉ हिल्स (पश्चिम बंगाल)\nBooks related to भारतातील भुताटकीची ठिकाणे\nअनिल उदावंत यांचे लेख\nश्री अनिल उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक सावेडी, अहमदनगर संपर्क : ९७६६६६८२९५\nसंत नरहरी सोनार रचीत गीते\nशिक्षणाचा जिझिया कर अर्थांत Right To Education\nRTE कायदा हा हिंदू विरोधी असून त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे.\nमुलगी होणं सोपं नाही\nसुंदर जीवन जगण्यासाठी,आपली नाती आपणच जपायला हवी\nविक्रम आणि शशिकला यांच्यावर आधारित संगीत नाटक.\nसेना महाराज रचीत गीते\nसहज सुचलं म्हणून लिहिलं... बाकी काही नाही... वाचा आणि आनंद घ्या\nएका मुलाचा व आई तले सुंदर नाते वर्णन केले आहे.\nदबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी\nसलीम जावेद या लेखक द्वयीच्या कारकिर्दीचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/12/The-story-of-a-atmnirbhar-woman.html", "date_download": "2020-09-27T22:26:28Z", "digest": "sha1:DU6UMDOQACCL7VAKBQ56CLCPGJDW2HP6", "length": 17244, "nlines": 26, "source_domain": "www.evivek.com", "title": " The story of a atmnirbhar woman - विवेक मराठी", "raw_content": "गोष्ट एका आत्मनिर्भर महिलेची\nस्रोत: विवेक मराठी दिनांक12-Sep-2020\nउस्मानाबाद जिल्ह्यातील कोरेवाडीतील माधुरी सलगर या महिलेने कोरोनाच्या महासंकटात संधी शोधून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. माधुरीताईंची ही उद्यमशीलता अनेकींना आत्मनिर्भरतेची प्रेरणा देत आहे.\nसंपूर्ण जगभर कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने सर्वच उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून अनेक चाकरमानी नोकरी, व्यवसाय बंद झाल्याने गावाकडे आले आहेत. 'आत्मनिर्भर' हा शब्द माहीत नसलेले, पण त्याचा अर्थ पुरेपूर समजलेले काही चाकरमानी शहरातला रोजगार बुडाला म्हणून हताश न होता नवा मार्ग निवडत आहेत. त्यांच्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होत आहे. 'आत्मनिर्भर' व्हावे यासाठी धडपड करत असलेले असंख्य तरुण-महिला खेडोपाडी दिसताहेत. या प्रत्येकाची कहाणी आणि संघर्ष वेगळा आहे, पण प्रत्येकाची वाट सकारात्मक आहे. त्यात धमक आहे, प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनत तर आहेच, शिवाय व्यवसायिक दृष्टीकोनही ठासून भरलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधुरी पंडित सलगर होय.\nमराठवाड्यातील एका छोट्याशा गावातील माधुरीताईंची कहाणी कित्येकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांच्या कथेत अनेक चढउतार आणि यशापयश आहेत. भटक्या समाजातल्या माधुरीताईंच्या घरात कोणताही व्यावसायिक वारसा नसताना त्यांनी देशी कुक्कुटपालन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आहे.\nआत्मनिर्भरचा असा एक प्रवास\nबारावीपर्यंत शिक्षण झालेल्या माधुरीताईंचे माहेर सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव, तर सासर कोरेवाडी (ता. तुळजापूर) हे गाव. पंधरा वर्षांपूर्वी पंडित सलगर यांच्याशी माधुरीताईंचा विवाह झाला. घराची सोळा एकर जिरायती शेतजमीन आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात घरखर्च शक्य नसल्याने पंडित यांनी पंधरा वर्षांपूर्वीच गावाकडून शहरात स्थलांतर केले. ते पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घर घेऊन रिक्षा चालवू लागले.\nघरची जबाबदारी, मुलांचे संगोपन यामुळे पैशाची बचत करणे अवघड जात होते. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याची मोठी ओढताण होत असे. याच दरम्यान माधुरीताई कोंढवा (पुणे) इथल्या कोलते-पाटील सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागल्या. पैशाची बचत करून सलगर दांपत्याने मोठ्या कष्टाने कोंढवा भागात स्वतःच्या कमाईचे घर घेतले. घराचे आणि रिक्षाचे हप्ते भरणे सुरळीत सुरू असताना कोरोनाच्या महासंकटाने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले.\nआता पुढे काय करावे या विवंचनेत असताना माधुरीताईंच्या मनात गावाकडे जाऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू झाला. या अगोदर गावाकडे असताना त्यांनी सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रातून तीन दिवसांचे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेतले होते. कुक्कुटपालनातील बारकावे आणि अर्थकारणाचे धडे माधुरीताईंना मिळाले होते. पती पंडित यांनाही ह्या व्यवसायाचे महत्त्व पटले. पुण्यातच या व्यवसायाच्या हालचालींना गती मिळाली. पण पुरेसे आर्थिक भांडवल जवळ नव्हते. या काळात कोणीही मदतीला धावून आले नाही. माधुरीताईंच्या निश्चयापुढे नियतीनेसुद्धा हार मानली. शेवटी अवघ्या वीस हजार रुपयांच्या भांडवलावर कुक्कुटपालन व्यवसाय उभा राहिला. पती पंडित यांच्या प्रोत्साहनामुळेच ही आत्मनिर्भर सखी गावखेड्यातही ताठ मानेने उभी आहे.\nमाधुरीताई सांगतात, \"कोरोनाने मला संधीची वाट मोकळी करून दिली. शहरातून गावाकडे आलेली मी आता नव्या वाटेवर चालण्याचे धाडस करतेय. पहिला लॉकडाउनचा काळ सुरू व्हायच्या थोडे आधी ���म्ही शहरातून आमच्या मूळ गावाकडे परतताना खडकी (पुणे) येथील अंडी उबवणी केंद्रातून कावेरी जातीची शंभर पिल्ले खरेदी केली. सर्व पिल्ले रिक्षात बसवली होती. गावाकडे येताना खूप अडचणी आल्या, रस्त्यावर कुठेही प्यायला पाणी मिळाले नाही. त्यामुळे आमचेच काय, पिल्लांचेही खूप हाल झाले. गावात प्रवेश केल्याच्या पहिल्याच दिवशी कुक्कुटपालनचा नवा व्यवसाय सुरू केला.\nतत्पूर्वी कोंबड्यांसाठी शेडही उभारली नव्हती. तीन-चार दिवस पिल्लांना पुरेसे अन्नही मिळाले नाही. अशातच संरक्षणाअभावी ३० पिल्ले मरण पावली. त्यामुळे मला पंधरा-वीस हजाराचा मोठा फटका बसला. पहिल्याच टप्प्यात असा कटू अनुभव आला, पण डगमगले नाही. मनात निश्चय करून कुक्कुटपालन यशस्वी करण्यासाठी धडपडू लागले. शेड उभारणीसाठी आमच्याकडे पैसेही नव्हते. शेडऐवजी तारेचे कुंपण तयार करून घेतले. गळ्यातले सोने गहाण ठेवून पिल्लांसाठी चारा आणि औषधे खरेदी केली. यामुळे पिल्लांना वेळोवेळी लसीकरण करता आले. विशेष म्हणजे त्यांचे चांगले संगोपन आणि व्यवस्थापन केले. तीन-चार महिन्यांत कोंबड्यांची चांगली वाढ झाली. मोकळ्या माळरानावर आता कोंबड्यांचा चिवचिवाट ऐकू येतोय. हा व्यवसाय पाहण्यासाठी शेजारच्या आयाबायांचे, शेतावरून जाणार्‍या प्रत्येकाचे पाऊल इकडे वळत आहे.\"\nस्वतः माधुरीताई यांनी स्वतःला एक नियम घालून दिलेला आहे, तो म्हणजे स्वतःच्या कामात झोकून देणे. नियोजन आणि अंमलबजावणीमुळे माधुरीताईंच्या व्यवसायाला हळूहळू आकार येत आहे.\nविक्रीच्या नियोजनाबाबत माधुरीताई म्हणाल्या की, \"टाळेबंदीच्या काळात कोरेवाडीसारख्या दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावात येऊन आमच्या कोंबड्या कोण खरेदी करील, असा प्रश्न आमच्यासमोर होता. आकाड (आषाढ) महिन्यात कोंबड्यांना मागणी वाढू लागली. त्यामुळे आमच्यासमोरचा कोंबडी विक्रीचा प्रश्न सुटला. गावातील ग्राहक शेतात येऊन कोंबड्यांची खरेदी करू लागले. पिल्ले खरेदी आणि खाद्य व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता मला चार-पाच महिन्यात सोळा ते सतरा हजारांचा नफा झाला. दररोज पंधरा ते वीस अंडी निघतात. एक अंडे दहा रुपयांना विकले जाते. त्यातून दररोज दोनशे रुपये मिळतात. अडचणीच्या या काळात कोंबडीपालनाने आर्थिक शाश्वत मार्ग सापडला आहे.\"\nस्थलांतराबाबत माधुरीताई म्हणाल्या की, \"कुक्कुटपालन हा शाश्वत ���त्पन्न देणारा व्यवसाय असल्याने आर्थिक फटका कमी असतो. देशी कुक्कुटपालन केल्यास अधिक उत्तम, म्हणूनच मी देशी कोंबड्यांकडे वळले. अवघ्या पाच महिन्यांत मला या व्यवसायातून गावातच चांगला रोजगार मिळाला. गावपातळीवरच हाती जास्तीचे चार पैस मिळू लागले आहेत. एका कुटुंबाचा खर्च भागेल इतके पैसे मिळत असताना पुन्हा शहराचा रस्ता का पकडायचा\nकोरोनामुळे आम्ही शहरातून गावाकडे आलो. गावानेच आम्हाला जगणे शिकवले, तर मग आता गाव का सोडायचे गावातच खरी शाश्वती आहे. भविष्याचा विचार केला असता गावातच राहून आत्मनिर्भर व्हायचे, असा ठाम निश्चय मी केला आहे.\"\nभविष्यातील वाटचालीच्या संदर्भातील नियोजन सांगताना माधुरीताई म्हणाल्या की, \"गावात रस्त्यांचा व विजेचा अभाव, अन्य पायाभूत सुविधा नसल्या तरी गावात राहून खूप काही करता येते. ज्याच्याकडे शेती, पाणी आहे आशांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. मला तर मोकळ्या जागेचे, शेतीचे महत्त्व पटू लागले आहे, म्हणूनच बँकेतून कर्ज काढून माझा हा व्यवसाय वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. यात होणारा फायदा आणि आर्थिक व्यवस्थापनाची पूर्ण काळजी घेत शेळी व म्हैसपालन करण्याचा विचार सुरू आहे.\nग्रामीण महिलांमध्ये काहीही करून दाखवण्याची धमक आहे. गांडूळ खत, शेती व शेतीपूरक उद्योग, कुटिरोद्योग, सामूहिक शेती, कुक्कुटपालन, शेळी व म्हैस पालन, मळणीयंत्र, घरगुती पदार्थ आदी अनेक प्रकारच्या व्यवसायांतून महिला आर्थिक सक्षम होऊ शकतात, त्यासाठीच या महिलांना बचत गट स्थापन करून त्यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्नात आहे.\"\nमाधुरीताई यांच्या व्यवसायाची तत्परता, जिद्द, चिकाटी आणि यश पाहून गावखेड्यात माधुरीताई हा कौतुकाचा विषय ठरला आहे.\nमाधुरी पंडित सलगर - ७७६७९०५७९७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/two-lakh-trees-to-be-planted-21451/", "date_download": "2020-09-27T21:55:17Z", "digest": "sha1:NKTF5I3GI5BOGEWOSRORHDKZ7BHSZNP6", "length": 11758, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Two lakh trees to be planted | सुला लावणार दोन लाख झाडे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nवृक्षारोपण सुला लावणार दोन लाख झाडे\nनाशिक, दिंडोरी व इतर भागात झाडे लावणार\nपुणे :भारतातील आघाडीच्या वाईन उत्पादक असलेल्या सुला विनयार्ड्सने सावरगाव जवळ वासळी पर्वतीय वनक्षेत्रात नुकतेच १२,००० पेक्षा जास्त रोपे लावून ग्लोबल ��ार्मिंग आणि जंगलतोडीचा परिणाम कमी करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी अंतर्गत येत्या काही वर्षांत २ लाखाहून अधिक झाडे लावण्याच्या या कंपनीच्या मोहिमेचा हा एक भाग होता. गेल्या अनेक वर्षात कंपनीने नाशिक, दिंडोरी व इतर भागात ४०,००० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत.\nया रोपांमध्ये कारंजा, जांभूळ, आपटा, पिंपळ इत्यादी मूळ प्रजातींचा समावेश आहे. मूळ प्रजाती जैवविविधता आणि आपल्या नैसर्गिक वारशास प्रोत्साहन देतात. सुलाने केवळ रोपेच लावली नाहीत तर खड्डे खोदणे, संपूर्ण क्षेत्राचे कुंपण घालणे आणि झाडे जोम धरे पर्यंत तीन वर्षांची सुरक्षा याची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. सर्व सामाजिक अंतर नियम आणि सुरक्षा प्रोटोकॉल यांचे अनुसरण करून वृक्षारोपण करण्यात आले.सामंत यांच्यासह उप वनसंरक्षक, नाशिक (पश्चिम) शिवाजी फुले यांनी वृक्षारोपण मोहिमेस हजेरी लावली. त्यांच्याव्यतिरिक्त सुला विनयार्डसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष संजीव पैठणकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे आणि सहयोगी उपाध्यक्ष त्रंबक ओतूरकर हे नाशिकमधील सुला कर्मचार्‍यांसमवेत रोपे लावण्याच्या मोहिमेस उपस्थित होते.\n-पर्यावरणाविषयीची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी\nसौर ऊर्जेचा वापर, पाणी साठवण आणि समुदाय सेवा यासारख्या टिकाव पद्धती, भारताच्या अत्यंत प्रिय वाइन ब्रँडच्या केंद्रस्थानी आहेत. “आम्ही भविष्य लक्षात ठेवून वाइन बनवण्यावर विश्वास ठेवतो. व्यवसायांनी पर्यावरणाविषयीची जबाबदारी लक्षात घ्यायला हवी आणि आम्ही आपल्या पद्धतींचा संपूर्ण उपयोग करतो. हवामान बदलाचा परिणाम प्रत्येकावर होत असून त्वरित कृती करण्याची मागणी केली जाते. हिरव्यागार भविष्याकडे वळण्याच्या आमच्या प्रवासात वृक्ष लागवड, सौर ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर इत्यादींचा समावेश असेल, ” सुला विनयार्डसचे संस्थापक राजीव सामंत म्हणाले. सुला विनयार्ड्सने शहरातील केवळ हरितक्षेत्रच वाढवले नाही तर वाइनरी आणि त्यातील रिसॉर्ट्समध्ये हजारो लोकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन नाशिकमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे.\nपुणेकरंदी युवतीवर लग्नाच्या अमिषाने बलात्कार\nमॅकडोनाल्डची फ्रँचायजी पडली साडेआठ लाखांना\nपुणेसंडे हो या मंडे... हर कोई खाता है अंडे..\nपुणे��ंबेगाव तालुक्यात नवीन ९१ रुग्ण कोरोनाबाधित\nतीन खोल्या भरून आढळला गुटखाअवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा\nपुणेखराडीत घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने लंपास\nउंडवडीत कारवाईगांजा जप्तीप्रकरणी दोघे आरोपी फरारी\nपुणेमास्क निर्मितीतून महिला होतायेत स्वयंपूर्ण\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/give-sanity-social-nuisance-withdraw-crime-against-panduranga-indorikar-maharaj-57318", "date_download": "2020-09-27T23:49:34Z", "digest": "sha1:IDLWAM55ZHSTYNPPBXYCJOL5KGNB65CD", "length": 14298, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "! Give sanity to that social nuisance to withdraw the crime against Panduranga, Indorikar Maharaj! | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपांडुरंगा, इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे \nपांडुरंगा, इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे \nपांडुरंगा, इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे \nबुधवार, 1 जुलै 2020\nगुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा इंदोरीकर समर्थकांनी तहसीलदार अमोल निकम यांना काल निवेदनाद्वारे दिला आहे.\nसंगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर या��च्यावर गुन्हा दाखल करून काही समाजकंटकांनी हिंदू धर्म संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वारकरी संप्रदायाला हा प्रकार घातक आहे. त्यामुळे पांडुरंगा, हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे, अशी प्रार्थना आज आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी केली आहे.\nदरम्यान, गुन्हे दाखल करणाऱ्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही. असे असताना त्यांनी हिंदू धर्मावर आक्रमण करून हा धर्म संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रवृत्तींविरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा इंदोरीकर समर्थकांनी तहसीलदार अमोल निकम यांना काल निवेदनाद्वारे दिला आहे.\nनिवेदनात म्हटले आहे, की इंदोरीकर यांच्या विरोधात चुकीची व खोटी केस दाखल करण्यात आली आहे. ऋषीमुनी, साधुसंतांनी धर्मग्रंथ व संहितेत लिहिलेले दाखले त्यांनी कीर्तन प्रवचनाद्वारे दिले आहेत. त्यांनी सखोल अभ्यास करूनच हे वक्तव्य केले आहे. आपल्या कीर्तनसेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवक-युवतींना वाईट व्यसनांपासून दूर केले आहे. समाज सुधारत असताना अशा प्रकारे गुन्हा दाखल करून हिंदू धर्मातील कीर्तनकार, प्रबोधनकार, समाजसुधारक यांना संपवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.\nसमाजासाठी कुठलेही योगदान नसलेल्या व हिंदू धर्म संपविण्यासाठी खोटे खटले दाखल केलेल्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो. हा गुन्हा मागे न घेतल्यास, इंदोरीकर समर्थक रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.\nया वेळी अहमदनगर जिल्हा वारकरी परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश महाराज सोनवणे, विशाल तिकांडे, सागर टिपरे, सचिन मापारी, सुनील मंगळापुरकर आदी महाराज उपस्थित होते.\nतहसीलदारांना दिलेल्या निवेदनात समर्थकांनी व्यथा मांडली आहे. त्यात म्हटले आहे, की सुमारे 25 वर्षांपासून इंदोरीकर अध्यात्म, कीर्तन, प्रवचनातून समाज सुधारण्याचे काम करीत आहेत. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात चांगले काम करून लोकांना अनेक वाईट वृत्तीपासून दूर केले आहे. शैक्षणिक कार्यातून गोरगरिब शेतकरी, कष्टकरी, मजूरांच्या तीनशेहून अधिक मुला, मुलींचे त्यांनी पालकत्व स्वीकारले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ���रण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे मोफत वितरण केले, असे सुमारे 25 वर्षांपासून काम करीत असताना समाजाने त्यांची साथ द्यावी, असे आवाहन इंदोरीकर समर्थकांनी केले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी...\nनांदेड ः मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना मुखेड येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ओला दुष्काळ जाहीर करा,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nदेशाच्या इतिहासातील हा तर काळाकुट्ट दिवस अकाली दलाचा मोदी सरकावर निशाणा\nनवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nभाजपच्या अडचणीत वाढ..संतप्त शेतकऱ्यांकडून नेत्यांना गावबंदी\nअमृतसर : कृषी विधेयकांना विरोध करीत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंजाबमध्ये...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nब्रेकिंग : अखेर मोदी सरकारची सरशी...कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब\nनवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nआंदोलन agitation संगमनेर हिंदू hindu आषाढी एकादशी ashadhi ekadashi व्यसन कीर्तनकार अहमदनगर वर्षा varsha उपक्रम पालकत्व parenting कोरोना corona वन forest facebook\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/05/blog-post_5.html", "date_download": "2020-09-27T23:41:15Z", "digest": "sha1:6CWVV4JYQYZNTSEL3AOML7TXTRDFY6HR", "length": 6866, "nlines": 45, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "लाॅकडाऊनमध्ये चक्क ‘ही’ बाॅलिवूडमधली अभिनेत्री शेती करतेय ! वाचाल तर हैराण व्हाल…", "raw_content": "\nलाॅकडाऊनमध्ये चक्क ‘ही’ बाॅलिवूडमधली अभिनेत्री शेती करतेय वाचाल तर हैराण व्हाल…\nलॉकडाऊनच्या काळात अनेक नट नट्या आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. राहिलेलं काही उपक्रम, छंद जोपासण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होतोय अन तसा सल्लाही ते देताना दिसत आहेत. असाच एक छंद अभिनेत्री भूमी पेडणेकर जोपासतेय. हटके भूमिकांसाठी प्रसिद्ध भूमी लॉकडाऊनच्या या वेळी असाच एक हटके प्रयोग करताना पहायला मिळतेय. ति चक्क जलसंवर्धन शेतीचं तंत्रज्ञान (हायड्रोपोनिक) अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे. अन तिची आई, सुमित्रा पेडणेकर भूमीला या तंत्रज्ञानाचे धडे देत आहे. भूमी अन तिच्या आईला गेल्या काही दिवसांपासून घरातच भाजीपाल्याची एक बाग बनवायची इच्छा होती. पण शहरात जागा कमी, त्यामुळे त्यांना हे काही करता येत नव्हते.\nलॉकडाऊनच्या या काळाने अनेकांना स्वतःचे काहीतरी राहिलेले शोधायचा वेळ दिला अन असाच विचार करायला फावला वेळ दोघींना मिळाला अन त्यन्नी या वेळेचा उपयोग करत जलसंवर्धन शेती तंत्रज्ञान शिकण्याची आयती संधी साधून घेतली अन या तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला लावण्यास सुरूवात केली. या भाज्यांची वाढ झाल्यावर आवश्यक त्या जवळपास सगळ्या भाज्या त्यांना अगदी घरातच मिळणार आहेत. हे आगळवेगळं यश मिळाल्याचा आनंद आपल्याला असल्याच्या भावना भूमीने इन्सटाग्रामवर व्यक्त केल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ची सर्व नियमावली पाळून आपण जमेल तितक जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात या जलसंवर्धन शेतीच्या माध्यमातून राहू शकतो आहे याचा खूप आनंद होत असल्याचे ही भूमी सांगते.\nहायड्रोपोनिक या तंत्रामध्ये मातीशिवाय पाण्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारे सगळे अन्नघटक पाण्यात विरघळवून झाडांना पुरवले जातात. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याचा मुख्य फायदा म्हणजे पिकासाठी वापरलेल्या जाणाऱ्या पाण्याची खूप बचत होते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे मुख्यत्वे गाजर, लेट्युस, मुळा, टोमॅटो यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. आपणही या तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सहजपणे नैसर्गिक भाजीपाला पिकवू शकतो.\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_67.html", "date_download": "2020-09-27T23:49:02Z", "digest": "sha1:YGWMLOJYXKQL3JIVJFKIG37LL67ZUUG3", "length": 7748, "nlines": 91, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "संयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणास्वरूप आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nसंयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणास्वरूप आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nAugust 05, 2019 आंतरराष्ट्रीय घडामोडी No comments\nसंयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणाम स्वरूप,आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nसिंगापूर इथे 7 ऑगस्टला किंवा संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात, यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.\nया करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यासाठी मदत होणार असून, पर्यायी विवाद निवारणाबाबत,भारत आंतरराष्ट्रीय पद्धतीशी कटिबद्ध असल्याचे ठाम संकेत परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार आहेत.\nपर्यायी विवाद निवारणाला प्रोत्साहन देण्यासाठी पाऊले\nभारतात, आंतरराष्ट्रीय वाणिज्यक लवादाला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र सरकार, वैधानिक संस्था म्हणून नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभारत आहे. वाणिज्यक न्यायालय कायदा 2015 मध्ये आणखी सुधारणा करण्यात येत असून लवादासंदर्भातल्या 1996 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी, पाऊले उचलण्यात येत आहेत.\nभारतात, पर्यायी विवाद निवारणाद्वारे, देशातले तसेच आंतरराष्ट्रीय वाणिज्यक तंटे सोडवण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात येत आहेत.\nसंयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत मध्यस्थीतून आंतरराष्ट्रीय करार पूर्तता यावरच्या संयुक्त राष्ट्र कराराचा 20 डिसेंबर 2018 रोजी स्वीकार करण्यात आला.\nसिंगापूर इथे 7 ऑगस्ट 2019 ला स्वाक्षऱ्या करण्यासाठी कार्यक्रम होणार असून या वेळी हा करार स्वाक्षरीसाठी ख���ला ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा करार, मध्यस्थी संदर्भातला सिंगापूर करार म्हणून ओळखला जाईल.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8603", "date_download": "2020-09-27T23:56:38Z", "digest": "sha1:QLTTJI3H7W7HIZHQ3MWG6DDQUMFFMOIX", "length": 10449, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nउद्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये पोषण इंडिया मोहिम\nमुलानेच केला जन्मदात्याचा खून, आरोपी मुलास पोलिसांनी केली अटक\nप्राणिसंग्रहालयातील वाघिणीला झाली कोरोनाची लागण\nमूल येथे एकाचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : राईसमिल केले सील\nगडचिरोलीत गारपिटेसह मुसळधार पाऊस\nसावली येथे वाहनासह १२ लाख ३८ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त\n१ ऑक्टोबरपासून पर्यटकांना करता येणार ताडोबा ची सफर\nदिल्लीत इमारतीला आग : ९ जणांचा होरपळून मृत्यू\nआमदार रोहीत पवार यांच्याकडून जिल्हयाला ५०० लिटर सॅनिटायझरचा पुरवठा\nराखीव वनक्षेत्रातून अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त\nसाईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात मिळाले २५ लाख ९० हजार ५३ रुपये किमंतीचे सोन्याचे व चांदीचे साहित्य\nकुरखेडा व चामोर्शी तालुक्यातील दोघांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रूग्णसंख्या पोहचली ६४ वर\nचंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार\nआरोग्य विभागात २५ हजार जागांची भरती करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकामगारांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकार कृतीशील : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा सोशल मीडियावर वापर, अनासपुरे यांची पोलिसात धाव\nपालघर जिल्हा भूकंपाने हादरला : दोन दिवसात भूकंपाचे १३ धक्के\nघरात घुसून चाकूने मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस ३ वर्षे कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा\nबिहारमध्ये सामूहिक बलात्कारानंतर गोळ्या झाडून केली मुल��ची हत्या\nसत्ता स्थापनेचा दावा करणार - अभिजीत बिचुकले\nकृषी खाते झोपले काय : राज्यमंत्री बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर\nआरमोरी तालुक्यात पावसाचा कहर , गडचिरोली - आरमोरी महामार्ग पुरामुळे बंद\nचांद्रयान -२ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६७, २९३ जण कोरोनातून मुक्त ; १७४ वर उपचार सुरु\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे १८ मे ला घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ\nविधानसभा निवडणूक २०१९ : प्रशासन सज्ज, ९३० मतदान केंद्र, ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार\nविद्यार्थ्यांना दिलासा : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार\nमहिला पोलीस शिपायाचा विनयभंग, ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल\nगडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा दोघांचा अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह : एकूण रूग्ण संख्या आठ\n'तो' जोडा काय अधिकाऱ्यांना मारायचा काय रामदास जराते यांचा प्रशासनाला सवाल\nमतीमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार : पीडित मुलगी ५ महिन्याची गर्भवती\nभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना 'वीर चक्र' पुरस्कार जाहीर\nगडचिरोली जिल्हयात २२ वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे नियुक्त्या\nकोविड-१९ पार्श्वभूमीवर संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार\nनागरिकत्व सुधारणा विधेयकाचा निषेध : आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा\n२० हजारांची लाच स्वीकारली, कोपेला ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात\nजनतेतून नगराध्यक्ष निवड रद्द : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\n२३ जानेवारी : आजचे दिनविशेष\nभाजपची चौथी यादी जाहीर : खडसेंना दिलासा तर तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू\nदारूसह ६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त : आरमोरी पोलिसांची कार्यवाही\nअहेरी जिल्हा निर्माण झाल्यास दारूबंदीचा काय होणार, हटणार की कायम राहणार\nराज्यातील संगणक परिचालक उद्या १९ ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार\nदेशात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण तर १९५ रुग्णांचा मृत्यू\nवैज्ञानिक होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे काळाची गरज : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nमुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले : राज्��ातील रुग्णसंख्या ७४८वर\nनागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे चार संशयित रुग्ण पळाले\nसोशल मिडीया अकाउंट 'आधारकार्ड' सोबत जोडण्याची मागणी ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला दिला सत्तास्थापनेचे निमंत्रण\nसोशल मीडिया अकाऊंट सोबत आधार कार्ड जोडण्याची कोणतीही योजना नाही : केंद्र सरकार\nया दिवशी लागणार दहावी -बारावीचा निकाल : शिक्षणमंत्र्यांनीच सांगितली तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2004/10/3524/", "date_download": "2020-09-27T22:16:48Z", "digest": "sha1:4DD3RCVXH5JXRMNKI2MOCPUSGAP6XQXF", "length": 13060, "nlines": 265, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विशेषांक: नागरीकरण एबक्झर हॉवर्ड : ‘गार्डन सिटी’चे संकल्पनाचित्र (पृष्ठ ३०२-३०३) – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nविशेषांक: नागरीकरण एबक्झर हॉवर्ड : ‘गार्डन सिटी’चे संकल्पनाचित्र (पृष्ठ ३०२-३०३)\nविशिष्ट शहरे आणि त्यांच्या विशिष्ट समस्या यांच्यावरील लेख मराठी नियतकालिकांमध्ये आढळतात. काही वर्षांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेने मुंबईच्या स्थितीवर एक दस्तऐवजही घडवला होता. पण नागरीकरणाची प्रक्रिया, नगररचना आणि नगर व्यवस्थापन, यावरील तात्त्विक लिखाण मराठीत अपवादानेच आढळते. ही परंपराही जुनीच आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातील काही फुटकळ संदर्भ आणि जैनांच्या बहात्तर कलांच्या यादीत नगररचनेचा समावेश सोडता या विषयाकडे भारतीयांचे लक्ष फारसे गेलेले दिसत नाही.\nमोहेंजोदडोच्या काळापासून भारतात नगरे रचली जात आहेत व त्यांचे व्यवस्थापनही होत आहे. आज नगरशासकांच्या व्यवहारात मात्र शास्त्र कमी जाणवते, तर लालफीत व भ्रष्टाचाराचीच ‘याद राखली’ जाते. या पार्श्वभूमीवर सुलक्षणा महाजन व त्यांच्या सहलेखकांनी उत्तम दर्जाचे विश्लेषक लिखाण घडवले हे कौतुकास्पदच नव्हे, तर आश्चर्यकारक आहे.\nएक अस्वस्थ करून विचारांना चालना देणारा निष्कर्ष पाहा नगररचनाशास्त्र हे यंत्ररचनाशास्त्रासारखे नाही, तर ते शेती किंवा फलोद्यानांच्या शास्त्रासारखे आहे. काही ढोबळ सूत्रे आहेतही, पण प्रत्येक नगर/फळझाड मात्र आपापल्या विशिष्ट त-हेनेच घडते-वाढते सामान्य-विशिष्ट अशा सूत्रांच्या ताण्याबाण्यातून जे घडते त्याचा अर्थ लावून त्याला इष्ट दिशा देण्याचा प्रयत्न करावा लागतो सामान��य-विशिष्ट अशा सूत्रांच्या ताण्याबाण्यातून जे घडते त्याचा अर्थ लावून त्याला इष्ट दिशा देण्याचा प्रयत्न करावा लागतो\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: चिरतरुण जातिव्यवस्था\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/14/newase-politics-mla-murkute-news-14/", "date_download": "2020-09-27T22:35:51Z", "digest": "sha1:LRR6G5TD3JHAE4SPSFQLLTYIALQE7V5R", "length": 11550, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आमदार मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आमदार मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ \nआमदार मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ \nन���वासे :- विधानसभेच्या नेवासे मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच पक्षाच्या राज्य पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याने तालुक्यातील शिक्षणसम्राट आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडे चाचपणी केल्याची माहिती मिळाली.\nत्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि घाडगे यांच्यातील संघर्ष त्यामुळे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेवासेफाटा येथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबवले जात आहेत.\nया शैक्षणिक संकुलामध्ये राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या काही वर्षांपासून त्यामुळेच साहेबराव घाडगे यांचं वर्चस्व शैक्षणिक क्षेत्रात वाढू लागले आहे. सुरुवातीच्या काळात गडाख समर्थक म्हणून त्यांची ओळख होती, परंतु नंतर गडाख यांच्याशी मतभेद झाल्याने ते त्यांच्यापासून दुरावले होते.\nभाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशीदेखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतरही साहेबराव घाडगे यांनी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक वाढवल्याने घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चादेखील सुरू झाली होती.\nबाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख यांच्यातील संघर्ष ऐरणीवर असतानाच दिलीप गांधी यांच्यापाठोपाठ साहेबराव घाडगे यांचे नावदेखील शर्यतीत पुढे येऊ लागल्याने आमदार मुरकुटे यांची चांगलीच राजकीय अडचण होणार आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय ��ाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/08/young-people-should-turn-to-modern-farming-rather-than-employment-says-shivaji-kardile/", "date_download": "2020-09-27T23:52:33Z", "digest": "sha1:WWG6NSTNQDPBRLF2NQ6HUIO2RINTD32N", "length": 10500, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे - माजी आमदार शिवाजी कर्डिले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/तरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले\nतरुणांनी नोकरीऐवजी आधुनिक शेती व्यवसायाकडे वळावे – माजी आमदार शिवाजी कर्डिले\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशातील ना��रिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. आपल्या देशामध्ये ७० टक्के ग्रामीण भाग आहे. यामुळे सुशिक्षीत तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करावा.\nशेतीला पुरक बी-बियाणे,दूध व्यवसाय व पालेभाज्यांचा व्यवसाय करावा. तरुण पिढीने शेती व्यवसायाचे ज्ञान अवगत होण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.\nमार्केटयार्ड येथे आयोजित कार्यकमात कर्डिले बोलत होते. यावेळी आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, नरेंद्र बाफना, संजय घुले, माजी सभापती अशेाक झरेकर, राजेंद्र चोपडा, हरिभाऊ कर्डिले, संदीप कर्डिले, विकास शिंदे, रेवणनाथ चोभे, शांतीलाल गांधी, बलभीम शेळके,\nअभय लुंकड, अमोल तोडमल, किरण भंडारी, गणेश औटी, सुनील ठोकळ, शेखर वैद्य, विशाल पवार, रमेश गायकवाड, रमेश इनामकर, संचालक महेश इनामकर, गणेश इनामकर, आप्पासाहेब कर्डिले, जगन्नाथ मगर, हभप अजय महाराज बारस्कर उपस्थित होते.\nयावेळी महेश इनामकर यांनी प्रास्तासविकात शेती व्यवसायाविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप अजय महाराज बारस्कर यांनी तर आभार गणेश इनामकर यांनी मानले.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प���रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/18/witnesses-in-sushant-suicide-case-may-be-killed/", "date_download": "2020-09-27T23:10:50Z", "digest": "sha1:YSLHUB64S5JWXBT7WBG5CRQ4P4WACRXP", "length": 10285, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'सुशांत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांची होऊ शकते हत्या' - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Entertainment/‘सुशांत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांची होऊ शकते हत्या’\n‘सुशांत आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांची होऊ शकते हत्या’\nअहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली.\nपरंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI कडे सोपावण्यात यावा या मागणीनेही जोर धरला होता. रोज नवनवीन स्टेटमेंट या प्रकरणात केली जात आहेत.\nआता सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज सिंह बबलू यांनी धक्कादायक वक्तव्य करत चिंता व्यक्त केली आहे.\nया संपूर्ण प्रकरणाशी संबंधित साक्षीदार जे माध्यमांकडे येत आहेत आणि त्यांचे मुद्दे ठेवत आहेत, त्यांचीही येत्या काही दिवसात हत्या केली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.\nएका रिपोर्टनुसार नीरज सिंग बबलू म्हणाले,सुशांतच्या प्रकरणात दररोज नवीन साक्षीदार येत आहेत जे नवीन तथ्य समोर आणत आहेत. अशा लोकांना आपली माहिती सीबीआयला ही द्यायची आहे.\nया अशा साक्षीदारांची हत्या होण्��ाची शक्यता आहे.” मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करताना, अशी मागणी केली की सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील साक्षीदारांना मुंबई पोलीस सुरक्षा का देत नाही त्यांनी या साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/21/finally-there-will-be-an-investigation-into-the-corruption-in-that-organization-in-the-district/", "date_download": "2020-09-27T23:33:19Z", "digest": "sha1:ZR3DBUYKR7W476U3ZZW7VI4HMV7YHH5M", "length": 11523, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अखेर जिल्ह्यातील 'त्या'संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प��रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अखेर जिल्ह्यातील ‘त्या’संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार\nअखेर जिल्ह्यातील ‘त्या’संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार\nअहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी सहकार मंत्री,\nसहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी गुरुवारी दिला.\nजाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .\nपत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर\nपहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn\nफ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374\nचौकशी करण्यासाठी जामखेड येथील सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते हे संस्थेचा वापर आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी करत\nअसल्याचे राकेश पाचपुते व माने यांचे म्हणणे आहे. तत्कालीन व्यवस्थापक जे. एम. पाचपुते यांनी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी,\nवर्षानुवर्षे विविध विभागातील खरेदी ठरावीक व्यापाऱ्यांकडून होत असल्याने ती सदोष पद्धतीने होऊन भ्रष्टाचार झाल्याची श्यक्यता आहे. नियमबाह्य कर्जवाटप,\nसोसायटीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात सहकार खात्याला अंधारात ठेवून आर्थिक घोटाळा अशा विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी करण्यात आली होती.\nसोसायटीची वार्षिक उलाढाल २०० कोटींवरून ४५ कोटींवर कशी आली हे जनतेसमोर लवकरच येईल. ही संस्था स्व. शिवरामअण्णा पाचपुते यांनी वाढवली. ती टिकली पाहिजे, असे माने म्हणाले.\nआ��च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/india-corona-update-out-of-23-29-lakh-patients-in-the-country-16-39-lakh-patients-are-corona-free-60963-new-patients-in-24-hours-173681/", "date_download": "2020-09-27T22:58:47Z", "digest": "sha1:JBUZSOYXQIEXDSEBQ5UEXEA2YXEFXPIT", "length": 9119, "nlines": 80, "source_domain": "mpcnews.in", "title": "India Corona Update: देशातील 23.29 लाखापैकी 16.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त; 24 तासांत 60,963 नवे रुग्ण - MPCNEWS", "raw_content": "\nIndia Corona Update: देशातील 23.29 लाखापैकी 16.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त; 24 तासांत 60,963 नवे रुग्ण\nIndia Corona Update: देशातील 23.29 लाखापैकी 16.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त; 24 तासांत 60,963 नवे रुग्ण\nएमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 60 हजार 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे.\nमागील 24 तासांत झालेल्या 834 कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृतांची संख्या 46 हजार 091 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 43 हजार 948 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nदिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 16 लाख 39 हजार 600 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याची टक्केवारी 70.38 टक्के एवढी झाली आहे. देशातील मृतांची टक्केवारी दोन टक्क्यांपेक्षा खाली घसरली असून ती सध्या 1.98 इतकी आहे. देशात सध्या 27.64 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.\nदेशात आजवर 2 कोटी 60 लाख 15 हजार 297 कोरोनाचे नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 33 हजार 449 चाचण्या सोमवारी (दि.11) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.\nदेशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला.\nदहा राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही 10 राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nNigdi News: कुटुंबीयांनी नाकारलेल्या कोरोनाबाधित मृतांच्या अस्थी सोनवणे प्रतिष्ठानने विधिवत केल्या विसर्जित\nPimpri News: कोविड समर्पित ‘वायसीएम’मधील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे यांचे कोरोनामुळे निधन\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-28T00:38:04Z", "digest": "sha1:XTESQRNIACNPI5S5JOTGO7JQQHE3R4G6", "length": 7455, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृपाचार्य - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे अाद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.\nबली • परशुराम • हनुमान • विभीषण • पाराशर व्यास • कृपाचार्य • अश्वत्थामा\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१६ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू अ���ू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/dead-body-issue-amboli-konkan-sindhudurg-346249", "date_download": "2020-09-27T22:17:14Z", "digest": "sha1:YHESTYPZQJETEDNHF6DMTL3MUKNSRWQG", "length": 15976, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "तपासासाठी मृतदेहावरील कपडे, दागिन्यांचे फोटो व्हायरल, धागेदोरे सापडणे शक्य | eSakal", "raw_content": "\nतपासासाठी मृतदेहावरील कपडे, दागिन्यांचे फोटो व्हायरल, धागेदोरे सापडणे शक्य\nआंबोली घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाने अनेक प्रश्न उपस्थित केले असून महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी हाती घेतले आहे.\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आंबोली घाटात आढळलेला अज्ञात मृतदेह कोणत्या महिलेचा आहे, याचा तपास सुरू असून आज तपासी अंमलदार तसेच पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी संबंधित महिलेच्या अंगावर सापडलेले कपडे व दागिन्यांचे फोटो गोवा, कर्नाटक व राज्यातील इतर पोलिस ठाण्यांना पाठवले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आज राखून ठेवलेला मृतदेहाचा व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठविण्यात आला तर \"डीएनए' पुणे येथे पाठविण्यात आला. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाला पुढील तपासाला गती येणार आहे.\nआंबोली घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाने अनेक प्रश्न उपस्थित केले असून महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी हाती घेतले आहे. काल आंबोली येथे जात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. या प्रकरणाला आठवडा पूर्ण होऊन अद्यापपर्यंत कोणतेही नातेवाईक दाखल झाले नाहीत. या महिलेची कर्नाटक, गोवा राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना माहिती कळवली आहे.\nपुराव्यासाठी महिलेच्या अंगावरील पैजण, कानातील रिंग, कपडे आदी गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. त्या महिलेचे विच्छेदन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले. त्यामध्ये डोक्‍याचा भाग कुजलेला असल्यामुळे तिला मारहाण झाली की नाही याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही; मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार अंगावर कोठेही मारहाणीच्या खुणा नाहीत, त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे.\nमृतदेह सापडून आठवडा पूर्ण होत असल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्‍यक असल्याने उद्या (ता.15) सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मृतदेह पालिकेच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.\nदरम्यान, अधिक माहितीसाठी व्हिसेरा रत्नागिरीला पाठविला आहे. तिच्या केसाचे व हाडाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्याचे गोते यांनी सांगितले.\nपोलिसानी वर्णन केल्याप्रमाणे ही महिला 30 ते 40 या वयोगटातील आहे. उंची चार फूट नऊ इंच आहे. समोरील दोन दात पडले असून बांधा मध्यम आहे. अंगावर मोरपंखी रंगाचा टॉप, हिरव्यापिवळ्या रंगाची नक्षी असलेली सफेद ओढणी, पायामध्ये चंदेरी रंगाचे नकली पैंजण, कानामध्ये काळसर धातूची रिंग आधी माहिती ओळख पटविण्यासाठी प्रसारीत करण्यात आली आहे.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेंगुर्ले आगारातून 64 एसटी फेऱ्या सुरू\nवेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन येथील आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळ, केळूस, निवती, अणसूर-पाल, तुळस, होडावडे, वेतोरे, खानोली,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nसीआरझेड सुनावणीत हरकती नोंदवा ः संग्राम प्रभुगावकर\nमालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सीआरझेड निश्‍चितीबाबतची ई सुनावणी उद्या (ता. 28) होत आहे; मात्र सर्वेक्षण नकाशात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nखासगी जमिनींवरील वनसंज्ञेविरोधात शेतकरी एकवटले; शेरा काढण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्यास सुरुवात\nमुरबाड : महाराष्ट्र खासगी वने (संपादन) कायद्यामुळे खासगी जमिनींवर वनसंज्ञा लागून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ सुरू झाली...\nजठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत\n��त्नागिरी : नाणारला रिफायनरी होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे, असा सल्ला उच्च व तंत्र...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cm-write-letter-request-pm-modi-not-conduct-final-semester-examination-312902", "date_download": "2020-09-27T22:53:15Z", "digest": "sha1:6PI33T55Y5K7WOIQP47WA3AG2T7BDNIJ", "length": 20675, "nlines": 320, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की... | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पत्रास कारण की...\nराष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे - मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरून नियंत्रित होणाऱ्या काही संस्थांचा उल्लेख देखील केला आहे. यामध्ये ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल इज्युकेशन, काऊंसिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, बार काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊंसिल ऑफ टिचर्स एज्युकेशन, नॅशनल काऊंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे.\nमोठी बातमी - धारावीतील कोरोनाबाबत आनंदाची बातमी, धारावीचे कोरोना ग्रहण सुटू लागले\nपत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कोविडच्या प्रादुर्भावामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. आपणास माहित आहेच की, कोविडच्या सर्वाधिक केसेसची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, (मुंबई महानगरपालिका क्षेत्र), पुणे महापालिका क्षेत्र, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अकोला, पालघर सारख्या मोठ्या शहरामध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे2019-20 या वर्षाच्या अंतिम परिक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत.\nसध्याचे वातावरण हे कोणत्याही परिक्षांसाठी आणि वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. विषाणु प्रादुर्भावाच्या सध्याच्या परिस्थितीत परिक्षा घेणे हे विद्यार्थी आणि पालकांबरोबरच स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, परिक्षा घेणारी ॲथोरटी, वाहतूक प्रशासन या सर्वांवरचा ताण वाढवणारे आहे.\nपत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिनांक 16जून 2020 रोजी पंतप्रधानांशी साधलेल्या संवादाची आठवण करून देतांना म्हटले की, या व्हिडिओ कॉन्फरंसिगमध्येही मी आपल्याला अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करून राष्ट्रीय स्तरावरील या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्वोच्च संस्थांनी एकसमान मार्गदर्शक सुचना निर्गमित कराव्यात, त्यासाठी आपण त्यांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.\nमोठी बातमी - कोरोना योद्ध्यांच्या कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी कोणती योजना आखली उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल\nअंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या कॅलेंडर संदर्भात युजीसीने लागू केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे राज्य तंतोतंत पालन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षा यापूर्वी जुलै 2020 मध्ये घेण्याचे ठरवण्यात आले होते. परंतू कोविडची राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनांक 18 जून 2020 च्या बैठकीत व्यावसायिक तसेच अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ ठरवतील त्या फॉर्म्यूल्यानुसार त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यावरही जे विद्यार्थी परिक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी जेंव्हा परिक्��ा घेता येतील तेंव्हा त्या घेण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले आहे.\nत्यामुळे राज्य शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांना निर्देश देऊन त्यास मान्यता देण्याचे निर्देश द्यावेत व तशा एकसमान सुचना विद्यापीठांसाठी निर्गमित कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या पत्रान्वये केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nमार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे\nमार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी...\nमुलीच्या संगोपनावरून प्रियकराने केला प्रेयसीचा खून\nपिंपरी : प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या संगोपनावरून सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा खून केला. अपहरण करीत गळा दाबून, दगडाने...\nहवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी भाजपचा ठाणे पालिकेला सवाल\nठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे...\n नामांकित संस्था कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याने चिंता\nनाशिक/येवला : जिल्हाभर येवल्याच्या सहकाराचा नावलौकिक आहे. दुष्काळी तालुका असूनही येथील ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासावर अनेक संस्थांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या ब��तम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dont-give-too-much-importance-kangana-order-party-spokesperson-matoshri-343927", "date_download": "2020-09-27T23:14:51Z", "digest": "sha1:LFD22F6JQQWPD4BAAJYBE7MO476L5RFU", "length": 14393, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश | eSakal", "raw_content": "\n'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश\nकंगनाच्या या मुद्यावर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या पक्षाच्या प्रवक्यांसाठी आदेश जारी केले आहेत.\nमुंबईः अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं तिला वाय प्लस सुरक्षा दिला आहे. मुंबई विमानतळावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कंगनासाठी शिवसेनेचा विरोध कायम आहे. विमानतळावर शिवसेनेचे कार्यकर्ते कंगनाविरोधात घोषणाबाजी करत आहे. कंगनाला मुंबईत फिरु देणार नसल्याच्या घोषणा शिवसैनिक विमानतळावर देताहेत. तर दुसरीकडे रिपांईचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. कंगना आपल्या खार येथील घरी पोहोचली आहे. परंतु या मुद्यावर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपल्या पक्षाच्या प्रवक्यांसाठी आदेश जारी केले आहेत.\nकंगना राणावत मुंबईतल्या घरी दाखल, विमानतळावर आरपीआय-शिवसेना भिडली\nकंगनाच्या कार्यालयाच्या बेकायदा बांधकामाप्रकरणी कुठेही बोलू नका असे आदेश सेना नेतृत्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. कंगनाला जास्त महत्व देऊ नका तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, तिच्या ट्वीटवर प्रतिक्रीया देऊ नका त्यावर विधानं करू नयेत अशी ताकीद मातोश्रीवरून देण्यात आल्याचे कळते.\nरिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या ३ पत्रकारांना रायगडमध्ये अटक, मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न\nदरम्यान, कंगना पाकिस्तान चले जाव, कंगना राणावत हाय हाय अशा घोषणा शिवसेनेकडून देण्यात आल्या. मुंबई विमानतळावर शिवसेना आणि रिपांईचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. कंगना राणावतला मुंबईत येण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे. तसंच कंगनाला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nमहालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत\nमुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला...\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-corporation-cancels-solid-waste-disposal-service-charges-belgaum-city", "date_download": "2020-09-27T23:09:05Z", "digest": "sha1:2P6EZQWXWG3NYEJSIJ37WQ5OT6YS2PBP", "length": 17026, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेळगाव शहरातील घनकचरा निर्मूलन सेवा शुल्क महापालिकेकडून रद्द | eSakal", "raw_content": "\nबेळगाव शहरातील घनकचरा निर्मूलन सेवा शुल्क महापालिकेकडून रद्द\nमहापालिकेने घनकचरा निर्मूलन सेवाशुल्क आकारणी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार व प्रशासकांकडे पाठविला होता.\nबेळगाव - बेळगाव शहरातील सर्व मिळकतींवरील घनकचरा निर्मूलन सेवा शुल्क आकारणी रद्द करण्यास महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यानी मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांनी 'सकाळ'ला याबाबतची माहिती दिली.\nदरम्यान, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यानी यासंदर्भातची माहिती सोमवारी (ता. 27) माजी नगरसेवक संघटनेला दिली. माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक दीपक वाघेला व संजय प्रभू व महापालिका आयुक्त जगदीश यावेळी उपस्थित होते. वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबतची जबाबदारी यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्वीकारली. दरम्यान घनकचरा निर्मूलन सेवा शुल्क आकारणी चालू आर्थिक वर्षात न करण्याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून बजावला जाणार असल्याचे आयुक्त जगदीश यानी सांगीतले. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली.\nघनकचरा निर्मूलन शुल्क व घरपट्टीवाढ रद्द व्हावी या मागणीसाठी माजी नगरसेवक संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यानंतर महापालिकेने घनकचरा निर्मूलन सेवाशुल्क आकारणी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार व प्रशासकांकडे पाठविला होता. त्यावेळी लहान मिळकतींवरील सेवा शुल्क आकारणी रद्द करण्याचा निर्णय झाला होता. पण सर्वच मिळकतींवरील सेवाशुल्क आकारणी रद्द व्हावी अशी मागणी संघटनेने केली होती. शिवाय वाढीव घरपट्टी रद्द करण्याचीही मागणी केली होती. त्यावर पालकमंत्री व रेल्वे राज्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त व प्रशासकांना यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आता सर्वच मिळकतींवरील सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. पालिका आयुक्तांनी पाठविलेला प्रस्ताव त्यानी मंजूर केला आहे. पण याबाबत प्रशासकांकडून लेखी आदेश जारी व्हायला हवा. त्या आदेशाची महापालिकेच्या महसूल विभागाला प्रतिक्षा आहे. त्यानंतर मग घरपट्टी वसुलीच्या संगणकीय प्रणालीतून शुल्क वसुलीची तरतूद रद्द केली जाईल. ही वसुली केवळ चालू आर्थिक वर्षासाठीच रद्द केली जाईल.\nहे पण वाचा - त्याने १४ वर्षे दिली झुंज, 'तो' म्हणायचा मी दहावी पास होणारच... पण नियतीला ते मान्य नव्हतं अन् शेवटी..\nसोमवारी माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना वाढीव घरपट्टी रद्द करण्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी ती घरपट्टी रद्द करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली. नगरविकास खात्याकडून याबाबतचा निर्णय व्हायला हवा. नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून वाढीव घरपट्टीही रद्द केली जाईल, असे त्यांनी सांगीतले. त्यासंदर्भातील सर्व माहिती देण्याची सूचना त्यांनी पालिका आयुक्त जगदीश यांना केली. त्यामुळे येत्या काही दिवसात वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबतचा निर्णयही होण्याची शक्‍यता आहे.\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\n'तो' दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे\nबेळगाव : वॉकिंगला जाणाऱ्या दोघी विवाहित मैत्रिणींचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता. 26) मच्छेतील ब्रह्मलिंगनगर...\nम्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त; मिरजेच्या तस्कराला अटक\nचिक्कोडी, सांगली : बेळगाव येथील डीसीआयबी पोलिस पथकाने आज म्हैशाळजवळ 24 लाखांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मिरजेतील आशपाक मैनुद्दीन...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर\nपंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा...\nपरीक्षा रद्द झाल्या; मग भरलेले शुल्कही परत करा\nबेळगाव - कोरोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व परीक्षा रद्द झाल्या होत्या. तत्पूर्वी परीक्षा होणार या शक्‍यतेने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे...\nलग्नाबाबतचा ट्रेंड बदलतोय ; 76 टक्के मराठी तरुण, तरुणी स्वत:च लग्नाचा निर्णय घेतात\nमुंबई, ता. 25 ; मुला, मुलीसाठी जोडीदाराची निवड पांरपारीक रीतीने आई वडील किंवा घरातील जेष्ठ मंडळी करतात. मात्र अलिकडे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/world-kidney-day-2019-kidney-pain-causes-symptoms-and-treatments-1857560/", "date_download": "2020-09-27T23:47:16Z", "digest": "sha1:MP46NHVYHO2WA7MBELJDRLYFPEWZRS6U", "length": 21692, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Kidney Day 2019 : Kidney Pain Causes, Symptoms, and Treatments | World Kidney Day 2019 : मूत्रपिंड विकार, लक्षणे आणि उपाय | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nWorld Kidney Day 2019 : मूत्रपिंड विकार, लक्षणे आणि उपाय\nWorld Kidney Day 2019 : मूत्रपिंड विकार, लक्षणे आणि उपाय\nमूत्रपिंड विकाराबाबत वेळीच वैद्यकीय सल्ला घेता यावा व शक्यतो आजार उद्भवूच नये म्हणून प्रयत्न सुरू व्हावेत या दृष्टीने मूत्रपिंड विकाराबाबत थोडेसे\nआज ‘जागतिक मूत्रपिंड दिवस’. सहसा लक्षणे दिसत नसल्यामुळे मूत्रपिंडाचा विकार अनेक जणांमध्ये दुर्लक्षितच राहतो. या विकाराबाबत वेळीच वैद्यकीय सल्ला घेता यावा व शक्यतो आजार उद्भवूच नये म्हणून प्रयत्न सुरू व्हावेत या दृष्टीने मूत्रपिंड विकाराबाबत थोडेसे-\nमूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षातच येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये असतात. पण ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसू शकतात. शिवाय रुग्णाला फार काही वेगळे होत असल्यासारखे वाटत नाही, आणि त्यामुळे लक्षणे बऱ्याच जणां��ध्ये दुर्लक्षित राहतात. काही जणांमध्ये अंगावर व चेहऱ्यावर थोडी सूज येणे, लघवीचा रंग लाल दिसणे, कोरडय़ा उलटय़ा होणे अशी लक्षणेही दिसतात. ही सगळी लक्षणे मूत्र विकारांची असू शकतात व तपासण्याद्वारे त्याची खात्री करता येते. अंगावर सूज येण्यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. मूत्रपिंडाचा आजार, यकृताचा आजार, हृदयविकार, अ‍ॅनिमिया (रक्तक्षय), कुपोषण, स्त्रियांमध्ये संप्रेरकांची पातळी कमीजास्त होणे यामुळे सूज येऊ शकते. त्यामुळे सुजेचे नेमके कारण कळून घेणे गरजेचे.\nआजाराचा धोका कुणाला अधिक\nमधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा होता असे रुग्ण, लहानपणी मूत्रपिंड विकार झालेले वा मूत्रपिंड विकाराची आनुवंशिकता असलेले रुग्ण, या सर्वाना मूत्रपिंड विकार होण्याचा धोका अधिक असतो. त्यांनी वेळोवेळी त्या दृष्टीने तपासणी करून घेणे इष्ट.\nउच्च रक्तदाबाचा त्रास असलेले कित्येक रुग्ण बराच काळ तपासत नाहीत. रक्तदाबाची तपासणी मूत्रपिंड विकारासाठीही गरजेची असते. ज्यांना अ‍ॅनिमिया आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी असतात त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता वाढते. रक्त आणि लघवीच्या साध्या तपासण्या मूत्रपिंड विकारासाठी खूप महत्त्वाच्या. त्यात युरिया, क्रिएटिनिन, हिमोग्लोबिन व युरिक अ‍ॅसिड या तपासण्या प्रामुख्याने करतात. अंगावर सूज आहे का हे पाहणेही गरजेचे. मूत्रपिंड विकाराचा धोका असलेल्यांना लघवीची ‘एसीआर’ तपासणी (अल्ब्युमिन-क्रिएटिनिन रेशो/ युरिन मायक्रो अल्ब्युमिन) करतात. त्यातून मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता कळते. मूत्रपिंडाचा त्रास असल्याचे समजल्यावर सोनोग्राफीही केली जाते.\nबालकांमध्येही मूत्रपिंड विकार शक्य\nया वर्षीच्या ‘जागतिक मूत्रपिंड दिना’साठी बालवयातील मूत्रपिंड विकारांच्या जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. लहान मुलांना मूत्रपिंड विकार कसा होईल असे आपल्याला वाटते. पण बालकांमध्येही तो होऊ शकतो व बऱ्याचदा त्याची कारणे आनुवंशिक किंवा जन्मजात असतात. जंतूसंसर्गामुळेही या आजाराची शक्यता निर्माण होऊ शकते. लवकर आजाराचे निदान होणे गरजेचे. बालकाला थंडी-ताप येणे, पोट दुखणे, लघवीला सारखे जावे लागणे, लघवी गढूळ होणे, चेहऱ्यावर व शरीरावर सूज येणे ही त्याची लक्षणे असू शकतात.\nमूत्रपिंड विकार आणि डायलिसिस\nमूत्रपिंड विकार झालेल्या प्रत्येक रुग्णाला डायलिसिस करावाच लागतो असे नाही. परंतु या रुग्णांना त्यांना असलेले उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे इतर आजार, जंतूसंसर्ग या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. मूत्रपिंड विकार लवकर लक्षात आले व योग्य वैद्यकीय काळजी घेतली तर आजार नियंत्रणात राहून डायलिसिस लांबवणे शक्य होते. अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्ण खूप उशिरा डॉक्टरांकडे जातात व तोपर्यंत मूत्रपिंडाच्या कार्यावर वाईट परिणाम झाल्याचे दिसून येते.\nमूत्रपिंड विकाराचे दोन प्रकार असतात. कायमचा व तात्पुरता मूत्रपिंडविकार. तात्पुरत्या विकारात रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि लघवीला झालेला जंतूसंसर्ग, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो एंटेरिटिस अशा इतर गोष्टी उद्भवलेल्या असतात. अशा रुग्णाला त्या काळापुरता मूत्रपिंड विकार निर्माण होऊ शकतो व प्रसंगी डायलिसिसदेखील लागू शकतो. पण तो कायमचा मागे लागत नाही. ज्या रुग्णांना ‘क्रॉनिक किडनी डिसिज’ असतो, अर्थात त्याचे मूत्रपिंड हळूहळू खराब होत गेलेले असते त्याला कायम डायलिसिस करण्याची वेळ येऊ शकते. सर्वसाधारणपणे मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्के एवढेच सुरू असेल तेव्हा डायलिसिसचा निर्णय घेतला जातो. पण हल्ली डायलिसिसच्या पद्धती सुधारल्या आहेत आणि कमी वेदनांमध्ये व पथ्य पाळून वर्षांनुवर्षे नियमित घेणे शक्य होते. मूत्रपिंडाचे कार्य ५ ते १० टक्केच उरले की त्यांना डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो.\nइंडियन क्रॉनिक किडनी डिसिज रजिस्ट्री’नुसार ‘किडनी फेल्युअर’च्या प्रमुख कारणांमध्ये ३३ टक्के वाटा मधुमेहाचा व १५ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा आहे. हे सारे बदललेल्या जीवनशैलीशी निगडित आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठीच्या काही साध्या गोष्टी अशा-\nमधुमेह वा उच्च रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात ठेवा.\nघरात मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा लहानपणी मूत्रपिंड विकार होऊन गेला असेल, मुतखडा, लघवीचा जंतूसंसर्ग असेल किंवा अंगावर सूज येत असेल तर प्रतिवर्षी एकदा तरी मूत्रपिंडाचे कार्य तपासून घेणे चांगले.\nसमतोल आहार घेणे व पुरेसे पाणी पिणे गरजेचे.\nवजन वाढू देऊ नका. स्थूलता असेल तरीही मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात ठेवता येईल.\nधूम्रपान उच्च रक्तदाब व मूत्रपिंड विकार या दोन्हीच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणेच बरे.\nअनेक जण स्वत:च्या मनाने डोकेदुखी, पाठदुखी यासाठी दीर्घकाळ वेदनाशामक गोळ्या घेतात. अ‍ॅसिडिटीसाठीही लोक वर्षांनुवर्षे विशिष्ट गोळ्या घेतात. या औषधांमुळेही मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे औषधे घेणे टाळावे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 पर्यटनासाठी सिंगापूरला भारतीयांची सर्वाधिक पसंती\n2 #GoogleDown: जीमेल, ड्राइव्ह, मॅप्सच्या युझर्सला फटका; गुगलच्या सेवेत तांत्रिक अडचणी\n3 लग्नासाठी ग्लॅमरस आणि तितकाच पारंपरिक लूक हवाय मग या टिप्स नक्की वाचा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/raj-thackrey-share-his-thaught-on-ram-mandir-bhoomi-poojan-psd-91-2236907/", "date_download": "2020-09-27T23:29:17Z", "digest": "sha1:BN6XQA2YFYF2VSGCSBTTRWWAHPYIBSCC", "length": 11710, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Raj Thackrey share his thaught on Ram Mandir Bhoomi Poojan | आज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nआज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना\nआज बाळासाहेब हवे होते, राम मंदिर भूमिपूजनाआधी राज ठाकरेंनी व्यक्त केली भावना\nपंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार भूमिपूजन सोहळा\nबुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आनंद साजरा करण्यासाठी मिठाई वाटण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nजवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. वाचा काय म्हणाले राज ठाकरे….\nराम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेनेही महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. दरम्यान राम मंदिराच्या निर्माणासाठी रथयात्रा काढणारे भाजपाचे महत्वपूर्ण नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे मी माझं भाग्य समजतो. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे असं लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डा��नलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणचीच चर्चा आणखी किती काळ\n2 यवतमाळ : करोना रूग्णाच्या ‘त्या’ ‘व्हिडीओ’ने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ\n3 पालघर जिल्ह्यातील २८१ बोटींना समुद्रात मुसळधार पावसाचा तडाखा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/bjp-corporator-threatens-his-son-property-54804", "date_download": "2020-09-27T23:12:36Z", "digest": "sha1:Q4TUGQTIKMHLFLCAMFWGLCM5DAKIFNN3", "length": 10391, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bjp corporator threatens his son for property | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी\nभाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी\nभाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी\nभाजप नगरसेवकाने दिली स्वतःच्याच मुलाला धमकी\nशुक्रवार, 22 मे 2020\nमुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून घेण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nपिंपरी : निवडणुकीवेळी मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून देण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्याच मुलाला धमकी दिली. याप्रकरणी नगरसेवकाच्या पत्नीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलक्ष्मण उंडे (वय 55) असे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. तर यमुना उंडे (वय 44, रा. साई पार्क, दिघी) यांनी गुरुवारी (ता. 21) फिर्याद दिली आहे. लक्ष्मण उंडे हे 2017 मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दिघी येथील प्रभाग क्रमांक चारमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.\nलक्ष्मण उंडे यांनी त्यांचा मुलगा दीपक उंडे यांना 14 फेब्रुवारीला धमकी दिली. \"हे घर मी जागा घेऊन बांधले आहे. निवडणुकीच्यावेळी मी हे घर माझ्या नावावरून तुझ्या नावावर केले आहे. ते आता माझ्या नावावर परत कागदोपत्री करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला घरात व दिघी गावात राहू देणार नाही', अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलिस पुढील तपास करीत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुलाखतीवेळी माझाही कॅमेरा असेल...फडणवीसांनी मुलाखतीसाठी राऊतांना घातल्या अटी\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता.26) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nभाजपच्या अडचणीत वाढ..संतप्त शेतकऱ्यांकडून नेत्यांना गावबंदी\nअमृतसर : कृषी विधेयकांना विरोध करीत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंजाबमध्ये...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nसीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचा लिलावच करा\nमुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीतून मिनिटा-मिनिटाची माहिती बाहेर येत असून ती प्रसारमाध्यमातून क्रिकेट कॉमेन्ट्रीसारखी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nगुप्तेश्वर पांडे बक्सरमधून देणार 'दबंग' मुन्ना तिवारींना आव्हान\nनवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमनोज क���तकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची चुप्पी\nनगर : केंद्रात सत्तेत असलेला व देशात सर्वात मोठा ठरलेल्या भाजपची नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे एक खासदार, तीन आमदार...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chinchwaddeosthan.org/mr/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B0/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/53", "date_download": "2020-09-27T23:43:27Z", "digest": "sha1:7EW76CF6FKVLNVYVFMEQZBY3OM2PTKAB", "length": 8024, "nlines": 127, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "Rest House Booking at Theur Ganapti Mandir,Rest House Booking Address Of Theur ,chinchwaddeosthan.org,Chintamani Temple of Theur, ashtavinayak Chintamani, Shri Chintamani, Shri Chintamani Mandir, Chinchwad Devasthan Trust", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nमोरगाव परिसरातील देवता फोटो\nसंजीवन समाधी महोत्सव २०१९\nसंजीवन समाधी महोत्सव विषेशांक २०१७\nपाचशे वर्षांपेक्षा जुनी असलेली \"गणेश भक्तांची मोरगाव यात्रा\"\nआंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nसदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहासाधु मोरया गोसावी चारित्र आणि परंपरा\nश्री सदगुरू मोरया गोसावी\nयोगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र\nश्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे\nव्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट\nऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा\nऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो\nऑडिओ सीडी - श्री गणेश गीता\nऑडिओ सीडी - आरती संग्रह\nऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nवारां प्रमाणे धूपार्तिची सरणी\n२१ पदांच्या धूपार्तिची सरणी\nश्रीक्षेत्र थेऊर मंदिरात भाविकांसाठी देवस्थानचे एकूण नऊ डबल रूमस्‌ ॲट्‌याचड्‌ संडास बाथरूम अशी व्यवस्था असलेले प्रशस्त भक्त निवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.\nश्रीक्षेत्र थेऊर आरक्षण (बुकिंग) साठी पत्ता:\nचिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. पो. थेऊर,\nतालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२११०.\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n४. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनाव�� क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\nनिधींचे प्रकार / Donation Type:\nअभिषेक पूजाअन्नदानासाठी देणगीभाद्रपदीयात्राद्वारयात्रामाघीयात्रामोरया गोसावी पुण्यतिथी महोत्सववेद पाठशाळेकरीता देणगी\n॥ मंगलमूर्ती मोरया ॥\nमुख्य पृष्ठ | नियम आणि अटी | इतर लिंक | कॉपीराईट २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/11/There-are-many-faces-in-Bollywood-who-are-addicted-to-drugs.html", "date_download": "2020-09-27T22:18:01Z", "digest": "sha1:3DPOXIU6MBERLFPD6742NX4GEFOPH7YK", "length": 21326, "nlines": 17, "source_domain": "www.evivek.com", "title": " There are many faces in Bollywood who are addicted to drugs - विवेक मराठी", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक11-Sep-2020\nअसे म्हणतात की जेव्हा आपल्या डोळ्यावर लख्ख प्रकाश पडत असतो, तेव्हा आपल्या भोवतीचा आसमंत उजळून निघतो, आपला चेहरा त्या प्रकाशात खुलून दिसतो. पण एकदा का हा प्रकाश बंद झाला की त्यानंतर आपल्या नजरेला काही काळ काहीच दिसत नाही. डोळे त्या प्रकाशाच्या लखलखाटाने बधीर होतात. काही क्षण का होईना, नजरबंद होते, काहीच दिसत नाही. आपल्या बी टाउनचेही असेच काहीसे आहे. प्रकाशात दिसणारे मेकअपचे थर चढवलेले चेहरे जेव्हा ड्रग्जच्या किंवा कोकेनच्या नशेत दिसतात, तेव्हा आपली नजर क्षणभर मरते. मुखवट्यावर मेकअपचे थर चढवल्यावर इथे कोणता खरा आणि कोणता खोटा हा चेहरा ओळखणे फार कठीण जाते. सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील एक काळी किनार पुन्हा एकदा लोकांच्या समोर आलेली आहे. ड्रग्जचे सेवन करणे हे बॉलीवूडला कधीच नवीन नव्हते. याआधीही आपण ड्रग्जच्या अशा अनेक केसेस पाहिल्या आणि त्यावर चर्वितचर्वणही केले. सुशांतच्या मृत्यूनंतर पुन्हा आपण या एकूणच प्रकरणावर एकदा कटाक्ष टाकू या.\nसाधारण सहा ते सात वर्षांपूर्वी गोव्याला काही मित्र-मैत्रिणींसमवेत जात असताना गोव्यात पोहोचायला पहाट झाली. पहाटेची साधारण साडेचार ते पाचची वेळ. एका बीचनजीक रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. थोडे थांबून आत डोकावल्यावर लक्षात आले, रेव्ह प्लस डोप पार्टी होती ती... रात्रीच्या कुशीत दम मारलेले अनेक चेहरे, काही परिचित तर काही अपरिचित चेहरे... दम मारो दमच्या नशेमध्ये बेधुंद झालेले हे चेहरे होते. अंगावरच्या कपड्यांचेही त्यांना भान नव्हते. या पार्टीच्या बाहेरही अनेक परदेशी पर्यटक या नशेमध्ये अगदी तल्लीन झाले होते. त्यामुळ�� तिथे थांबणे फार काळ योग्य नाही असे म्हणत आम्ही सर्वांनी काढता पाय घेतला. रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज हे समीकरण अगदी हातात हात घालून चालत आलेले आहे.\nरेव्ह पार्टींमध्ये ड्रग्ज मिळतात, म्हणूनच अनेक मध्यमवर्गीय तरुण-तरुणीही रेव्ह पार्टी या कल्चरकडे वळताना दिसतात. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचे अकाली जाणे त्रासदायक आणि वेदनादायक नक्कीच आहे, पण यामागचे नेमके आणि खरे कारण कोणते, हे आजही चर्चेचाच विषय बनलेले आहे. रिया चक्रवर्तीला झालेली अटक आणि ड्रग्ज कनेक्शन अशी अनेक कारणे समोर आलेली आहेत.\nतुमच्यावर कुणीतरी काहीतरी सतत बोलले पाहिजे, तर तुम्ही चर्चेत राहता. चर्चेत कसे राहायचे हे राजकारण्यांना आणि बॉलीवूडकरांना कुणीही शिकवायला नको. त्यामुळे काहीतरी वाद किंवा तत्सम किडूकमिडूक गोष्टी करत हे सदैव स्वतःला चर्चेत ठेवत असतात. बॉलीवूड चर्चेमध्ये असण्याचे मुख्य कारण म्हणजे कास्टिंग काउच, घराणेशाही, पक्षपातीपणा हे तिन्ही मुद्दे आता जुनाट आणि बुरसट झालेले असले, तरीही अनेक जण आपल्या सोयीनुसार या मुद्द्यांचा वापर करत आलेले आहेत. याउपर बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध हे असे अनेक मुद्दे बॉलीवूडकरांना कायम चर्चेत ठेवतातच.\nकंगना रनौतने नुकत्याच केलेल्या ड्रग्ज आणि बॉलीवूड यांच्याबद्दल केलेल्या काही विधानांमुळे ड्रग्ज हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आला आणि अर्थात कंगनाही. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाउंटवर नाव न घेता सांगितले की, बॉलीवूडमधील अनेक नामांकित ड्रगचे व्यसन करतात. त्याच ट्वीटमध्ये कंगनाने अगदी इंडस्ट्रीतील काही मोठी नावे कोकेनच्या आहारी असल्याचेही उघड केले होते. तनू वेड्स मनू या अभिनेत्रीने असा दावा केला आहे की ड्रग्सची बाब येते, तेव्हा पोलीस आणि राजकारणीसुद्धा गुन्हेगार आहेत, असे म्हणत कंगनाने एकूणच बॉलीवूड आणि राजकारणी यांच्या हितसंबंधावरही भाष्य केले होते. बॉलीवूड ड्रगच्या वादात अडकले आहे हे काही प्रथमच नाही, तर अंमली पदार्थांचे सेवन करणे ही समस्या बॉलीवूडमध्ये खोलवर रुजली असून काही कलाकारांनी कबूल केले आहे की त्यांनी ड्रग्ज घेतली किंवा व्यसनाधीन असले, तरी त्यांनी आता त्यावर मात केली आहे.\nबॉलीवूडबरोबर काम करणारे किंवा त्यांना जवळून पाहणारे अशा अनेकांना या व्यसनाविषयी इ��्यंभूत माहिती आहे. केवळ माहितीच नाही, तर कोणत्या पार्टीमध्ये आज किती कोकेन येणार आहे इतपत सर्व माहिती आजही अनेक सेलिब्रिटी ठेवून असतात. आजही नामांकित स्टार्सच्या घरामध्ये गेटटुगेदरच्या नावाखाली होणाऱ्या हाय फंडू पार्टीमध्ये ड्रग्ज नसतील तर ती पार्टी चर्चेत नसते. परंतु यामुळे आपण ड्रगिस्ट हे लेबल सर्वांनाच लावून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक दिग्दर्शक आजही म्हणतात की, बॉलीवूडकरता ड्रग्ज हे नवीन नाही. पण यामध्येही अनेक जण स्वतः केवळ हौस म्हणून ड्रग्ज घेणारे आहेत. एकदा घेऊन तरी बघू या म्हणून ड्रग्ज घेणारे इथे बरेच दिसतात. परंतु याचे जेव्हा व्यसन लागते, तेव्हा मात्र जगजाहीर होते. त्यामुळे व्यसन लागणारे नजरेसमोर येतात, बाकी अनेक चेहरे अनभिज्ञच राहतात. आज अनेक नामांकित सेलिब्रिटी आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देतात. यामध्ये सेलिब्रिटी आपला आहार आणि व्यायाम यांची उत्तम सांगड घालतात. त्यामुळे ड्रग्ज सरसकट सर्वच जण घेतात हा दावा खोटा असल्याचेही या दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.\nबॉलीवूड हा केवळ एक मुद्दा म्हणून उचलला जातो. अनेक प्रतिष्ठित घरांमधील मुलेही ड्रग्ज घेतात, पण असे म्हणतात की पकडला तोच चोर... तसेच काहीसे आता झालेले आहे. शो बिझनेसच्या या खेळात अनेक जण स्वतःला सिद्ध करायला जातात. आपण कुठेतरी यांच्यापेक्षा वेगळे वाटू नये म्हणून केवळ तोंडदेखल सुरू केलेल्या सवयी कधी अंगवळणी पडतात, हेच अनेकांना कळत नाही. वेळ निघून जाते आणि मग सुरू होतो तो अधोगतीच्या दिशेने प्रवास...\nएक औषध विक्रेता या अंमली पदार्थांचा पुरवठा करतो या आरोपाखाली काही वर्षांपूर्वी त्याला अटक करण्यात आलेली होती. बकुल चंदारिया नामक एक औषध विक्रेता अनेक नामचिन पार्टीमध्ये हजर असायचा. काही काळानंतर हे सर्व रॅकेट उघड झाले, तेव्हा बकुलचे रणबीर कपूर तसेच सलमान खान यांच्याशी असलेले हितसंबंध समोर आले. एक काळ असा होता की, बकुल चंदारिया म्हणेल त्या किमतीने बॉलीवूड सेलिब्रिटी ड्रग्ज विकत घेत होते. बकुलच्या नावाने एक ठरावीक अमली पदार्थही विकला जायचा, अशीही माहिती त्या वेळी समोर आली होती. आजही अगदी काही ठरावीक पब्जमध्ये एका नामांकित अभिनेत्रीच्या नावाने अमली पदार्थ मोठ्या किमतीला विकला जातो. या अभिनेत्रीच्या नावाने मिळणारे हे ड���रग्ज अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी स्टेटसचा विषय आहे. ठरावीक किमतीचे ड्रग मिळवण्यासाठी घरातील वस्तूंची चोरी करणे हे अनेक चांगल्या घरातील मुले-मुली करतात. पुढे पैसे मिळेनासे झाले की मग कोणत्याही किमतीमधील नशा विकत घेतली जाते. शेवटी हेतू एकच असतो - नशा चढायला हवी. मग ती लाखोंची असो की हजारांची असो.. नशा महत्त्वाची.\nआज काळ बदलला आणि काळाबरोबर या ड्रग्जचे सेवन करण्याच्या पद्धतीही बदलल्या. पूर्वी केवळ पार्टी कल्चरमध्ये उपलब्ध असणारे ड्रग आता घरपोचही मिळू लागले आहेत. त्यामुळे पार्टीपर्यंत मर्यादित असलेल्या या व्यसनाने आता घराच्या उंबरठ्यावर ठकठक केलेली आहे. पैसा फेको आणि तमाशा देखोच्या या जगात तुमच्या घराच्या चौकटीच्या आत तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, अडवू शकत नाही आणि समजा, अडवल्यास तुम्ही कसे कायदे दाखवू शकता, या सर्व वाटा संबंधितांना माहीत आहेत.\nड्रग्ज आणि दारू या व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक चेहरे बॉलीवूडमध्ये आहेत. संजय दत्तच्या चढ-उतार असलेल्या आयुष्यामध्येही ड्रग्ज हा एक भाग होताच की... हनी सिंग हा गायक तद्दन ड्रग्जच्या आणि दारूच्या अतिसेवनामुळे मरणाच्या उंबरठ्यावर होता. हनी सिंगने तर अनेकदा या व्यसनांच्या आहारी जाऊन सार्वजनिक ठिकाणी कहर केला होता, असेही ऐकिवात येते.\nआजही पार्टी म्हटली की तिथे अनेकांची गर्दी जमते. खासकरून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची ही गर्दी असते. अर्थात पार्टी जर नामांकित सेलिब्रिटी देणार असेल, तर मग विचारता सोय नाही. खास या पार्टीसाठी काही किलोंच्या ड्रग्जचा पुरवठाही होतो. पार्टीचे आमंत्रण देण्यात येते, तेव्हाच काही सांकेतिक शब्दांमध्ये अंमली पदार्थ कोणता असणार आहे हे कळते. समजा, नुसती साधी पार्टी असेल तर मात्र येणाऱ्यांची संख्याही घटते. त्यामुळे या शो बिझनेसच्या विश्वात पार्टी देणार असाल, तर नशाही तितकीच जरुरी आहे, तरच आणि त्यावरच तुमचा औदा ठरतो. तुमची हुकमत ठरते. तुमचे मोठेपण आणि तुमची दिलदारी ठरते.\nशेवटी काय, तर म्हणतात ना, दिव्याखाली अंधार असतो. चित्रपटामधून समाजमनामध्ये आदर्श असणारे असे अनेक चेहरे आपल्याला दिसतात. परंतु या मुखवट्यांमागील खरा चेहरा जेव्हा दिसतो, तेव्हा काही काळ आपल्याला सुचेनासे होते. सुशांतसिंगच्या बाबतीतही तेच झाले, अनेक���ा छोट्या शहरांमधून आलेल्या या मुलांना मायानगरीचा हा झगमगाट डोळे दिपवायला लावतो. तिथूनच पुढे प्रवास सुरू होतो तो अधोगतीच्या मार्गाचा. काही काळ आपण या गोष्टींवर चर्चा करतो, चर्चा घडवतो, चर्वितचर्वण करतो. पुन्हा नव्या दमाने अंमली पदार्थाचे पुरवठा करणारे उदयास येतात. कोट्यवधींची कमाई करणारे अंमली पदार्थांवर लाखो उधळतात... पार्टी रंगते.. पुन्हा एकदा चर्चा घडते.. काही जण यातून वाचतातही, तर काही जणांचे आयुष्य केवळ एक ट्रॅजडी म्हणूनच कुलूपबंद होते. दम मारो दमच्या या जगात जाण्याचे असंख्य मार्ग आहेत. पण या नशेच्या आहारी गेल्यावर बाहेर पडण्याच्या वाटा फार खडतर आहेत. हा नशेचा एक चक्रव्यूह आहे, ज्यातून बाहेर पडताना तुम्ही या नशेच्या गाळात खोलवर रुतलेलेले असता. नशेचा शेवट जर मृत्यू किंवा आत्महत्या असेल, तर मात्र मग अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.. अगदी सुशांतसिंगच्या जाण्यासारखेच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_52.html", "date_download": "2020-09-27T23:37:37Z", "digest": "sha1:2XK6SEOFFS2QSLLHSSNKW34KUSDDMGJE", "length": 32189, "nlines": 177, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "राजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ...... | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nसध्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.या अधिवेशनात अनेक नवनवीन मुद्दे चर्चला येतील आणि त्यातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटेल अशी शक्यता असताना त्या दृष्टीने कुठलेही पाऊल सरकारकडून पडताना दिसत नाही.कोरोनाचे संकट,नव्या कररचनेमुळे राज्यासमोरील महसुलाचा प्रश्न असे अनेक संकटे पुढ्यात असून सरकारला आर्थिक बाबीवर मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्टपणे दिसत असतानाही यादृष्टीने आगामी काळात आपल्याला काय पावले उचलावी लागतील याची कुठेही चर्चा वा तसे गांभीर्य सत्ताधारी दाखवताना दिसत नाहीत.यात विरोधी पक्षही आता सामील झाल्याचे दिसत आहे.आ��ली सत्ता गेली ती उन्मादामुळे याचे पुरेसे गांभीर्य फडणवीस महोदयांना अजूनही आलेले नाही असे म्हणायला जागा आहे.याचे कारण विरोधी पक्ष म्हणून ज्या जबाबदारीने वागायला पाहिजे त्याची जाण आणि धाक सत्तेवर निर्माण करायला हवा तो होताना दिसत नाही.अशा वातावरणात आपल्या राज्यात सध्याला तीन मुद्दे राष्ट्रीय समस्या म्हणून चर्चीले जात आहेत.ते अनुक्रमे सुशांत राजपूत आत्महत्याप्रकरण,कंगणा रानावत आणि शिवसेना वाद,त्यानंतर रिपब्लीकन टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आपल्या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन दाखल झालेला हक्कभंग.यातील पहिल्या प्रश्नांवर आपल्या माध्यमांनी भरपूर चर्चा घडवून आणली.त्यातून आपली माध्यमे आणि राजकारणी जनतेच्या प्रश्नांवर किती सजग आहेत हेच दिसून आले.बिहारमधून आलेला सुशांत राजपूत नावाचा एक बिहारी तरुण,मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात अल्पावधीत त्याने मिळवलेले यश आणि सगळे यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना त्याने केलेली अचानक आत्महत्या हे सगळे एक चटका लावणारे असले तरी त्याची हत्या कि आत्महत्या हे मुद्दे पोलीस चौकशीचा भाग असले तरी ती एक समस्या म्हणून चर्चीले जाणे हे काही चांगले लक्षण नव्हे.तसे यातही आता भाजपा विरुध्द महाराष्ट्रातील सत्ताधारी असा वाद आहे हे लपून राहिलेले नाही.सध्याला बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना आपली राजकीय कामगीरी दाखवण्याइतपत हाती काहीही नसल्यामुळे अस्मितांचा मुद्दा उभा करुन जनभावनांना आपल्या मतात कसे रुपांतरीत करता येतील यासाठीचा हा केवळ भाजपाचा फुटकळ प्रयत्न आहे.सुशांतशी भाजपाला तिळमात्रही ममत्व नाही.ममत्व आहे ते बिहारमधील राजकारणाशी ते कसे यशस्वी करता येईल हाच या प्रकरणाचा पुढचा आलेख असणार आहे.तेव्हा आपले राजकारण किती खालच्या आणि हिन पातळीचे झाले आहे हे भाजपाने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे त्यात सुशांत प्रकरणाची नव्याने भर पडली इतकेच ते काय.तेव्हा गाय,गौरक्षण, राष्ट्रवाद आदी मुद्दे हेच अस्मितांचे शुद्र राजकारण निर्देशीत करतात.यात राम मंदीर उभारणीमुळे अजून एक पाऊल पुढे पडले आहे.तेव्हा कोरोना काळात डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न,युवकांचा रोजगाराचा प्रश्न,धार्मीक दहशत महिला सुरक्षा आदी मुद्यांवर बोलायला आणि काम करायला सत्ताधारी भाजपाला कदापीही आवडणार नाही आणि त्यातून त्यांची मतपेढी सुधारणारही नाही हे उघड सत्य आहे.असे असताना सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारने दाखवलेली तत्परताही अजब म्हणावी लागेल.सुरुवातीला प्राथमीक अहवाल नोंदवायला तयार नसणारे मुंबई पोलीस त्यानंतर मात्र वेगाने यावर काम सुरु केले.त्यात आपल्याला प्रसिद्धी मिळावी असाही कयास होता.मुंबई पोलीसांचा तपास योग्य दिशेने चालू असतानाच अचानक हा तपास केंद्रीय तपासयंत्रणेकडे देण्यात आला.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपासही याच संस्थेकडे देऊन सात वर्षाहून अधिक काळ लोटला तरी मूळ आरोपीपर्यत पोहचण्यात या यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही तेव्हा सुशांत प्रकरणात ही तपास संस्था काय जावईशोध लावणार हे उघड आहे.हे कमी म्हणून की काय आता मुंबईवरील एका वक्तव्यावरुन कंगणा रानावत आणि शिवसेना यात नवा वाद पेटला आहे.एका फुटकळ अभिनेत्रीच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे हे सोडून ती मुंबईत कशी येते अशी दबंगगीरीची भाषा शिवसेनेकडून सुरु आहे.मुळात मुंबई आणि मराठी माणूस ही शिवसेनेची राजकीय अस्मीता .शिवसेनेचे संपूर्ण राजकारणच या मुद्यांवर उभे आहे त्यालाच घाला घातला जात आसताना शिवसेना गप्प बसणार नाही हे उघड आहे.यात माध्यमांनी तेल ओतून कंगणा हे शिवसेनेपुढचे मोठे आव्हान आहे असे भासवल्यामुळे शिवसेनेला आक्रमक व्हावे लागले.यात भर टाकली ती अर्णव गोस्हेवामींची.हे गोस्वामी मूळात कोणाचे स्वामी आहेत हे उघड आहे.हे काय संपादक म्हणायच्या लायकीचे तर मुळीच नाहीत.साध्या वार्ताहराचीही अर्णव गोस्वामीची लायकी नाही.भाजपाच्या सांगण्यावरुन नाचणारा बोलका पोपट हेच त्यांचे वास्तव आहे.आणि त्यांनी मजेशीर त्याचा बाजार मांडला आहे.इंडीया पुछता है हा त्यांचा कार्यक्रम परंतू त्यात भाजपा क्या पुछता है हेच अनेकदा दिसून येते.खरेच इंडीया क्या पुछता है हे मोदींना विचारले तर बरे झाले असते.सगळी आश्वासने फोल ठरली देश रसातळाला गेला लोकांचे हाल होताहेत,लोक देशोधडीला लागले आहेत.दलीत,शोषीत,कामगार,महिला,शेतकरी होरपळून निघत असताना ते काय प्रश्न विचारतात हे जरा या संपादक महोदयांनी आपल्या शोमधून प्रधानसेवकांना दाखवले तर बरे होईल तेवढी हिम्मत अर्णव गोस्वामीमध्ये आहे का विकलेली आणि भू��ीकाहीन पत्रकारीता करणारे गोस्वामी लोकशाही पायदळी तुडवली जात असताना सत्ताधारी वर्गाचे हस्तक म्हणून काम करीत आहेत हे लाज वाटावे इतके अशोभनीय आहे.ज्या नावांनी त्यांनी ही वाहिनी चालवितात ती रिपब्लीक टिव्ही नावाप्रमाणे रिपब्लीक आहे का हा प्रश्न त्यांनी सद्सदविवेकबुद्धीने आपल्या मनाला विचारावा.केवळ अततायीपणा,आक्रमक भाषाशैली आणि पक्षीय संकुचीत दृष्टीकोन घेऊन केली जाणारी भाटेगीरी ही पत्रकारीता होऊ शकत नाही.आपल्या कर्तृत्वाने सत्ताधारी वर्गाला घाम फुटावा आणि आदरयुक्त भिती सत्ताधारी वर्गात निर्माण व्हावी ही खरी पत्रकारीता आहे.तो पत्रकारीतेचा राजधर्म आहे तो गोस्वामी कितपत पाळतात हा खरा प्रश्न आहे.काही सन्माननीय माध्यमे वगळता बहुतांश माध्यमे सत्ताधारी पक्ष्यांची गुलाम झाली आहेत.२०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशभरात अघोषीत आणीबाणी सुरु झाली आहे.विरोधी आवाज पूर्णपणे दडपून टाकून आपल्याला आव्हान निर्माण होऊ नये अशी त्यांची रणनिती आहे.त्यामुळेच जनभावना मांडणाऱ्या अनेक संपादकांची मुस्कटदाबी करुन त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.आणि पध्दतशीरपणे त्या जागी आपल्याला रुचेल पचेल अश्या भाडोत्री संपादकांची नेमणूक करण्यात आली.अर्णव गोस्वामी त्या वर्गाचे प्रतिनिधी असल्यामुळे ते वेगळी काय भूमीका घेतील हे उघड आहे.केवळ मोदीनामाचा जयघोष करण्यावाचून दूसरे काहीही त्यांच्या पत्रकारीतेत दिसत नाही.तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या सरकारवर मोदींना खुश करण्यासाठी आगपाखड करणारच हे वेगळे सांगायला नको.त्यामुळेच त्यांनी कंगणा रानावतचा मुद्दा हाती घेऊन त्याअडून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाला एकप्रकारे बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केला आहे.तेव्हा त्याकडे कितपत लक्ष द्यायचे हे विवेकी जाणकार समजू शकतात.तेव्हा अर्णव गोस्वामीवर महाराष्ट्र विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव आणला हेही एक राजकीय प्रक्रियेचा भाग आहे.मूळात हक्कभंग कोणाचा हा खरा प्रश्न आहे.आपल्याला जी मते देतात ते मतदार आणि त्यांच्याप्रती असलेली आपली बांधीलकी विसरुन त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याऐवजी अश्या फुटकळ गोस्वामीवर आपल्या सभागृहाचा बहुमुल्य वेळ कशासाठी वाया घालवायचा याचाही विवेकी विचार सत्ताधारी पक��षांनी केला पाहिजे.खरेतर हा प्रकार हक्कभंगात येतो का तर तो येत नाही याचे कारण सभागृहात आपले मत सदस्याला निर्भयपणे मांडता यावे म्हणून केलेली ती विशेष संरक्षणासाठीची तरतूद आहे.आता प्रश्न उरतो सत्ताधारी वर्गाला यापासून गोस्वामीने आडवले का तर नाही केवळ एकेरी उल्लेख केला अश्या शुल्लक कारणावरुन जर हक्कभंग आणले जात असतील तर त्या सभागृहाचे पावित्र्य भंग होणार नाही का याचाही विचार सत्ताधारी वर्गाने केला पाहिजे.आणि हे पहिल्यांदा घडलेले नाही याआधी २०१३ साली मवाली असा आपला उल्लेख केल्यांच्या कारणावरुन तत्कालीन दोन संपादक राजीव खांडेकर ,निखील वागळे यांच्यावर असा प्रस्ताव तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने आणला होता.निमीत्य होते क्षितीज ठाकूर या आमदाराने भरधाव वेगात वरळी वाद्रे पुलावरुन वाहन चालवल्यामुळे त्यांना सुर्यवंशी नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांने ठोठावलेला दंड. पुढे त्या अधिकाऱ्यांना विधानसभेत बोलावून मारहाण झाल्यानंतर विचारलेल्या प्रश्नावर आगपाखड घेऊन या दोन संपादकावर हक्कभंग प्रस्ताव दाखल हौऊन सभागृहात दोन तास राज्यभर दुष्काळ आदी मुद्दे असताना ते बाजूला टाकून झालेली चर्चा.तेव्हा राजकारणी आणि माध्यमे हा संघर्ष नेहमीच होताना दिसतो.विरोधी पक्षात असताना माध्यमांची मदत घ्यायची माध्यमस्वातंत्र्यावर गप्पा करायच्या पुन्हा सत्ताधारी झालो की आपसुकच सगळे विसरुन माध्यमांची गळचेपी करायची हे राजकीय धोरण राहीलेले आहे.त्यामुळे हक्कभंगाआडून माध्यमांची मुस्कटदाबी करणे हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण नाही.आज अर्णव गोस्वामी काय बोलला यापेक्षा तो काय बोलू नये हे संघटीतपणे कार्यकारी मंडळ ठरवत असेल तर ते जिवंत लोकशाहीचे लक्षण नाही.विरोधी विचाराला आदराने आणि संयमाने स्विकारणे हेच खर्या लोकशाहीचे लक्षण आहे.ताज्या हक्कभंगाने त्याला गालबोट लागले हे यानिमीत्ताने वेगळे सांगायला नको.सरतेशेवटी लोकशाही स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन आपले प्रश्न सडेतोडपणे विचारतानाच निर्भय आणि निरंकूश पत्रकारीता करणे हे प्रत्येक पत्रकारीतेचा राजधर्म आहे.तो गोस्वामीसारख्यांनी पाळावा आणि लोकशाही संस्थाचा आदर निर्माण होऊन भारतीय लोकशाहीचा पाया अधिक मजबूत होण्यासाठी स्वतः ला वाहून घ्यावे यातच देशहित आहे हे यानिमीत्त��ने लक्षात घेणे महत्वाचे ठरते.\n- हर्षवर्धन घाटे, नांदेड ९८२३१४६६४८\n(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\n��्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/06/21/crime-one-murder-by-money-news-21/", "date_download": "2020-09-27T23:00:18Z", "digest": "sha1:IYFHL2AZNSM3PKOPCJEZK3ICYGYRFBR4", "length": 11203, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/पैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर\nपैशाच्या वादातून खून करत आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर\nअहमदनगर :- व्याजासह मुद्दल देऊनही पैशासाठी तगादा सुरू असल्याने वैतागलेल्या कर्जदाराने दुकानदाराच्या डोक्यात वार करत खून केला.\nगुरुवारी रात्री दहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील पाईपलाईन रोडकडे जाणाऱ्या चौकात ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.\nयोगेश बाळासाहेब इथापे हे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यानंतर आरोपी कृष्णा रघुनाथ गायकवाड हा स्वतःहून तोफखानाा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.\nयाबाबत माहिती अशी की, गायकवाड व इथापे या दोघांचे नगर-मनमाड रस्त्याल���त शेजारीशेजारी दुकान आहे. इथापे यांच्याकडून गायकवाड याने व्याजाने पैसे घेतले होते.\nगायकवाड याने इथापे यांना मुद्दल व व्याज दिले होते. तरीही इथापे यांच्याकडून पैशासाठी वारंवार तगादा लावला जात होता.\nसततच्या त्रासाला कंटाळून आज रात्री दहा वाजता दोघांत कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या गायकवाड याने इथापे यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारून गंभीर जखमी केले.\nडोक्यास गंभीर दुखापत झाल्याने गंभीर जखमी इथापे हे बेशुद्धध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nपरंतु उपचारादरम्यान साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले.\nइथापे यांच्या डोक्यात टणक बसून मारल्यानंतर कृष्णा गायकवाड हा स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाला.\nपोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवा��� म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/14/news-rashin-dr/", "date_download": "2020-09-28T00:00:31Z", "digest": "sha1:FAZNLTMCKYDGSVYHRIL7ZUXH23IS7WEZ", "length": 9209, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "डॉक्टरांच्या मदतीमुळे वाचला गर्भवती महिलेचा जीव - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/डॉक्टरांच्या मदतीमुळे वाचला गर्भवती महिलेचा जीव\nडॉक्टरांच्या मदतीमुळे वाचला गर्भवती महिलेचा जीव\nराशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.\nप्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली.\nमंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. सुवर्णा बांगर, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण पवार यांच्यासह परिचारिका मनीषा पिसाळ, रत्नमाला पालवे, ज्योती ढगाळे, कक्षसेवक विजय धस यांनीही मोलाचे सहकार्य केले.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/01/shankarao-gadhakh-14/", "date_download": "2020-09-27T23:04:14Z", "digest": "sha1:ZS4UBETDW63YICESFVO5NIYM4HMKVE4R", "length": 12415, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'त्या' प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar North/‘त्या’ प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन\n‘त्या’ प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन\nनेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे.\nयासाठी ३१ ऑगस्ट रोजी उपस्थित राहाण्यासाठी न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिलेला होता. गडाख यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याप्रकरणी न्यायालय त्यांच्याबाबतीत कोणती भूमिका घेते, किंवा त्यांना कोणत्या कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.\nपाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली वडाळा बहिरोबा येथील नगर- औरंगाबाद महामार्गावर करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजले होते.\nयाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला व्यापक प्रतिसाद मिळाल्याने राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप गडाख समर्थकांनी केला होता. गडाख यांच्यासह कॉम्रेड बाबा आरगडे, बन्सी सातपुते, सुनील गडाख, संभाजी माळवदे, भाऊसाहेब मोटे, नानासाहेब तुवर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहात नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येऊन त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले होते.\nयानंतर गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सोनई, शनिशिंगणापूर, नगर परिसरात एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे राबविलेली शोध मोहीम सर्वसामान्यांना आचंबित करणारी ठरली. याच दरम्यान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानाची घेतलेल्या झडतीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.\nजामीन मिळाल्यावर माध्यमांशी बोलताना गडाख म्हणाले, चार महिन्यांपूर्वी याप्रकरणी मला वॉरंट निघाले होते; परंतु अतिशय नियोजनपूर्वक लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून वॉरंट आपल्यापर्यंत पोहोचू दिले नाही. पोलिसांनी एलसीबीमार्फत घराची झडती घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील गुन्हे काढून घेतले जातील, असे सरकारने जाहीर केले होते.\nआता कायद्याचा आदर करून रीतसर जामीन घेतला आहे. ज्��ा ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस शांत न बसता आंदोलन करण्याचा निर्धार गडाख यांनी बोलून दाखविला.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/01/11012/", "date_download": "2020-09-28T00:17:27Z", "digest": "sha1:N5XYRY4YATKBCQ7PKTHQ4BI75YXBSQZY", "length": 9688, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "नातीला सहाव्या मजल्यावरून फेकले ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/नातीला सहाव्या मजल���यावरून फेकले \nनातीला सहाव्या मजल्यावरून फेकले \nमुंबई : सहाव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून मृत्यू झालेल्या मालाडमधील दोन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. नातवाशी खेळताना होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून आजीनेच नातीला सहाव्या माळ्यावरून फेकून हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली.\nकुरार पोलिसांनी क्रूर आजीला अटक केली आहे.. मालाड येथील आप्पापाडा परिसरातील एसआरए बिल्डिंगमधील सहाव्या माळ्यावर रुक्साना अन्सारी ही महिला तिच्या कुटुंबासह राहते. रुक्साना हिच्या मुलाची दोन वर्षीय मुलगी जिया हिच्या अपमृत्यूची नोंद कुरार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.\nतिचा राहत्या इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळाची बारकाईने केलेली पाहणी तसेच शवविच्छेदन अहवालावरून मुलीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/14/news-598-4/", "date_download": "2020-09-28T00:06:51Z", "digest": "sha1:LWRKO43U7KOAW36P4FZTN3Z5WYNCE53W", "length": 10658, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महायुतीचा धर्म पाळायलाच हवा : आ. कर्डिले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/महायुतीचा धर्म पाळायलाच हवा : आ. कर्डिले\nमहायुतीचा धर्म पाळायलाच हवा : आ. कर्डिले\nचिचोंडी पाटील : पाचपुते व माझे काही गैरसमज होते, पण आम्ही आता एकत्र आलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पाचपुते व विजय औटी यांचेच काम करावे अन्यथा माझ्या घराचे दरवाज़े कार्यकर्त्यांना कायमचे बंद होतील, अशी तंबी आमदार शिवाज़ीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.\nबुऱ्हाणनगर येथे नगर , पारनेर व श्रीगोंदा, नगर मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार सुजय विखे, बबनराव पाचपुते, विजय औटी उपस्थित होते.\nया वेळी सुजय विखे म्हणाले की, नगर तालुक्यावर श्रीगोंदा व पारनेरचा निकाल अवलंबून आहे. काही ठिकाणी अफवांचे पीक आले आह, त्याकडे दुर्लक्ष करा.\nराहुरीची चिंता करू नका, राहुरीत मी व कर्डिले एकत्र असल्याने कोणाचीही डाळ शिजणे शक्य नाही. या वेळी पाचपुते यांनी, झाले गेले सगळे विसरून जा, माझे काही चुकले असेल तर मला माफ करण्याची विनंती केली. या वेळी औटी यांनी, काही कार्यकर्ते प्रचारात दिसत नसल्य��ची खंत व्यक्त करून ते कुणासाठी थांबले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.\nया वेळी सर्वश्री: हरिभाऊ कर्डिले, रवींद्र कडूस, विलास शिंदे, अभिलाष घीगे, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, रावसाहेब साठे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, शिवाजी कार्ले आदी उपस्थित होते.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/24/two-newly-appointed-tehsildars-in-the-district/", "date_download": "2020-09-27T22:48:54Z", "digest": "sha1:JDJOUD5TISYNPAWSG3AQRRDKHPU6WVNG", "length": 9837, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "जिल्ह्यात 'हे' दोन तहसीलदार नव्याने नियुक्त - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनी��� कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/जिल्ह्यात ‘हे’ दोन तहसीलदार नव्याने नियुक्त\nजिल्ह्यात ‘हे’ दोन तहसीलदार नव्याने नियुक्त\nअहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- नाशिक विभागातील तहसीलदारांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शेवगावच्या तहसीलदारपदी अर्चना भाकड-पागिरे यांची, तर कर्जत तहसीलदारपदी नानासाहेब आगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nअर्चना भाकड यांनी जिल्हा प्रशासनात नायब तहसीलदार म्हणून या पूर्वी कामकाज केले आहे. नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.\nआता त्यांची नियुक्ती शेवगाव तहसीलदारपदी करण्यात आली आहे. यासोबतच कर्जत येथे नानासाहेब आगळे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nयेथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या छगन वाघ यांची बदली करण्यात आली आहे. या सोबतच नाशिक विभागातील नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.\nयात राहाता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार असलेल्या सचिन म्हस्के यांना तहसीलदार पदी पदोन्नती मिळाली आहे. तहसीलदार म्हणून त्यांची नेमणूक नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे करण्यात आली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद र��्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/16/sisters-love-too-she-rescued-her-brother-from-the-clutches-of-a-leopard/", "date_download": "2020-09-27T22:14:31Z", "digest": "sha1:NCTJNHMXWYK3ZDDPUP4NBOYDEHHPMOQR", "length": 10875, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बहिणीची अशीही माया: तिने बिबट्याच्या तावडीतून केली भावाची सुटका ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/बहिणीची अशीही माया: तिने बिबट्याच्या तावडीतून केली भावाची सुटका \nबहिणीची अशीही माया: तिने बिबट्याच्या तावडीतून केली भावाची सुटका \nअहमदनगर Live24 ,16 जून 2020 : वेड्या बहिणीची वेडी माया अशी मराठीत एक म्हन आहे. म्हणजे बहिणीची आपल्या भावावर खूप माया (प्रेम) असते, या मायेपोटी ती कोणताही त्याग करते.\nहे शेवगाव येथील घटनेने समोर आले आहे. एका नऊ वर्षाच्या बहिणीने आपल्या तीन वर्षीय भावाला चक्क बिबट्याच्या तावडीतून वाचविले. ���ात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nही घटना शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे शनिवारी सायंकाळी घडली. शंभू संतोष केसभट (वय ३वर्षे ), असे जखमी मुलाचे नाव आहे. तर अंजली संतोष केसभट असे त्या बहिणीचे नाव आहे.\nवाघोली शिवारातील पवार, शेळके वस्तीलगत संतोष शिवाजी केसभट कुटुंबासमवेत शेतात राहतात. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शंभू व त्याची बहीण अंजली घराच्या अंगणात खेळत होते.\nत्यावेळी बिबट्याने अचानक पाठीमागून येत शंभूला पकडून शेताकडे घेऊन निघाला परंतु अंजलीने शंभूचा पाय ओढण्याचा प्रयल केला. पण बिबट्याने शंभूसह तिलाही फरफटत नेले.\nया दरम्यान अंजलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून वडील, चुलत भावांनी आरडाओरडा करत बिबट्याकडे धाव घेताच शंभूला सोडून बिबट्याने धूम ठोकली.अंजलीने शेवटपर्यंत भावाचा पाय ओढून धरल्याने लहान भावाचे प्राण याचले.\nचिमुकल्या अंजलीच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या झटापटीत शंभू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत . ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वाघोली येथे जाऊन केसभट कुटुंबाची भेट घेतली.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/27/action-against-those-six-for-not-wearing-masks/", "date_download": "2020-09-28T00:12:34Z", "digest": "sha1:SLU2X2U5ASVMS4666BTEFN66GWQXEPBO", "length": 8884, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "मास्क न लावल्याने त्या सहा जणांवर कारवाई ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/मास्क न लावल्याने त्या सहा जणांवर कारवाई \nमास्क न लावल्याने त्या सहा जणांवर कारवाई \nअहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील विनामास्क फिरणाऱ्या शहरातील चार जणांवर, तर बेलापुरात दोघांवर कारवाई करण्यात आली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने बडगा उचलला आहे.\nतोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, विनाकारण फिरणे, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना पोलिस धडा शिकवत आहेत.\nश्रीरामपूर शहरातील मोहसीन कुरेशी, जावेद खान, स्वप्निल लहारे, समीर शेख यांच्याविरोधात कॉन्स्टेबल तुषार गायकवाड व किरण पवार यांनी, तर बेलापुरात शहाबाज शेख, लतिफ सय्यद यांनी मास्क न लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने क���ली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/relief-in-sangli-24-out-of-24-reported-negative-corona-virus-updates-mhsp-445347.html", "date_download": "2020-09-27T23:59:26Z", "digest": "sha1:B7OJCVKPAFN5CF3XCY55RYNUSBOCYDOZ", "length": 21386, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सांगलीकरांना दिलासा : 24 पैकी 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह: मरकजच्या तिघांचा समावेश | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nसांगलीकरांना दिलासा : 24 पैकी 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह: मरकजच्या तिघांचा समावेश\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n हजारो सरकारी कामगारांना दिली कोरोनाची असुरक्षित लस\n कोरोनाच्या धास्तीनं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची औरंगाबादेत आत्महत्या\nसांगलीकरांना दिलासा : 24 पैकी 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह: मरकजच्या तिघांचा समावेश\nसांगलीकरांना दिलासा देणारे वृत्त आहे. जिल्ह्यातील 24 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत.\nसांगली, 3 एप्रिल: सांगलीकरांना दिलासा देणारे वृत्त आहे. जिल्ह्यातील 24 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजच्या त्या तिघांचा समावेश तर 25 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी दिली आहे. त्यामुळे सांगलीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.\nसांगली जिल्ह्यातील 24 जणांचे नमुने गेल्या दोन दिवसांत स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. यामधील 24 जणांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. या 24 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nहेही वाचा...लॉकडाउन आणखी वाढणार एअर इंडियाने घेतलेल्या निर्णयामुळे शंका\nसांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता परदेशवारी करुन आलेल्यांची संख्या 1459 आहे. त्यापैकी 885 होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या 46 आहे. त्यात मिरजमध्ये 19 तर इस्लामपूरमध्ये 27 जणांचा समावेश आहे. आयसोलेशन कक्षात 25 जणांना दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर आतापर्यंत 415 लोकांचे 14 दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील 113 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यात 88 जण निगेटिव्ह तर 25 जण पोझिटिव्ह आढळून आले आहेत.\nहेही वाचा..किराणा-भाजी घेऊन घरी आल्यावर काय-काय करायचं हीना खानची शिकवणी तुफान हिट\nराज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490\nदुसरीकडे, कोरोनाव्हायरसचे महाराष्ट्रात आज दिवसअखेर 490 रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे.\nदिवसभरात मुंबईत 43 कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात आज 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे.\nहेही वाचा..संचारबंदीत भाजपच्या माजी खासदारांच्या गाडीतून फिरणाऱ्या दोघांवर काठ्यांचा प्रसाद\nराज्यात एकूण 490 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत.\nपुणे (शहर व ग्रामीण भाग)– 70\nमुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 54\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-companies-vying-for-ipl-sponsorship/", "date_download": "2020-09-27T21:56:57Z", "digest": "sha1:F6REX6T7UKJE5VVB6FVIGLH2JVQPEMA3", "length": 7268, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "IPL स्पॉन्सरशिपसाठी तीन कंपन्यात चुरस?", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nIPL स्पॉन्सरशिपसाठी तीन कंपन्यात चुरस\nनवी दिल्ली- काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं.\nचीन यांच्यामधील तणावाच्या वातावरणामुळे भारतात चिनी वस्तूंविरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. क्रिकेटवरही याचा परिणाम झाला आहे. देशामध्ये होत असलेल्या तीव्र विरोधामुळे बीसीसीआयने अखेर गुरूवारी विवो या चिनी कंपनीसोबतचा करार मोडला आहे. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये विवो ही कंपनी प्रायोजक म्हणून असणार नाही.\nबीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.\nदरम्यान, InsideSports ने दिलेल्या वृत्तानुसार, Reliance Jio, Byju’s, Amazon आणि इतर काही कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.\nमहत्वाच्या बातम्या नक्की व��चा –\nमोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण\nमोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी\nआनंदाची बातमी : अमृत आहार योजनेत होणार दूध भुकटीचे वितरण\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/917-new-coronavirus-cases-and-48-deaths-reported-in-mumbai-today-total-number-of-cases-now-at-125239-162256.html", "date_download": "2020-09-28T00:47:12Z", "digest": "sha1:ER3RKP3RLNI545DOYP4K4ZF5Z7RJROZ5", "length": 32379, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 917 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,25,239 वर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 917 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,25,239 वर\nप्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)\nमुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 917 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,25,239 वर पोहोचली आहे. शहरात आज 1,154 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत व आतापर्यंत 99,147 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 6,890 झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे सध्या शहरामध्ये 18,905 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nआज मृत्यू पावलेल्या 33 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 37 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 25 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 20 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.79 टक्के राहिला आहे. 10 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 6.13.745 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 88 दिवस झाला आहे.\nप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 8 ऑगस्ट नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 591 आहे. यासह सक्रिय सीलबंद इमारती 5,415 आहे. दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यात���ल एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे.\nBMC Coronavirus Coronavirus in Mumbai Coronavirus Pandemic Coronavirus updates COVID-19 Mumbai Coronavirus कोरोना रुग्णांची आकडेवारी कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस मृत्यू कोरोना व्हायरस रुग्णसंख्या कोविड-19 मुंबई मुंबई कोरोना व्हायरस मुंबईमधील रुग्ण\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5459/", "date_download": "2020-09-27T22:53:46Z", "digest": "sha1:LBAL4ED3HXEEVQN4IPNISDGM7G4B423P", "length": 5166, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-“का मला छळतेस...?” चारुदत्त अघोर.", "raw_content": "\nपुन्हा पुन्हा तेच ते, का अशी उगाळतेस,\nनको असलेला विषय,परत का हाताळतेस;\nमाझ्या वर रागावून,स्वतःच किती गळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nमी मान फिरवली तर,पुन्हा ती वळवतेस,\nमाझ्या केसात बोटं फिरवून,का मधेच ओढतेस;\nचिडलो मी तर,झपकन दूर पळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का ���ला छळतेस...\nमाझा नाक शेंडा,चीमटावून ओढतेस,\nतो लालवला कि,मजेनं खोडतेस;\nकोणत्या असुरी आनंदी,अशी तू रुळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nजरा डूलकावलो तर,कानी दोरा घालतेस;\nजागवलो मी तर,थापडून पालत्थेस;\nक्षणभरही मी न दुरावा,म्हणून भोवती घोळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nमध्येच हाथ-कुशी घेऊन,उदरी उचल्तेस,\nअर्ध झोपी मला,मऊ पदरी साचल्तेस;\nडोळे मी उघडले तर,तहानून वाळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nमाझ्या उघड्या पाठी,बोटं अंकावून कोडावतेस,\nगुदगुदल्या अंगी,मला शहारून वेडावतेस;\nमाझ्या हरल्या कोडी हसून,खांदी नाक मळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nछाती लपल्या केशी,त्या तिळाला शोधून काढतेस,\nकोणता प्रिय तो,कि त्याला नखवून गाड्तेस;\nमन गढीत आरोप लावून,सतत मला आळतेस;\nचिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...\nथकून खेळून माझ्याच खांदी,निर्धास्त विसावतेस,\nतुझ्या घसरल्या केस-लटी,मला गुंतवून पिसावतेस;\nकधी प्रेयासित लळावते,तर कधी निरागस बाळावतेस;\nचिमटे काढून,कान ओढून का मला छळतेस...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/08/the-death-rate-of-this-district-in-the-state-is-four-times-higher-than-the-country/", "date_download": "2020-09-27T23:51:34Z", "digest": "sha1:OOBKZRLTUKJYTS2AHQO6VRV7Y2RC4DOX", "length": 8342, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील या जिल्ह्याचा मृत्यूदर देशापेक्षाही चारपट जास्त - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील या जिल्ह्याचा मृत्यूदर देशापेक्षाही चारपट जास्त\nकोरोना, महाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / coronavirus, WarAgainstVirus, कोरोनाचेलेटेस्टअपडेट्स, कोरोनाशीलढा, जळगाव, मृत्युदर / June 8, 2020 June 8, 2020\nजळगाव – देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आणि पुणे ही दोन शहरे सध्या कोरोनामुळे फार चर्चेत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक मुंबईत असून त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. पण त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या राज्यातील जळगाव जिल्ह्यात जास्त आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा चारपट जास्त जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर आहे. तब्बल ११२ जणांचा मागील ३० दिवसांच्या कालावधीत कोरोनामुळे बळी गेला आहे.\nकोरोनामुळे देशातील मृत्यूदर २.८ टक्के एवढा आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर १२.३ टक्के आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात झोप उडवणारी परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात ४ जून पर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमहिनाभरापूर्वीचे याविषयी धोक्याचा इशारा जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिला होता. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा त्यावेळी ४२ होता. तर १४ जणांचा मृत्यू झाला होता. १४ जणांना केवळ पाच दिवसात जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. मृतांपैकी ६० जणांचे वय ६० पेक्षा अधिक होत. ५० ते ६० या वयोगटातील ४७ जण होते. तर ४० ते ५० वयोगटातील ५ जण होत्या. जिल्ह्याचा मृत्यूदर या मृत्यूमुळे एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारने आता प्रत्येक व्यक्तीच्या मृत्युच्या कारणांची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.\nजळगावमध्ये वाढलेल्या मृत्यूदरामागे आरोग्याकडे दुर्लक्ष, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या समुपदेशनाचा अभाव, चाचण्या करण्यास होत असलेला विलंब, रुग्णांवर लक्ष ठेवण्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विलगीकरण कक्षात सर्वसामान्य नागरिकांना सहज मिळणारा प्रवेश, यासारख्या कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे.\nधक्कादायक बाब म्हणजे काही संशयित रुग्णांचे जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले होते. तीन जून रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी २२ जणांचे स्वॅब गहाळ झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारला याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. हे स्वॅब धुळे येथील प्रयोगशाळेत हरवले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/12/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-27T21:51:24Z", "digest": "sha1:374NSNE3H7YAOKTV25F7HZPT4LVCJNF4", "length": 5677, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जगातील सर्वात मोठी सोन्याची बुद्ध मूर्ती - Majha Paper", "raw_content": "\nजगातील सर्वात मोठी सोन्याची बुद्ध मूर्ती\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / थायलंड, प्लास्टर, सोने बुद्ध मूर्ती / June 12, 2020 June 12, 2020\nफोटो साभार खास खबर\nजगात अनेक देशात प्रचंड मोठ्या आकाराच्या मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. सर्वात मोठी मूर्ती चीनच्या सिचुआन भागात असून ती बनविण्यासाठी ९० वर्षे लागली होती. मात्र जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती थायलंड मध्ये असून ती बुद्धाची आहे. थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये वाट ट्रेमित नावाच्या मंदिरात ९.८ फुट उंचीची ही मूर्ती आहे.\nही मूर्ती ५५०० किलो वजनाची असून सोन्याची आहे. ही मूर्ती विकाऊ नाही पण आजच्या बाजारभावानुसार तिची किंमत १९ ते २० अब्ज डॉलर्स आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती अतिप्राचीन आहे मात्र जगापासून ती सोन्याची असल्याची बाब लपवून ठेवली गेली होती. १९५४ मध्ये एका अपघातामुळे ही मूर्ती पूर्ण सोन्याची असल्याचे उघडकीस आले.\nझाले असे की या मूर्तीवर प्लास्टर लावून ठेवलेले होते. १७६७ मध्ये त्याकाळाचा बर्मा आणि आताचा म्यानमार मधून थायलंडवर स्वाऱ्या केल्या जात होत्या. आक्रमकांपासून या मूर्तीचे रक्षण व्हावे आणि ती पळवून नेली जाऊ नये म्हणून आयुध्या विनाशपूर्वी त्यावर प्लास्टर लावण्याचे काम पूर्ण केले गेले होते.\nबँकॉक मधील नवीन मंदिरात ही मूर्ती हलविली जात असताना ती चुकून जमिनीवर पडली आणि प्लास्टर फुटले. तेव्हा मूर्ती पूर्ण सोन्याची असल्याचे उघडकीस आले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/23/gym-shopping-mall-swimming-pool-to-start-soon-indication-of-the-minister-of-health/", "date_download": "2020-09-27T23:43:31Z", "digest": "sha1:SHE22TDTBPQAMO5LWL2GIMENWLQFS7LJ", "length": 5639, "nlines": 39, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लवकरच सुरु होणार जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत - Majha Paper", "raw_content": "\nलवकरच सुरु होणार जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, मिशन बिगीन अगेन, राजेश टोपे / July 23, 2020 July 23, 2020\nमुंबई – तब्बल चार महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम, शॉपिंग मॉल्स आणि स्विमिंग पूल सुरु करण्यास लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत पत्रकार परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल आणि स्विमिंग पूल सुरु करण्याबाबत विचार करत आहे. जनतेच्या आरोग्यासाठी जिम हे आवश्यक असल्यामुळे काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. सध्या यासाठीच्या मार्गदर्शक सूचीवर आरोग्य विभाग काम करत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.\nपुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही यावेळी राजेश टोपे यांनी भाष्य केले. आता पुण्यातही मुंबईप्रमाणे मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील, अशा टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्याचे किट सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे ठेवावेत. कोणत्याही रुग्णाला परत पाठवून दिल्याची तक्रार समोर आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/01/blog-post.html", "date_download": "2020-09-27T23:16:38Z", "digest": "sha1:ARTLRYU4FAAX6NPE6BACANRBS55R3TJS", "length": 9368, "nlines": 137, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: कचेरी.. कचेरी..", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nकशी रे अशी ही कचेरी कचेरी..\nसदा लोक येथे मजेच्या विचारी\nमिटींगा मिटींगा कितीवेळ केल्या..\nसमस्या तरीही उभी नित्य दारी\nपगारास येथे कधी वाढ नाही..\nचिडूनी वदाया परी तोंड नाही\nस्वतःचेच डोके अम्हाला नसे ते..\nकरु शुभ्र साहेब सांगेल ते ते\nजगाच्या मनी तो असे नित्य हेवा..\nपरी आमुचे दुःख अम्हास ठेवा\nप्रकाशन वेळ: 2:35 pm\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ���ी आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/blog-post_736.html", "date_download": "2020-09-27T22:48:21Z", "digest": "sha1:MBCPUKTBJLBSIIALMZA3H7UBLHTD3BJQ", "length": 17642, "nlines": 131, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "इंदिरानगर वासी ठोकणार ग्राम पंचायत मध्ये मुक्काम! - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : इंदिरानगर वासी ठोकणार ग्राम पंचायत मध्ये मुक्काम!", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nइंदिरानगर वासी ठोकणार ग्राम पंचायत मध्ये मुक्काम\nडोणगांव येथील स्थानिक इंदिरा नगर मध्ये मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून त्यात साचलेल्या पाण्याने चालता येत नाही व आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे.\nखड्डा भरून रस्ता सुरळीत करा अन्यथा आरोग्याचा विचार करता सरळ ग्राम पंचायत मध्ये मुक्काम ठोकण्या संबंधी निवेदन इंदिरानगर वासीयांनी दिले.\nडोणगांव ( जमील पठाण) 20\nबुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या डोणगांव मध्ये सध्या असुविधांचा भडिमार आहे गावातील कित्येक रस्त्याने चालता येत नाही तर मेन रोडवर पाण्याचे गटार साचलेले आहेत तर येथील इंदिरा नगर मधील रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला ज्याने रस्त्याने चालणे कठीण झाले तर साचलेल्या पाण्याने रोगराई सुद्धा पसरण्याची भीती निर्माण झाली तेव्हा रस्ता सुरळीत करा अन्यथा ग्राम पंचायत मध्ये मक्कामी राहू या आशयाचे एक निवेदन २० ऑगस्ट रोजी इंदिरानगर वासीयांनी दिले.\nडोणगांव मधील मेण रोड ज्याने गावात जाण्याचा मुख्य मार्ग आहे मात्र याची कोणतीही दुरुस्ती झाली नाही तर दुसरीकडे इंदिरा नगर ते लक्ष्मी नगर हा सर्वात लांब रस्त्यावर बाबुराव राऊत यांच्या घरा समोरील भागात मोठा खड्डा निर्माण झाला सर्वात जास्त रहदारी असलेल्या या मार्गावर टोगल्या एवढे पाणी साचलेले राहते ज्यातून जाणे खूप अवघड होऊन गेलेले आहे तर दुसरीकडे पाणी साचल्याने मच्छर जन्य रोग वाढण्याची भीती आहे तेव्हा हा रस्त्या वरील डबके दुरुस्त करून डबक्यात साचलेले पाणी काढून टाका अन्यथा आम्ही ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहू अश्या आशयाचे एक निवेदन देण्यात आले या न��वेदनात नमूद करण्यात आलेले आहे की साचलेल्या पाण्याने रोगराई पसरण्याची भीती आहे अश्यात जर रोगराई पसरलीतर लॉक डाऊन मळे आधीच काम नाही त्याने दवाखान्यात लावण्या साठी आमच्याकडे पैसे नाही अश्यात आमच्या समोर ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही आम्ही सोशल डिस्टन्सचे पालन करून ग्राम पंचायत मध्ये मुक्कामी राहू व याची सर्व जवाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे यावर इंदिरा नगर वासीयांच्या साह्य आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आप��� दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/467/34791", "date_download": "2020-09-27T23:53:59Z", "digest": "sha1:BKHQOERXOKGTHWGYUGXQQLMD3VSOYQQ4", "length": 23105, "nlines": 115, "source_domain": "bhutkatha.com", "title": "जगातील अद्भूत रहस्ये २. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nजगातील अद्भूत रहस्ये २\nद बोडी अंडर द बेड\nतो क्षण आपण सगळ्यांनीच अनुभवलेला असतो जेंव्हा आपण अंतर्बाह्य भीतीने शहारून जातो, जेंव्हा आपण आपल्या मनः चक्षुसमोर आपल्याला खेचून घेऊन जाणार्या मृत्यूची कल्पना करतो. आपल्याला अगदी लहानपणापासून च आपल्या पलंगाखाली काय आहे याचे कुतूहल कायम असते जरी तिथे काहीही किंवा कोणीही कधीच नसते, आणि जर तसे असेलच तर तुम्ही नक्कीच अनेक नशीबवान लोकांपैकी एक आहात.\nपूर्ण भारतामध्ये अनेक हॉटेल मध्ये अचानकपणे बेडमध्ये प्रेत सापडलेले आहेत: मुंबई, दिल्ली, चेन्नई इत्यादी ..अस दिसून येते कि कोणतेही राज्य असे नसेल कि जिथे एखाद्या प्रेताने हॉटेलमध्ये चेक इन केले नसावे. विशेष अस्वस्थ करणारी केस २००३ मध्ये घडून आली , मुंबई च्या एका नामवंत हॉटेल मध्ये एका पाहुण्याला त्याच्या खोलीमध्ये ओंगळ वास यायला सुरुवात झाली, आणि त्याने याबद्दल हॉटेल च्या सेवक वर्गाला तक्रार हि केली. तीन रात्रीनंतर हि , पूर्ण वेळ रूम च्या खिडक्या उघड्या ठेवून आणि किती तरी रूम फ्रेशनर चे तीन रिकामे करून हि , रूम मधली दुर्गंधी कायम राहिली आणि सरतेशेवटी त्या पाहुण्याला त्यामुळे ओकारी आली.\nजेंव्हा हॉटेल च्या सेवक वर्गाने ओकारी स्वछ्च करण्यासाठी रूम मधले फर्निचर हलवण्यास सुरुवात केली तेंव्हा त्यांना तिथे जीवाणू कुजवणारे एका माणसाचे प्रेत आढळले ज्यावर फ़क़्त नन घालतात तसा विम्पल ( नन घालतात तसा डोके मान गाल हनुवटी इ. झाकण्यारसाठी पायघोळ झगा ) आणि माशांच्या जाळीचे लांब सोस्क्स घातलेले होते. अशा ठिकाणी तो पाहुणा तीन रात्री झोपला. किती हा थरकाप \nआपण झोपलेले असताना टक लावून पाहणारा माणूस\nलोकांना झोपण्यापूर्वी भीती वाटते.ती भीती लहानपणापासून च आपल्या मनामध्ये कुठे तरी घर करून बसलेली असते. कधी कधी हे अनुवांशिक हि असू शकते. जगभरातील अनेक लोकांनी अगदी गाढ झोपेतून एखाद्या क्षणासाठी अचानक उठलेले असताना आपल्याला आलेल्या विचित्र अनुभवाचे अनुभव घेतलेले असल्याच्या नोंदी आहेत. यामध्ये सगळ्यात सामान्य अनुभव म्हणजे एका माणसाचे तुमच्याकडे टक लावून पाहणे जेंव्हा तुम्ही झोपलेले असता.\nकाही तज्ञ लोकांच्या मते जगात असे काही हिंस प्राणीमात्र आहेत ज्यांना लपण्याची कला अवगत आहे. जेंव्हा कधी कोणी त्यांच्याकडे पाहत असेल ते स्वतःला लपवून घेऊ शकतात. फ़क़्त आपण झोपलेले असू तेंव्हाच त्याला या गोष्टीचे आकलन होऊ नाही शकत कि कदाचित आपण त्याला पाहू शकतो जेंव्हा तो आपल्याला टक लावून पाहत आहे.\nइतिहासामध्ये या लोकांचे वर्णन विखुरलेल्या स्वरूपामध्ये आहे. काही केसेस मध्ये लोकांनी केलेल्या वर्नानामध्ये हा माणूस नग्न आहे, काही लोकांच्या वर्णनामध्ये या माणसाने झोपलेल्या माणसाचे कपडे घातलेले आहेत. आपल्याला हे कधीच उलगडणार नाही आहे. तुम्ही शांतपणे झोपा.\nअलीकडे घडलेली, बर्यापैकी भीतीदायक घटना. फेब्रुवारी २०१३ , लॉस एंजेलिस मध्ये एलिसा लाम नामक एक तरुण विद्यार्थिनी , सिसिल हॉटेल च्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये मृत अवस्थेत तरंगताना आढळली. तिची बेपत्ता असण्याची नोंद हि होती. तिचे शरीर हॉटेल च्या देखरेख करणर्या कामगार सापडले जेन्व्या हॉटेल मध्ये राहत असलेल्या लोकांनी , पाण्याची चव विचित्र असल्याची तक्रार नोंदवली. असे असले तरी, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमाची खुण नव्हती, शिवाय तिने कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन नव्हते केले हे चाचणीमध्ये सिद्ध झाले होते. जे कि अपघाती बुडून मृत्यू झाला असेल या गोष्टीला पुष्टी देणारे होते.\nया प्रकरणामध्ये सर्वात जास्त गूढ अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती असेल तर पोलिसांनी ऑनलाईन ठेवलेले तिचे संशयित चाल्चीत्रण , ज्यामध्ये कदाचित तिचे शेवटचे काही क्षण टिपले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तिचे वर्तन हे अनियंत्रित किंवा स्क्रीझोफेनिक व्यक्ती सारखे ( मानसिक रोगाने पछाडलेलि असल्या सारखे) आहे का ती द्विधृवी विकार असलेल्यांपैकी एक होती का ती द्विधृवी विकार असलेल्यांपैकी एक होती का किंवा असा काही इतिहास तिला होता का किंवा असा काही इतिहास तिला होता का किंवा कदाचित कोणी तरी लिफ्ट च्या जवळ किंवा बाहेर होते का\nशिवाय वास्तवामध्ये हॉटेल च्या गच्चीचा मार्ग हा अडथाल्यानी बंद केलेला होता आणि पूर्णपणे अलार्म संरक्षित हि केलेला होता. पाण्याच्या टाकीचे झाकण इतके जड होते कि तिचे मृत शरीर बाहे काढण्यासाठी त्यांना ते कापून तोडावे लागले.असे असताना नक्की कोणत्या प्रकारे लाम त्या टाकीमध्ये गेली आणि नंतर तिच्या मागाहून टाकीचे झाकण हि लावले. \nतुम्हाला स्वतः समजावून घेण्यासाठी हा व्हीडीओ पाहणे फारच गरजेचे आहे ज्याने सगळ्या जगाला बुचकळ्यात टाकले आहे आणि काही सलणारे प्रश्न मागे ठेवले आहेत. हि गोष्ट ध्यानात ठेवा कि तिच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे अल्कोहल किंवा मादक पदार्थांच्या सेवनाचे पुरावे आढळले नाहीत.\nमी एक कॉलेज विद्यार्थिनी आहे आणि एका होस्टेल मध्ये राहते. हे ओस्तेल बरेच जुने आणि सामुदायिक शैलीचे आहे. मी इथे माझ्या रूम मेट सह दोन महिन्यांपासून राहत आहे आणि सारे काही आलबेल चालू होते. आणि मागील आठवड्यामध्ये , आमच्या रूम च्या सगळ्या लाईट , फ़क़्त आमच्या रूम च्या, गेल्या.\nआम्ही मागच्या आठवड्यापासून च देखरेख विभागाच्या वेब साईट वर याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु काही कारणास्तव ते होत नव्हते. म्हणून मग काल रात्री आम्ही आमच्या अनेक थर असलेल्या ब्लांकेट मध्ये थंडी ला पळवून लावत झोपलो होतो. तशी मी स्वप्नाळू आहे आणि गरज पडली तर स्वतःला झोपेतून उठवू शकते.\nकाल रात्री जरी मी माझ्या रूम मेट ला बोळा मध्ये , तिची किल्ली दाराच्या लॉक मध्ये बसत नाहीये आणि तिला आत्ताच्या आत्ता आत यायला हवे आहे असे जोरजोरात ओरडताना ऐकले. म्हणून मी अडखळून माझ्या बेडवरून उठले आणि दाराचे लॉक काढायला जातच होते तितक्यात मी सहज वर पहिले तर मला ती तिच्या बेडमध्ये गाढ झोपलेली दिसली. मी नक्कीच एखादे स्वप्न पहिले असावे असा विचार माझ्या डोक्यात आला जे कि मला खरे वाटले आणि मी लागलीच पुन्हा झोपायला वळाले.\nमी माझ्या रूममेट कडे एक कटाक्ष टाकला आणि मी माझ्या बेड वर चढायला वळाले तोच मला दाराच्या खाली एक सावली दिसली. दार जमिनीपासून एखाद दोन इंच बर्यापैली उंच होते त्यामुळे मी बाहेर दाराजवळ किंवा त्या हॉल समोर कोणी उभे आहे का हे खाली वाकून पहिले. माझे डोळे जेंव्हा त्या दाराच्या फटी च्या समान पातळी वर होते तेंव्हा आमच्या दाराला सामोरे अशी बुटांची जोड बाहेर थांबलेली मी पहिली. नंतर ती व्यक्ती गेली आणि स्टेअरवेल दार उघडल्याचा आवाज मी ऐकला. मी लाईट ऑन नाही करू शकले कारण ते गेलेले, मी दिवा घेऊन रांगत बेड च्या खाली गेले आणि जवळपास तासभर तिथे बसले कारण मी जबरदस्त घाबरलेली होते.\nमुली राहतात त्या मजल्यावर प्रवेश मिळवण्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थी कार्ड लागत जो विद्यार्थी इथे राहतो त्याच आणि रोज रात्री मध्यरात्री पर्यंत दार कुलूप बंद केलेली असतात जेणेकरून आतमध्ये फ़क़्त विद्यार्थी आणि पाहुणे आहेत याची खातरजमा होते. आमच्याकडे काही इमारतींमध्ये बेघर लोकांच्या झोपण्याच्या समस्या होत्या, पण मी घाबरलेली होते कारण मी पाहिलेले बूट हे एका पुरुषाचे बूट होते.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nरोसवेल मधील परग्रहवासी यानाची दुर्घटना\nइतिहासातील विक्षुब्ध करणारे मानवी प्रयोग भाग १\nद बोडी अंडर द बेड\nसेंट जर्मेन इमॉर्टल काउंट\nद किलर क्लाउन भाग १\nद किलर क्लाउन भाग २\nBooks related to जगातील अद्भूत रहस्ये २\nताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...\nअनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nमित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.\nअरुण - काळ प्रवासी\nरहस्यमयी भारतीय धार्मिक स्थान - भाग १\nभारतात धर्म ही खुप महत्वाची बाब आहे. आपण नेहमी मंदिर, गुरुद्वारा, गिरीजाघर आणि दर्ग्यामध्ये जाऊन देवाला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यातील बरीचशी ठिकाण अशी आहेत ज्यांनी आपल्या मनात असंख्य गुपित लपवलेली आहेत. या पहिल्या भागात आपण जाणून घेऊया अशाच काही धार्मिक स्थानानबद्दल.\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nआमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे या बसा झाडाखाली बसा, सांगतो सगळं\nCBI ऑफिसर कैलास आणि स्वरा ह्यांच्या साहसकथा. शालिमार हि कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होणार आहे. कादंबरी असली तरी प्रत्येक प्रकरण हे एक कथा म्हणून सुद्धा पहिले जाऊ शकते.\nआसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)\nमागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे ...\nया सर्व गोष्टी कल्पनिक आहे . याचा वास्तव्याशी काही संबंध नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/593/36007", "date_download": "2020-09-27T23:25:10Z", "digest": "sha1:6NQI3AG4LALHKKV4XDYDDRLEL43VZVI5", "length": 11551, "nlines": 111, "source_domain": "bhutkatha.com", "title": "अदभूत सत्ये - भाग २. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nअदभूत सत्ये - भाग २\nएक व्यक्ती जिने आयफेल टॉवर ची विक्री केली\nविक्टर लुस्तिग ने फ्रांस आणि न्यू यॉर्क च्या दरम्यान चालणाऱ्या जहाजांवर धान्दलेबाजी करत आपली एक वेगळी ओळख तयार केली. लुस्तिग ने बनावट सरकारी कागद पत्र तयार केले आणि भंगार मालाचा व्यापार करणाऱ्या ६ धातू विक्रेत्यांना एका अत्यंत प्रतिष्ठित अशा हॉटेल मध्ये बोलावले. तिथे लुस्तिग ने स्वतः ची ओळख पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाचा सह सचिव अशी करून दिली.\nतिथे त्याने त्या विक्रेत्यांना असं सांगितलं की आयफेल टॉवर च्या डागडुजी आणि मेंटेनन्स चा खर्च खूपच जास्त होत असल्याने या टॉवर ची भंगाराच्या भावात विक्री होणार आहे. त्याने असंही सांगितलं की ही गोष्ट अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे ती कोणालाही काळता कामा नये. लुस्तिग ने आंद्रे पोइस्सों नावाच्या विक्रेत्याची निवड केली. आंद्रे पोइस्सों ला असं वाटलं की आयफेल टॉवर जर आपल्याला मिळाला तर शहरात आपली प्रतिष्ठा प्रचंड प्रमाणात वाढेल.\nलुस्तिग ने पैसे घेतले आणि तो गायब झाला.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या पौराणिक खुणा\nनेपोलियन ची मायक्रो चिप\nलॉस अन्जेलीस ची लढाई\nएक व्यक्ती जिने आयफेल टॉवर ची विक्री केली\nभारतीय राष्ट्रिय कबड्डी दल\nविज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न\nअर्जुन चा मित्र शंभू बनवतो एक अफलातून मोबाईल अॅप, जे त्याचे \"स्वप्न\" पूर्ण करण्यास मदत करते पण...\nडोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला \"ती\" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा \"वांद्रे वरळी सी लिंक\" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग \"विसरता\" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला \"ती\" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...\nराजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण\nमजेदार, विनोदी आणि कधी कधी वैचारिक लेख.\nताजमहाल हा भारतीय इतिहासाचा एक अद्वितीय हिस्सा आहे. प्रेमाच्या या निशाणीला विश्वभरात विशेष ख्याती प्राप्त आहे. परंतु ताजमहालाची निर्मिती आणि हेतू या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये आज देखील विवाद आढळतो. आज आम्ही तुम्हाला संगमरवरी प्रेमाच्या प्रतीकाच्या बाबतीत काही अशी रहस्य सांगणार आहोत जी कोणालाही माहिती नाहीत...\nअनेक शतके प्राचीन असलेली १० रहस्यमय प्रेते जी आजपर्यंत खराब झाली नाहीत\nगांधी जयंती निबंध आणि भाषण\nगांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. निबंध आणि भाषण\nपुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे अजूबे\nमित्रांनो आणि आदरणीय वाचकांनो, आज आपण ओडीसा येथील जगप्रसिद्ध पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराशी संबंधित काही आश्चर्यजनक गोष्टी पाहणार आहोत.\nमहान वैज्ञानिक : निकोला टेस्ला\nनिकोला टेस्लाएक सर्बियाई अमेरिकी आविष्कारक, भौतिक वैज्ञानिक, यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता आणि भविष्यकार होते. त्यांच्या बद्दल बोलताना असे म्हटले जाते की एक व्यक्ती जिने पृथ्वी प्रकाशमय केली.\nमोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.\nएका स्वप्नातून दुज्या स्वप्नाकडे\nअंधश्रद्धा म्हणजे काही अशा समजुती ज्यांना कोणता सबळ आधार नसतो. केवळ या समजुती किंवा चाली - रिती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत म्हणून सर्व लोक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आता आपण माहिती घेऊया अशाच काही अंधश्रद्धा आणि त्यांच्याशी जडलेल्या सत्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/narendra-dabholkar/all/page-3/", "date_download": "2020-09-27T23:38:31Z", "digest": "sha1:X6U262MV4YKOY3J7XLJAK6FTMCW6K5PI", "length": 16825, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Narendra Dabholkar- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोन��ग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्���स्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. दोन दिवस आधीच दाभोलकरांचे मारेकरी सापडल्याने हा दिवस पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी समाधानाचा दिवस आहे.\nमहाराष्ट्र Aug 20, 2018\nदाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत\n....आणि अशापद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागला\n20 आॅगस्टची डेडलाईन होती म्हणून माझ्या पतीला अटक,सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nएकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर , चार जणांचा खून\n'त्या' दिवशी पुलावर काय घडलं,नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा मोठा खुलासा\nदाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक, हमीद यांची पहिली प्रतिक्रिया\nकळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न \nघरमालकाला फसवून राहत होता सचिन अंदुरे औरंगाबादेत \nBREAKING : नालासोपारा स्फोटक प्रकरणामुळे उलगडला दाभोळकरांच्या हत्येचा कट\nडॉ. नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला सीबीआयने केली अटक\n'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज व���ळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2020-09-27T23:51:28Z", "digest": "sha1:J7QPPOPGLWWK5M33JH7YO7FQOEFQPMAQ", "length": 8862, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "येस बँकिंग सेवा सुरू Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nयेस बँकिंग सेवा सुरू\nयेस बँकिंग सेवा सुरू\nYES बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी सर्व बँकिंग सेवा बुधवारपासून सुरू\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : संकटाला सामोरे जाणाऱ्या येस बँकला रुळावर आणण्यासाठी राबविल्या गेलेल्या नवीन योजनेनंतर आता येस बँक खातेदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज, सोमवारी, ट्वीटद्वारे माहिती देण्यात आली की, बँक खातेधारकांवरील सर्व…\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\nड्रग्ज प्रकरण : दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांच्यासह 8…\nड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स,…\nShani Shingnapur : इथं आहे शनिदेवाची स्वयंभू मुर्ती, जाणून…\nमोदी सरकारनं कोट्यावधी लोकांचं हित लक्षात घेऊन उचललं मोठं…\nमुलीचा वाढदिवस साजरा केला नाही म्हणून परिचिताकडून हत्याराने…\nज्युस ऐवजी सालीसकट फळ खाणं का असतं जास्त फायदेशीर \nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्���ोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\n‘कोरोना’ पासून कशामुळं मुलं नेहमी सुरक्षित असतात \n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर, जाणून घ्या 9…\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\nNIA नं अलकायदाच्या 10 व्या आंतकवाद्याला केलं अटक, भारतावर हल्ला…\nसरकारला प्रश्न विचारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ‘सीरम’चे CEO आदर पुनावाला यांनी PM मोदींची केली प्रशंसा,…\n…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan स्कीमचे 6000 रुपये \nघरी बसल्या ‘या’ पद्धतीने जाणून घ्या सॅनिटायझर भेसळयुक्त आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/india-mumbai-Crude-oil-news.html", "date_download": "2020-09-27T22:53:53Z", "digest": "sha1:NUZ4PCAUWVVQD7BARILH762GKGP7ZMSX", "length": 11199, "nlines": 64, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "का आले कच्चे तेलाचे दर शून्यापेक्षा खाली ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / विशेष बातम्या / का आले कच्चे तेलाचे दर शून्यापेक्षा खाली \nका आले कच्चे तेलाचे दर शून्यापेक्षा खाली \nकच्चे तेल शून्यापेक्षा खाली घसरले याचा अर्थ काय\nमुंबई - तेलाच्या किंमती शून्यापेक्षा कमी दरावर घसरल्या यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. ही अभूतपूर्व स्थिती असून इतिहासात प्रथमच डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमती (मे कॉन्ट्रॅक्ट) १९० टक्क्यांपेक्षा जास्त दराने घटल्या. मागणी कमी झाल्याने तेलाच्या किंमती शून्याच्याही खाली उतरल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या आजारामुळे जगभरात लॉकडाउन असल्याने मागणी घटली आणि तेलाचे उत्पादन होतच राहिले. आता जगभरातील तेलाची साठवण क्षमताच पूर्ण झाली आहे.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी कोट्यवधी लोक घरात राहत असल्याने अमेर���केच्या क्रूडची मागणी आटून गेली आहे. तथापि सोमवारी डब्ल्यूटीआय जून फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट अमेरिकेच्या बाजारात २२.२५ डॉलर प्रति बॅरल या दरात होता. मे आणि जूनच्या दरातील प्रसार १९ डॉलरपेक्षा जास्त होता, दोन लगतच्या महिन्यांमधील हा फरक इतिहासात प्रथमच एवढा मोठा दिसून आला आहे.\nकच्चे तेल शून्यापेक्षा खाली घसरले याचा अर्थ काय\nमंगळवारी (२० एप्रिल २०२०) गुंतवणूकदारांनी चिंतादायक वातावरणाच्या लाटेत कालबाह्य होणा-या मे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची विक्री केली. एका क्षणाला सोमवारी अमेरिकी बाजारात कॉन्ट्रॅक्टने उणे ४० डॉलर एवढे दर दर्शवले. व्यापार थांबला तेव्हा तेलाच्या किंमतीनी उणे ३७.६३ डॉलर प्रति बॅरल एवढे दर गाठले. ही घट ३०५ % किंवा ५५.९० डॉलर प्रति बॅरल एवढी होती.\nमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाने जगभरातील इंधन मागणीत ३० टक्के घट अनुभवली. तरीही ओपेक संघटनेने तेलाचा पुरवठा सुरूच ठेवला. त्यामुळे अत्याधिक पुरवठा झाला. अनावश्यक तेल साठ्यांमध्ये जात असून अमेरिकेचे साठेही आता अपेक्षेपेक्षा जास्त गतीने भरले आहेत.\nतेलपुरवठ्याचे केंद्र असलेल्या कुशिंग, ओकलाहोमामध्ये काय घडले\nअमेरिकेतील मुख्य स्टोरेज हब मागील आठवड्यातच ७० टक्के भरले होते. दोन आठवड्यात हे भरतील, असा ट्रेडर्सचा अंदाज होता. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट फ्युचर्स करारातील तरतूदींमुळे सोमवारी अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये विक्री वाढली. तेलाचा करार संपला तेव्हा प्रत्येक होल्डरला कुशिंगला वितरित केलेल्या प्रत्येक करारासाठी १००० बॅरल तेलाचा ताबा घ्यावा लागतो. शुक्रवारी काही खरेदीदार होते आणि करार १८ डॉलर या किंमतीवरून शून्यापेक्षा कमी किंमतीवर घसरले.\nएकदा ही पातळी गाठल्यानंतर विक्रेत्यांनी त्यावर सारवासारव करून १९८३ मधील वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट करार सुरू केल्यापासून सर्वात वाईट दिवस म्हणून उणे ४० डॉलर प्रति बॅरलवर हा करार केला.\nजोपर्यंत उत्पादन अधिक वेगाने कमी होत नाही, तोपर्यंत पुढील महिन्या जूनच्या करारासह सोमवारची पुनरावृत्ती होऊ शकते. ती मे करारापेक्षा अधिक २०.४३ डॉलर किंवा ५८ डॉलरपर्यंत जाऊ शकते.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहण���र उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5524/", "date_download": "2020-09-27T21:58:29Z", "digest": "sha1:XMQ6RF77NJNVHFFSGMZYFTNA63E5IZYN", "length": 2731, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-अर्थहीन ....", "raw_content": "\nसुख - दुःख अन नाती - गोती\nकोण जपतो कोणासाठी ..\nरीवाज नाही बस उरल्या रीती ..\nअर्थहीन शब्द फक्त उरले ओठी\nउरली ना माणसे ... ना उरली नीती\nधर्म आमुचे वेगळे तरी पुन्हा जाती\nपाप पुण्याची दावत भीती ...\nउगा रावळी जळत्या वाती ...\nकरीतो आम्ही पूजा अर्चना\nपळतो दिवस, वार, महिना\nपण पावत नाही देव कळेना ..\nमुखवट्यांचे आमच्या झाले चेहरे\nजगण्यास न उरले अर्थ गहीरे\nवरवरचे बोलणे आणि वरवरचेच हसणे\nआरश्यात पाहताना त्यात माणूस शोधणे .....\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/03/1890/", "date_download": "2020-09-27T23:04:15Z", "digest": "sha1:I6Q4P44BAZFY773SROKB7Y2H2STVU53P", "length": 17412, "nlines": 266, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मागे वळून पाहता – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nआजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज.\nआठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यावेळी आपले सामाजिक जीवन अतिशय असमाधानकारक अवस्थेत आहे असे आमच्या लक्षात आले होते. अनेक दुष्ट रूढी आणि प्रवृत्ती जीवनात अनिबंध्रपणे थैमान घालत होत्या. आगरकरांनी सुधारक काढला तेव्हा जशी समाजांची स्थिती होती तशीच ती शंभर वर्षानंतरही कायम होती. श्रद्धा आणि धर्म यांचे साम्राज्य निर्वेधपणे चालू होते. साईबाबा, संतोषीमाता, सर्व प्रकारचे बुवा आणि महाराज यांचे पीक विलक्षण वाढले होते. विवेक कुठे नावाला शिल्लक राहिलेला नाही अशी स्थिती झाली होती. तिला खीळ घालणे जरी अशक्यप्राय दिसत असले तरी निदान तिच्याविरुद्ध आवाज उंचावणे अवश्य आहे ह्या जाणिवेने प्रेरित होऊन आम्ही आजचा सुधारक हे छोटेखानी मासिक सुरू केले. त्याची भूमिका पूर्ण विवेकवादी, समतावादी आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी अशी राहावी हा आमचा प्रयत्न होता. प्रस्थापित समाजाची घडी मुळापासून बदलून ती विवेकाच्या आधारावर घातल्यावाचून आपल्या जीवनात न्याय, मांगल्य आणि शहाणपणा येणे शक्य नाही अशी खात्री झाल्यामुळे जीवनाचे व्यापक परीक्षण करून पुढे काय करावे लागेल याचे दिग्दर्शन करण्याकरिता सतत वाङ्मय प्रसिद्ध केले.\nप्रथम विवेकवादाचे सांगोपांग विवेचन करणारे लेख लिहून विवेकाचे स्वरूप आणि त्याचे सामर्थ्य हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विवेकाचे क्षेत्र म्हणजे प्रामुख्याने सत्याचे, सत्यज्ञानप्राप्तीचे. ते सध्या प्रामुख्याने विज्ञानात होत असल्यामुळे वैज्ञानिक पद्धतीचा पाठपुरावा केला. धर्माचा आधार जी श्रद्धा तिचे अनर्थकारी स्वरूप दाखविण्याकरिता धर्माचे परीक्षण अनेक लेखांतून केले. धर्माचा पूर्ण बीमोड केल्याशिवाय कोणत्याही सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणे अशक्य आहे हे दाखविले. सर्व मानवांच्या, स्त्रिया आणि पुरुष यांच्या, आणि अवर्ण आणि सवर्ण यांच्या समतेचा पुरस्कार केला. समता तर महत्त���वाची आहेच; पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्याची महती जास्त आहे. त्यामुळे मनुष्यमुक्तीचा आणि स्त्रीमुक्तीचा पक्ष घेतला. गेल्या आणि या शतकातील सुधारकांपैकी अनेक पुरुष आणि स्त्रिया यांची चरित्रे सांगितली. विज्ञानावर अनेक लेख लिहून धार्मिकांनी केलेल्या वैज्ञानिक सिद्धान्तांच्या विकृतीकरणाची परीक्षा करून त्यांचे अनिष्ट कार्य चव्हाट्यावर आणले.\nया सगळ्याचा दृश्य परिणाम फारसा झाला असेल असे म्हणवत नाही. पण ज्यांच्या वाचनात हे मासिक आले असेल त्यांच्या विचारांत आणि मतांत थोडाबहुत तरी फरक झाला असावा असे समजणे चूक होणार नाही असे वाटते. निदान पूर्वीच्या श्रद्धा थोड्याफार डळमळीत करण्याइतपत कार्य या लेखांनी केले असावे. सध्या शाळाकॉलेजेस्ची आणि युनिव्हर्सिट्यांची ग्रंथालये धरून वर्गणीदारांची संख्या आठशेच्या घरात आहे, आणि वाचकांची संख्या पाहून नक्कीच जास्त असेल. हज़ारपाचशे लोक गंभीरपणाने विवेकवादी लेख वाचतात, आणि त्यांना ते महत्त्वाचे वाटतात ही गोष्ट फारशी प्रोत्साहक नसली तरी ती अगदीच निराशाजनक नाही. भविष्यात ही संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.\nपण ती वाढो की न वाढो, आमचा प्रयत्न सुरूच राहणार हा आमचा निर्धार आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: समाजस्वास्थ्य\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T00:49:41Z", "digest": "sha1:GY2OMPURLO7NKVXMC4B6AGCZUGKOK2Q6", "length": 4674, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बहुराष्ट्रीय कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अ‍ॅपल‎ (४ क, २५ प)\n► इंटेल कॉर्पोरेशन‎ (३ प)\n► ओरॅकल‎ (२ प)\n► बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या‎ (२ प)\n\"बहुराष्ट्रीय कंपन्या\" वर्गातील लेख\nएकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २००७ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/video-pakistani-bureaucrat-caught-on-camera-stealing-kuwaiti-delegates-wallet-1762595/", "date_download": "2020-09-27T23:35:07Z", "digest": "sha1:MJSAGVWWAIVM7FRCH4G2BWLBFYGMYSHR", "length": 12945, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Video Pakistani bureaucrat caught on camera stealing Kuwaiti delegates wallet | VIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nVIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट\nVIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट\nकुवेती प्रतिनिधी हे पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते.\nसोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पाकिस्तानी अधिकारी कुवेतच्या प्रतिनिधीचे पाकिट चोरताना दिसतोय.\nसोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पाकिस्तानी अधिकारी कुवेती शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे पाकीट चोरताना दिसतोय. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी (दि. २८) आरोपी अधिकाऱ्याकडून कुवेती दिनारने भरलेले पाकीट जप्त केले आहे. कुवेती प्रतिनिधी हे पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते.\nमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बैठकीत सहभागी झालेले कुवेतचे प्रतिनिधी जेव्हा हॉल बाहेर गेले. ते आपले पैशाने भरलेले पाकीट टेबलवरच विसरले होते. त्याचवेळी गुंतवणूक आणि सुविधाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान तिथे आले. त्यांना कुवेती प्रतिनिधीचे पैशांचे पाकीट दिसले. त्यांनी ते लगेचच गूपचुप आपल्याकडे ठेवले. कुवेती प्रतिनिधीने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सर्व सत्य समोर आले.\nपाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने भारतीय वृत्त वाहिनीला सांगितले की, बैठकीला आलेल्या उद्योग आणि अर्थ व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे प्रकरण माहीत झाले तेव्हा त्या सर्वांना याचा धक्का बसला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देशातील अधिकाऱ्यांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.\nदरम्यान, आरोपी जर्रार खानला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कृत्यामुळे पाकिस्तानची मान आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खाली गेली असून जगभरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 टेस्ट ट्युबद्वारे सिंहाच्या छाव्यांचा जन्म, जगातील पहिलाच यशस्वी प्रयोग\n2 Video : …म्हणून सेरेना विल्यम्सने टॉपलेस होऊन गायले गाणे\n3 Video : आनंद महिद्रांनी ट्विट केलेला ‘चायनिज गरबा’ डान्स पाहाच\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/lot-of-running-in-the-bjp-right-now-delhi-election-abn-97-2052529/", "date_download": "2020-09-28T00:03:38Z", "digest": "sha1:KOVGGPKBYRTKJGNCKW7KPNDNPAKMB7BX", "length": 26027, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lot of running in the BJP right now delhi election abn 97 | चाँदनी चौकातून : धावपळीचे दिवस | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nचाँदनी चौकातून : धावपळीचे दिवस\nचाँदनी चौकातून : धावपळीचे दिवस\nभाजपमध्ये सध्या भरपूर धावपळ सुरू आहे. दिल्लीत निवडणुकीचं वारं वाहतंय.\nभाजपमध्ये सध्या भरपूर धावपळ सुरू आहे. दिल्लीत निवडणुकीचं वारं वाहतंय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर आंदोलकांनी भाजपला घेरलंय. त्यांना दणक्यात उत्तर द्यायचंय. त्यात पक्षांतर्गत निवडणुका होत आहेत. त्यामुळं पक्ष नेतृत्वाला तीनही ठिकाणी वेळ खर्च करावा लागतोय. गेल्या आठवडय़ात शहा, नड्डा, बी. एल. संतोष वगैरे निर्णयप्रक्रियेतल्या मंडळींची बैठकझाली. त्यात नागरिकत्व जनजागृतीचा कार्यक्रम ठरला; पण पक्षातील निवडणुकांमध्ये खंड पडता कामा नये, काही झालं तरी वेळपत्रक पाळलं गेलं पाहिजे, असा निर्णय घेतला गेला. वेळापत्रक तसं गडबडलेलं आहे. मूळ वेळापत्रकानुसार ��िसेंबरच्या अखेरीस प्रदेश स्तरावर निवडणुका पार पाडून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्र आणि एखाद् दुसऱ्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांची निवड वगळता, सर्व पदांवरील निवड मार्गी लावायची असंही ठरलेलं होतं. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांची जबाबदारी देण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश आहे. दोन आठवडय़ांपूर्वी या ‘निवडणूक अधिकाऱ्यां’नी चर्चा करून आढावा घेतला होता. नागरिकत्वाच्या मुद्दय़ाने भाजपचं लक्ष वेधून घेतल्यानं राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीला उशीर होतोय. अमित शहांच्या जागी जे. पी. नड्डा यांची निवड होईल असं मानलं जातंय. पण केंद्रीय स्तरावरील आणखी दोन नावं चच्रेत आहेत. एक शहांच्या आतल्या गोटातील आहेत, एक मोदींच्या. अधूनमधून महाराष्ट्रातील नावही कोणीतरी फडकवत असतं. पण ते नाव दिल्लीत फारसं चच्रेत नाही, तेही मागं पडलंय. त्यांना आत्ता तरी राज्य सांभाळावं लागेल असं दिसतंय.\nदिल्लीत थंडी असली तरी राजकीय वातावरण आता तापू लागलेलं आहे. ‘केजरीवाल यांच्याविरोधात कोण’ ही चर्चा कोपऱ्या-कोपऱ्यांवर रंगलेली असते. ‘‘निवडणुकीची तारीख घोषित झालेली नसली, तरी नाणं वाजतंय ते केजरीवाल यांचं. पक्का भाजपवाला दिल्लीकरही तेच सांगेल, पण आडून आडून..’’, ‘‘काँग्रेसवाल्यांनी निवडणूक गमवल्यातच जमा आहे. त्यामुळं अस्सल काँग्रेसवाले ‘आप’च्या बाजूनं बोलू लागलेले आहेत. हे काँग्रेसवाले भाजपवाल्यांनाही आपल्याबरोबर नेऊ पाहत आहेत..’’, ‘‘भाजपवालेही केजरीवाल यांनाच मतं देतील बघा.. उघडपणे बोलता येत नसतं म्हणून भाजपवाले गप्प आहेत. हांजी हांजी कहना, इसी नगरी में रहना.. असं असतं बघा..’’ या सगळ्या कट्टय़ावरच्या गप्पा. त्यातून सामान्य दिल्लीकरांचा मूड कळला’ ही चर्चा कोपऱ्या-कोपऱ्यांवर रंगलेली असते. ‘‘निवडणुकीची तारीख घोषित झालेली नसली, तरी नाणं वाजतंय ते केजरीवाल यांचं. पक्का भाजपवाला दिल्लीकरही तेच सांगेल, पण आडून आडून..’’, ‘‘काँग्रेसवाल्यांनी निवडणूक गमवल्यातच जमा आहे. त्यामुळं अस्सल काँग्रेसवाले ‘आप’च्या बाजूनं बोलू लागलेले आहेत. हे काँग्रेसवाले भाजपवाल्यांनाही आपल्याबरोबर नेऊ पाहत आहेत..’’, ‘‘भाजपवालेही केजरीवाल यांनाच मतं देतील बघा.. उघड���णे बोलता येत नसतं म्हणून भाजपवाले गप्प आहेत. हांजी हांजी कहना, इसी नगरी में रहना.. असं असतं बघा..’’ या सगळ्या कट्टय़ावरच्या गप्पा. त्यातून सामान्य दिल्लीकरांचा मूड कळला दिल्लीत गेले २० दिवस आंदोलन होतंय; पण केजरीवाल यांनी त्याबद्दल चकार शब्द काढलेला नव्हता. शुक्रवारी पहिल्यांदा आपकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला अधिकृतपणे विरोध केला गेला. खरं तर या आंदोलनापासून जेवढं दूर पळता येईल तितकं आपसाठी चांगलं, असं केजरीवाल यांचं गणित असावं. भाजपच्या अडचणी वेगळ्याच. मोदी-शहांनी दिल्लीत नागरिकत्वाचा मुद्दा कितीही केंद्रिभूत करण्याचा प्रयत्न केला, तरी दिल्लीकर मात्र वीज-पाणी-मोफत प्रवास, चारधाम यात्रा यावरच बोलताहेत. या सगळ्याचं करायचं तरी काय, असा प्रश्न भाजपला पडलाय. भाजपमध्ये भांडणं इतकी आहेत, की केजरीवाल यांच्यासमोर कोणाला उभं करायचं हे अवघड जागेचं दुखणं होऊ बसलंय. भाजपनं आता जाहीरनामा करायला घेतलाय. लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. ‘मेरी दिल्ली मेरा सुझाव..’- लोक काय सुचवतात त्यावर भाजपचं आपविरोधातील धोरण ठरेल बहुदा दिल्लीत गेले २० दिवस आंदोलन होतंय; पण केजरीवाल यांनी त्याबद्दल चकार शब्द काढलेला नव्हता. शुक्रवारी पहिल्यांदा आपकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला अधिकृतपणे विरोध केला गेला. खरं तर या आंदोलनापासून जेवढं दूर पळता येईल तितकं आपसाठी चांगलं, असं केजरीवाल यांचं गणित असावं. भाजपच्या अडचणी वेगळ्याच. मोदी-शहांनी दिल्लीत नागरिकत्वाचा मुद्दा कितीही केंद्रिभूत करण्याचा प्रयत्न केला, तरी दिल्लीकर मात्र वीज-पाणी-मोफत प्रवास, चारधाम यात्रा यावरच बोलताहेत. या सगळ्याचं करायचं तरी काय, असा प्रश्न भाजपला पडलाय. भाजपमध्ये भांडणं इतकी आहेत, की केजरीवाल यांच्यासमोर कोणाला उभं करायचं हे अवघड जागेचं दुखणं होऊ बसलंय. भाजपनं आता जाहीरनामा करायला घेतलाय. लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. ‘मेरी दिल्ली मेरा सुझाव..’- लोक काय सुचवतात त्यावर भाजपचं आपविरोधातील धोरण ठरेल बहुदा कट्टय़ावरच्या चच्रेत भ्रष्टाचारावरही हिरिरीने विचारांची देवाणघेवाण झाली होती. ‘‘पूर्वी सगळ्यांनीच पैसे खाल्ले. त्यांनी दिलं काहीच नाही. सगळे पैसे त्यांच्या खिशात गेले. आताही पैसे खात असतील; पण लोकांना काहीतरी मिळतंय, मग सांगा कशाला नावं ठेवायची..’’- हा ‘युक्तिवाद’ कोणाच्या बाजूने, हे सांगण्याची गरज आहे का\nमोदी सरकारमधल्या भाजपच्या प्रत्येक मंत्र्याला घराघरात जाऊन नागरिकत्वावर पक्षाचं समर्थन करावं लागणार आहे. पण त्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा समावेश नाही. त्यांना बहुदा अजून भाजपमध्ये आपलं मानलं जात नसावं वा त्यांना प्रशासकीय अधिकारी एवढंच महत्त्व असावं. त्यांच्यापेक्षा सद्गुरू जग्गी वासुदेव मोदींच्या अधिक जवळ असावेत. नागरिकत्व दुरुस्तीची शिकवण देण्यासाठी मोदींनी केलेली सद्गुरूंची निवड हा दिल्लीत विरोधकांमध्ये विनोदाचा विषय ठरला खरा; पण सद्गुरूंची निवड त्यांची आंतरराष्ट्रीय ‘लोकप्रियता’ बघून केल्याचं मानलं जातंय. सद्गुरूंची गरज भारतात नव्हे, तर अन्य देशांमध्ये वातावरणनिर्मिती करण्यासाठी होती. देशात मोदी-शहा आहेतच. काश्मीर मुद्दय़ावरून वादंग माजला, तेव्हा मोदींनी सर्व राजदूत आणि उच्चायुक्तांना कामाला लावलेलं होतं. तेच काम पुन्हा एकदा त्यांनी करणं अपेक्षित होतं, ते सद्गुरूंनी आनंदानं खांद्यावर घेतलेलं आहे. जयशंकर यांचा उपयोग देशांतर्गत स्तरावर न करता विविध देशांपर्यंत भारताची बाजू मांडण्यासाठी केला जाऊ शकतो. जयशंकर यांचा देशोदेशींच्या मुत्सद्दय़ांशी दांडगा संपर्क आहे. त्यांची संपर्कसूची हा कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी चोख बजावलेली आहे. त्यांनी मोदींच्या आदेशानुसार देशोदेशींच्या दुतावासांना सद्गुरूंची शिकवण रीट्वीट करण्यास सांगितलेलं आहे. नागरिकत्व दुरुस्तीबाबतचं मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण सद्गुरूंनी पुढं नेलेलं दिसतंय.\nयोगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सर्वेसर्वा झाल्यानंतर बारशांचं खूळ आलं होतं. त्यांना जिल्हा, शहर, गाव, रस्ता सगळ्यांची नावं बदलायची होती. मग फैजापूर जिल्हा ‘अयोध्या’ झाला, अलाहाबादचं ‘प्रयागराज’ झालं. नंतर मधल्या काळात बारशांचा मोसम थांबलेला होता. राजकीय पुढाऱ्यांना मुस्लीम नावांचा विसर पडला असावा असं वाटलं. पण हे काही खरं नाही. आता बारशांचा मोसम दिल्लीत सुरू झालाय. मुस्लीम नावाशी संबंध नसताना ते बदललं जातंय. प्रगती मदान मेट्रो स्टेशनचं नाव न्यायालयाच्या नावानं ओळखलं जाणार. मेट्रोच्या निळ्या मार्गावर प्रगती मदान स्टेशन आहे. हे स्टेशन उतरून गेलं की समोर सर्वोच्�� न्यायालय. हे मेट्रो स्टेशन सर्वोच्च न्यायालय स्टेशन होईल. हे नाव इंग्रजीत असेल तर ‘सुप्रीम कोर्ट’, हिंदीत असेल तर ‘सर्वोच्च न्यायालय’ २०१७ मध्ये बारसं करणारी समिती केजरीवाल सरकारनं नेमली होती. या समितीच्या शिफारसीनुसार नावं बदलली जात असावीत. कारगील युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव मुकरबा चौक पुलाला देण्यात आलं आहे. मेहरोली-बदरपूर रस्ता ‘आचार्य श्री महाप्रज्ञ’ नावानं ओळखला जाईल. काही वेळेला निवडणुकीच्या धामधुमीत नावं बदलली जातात.. लोकांची मागणी असावी\nयंदाची दिल्लीतील वर्षअखेर वेगळी होती. दरवर्षी मध्यरात्री नववर्षांचं स्वागत करायला इंडिया गेटवर आलेले हजारो तरुण-तरुणी जल्लोष करताना दिसतात. यावेळी इथं गर्दी होती, ती नेहमीची होती. पण खरी गर्दी होती ती शाहीन बाग आणि जामियाच्या रस्त्यावर. शाहीन बाग परिसरात गेले २० दिवस आंदोलन सुरू आहे. तिथं रात्रंदिवस प्रामुख्यानं मुस्लीम महिला अत्यंत शांततेत मोदी सरकारला आव्हान देताहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री शाहीन बागेतही जल्लोष होता. दिल्लीतील आंदोलकांनी शाहीन बागेतच रात्र जागवली होती आणि तिथंच नव्या वर्षांची पहाट पाहिली होती. आंदोलन कायम ठेवण्यावर इथल्या महिला ठाम आहेत; पण कदाचित अन्य आंदोलकांची उपस्थिती कमी झाली तर त्यातील तीव्रता कमी होईल. शाहीन बागेतलं आंदोलन थांबवावं की नको, यावर मतभेद आहेत. इथलं आंदोलन थांबेलही, पण छोटी छोटी आंदोलनं, निर्दशनं औचित्य साधून होत राहतील असं दिसतंय. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मंडी हाऊस ते जंतरमंतर मोर्चा काढला गेला. त्यातही नागरिकत्व दुरुस्ती व नोंदणीला विरोध दर्शवला गेला.. मेट्रो स्टेशन्स बंद करणं एवढाच या आंदोलनांना अटकाव करण्याचा दिल्ली पोलिसांकडं उपाय उरलेला दिसतोय. जिथं जिथं आंदोलनं होतात, तिथंही स्टेशन्स बंद होतात. १ जानेवारीला इंडिया गेटवर जाणाऱ्यांची गर्दी होती, त्यात आंदोलकांची भर पडली. मेट्रो स्टेशन्स दुथडी भरून वाहत होती. त्या गर्दीचं व्यवस्थापन करणं पोलिसांचं काम असतं; पण ते सोडून सोपा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विध��न परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 उणिवा दूर करून विकास हवा..\n2 इतिहासाचे धडे,उद्याची नांदी\n3 ‘सर्वासाठी आरोग्यसेवा’ आणताना..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-police-crime-news_16.html", "date_download": "2020-09-27T22:35:32Z", "digest": "sha1:6A3B5CQUL7TOP6DUWPUL7VSQBQEEXSWQ", "length": 9237, "nlines": 57, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल\nपोलीसांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - अनुराधा रिटे व चव्हाण या दोन महिला पोलीस कर्मचारी लॉकडाउन काळात दि. 15.04.2020 रोजी 14.00 वा. सु. युको बँक, शाखा उस्मानाबाद समोर बंदोबस्तास होत्या. यावेळी बँके समोर गणेश चांगदेव गाडे रा. गणेशनगर, उस्मानाबाद हा बँक ग्राहकांची गर्दी करुन उभा होता. तशी गर्दी न करण्या बद्दल व नाका – तोंडास मास्क बांधण्याबद्दल महिला पोलीसांनी त्यास सुनावले. यावर त्याने त्या महिला पोलीसांना विरोध करुन धक्काबुक्की, शिवीगाळ करुन ढकलून दिले. अशा प्रकारे त्याने पोलीसांच्या (लोकसेवकाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 353, 188, 506 सह, महाराष्ट्र कोविड- 19 नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nआदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात दि.16.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करुन मौजे राजुरी येथे विनाकारण फिरणारे 1)दादा मुक्ताजी लटके 2)बध्दीवान मुक्ताजी लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा, तर मौजे निलेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी बंद दुकाना समोर विनाकारण बसलेले 3)टिपु मुस्ताक इनामदार 4)रईस मुस्ताक इनामदार 5)मुस्ताक गुलाब इनामदार तीघे रा. निलेगाव, ता.तुळजापूर या व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 16.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nलॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 79 वाहने जप्त\nलॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्‍तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 15.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 23, कळंब- 7, येरमाळा- 1, शहर वाहतुक शाखा- 48, अशी एकुण 79 वाहने ताब्यात घेतली आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/india-today-survey-2019-indian-women-lose-interest-in-intimacy-after-marriage/", "date_download": "2020-09-27T23:27:03Z", "digest": "sha1:GSIPJDSWJGK6VKINKQPLHXV3YYAI7ELU", "length": 11711, "nlines": 97, "source_domain": "boldnews24.com", "title": "india today survey 2019 indian women lose interest in intimacy after marriage | लग्नाच्या काही वर्षांनंतर भारतीय महिलांचा लैंगिक जीवनातील रस का कमी होतो ? |", "raw_content": "\nलग्नाच्या काही वर्षांनंतर भारतीय महिलांचा लैंगिक जीवनातील रस का कमी होतो \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : लग्नानंतर महिलांचा सेक्समधील उत्साह कमी होऊ लागतो. बहुत करून भारतीय महिलांच्या बाबतीत हेच पाहायला मिळतं. अखेर याचे काय कारण आहे. सेक्शुअल संबंध बनवताना महिलांना पतीकडून काय हवं असतं. एका सर्व्हेतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. महिलांनी अनेक इच्छा स्षष्ट सांगितल्या आहेत. सर्व्हेमध्ये समोर आलं आहे की, अनेक भारतीय महिलांचा सेक्समधील रस कमी झाला होता तर काहींचा रस संपला होता.\nकामामुळे थकणे, सासू-सासऱ्यांची सेवा तसेच मुलांच्यामागे धावणे यातच भारतीय स्त्रियांचा दिवस सरतो. यानंतर त्यांना काही हवं असेल तर म्हणजे पतीचं प्रेम, तो कोमल स्पर्श ज्यामुळे त्यांचा दिवसभराचा थकवा जाईल. पतीकडून काही भावनात्मक समर्थन मिळाले नाही तर पत्नींची सेक्समधील रुची कमी होऊ लागते. यानंतर त्या सेक्सला एक काम समजून ते निपटवतात. यात मोठी संख्या ही काम करणाऱ्या महिलांची आहे. अशा महिला कामावरून घरी आल्यानंतर पतीकडून प्रेम, आदर आणि सहयोगाची अपेक्षा करतात. परंतु असे झाले नाही तर त्यांना अशी जाणीव होते की, पती केवळ आपल्या मतलबासाठीच जवळ येत आहे. अनेक महिलांची अशी तक्रार होती की, त्यांचे पती केवळ सेक्सलाच प्रेम समजतात. पत्नींच्या गरजेप्रति त्यांचं जास्त लक्ष नसतं. त्यामुळे महिलांची सेक्सप्रति इच्छा कमी होते.\nआ���्ञाधारक भारतीय पत्नी आपल्या पतीसोबत सेक्सबाबत खुलून बोलणे टाळतात. त्यांना वाटतं की, त्यांचा पती त्यांना चुकीचे समजेल. त्यामुळे अशा महिला सेक्स फँटसी पतीसोबत शेअर करणं टाळतात. अनेक महिलांनी सर्व्हेदरम्यान असं सांगितलं की, सेक्स दरम्यान पती केवळ त्यांच्याच समाधानाची काळजी घेतात. सेक्सनंतर त्यांच्या पत्नीला काय वाटत यामुळे त्यांना कही फरक पडत नाही. आपल्या इच्छांकडे पतीने दुर्लक्ष केल्यानेही त्यांचा सेक्समधील रस कमी होतो.या सर्व्हेत आणखी गोष्ट समोर आली की, भारतीय आपल्या पार्टनर पार्टनरच्या व्हर्जिनिटीला खूपच गांभीर्याने घेतात. त्यांचं असं मत आहे की, नात्यात येण्याआधी पार्टनरची व्हर्जिनिटी खूप महत्त्वाची आहे. तब्बल 53 टक्के लोक आपल्या पार्टनरच्या व्हर्जिनिटीला घेऊन गंभीर असतात. हा सर्व्हे 23 जानेवारी 2019 ते 20 फेब्रुवारी 2019 दरम्यान 4028 लोकांच्या संभाषणावर आधारीत आहे. यात 14-29, 30-49, 50-69 अशा तीन वयोगटातील लोकांचा समावेश होता.\n रिलेशनशिपमध्ये असूनही बहुतांश मुलींच्या मनात असोत दुसरा पार्टनर\nब्लेजर ड्रेसमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाने केला ‘कहर’, बाथटबमध्ये दिल्या ‘अशा’ पोज\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \nसुशांतचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’चा ट्रेलर पाहून खूपच...\nतलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी...\nसुशांतच्या वडिलांनी केली CBI चौकशीची मागणी, म्हणाले- ‘माझा...\n2020 मध्ये बॉलिवूडला आणखी एक धक्का \nसतत कंडोमचा वापर केल्यानं निर्माण होऊ शकतात ‘हे’...\nखूपच गरीबीत गेलंय रश्मी देसाईचं ‘बालपण’ \nकोरोनाग्रस्त असाल आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर...\n‘फीमेल कंडोम’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का \n‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या नादात हजारो लोकांचं कोटींचं...\n‘न्यूड’ फोटोशुटमध्ये काय काय होतं \nगुलाबी थंडीत ‘SEX’ साठी बेस्ट वेळ कोणती \n60 व्या वर्षीदेखील पार्टनरला करू शकता ‘संतुष्ट’, घरीच...\n‘या’ 4 गोष्टींवरून समजून जा की ती तुमच्यावर...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्य��� निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-09-28T00:47:37Z", "digest": "sha1:K5DAWDKONGJWUXSXRL376GZYXP5EJN6Q", "length": 6109, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेलिपे सहावा, स्पेन - विकिपीडिया", "raw_content": "\n३० जानेवारी, १९६८ (1968-01-30) (वय: ५२)\nसहाव्या फेलिपेचे शाही चिन्ह\nफेलिपे सहावा (स्पॅनिश: Felipe Juan Pablo Alfonso de Todos los Santos de Borbón y Grecia, जन्म: ३० जानेवारी १९६८) हा स्पेन देशाचा विद्यमान राजा व राष्ट्रप्रमुख आहे. वडील हुआन कार्लोस पहिला ह्याने स्पॅनिश राज्यपदाचा त्याग केल्यानंतर १९ जून २०१४ रोजी फेलिपे सहावा राज्यसिंहासनावर बसला.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nस्पेनच्या शाही घराण्याचे संकेतस्थळ\nइ.स. १९६८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१८ रोजी ०८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/maharashtra-election-2019-246-candidates-luck-seats-pune-district/", "date_download": "2020-09-28T00:48:36Z", "digest": "sha1:GROCRZFXU6GEOFI4T3OP5PHKTKV462CG", "length": 29895, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : 246 Candidates ' Luck ' seats in the pune district | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nआदित्यला अडचणीत आणणाऱ्या भाजपसोबत जायचे कशाला\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार ���५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५��� लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’\nPune Election 2019 : पोलिसांचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची धाकधूक वाढली..\nमहाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’\nठळक मुद्देजिल्ह्यात सोमवारी मतदानावर पावसाचे सावट होते.. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदानावर परिणाम होईल असे चिन्ह होते\nपुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. शनिवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत प्रचाराची सांगता झाली. सोमवारी जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव साजरा करत नागरिकांनी मतदान करत जवळपास २४६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले.\nजिल्ह्यात सोमवारी मतदानावर पावसाचे सावट होते. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदानावर परिणाम होईल असे चिन्ह होते. मात्र, सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जुन्नर तालुक्यातून ११, आंबेगाव ६, खेड आळंदी ९, दौंड १३, इंदापूर १५, बारामती १०, पुरंदर ११, भोर ७, मावळ ७, चिंचवड ११, पिंपरी १८, भोसरी १२, वडगावशेरी १२, शिवाजीनगर १३, कोथरूड ११, खडकवासला ७, पर्वती ११, हडपसर १४, पुणे कॅन्टोंमेंट २८, तर कसबा मतदारसंघातून १० असे २४६ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. निवडणूक निकाल गुरुवारी (दि. २४) लागणार आहे. तोपर्यंत सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.\nसकाळपासूनच मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये होता. दुपारनंतर मतदानाचा ओघ कमी झाला. मात्र, सायंकाळनंतर मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nसंचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल'\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nपोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश\nपुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर\nCorona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे\nदिल्ली संमेलनानंतर क्वारंटाइन केलेले १० जण शिरूरच्या केंद्रामधून झाले पसार\nCoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या\nऑफलाइन सोडून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेकडे ओढा, पर्याय निवडीचा रविवारी अंतिम दिवस\nएक झाड जगवा, हजार रुपये मिळवा, शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला अनुदान\nलसीसाठी ८० हजार कोटी आहेत का पुनावाला यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न\nसावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट\nडीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nमराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस अदांनी पाडली चाहत्यांना भुरळ, पहा तिचे फोटो\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\nकोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप\nजिल्ह्यात तब्बल २७७ पॉझिटिव्ह\nअवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था\nपाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप\nसाथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputedeled.co.in/helmet-rally-2020/", "date_download": "2020-09-27T23:48:40Z", "digest": "sha1:5VN624525QHADJIIUVCUMA4ZTM3AINFE", "length": 6007, "nlines": 69, "source_domain": "www.visputedeled.co.in", "title": "Helmet Rally 2020 | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\n‘ हेल्मेट रॅली..२०२० ‘ ” आपने हाथो करनी है, अपनी ही रक्षा, हेल्मेट एक बोझ नहीं, है खुदकी सुरक्षा…..” आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ श्री.बापूसाहेब डी.डी.विसपुते कॉलेज आणि प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखा, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२० अंतर्गत ‘ हेल्मेट रॅलीचे ‘ आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणिव जागृती हे ध्येय समोर ठेवून आदर्श शैक्षणिक समूह नेहमीच विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करत असते याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी रस्ता सुरक्षेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी भव्य हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत रॅलीसाठी पोलीस उपायुक्त मा.श्री.सुनील लोखंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.श्रीमती हेमांगिनी पाटील, जागतिक कल्याण राजदूत भारत मा. डाॅ. रेखा चौधरी, आदर्श समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सर, डी.एड्.विभागाच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे, सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ��ा.श्रीमती हेमांगिनी पाटील यांनी पनवेल हा महाराष्ट्रातील कमी अपघात असणारा तालुका असल्याचे सांगितले. मा.श्री.सुनील लोखंडे यांनी भारतात दर चार मिनिटाला एक अपघात होतो असे सांगितले. मा. डाॅ. रेखा चौधरी यांनी “digital detox” ही चळवळ प्रभावी करण्याचे आवाहन केले.मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच पण अपघात ही होतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री.धनराजजी विसपुते सरांनी आपल्या मनोगतातून सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी व कर्तव्य आहे, ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे म्हणत आदर्श समूह नेहमीच ही जबाबदारी पार पाडेल अशी ग्वाही दिली. रॅलीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलिस अधिकारी सहभागी झाले. या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती करून नवा संदेश समाजाला देण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://chinchwaddeosthan.org/mr/content/%E0%A5%A6%E0%A5%AD-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98", "date_download": "2020-09-28T00:30:23Z", "digest": "sha1:HUBXJQKOGSJV3PEGUXNVKLGLRXPEUHU2", "length": 6481, "nlines": 118, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "०७-शिवाईदेवी मंदिर, सिद्धटेक- विश्वस्त- श्री शैलेश ज. वाघ | चिंचवड देवस्थान ट्रस्ट", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nमोरगाव परिसरातील देवता फोटो\nसंजीवन समाधी महोत्सव २०१९\nसंजीवन समाधी महोत्सव विषेशांक २०१७\nपाचशे वर्षांपेक्षा जुनी असलेली \"गणेश भक्तांची मोरगाव यात्रा\"\nआंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nसदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहासाधु मोरया गोसावी चारित्र आणि परंपरा\nश्री सदगुरू मोरया गोसावी\nयोगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र\nश्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे\nव्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट\nऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा\nऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो\nऑडिओ सीडी - श्री गणेश गीता\nऑडिओ सीडी - आरती संग्रह\nऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीमोरया गोसावी य���ंचे चित्र\nवारां प्रमाणे धूपार्तिची सरणी\n२१ पदांच्या धूपार्तिची सरणी\n०७-शिवाईदेवी मंदिर, सिद्धटेक- विश्वस्त- श्री शैलेश ज. वाघ\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n४. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनावर क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\n॥ मंगलमूर्ती मोरया ॥\nमुख्य पृष्ठ | नियम आणि अटी | इतर लिंक | कॉपीराईट २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/sushant-singh-rajput-did-not-commit-suicide-he-was-murdered-bjp-mp-narayan-rane-claims-159765.html", "date_download": "2020-09-28T00:29:24Z", "digest": "sha1:OTC3ANYIEPPC5SOPFMIDQTKRQNOL5XYK", "length": 32180, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोल��� पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nSushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Aug 04, 2020 05:44 PM IST\nअभिनेता सुशांत सिह राजपूत (Sushant Singh Rajput Case) आत्महत्या प्रकरणात भाजप ((BJP)) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली नाही. तर, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण काळजीपूर्वक हाताळत नाही. ते कोणालातरी वाचवत आहेत असेही राणे या वेळी म्हणाले.\nदरम्यान, अभिनेता दिनो मेरियो याच्या घरी अनेक मंत्री का जमतात असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. हे सरकार हे केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. भ्रष्टाचार करणे हेच केवळ सरकारचे काम आहे. मात्र, विरोधी पक्ष हा लोकशाही माणणारा पक्ष आहे. त्यामळे विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारेन, असेही राणे या वेळी म्हणाले. (हेही वाचा,Sushant Singh Rajput Death Probe: सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली )\nशिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेना नेते वरुण देसाई यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आपण उत्तर देत आहोत. वरुण देसाई हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे आहेत. लवकरच त्यांना आमदारकी मिळेल. चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे ते अमृता यांच्यावर टीका करत आहेत. परंतू, शिवसेनेचे बाकीचे नेते बाजूला करुन वरुण सरदेसाई यांना पुढे केले जात आहे. मी शिवसेनेत असताना हे नव्हते, असेही राणे म्हणाले. तसेच, वरुण सरदेसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांची माफी मागावी, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.\nBJP MP Narayan Rane Sushant Singh Rajput Sushant Singh Rajput Case नारायण राणे सुशांत सिंह राजपूत सुशांत सिंह राजपूत आत्महत्या सुशांत सिंह राजपूत हत्या\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nSara Ali Khan Leaves From NCB Office: तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्री सारा अली खान एनसीबीच्या कार्यालयातून पडली बाहेर; पाहा फोटो\nNCB आता टीव्ही इंडस्ट्रीमध्येही करणार ड्रग्ज प्रकरणाची चौकशी; टीव्ही कपल Abigail Pande आणि Sanam Johar यांना एनसीबीने बजावला समन्स\nDrugs Case: सारा अली खान गोव्याहून मुंबईत दाखल; 26 सप्टेंबर रोजी होणार NCB चौकशी\nCongress On NCB: भाजप-बॉलीवुड-सँडलवुड-गोवा ड्रग्ज कनेक्शन याची चौकशी एनसीबी का नाही करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल\nIPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nNCB Issues Summons to Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांना एनसीबीने बजावला समन्स; ड्रग्ज प्रकरणात होणार चौकशी\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2020-09-27T23:12:25Z", "digest": "sha1:ILBXJM6VIDHDZAGHOVHY5TODHO6RJ6TL", "length": 6326, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०७० चे - १०८० चे - १०९० चे - ११०० चे - १११० चे\nवर्षे: १०९५ - १०९६ - १०९७ - १०९८ - १०९९ - ११०० - ११०१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २८ - पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.\nइ.स.च्या १०९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2019/01/blog-post_3.html", "date_download": "2020-09-28T00:45:09Z", "digest": "sha1:PTBRGXAVUSPBLTDQTEMENMMVNK5W2PJN", "length": 21115, "nlines": 105, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "माध्यमांसमोरील भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nमाध्यमांसमोरील भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जानेवारी ०३, २०१९\nभाजप शिवसेनेचे माध्यमांसमोरचे भांडण म्हणजे जनतेच्या\nडोळ्यात निव्वळ धूळफेक - माजी खासदार समीर भुजबळ\nनाशिक,दि.३ जानेवारी:- निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने माध्यमासमोर खोटी भांडणे करून देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहे. आज त्यांनी नाशिक तालुक्याचा दौरा केला. यावेळी गिरणारे गण - मातोरी, देवरगाव गण -धोंडेगाव, गौवर्धन गण, विल्होळी गण,पिंप्री सय्यद गण,एकलहरे गण, पळसे गण व लहवित गणाचा आढावा घेण्यात आला.\nजिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,नाशिक पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर आदी उपस्थित होते.\nयावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, प्रत्येक गावातील नागरिकांशी कनेक्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एनसीपी कनेक्ट हे अॅप तयार केले असून या माध्यमातून प्रत्येक नागरीक पक्षाशी जोडला जाणार असून त्यात्या भागातील नागरिकांच्या समस्या समजणार आहे. कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी जोडण्यासाठी एनसीपी कनेक्ट हे अॅप महत्वाचा दुवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी देखील या माध्यमातून कमी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.\nते म्हणाले की,शिवसेना भाजप सरकारने देशातील जनतेचे स्वप्नभंग केले आहे. शेतकरी, युवक,महिला यांचे प्रश्न युती सरकारला सोडवता आले नाही. सद्याच्या सरकारकडून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतमालाचे भाव पडले असतांना सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची परिस्थिती आहे. देशातील दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले असतांना आद्यपपर्यंत १५ लाख लोकांना देखील रोजगार देऊ शकले नाही. केवळ घोषणाबाजी करणारे सरकार कडून प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे झाली मात्र युती सरकारच्या काळात विकास खुंटला आहे.जिल्हा आणि तालुका प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला सरकार बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले आहे.\nते म्हणाले की, गाव प्रामुखाने गावातील सर्वांना सोबत घेऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा. केंद्र प्रमुखाने केंद्रातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. बूथ प्रमुखाने कार्यकर्ते जोडण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. हे अॅप गाव पातळीवर पक्ष संघटना बांधणीसाठी करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. पदाचा बडेजाव बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामाला झोकून द्यावे असे सांगून त्यांनी गटप्रमुख, गणप्रमुख,केंद्र प्रमुख, गाव प्रमुख आणि बूथ प्रमुखांशी संवाद साधला.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दि.१६ व१७ जानेवारीला जिल्ह्यात येणाऱ्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nयावेळी कोंडाजीमामा आव्हाड म्हणाले की, भाजप सरकारमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. केवळ आश्वासने देणारे सरकार असून जनतेची फसवणूक केली जात आहे. ���रकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला देशातील आणि राज्यातील सरकार बदलावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा ���ंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्��� व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_944.html", "date_download": "2020-09-27T23:59:36Z", "digest": "sha1:SATVH7B5HW2KP7ZNKW6OEQ2EOYOCWIMO", "length": 15584, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या फिरत्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना परळीत राबविण्यास सुरुवात\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १४ नागरिकांना फळे व भाजीपाला सुरळीत पुरवठा करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून याची सुरुवात परळी येथे फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या परवानाधारक वाहनाचे उद्घाटन तहसीलदार बिपीन पाटिल, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,न.प.मुख्यधिकारी अरविंद मुंडे,तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवने , आत्मा प्रमुख कविता फड, यांच्या हस्ते करण्यात आले.\nशेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला याचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता कृषी विभागाकडे नोंदणी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ, शेतकरी गट यांना रात घरोघरी फिरून फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना देण्यात आला आहे. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघ यांना दिलेल्या परवाना नुसार सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नेमून दिलेल्या विभागात फिरून भाजीपाला विक्री करण्यात येणार आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ��ोणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विक���सासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/marijuana/", "date_download": "2020-09-27T22:54:39Z", "digest": "sha1:O6KXW7X3AAHUTGWTKYIZAUEAQ67GUHDV", "length": 16529, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "marijuana Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nउंदराच्या तोंडाला लागली नशा करण्याची लथ, शेतातील गांजाचे पानं जास्त खाल्ल्यामुळं झाला बेशुध्द\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - गांजाबद्दल तुम्हाला माहिती असेलच की, बरेच लोक नशा करण्यासाठी त्याचा वापर करतात. गांजाचा नशा केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही आवडतो. एका उंदरास त्याची चटक लागली आणि ते जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तो तेथेच बेशुद्ध…\nदिल्ली विधानसभा : ‘दारू’ नव्हे तर ‘गांजा’नं मतदारांना ‘आमिष’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगारी प्रतिमा असलेल्या उमेदवारांच्या वाढत्या गर्दीमुळे निवडणुकीत मतदारांना भुरळ घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर सामग्रीचा, खासकरून नशेचा जोर मागील विक्रम मोडीत काढत आहे. दिल्ली…\nदेशात गांजा ओढण्यात दिल्‍ली नंबर 1 वर तर मुंबई दुसर्‍या क्रमांकावर, वर्ल्डमध्ये ‘हा’ देश…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - गांजा ओढण्याच्या बाबतीत राजधानी दिल्ली देशात पहिल्या क्रमांकावर आहे तर आर्थिक राजधानी मुंबई दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगभरातील रँकिंगवर एक नजर टाकल्यास या रँकिंगमध्ये दिल्ली तिसर्‍या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर…\nपुणे जिल्ह्यातील जवळार्जुन येथे उसाच्या शेतात गांजाचं उत्पादन, प्रचंड खळबळ\nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे महेश शामराव पवार यांच्या उसाच्या शेतात लावलेली सुमारे साडेतीन लाख रुपयांची गांजाची झाडे जेजुरी पोलिसांनी जप्त केली असून याबाबत शेतकऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे…\nपुण्यातील हडपसरमध्ये गांजा बाळगणारे दोघे पोलिसांच्या ‘जाळ्यात’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर येथे मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख रुपयांचा ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. गांजा बाळगणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.संदिप भागवत…\n25 किलो गांजासह लक्झरी बस जप्त, एकाला अटक\nधुळे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई आग्रा महामार्गाहून इंदौरहुन खाजगी प्रवासी बस मधुन 25 किलो गांजा वाहतुक करताना आरोपीसह खाजगी बस सोनगीर पोलीसांनी ताब्यात घेतली.सविस्तर माहिती की काल रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 वर सोनगीर पोलीसांनी…\nआष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक\nआष्टी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी रोडवरील हातोळण फाटा येथे एका गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यास अटक करण्यात आली. ही कारवाई अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचून केली. या कारवाईत ३० किलो…\nगांजा तस्कर पुणे पोलिसांकडून जेरबंद\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ६० हजार रुपये किंमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई येरवडा येथील…\n पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील महिलेच्या ताब्यातून तब्बल 118 किलो गांजा जप्‍त, दोघे फरार\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड मार्गावर असणाऱ्या कुरकुंभ ता. दौंड येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा जवानांनी एका कारमध्ये बेकादेशीरपणे वाहतूक करण्यात येत असलेला ११८ किलो गांजा पकडत गांजा वाहतूक करणाऱ्या टोळीचा…\nपुणे अंमली पदार्थांचे केंद्र ; कस्टमकडून ३१ लाखांचा गांजा जप्त\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मागील दोन दिवसांपासून शहरात अंमली पदार्थांचे मोठे साठे पकडले जात आहे. त्यामुळे पुणे अंमली पदार्थांचे केंद्रच बनतेय की काय अशी अवस्था झाली आहे. ९१ लाखांचे कोकेन पुणे पोलिसांनी जप्त केल्यानंतर कस्टमच्या नार्कोटीक्स…\nकरण जोहरच्या पार्टीवर NCB ची नजर, व्हिडीओ मध्ये…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nनियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5…\nPune : कॉलेज खरेदी करण्यासाठी 10 कोटीचं कर्ज मिळवून…\nमहेंद्र सिंह धोनीनं यष्टीरक्षक म्हणून नोंदवलेले सर्वात मोठं…\nBSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या��\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’ लसीची मानवी…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार…\nIPL 2020 : सुनील गावस्करांच्या समर्थनार्थ पुढं आला इरफान पठाण, काही न…\nआता विजेचं स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं, येताहेत नवीन नियम, जाणून घ्या\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या\n‘लॉकेट’ सारखं परिधान केलं जायचं सोन्याचं नाणं, बँक कॅशिअरच्या खजान्यात दुर्मिळ ‘करन्सी’\nकेंद्र सरकारने कॅगचा आरोप फेटाळला, ‘जीएसटी’ निधी इतरत्र वळविला नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T23:55:04Z", "digest": "sha1:VW3V5H4QOYQCFNDOU2HEMJFZJGZDFVUO", "length": 14127, "nlines": 143, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पुणे विभागाला पाणीटंचाईची झळ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशा��रून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nपुणे विभागाला पाणीटंचाईची झळ\nin ठळक बातम्या, पुणे\nदुष्काळाची तीव्रता वाढली : पंधरा दिवसात टँकरची संख्या 100 ने वाढली\nपुणे : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे पाणीटंचाईची झळ आणखीन वाढली आहे. मागील पंधरा दिवसांत टँकरची संख्या तब्बल 100 ने वाढल्यामुळे विभागातील पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या 406 वर जावून पोहचली आहे. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात ही झळ आणखीन वाढणार असल्यामुळे विभागात टंचाईशी सामना करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.\nविभागातील या चार जिल्ह्यांच्या 28 तालुक्यांमधील 376 गावे 2 हजार 600 वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 406 टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर पंधरा दिवसांपूर्वी टँकरची संख्या 306 एवढी होती. सद्यस्थितीत टंचाईग्रस्त भागातील सुमारे 8 लाख 15 हजार 817 लोकसंख्या आणि 44 हजार 998 जनावरांची तहान भागविण्यासाठी टँकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.\nजिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, पाण्याबरोबरच चाराटंचाईचा प्रश्नही उद्भवू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 46 गावे 503 वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून, बारामती येथे 22 तर शिरूर येथे 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 315 लोकसंख्येला तब्बल 80 टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील पंधरा दिवसात 6 टँकर वाढले आहेत. बारामती, शिरूरसह दौंड आणि पुरंदर तालुक्यात प्रत्येकी 9, आंबेगाव 12, हेड 4, जुन्नर 3, हवेली आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 2 टँकर सुरू आहेत.\nसांगलीत 68 टँकरने पाणीपुरवठा\nसांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र असून, 1 लाख 63 हजार लोकसंख्येचे तहान भागवण्यासाठी तब्बल 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सांगलीच्या पाच तालुक्यांतील 113 गावे 769 वाड्यांमधील सुमारे 2 लाख 43 हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 108 टँकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यांत पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, आटपाडीमध्ये 21, कवठेमहांकाळ आणि खानापूर येथे प्रत्येकी 8 आणि तासगांवमध्ये 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.\nउन्हाचा चटका वाढताच सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मागील पंधरा दिवसांत सोलापूरमध्ये 64 वर असलेली टँकरची संख्या 117 वर गेली आहे. त्यावरून टंचाईची अभिषणता लक्षात येईल. सद्यस्थितीत 115 गावे, 862 वाड्यांमधील 2 लाख 45 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.\nसातार्‍यात टँकरची संख्या 100 वर\nसातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील 102 गावे 466 वाड्यांमध्ये तब्बल 101 टँकर सुरू आहेत. विभागात माण तालुक्यात पाणीटंचाई सर्वांत भिषण परिस्थिती असून, तब्बल 64 टँकरने 55 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 359 हून अधिक लोकसंख्या आणि 25 हजारांहून अधिक जनावरांची तहान भागविण्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव तालुक्यात 14 तर कोरेगांव येथे 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.\nथकीत एफआरपी जमा होण्यास सुरुवात\nमावळमध्ये सेनेची हॅट्रीक होईल-प्रा.नितीन बानगुडे\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घ���ई नाही’\nमावळमध्ये सेनेची हॅट्रीक होईल-प्रा.नितीन बानगुडे\nमेहुणीवर बलात्कार करुन खून ; जळगावच्या आरोपीला दुहेरी जन्मठेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-11-current-affairs-of-11-december-2015-for-mpsc-examsdecember-2015-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T23:56:53Z", "digest": "sha1:MFXMBTJY4CP2CX2TY3PPOSOWFPPNERXU", "length": 22734, "nlines": 242, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 11 December 2015 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (11 डिसेंबर 2015)\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित :\nनाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत अमरावती, नाशिक, ठाणे, नागपूर असे चार अप्पर आयुक्त आणि एकूण 24 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असे कार्यक्षेत्र विभागले आहे. त्यापैकी धारणी, नाशिक, कळवण, तळोदा, जव्हार, डहाणू, किनवट, पांढरकवडा, गडचिरोली, अहेरी व भामरागड हे 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले.\nआदिवासी विद्यार्थी स्पर्धेत टिकावे म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी निवासी आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 ते 60 हजार रुपये खर्च करते.\nसन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक प्रकल्पामधून किमान हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी आश्रमशाळेत पाठविण्याचा निर्णय झाला होता. 25 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते.\nतसेच हे उद्दिष्टही केवळ पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच पूर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चून हा प्रयोग करण्याऐवजी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही.\nचालू घडामोडी (10 डिसेंबर 2015)\nगुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांचा राजीनामा :\nतालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी उचललेल्या पावलांमुळे नाराज असलेले गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांनी राजीनामा दिला. तालिबानशी शांततेच्या चर्चा केल्या जाऊ नयेत, असे नबील यांचे ठाम मत आहे.\nयाच आठवड्यामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी कंदाहार विमानतळावर केलेल्या भीषण हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला आणि त्यानंतरची चकमक तब्बल 27 तास सुरू होती. अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काही दिवसा��पूर्वी एका बैठकीनिमित्त पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांतील शांततेची दीर्घकाळ प्रलंबित असलेली चर्चा सुरू करणे, हादेखील त्यांच्या भेटीचा एक उद्देश होता.\nपाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या चर्चेची पहिली फेरी जुलैमध्ये झाली होती. अफगाणिस्तानमधील सध्याच्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार असल्याची स्थानिक प्रशासनातील काही घटकांची भावना आहे.\nपाकिस्तान आणि तालिबानशी चर्चेचा विरोध करत नबील यांनी दिलेला राजीनामा हा याच अस्वस्थतेतून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.\n“इसिस”ने तयार केले मॅंडारिन भाषेमध्ये गाणे :\nजिहादमध्ये सहभाग घेण्यासाठी चिनी युवकांना प्रेरित करण्यासाठी “इसिस”ने मॅंडारिन भाषेमध्ये एक गाणे तयार केले असून हे गाणे पाकिस्तानमध्ये तयार केले गेले आहे.\nदोन आठवड्यांपूर्वीच “इसिस‘ने चीनच्या नागरिकाची हत्या केली होती. आता त्या देशातील मुस्लिमांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी त्यांच्याच भाषेत हे गाणे तयार केले आहे.\n“इसिस”ने जागतिक स्तरावर सुरू केलेल्या जिहादमध्ये चीनमधील मुस्लिमांनी सहभाग घ्यावा, असा आग्रह या गाण्यामध्ये केला आहे.\nतसेच “इसिस”ने तयार केलेल्या “सैतानाचे राज्य” असलेल्या साठ देशांच्या यादीत चीन आहे.\nअभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका :\nदारूच्या नशेत सुसाट गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडल्याच्या आरोपातून अखेर 13 वर्षांनंतर अभिनेता सलमान खान याची मुंबई उच्च न्यायालयाने पुरेशा पुराव्यांअभावी सर्व आरोपांमधून निर्दोष सुटका केली.\nसलमानविरोधातील आरोप निर्विवादपणे सिद्ध करण्यात अभियोग पक्ष सपशेल अपयशी ठरला, अशी टीका न्यायालयाने केली आहे.\nसात महिन्यांपूर्वी सलमानला सत्र न्यायालयाने याच आरोपांखाली पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.या शिक्षेविरोधात त्याने केलेल्या अपील याचिकेवर न्या. ए. आर. जोशी यांनी निकालपत्र दिले.\nफेसबुकवर पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय :\nलवकर ‘बाय बाय’ करण्यात येणाऱ्या 2015 या वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय ठरलेले विषय जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याचे समोर आले आहे.\nजानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमात���न चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात ‘नरेंद्र मोदी’ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.\nजगातील ‘टॉप 10’ राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे.\nमोदींनंतर भारतामध्ये ई-कॉमर्स बूम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, बाहुबली, नेपाळचा भूकंप आदी विषय सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत.\nगंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत प्लस्टिक बंदी :\nगंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लस्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. 1 फेब्रुवारी 2016 पासून या निर्देशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.\nगंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योगही बंद करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तसेच गंगा नदीची उपनदी असलेल्या रामगंगा नदीतील पाण्याचे नमुने लवादाने तपासणीसाठी मागविले आहेत.\nतसेच नोव्हेंबरमध्ये लवादाने उत्तराखंडमधील गंगा नदीच्या परिसरात 200 मीटर अंतरावर बांधकामावर बंदी आणली आहे.\nपीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार :\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) वतीने चालू आर्थिक वर्ष 2015-16 साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.\nईपीएफओसाठी जानेवारीमध्ये बैठक होणार आहे. त्यात 2015-16 वर्षासाठीचे व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे.\nतसेच ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून पीएफवर 8.75 टक्के व्याजदर मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nअ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात मान्यता :\nअ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.\nअ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले.\nअ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.\nअ‍ॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे 2500 हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी.\nमॅगी नूडलच्या आणखी 16 नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश :\nराष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅगी नूडलच्या आणखी 16 नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.\nअनुचित व्यापारावरून नेस्ले इंडियाविरुद्ध सरकारने दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आयोगाने हा आदेश दिला आहे.\nकायदेशीर निर्णय होत नाही, तोवर उत्पादनाच्या सुरक्षेबाबत संशय कायम राहील, असेही आयोगाने म्हटले आहे.\nचालू घडामोडी (12 डिसेंबर 2015)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/paschim-maharashtra-news-marathi/decision-to-keep-nagar-zilla-parishad-headquarters-closed-for-8-days-18891/", "date_download": "2020-09-27T22:55:38Z", "digest": "sha1:D5YQSMTZB3YLTXOKNOUKTDAK3EX4JQUY", "length": 12573, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Decision to keep Nagar Zilla Parishad headquarters closed for 8 days | नगर जिल्हा परिषद मुख्यालय ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोनानगर जिल्हा परिषद मुख्यालय ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय\nअहमदनगर: अहमदनगर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकार्याचा व एका कर्मचार्याचा कोरोना मुळे मृत्यु झाला. तसेच जिल्ह्यात गेल��� काही दिवस कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मागील आठवड्यात काही दिवस व आता पुढील संपूर्ण आठवडा जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोरोना संक्रमण वेगाने वाढत असल्याने घेतला निर्णय\nअहमदनगर: अहमदनगर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकार्याचा व एका कर्मचार्याचा कोरोना मुळे मृत्यु झाला. तसेच जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मागील आठवड्यात काही दिवस व आता पुढील संपूर्ण आठवडा जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकार्याच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषदे त श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nआरोग्य खात्यातील आपले सहकारी बंधू- भगिनी क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्षात या कोरोनशी लढा देत आहेत त्यांनी सुध्दा आवश्यक ती सर्व काळजी घेण महत्वाच आहे.आपण स्वत: सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा,असे आवाहन जिल्हा परिपषदेतील सुभाष कराळे यांनी केले आहे.\nश्रध्दांजली वाहण्यासाठी शब्द न सुचावे अशीच काहीशी परिस्थिती आपली सर्वांची झाली आहे. आपल्यातला एक उमदा सहकारी आपण गमावून बसलो आहोत. या आठवडाभरात एक वरिष्ठ अधिकारी आणि सोमवारी आपला सहकारी. सर्व काही एक क्षणात नि:शब्द…..या सर्व परिस्थितीत अधिकारी, पदाधिकारी आणि आपण सर्व कर्मचारी काहिसे धास्तावलो आहोत हे मात्र खरं आणि त्यामुळेच मागील आठवड्यात एखादा दिवस सोडता पूर्ण आठवडा आणि हा संपूर्ण आठवडा जि. प. चे मुख्यालय बंद बाबतचा निर्णय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने घेतला आहे. ही वेळ अशी आहे की आपण आणि आपले कुटूंब आपला परिवार सर्व जण महत्वाचे घटक आहोत. यापेक्षा सर्वोच्च काहीच नाही.आपण सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित.त्यामुळे आपण सर्वानी आपली आणि सुरक्षित अंतर ठेवून आपणा सर्वाची एकमेकांची काळजी घेण हेच महत्वाच आहे. ज्याप्रमाणे एखाद्या अवघड गोलंदाजा ची गोलंदाजी खेळून काढण महत्वाच आहे तसेच या अवघड काळात आपण खचू न न जाता काळजी घेण महत्वाच आहे.\nकोल्हापूरशाहू महाराज यांच्याकडून आयसोलेशनला ५ लाखांचा जनरेटर\nढगफुटीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान नारा���णगाव, येडगाव व धनगरवाडी परिसरात निसर्ग कोपला; ढगफुटी सदृश\nबळीराजांच्या चिंतेत भरदिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा कहर\nपुणेलक्षणे असणार्‍यांची माहिती द्या ; प्रशासनाचे खाजगी दवाखान्यांना आदेश\nपुणेप्रश्नांवर चर्चा करा ; सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांची मागणी\nपुणे'त्या' पुस्तकाला अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे\nमराठा आरक्षण स्थगितीला १२ दिवस राज्य सरकारचं बारावं घालायला आलेल्या सकल मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nमराठा आरक्षण प्रकरण चिघळलेमराठा आरक्षण स्थगितीवरुन मराठा समाज आक्रमक, सोलापूर जिल्हा बंदची हाक\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/oil/news/", "date_download": "2020-09-27T23:01:41Z", "digest": "sha1:455LNSCWBYARFT245MFAXI6MUGV6NXES", "length": 17002, "nlines": 207, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Oil- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळ���्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिस��\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n‘Indian Oil’सुरू करणार 1लाख कोटींची कामं, कोरोना संकट काळात वाढणार बंपर नोकऱ्या\nकंपनीने गेल्या काही दिवसांमध्ये 336 योजनांवर कामही सुरू केलं आहे. केंद्र सरकारनेही अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही लाख कोटींची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला\nभारताच्या मोठ्या तेलविहिरीला आग; शेकडो मैलांवरून दिसतायत भयंकर ज्वाळा आणि धूर\nपाण्यापेक्षाही स्वस्त झाल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारतात दर कमी होणार का\nमातीमोल झाल्या तेलाच्या किंमती, आता रद्दीच्या भावात मिळणार पेट्रोल आणि डिझेल\nशेअर मार्केटला जोरदार फटका, सेन्सेक्स 2000 आणि निफ्टी 550 अंकानी गडगडला\nLPG Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या किंमती 53 रुपयांनी झाल्या कमी, हे आहेत मुंबई\nआता तुम्हाला मिळू शकते सरकारी नोकरी… ‘या’ 5 जागांसाठी आजच भरा अर्ज\n IOC नं केलं सावध, 'ही' चूक केलीत तर होईल लाखोंचं नुकसान\n अमेरिकेचं ड्रोन पाडलं, इराणचा दावा\nआता हाॅटेलचं जेवण होईल आरोग्यपूर्ण, 1 मार्चपासून लागू होणार नवे नियम\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nपेट्रोलचा भडका : किंमती कमी करणं म्हणजे 'आजचं मरण उद्यावर'\nदेशातल्या या राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय अ���ुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-monsoon-poem-aishwarya-patekar-marathi-poem-3174", "date_download": "2020-09-27T22:42:04Z", "digest": "sha1:RJMUXND3MYCVYW3ZVEG2EHXJUSUWZITF", "length": 5967, "nlines": 133, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Aishwarya Patekar Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nपाऊस थेट घरातच पडायचा\nघरातली भांडीकुंडी जायची संपून\nमाझी मोठी बहीण अन मी त्याला फेकायचो घराबाहेर\nतरी त्याचा घरातला मुक्काम हलायचा नाही\nतो भरून असायचाच बासनात\nजरावेळानं तो शाळेच्या दप्तरावर यायचा\nदप्तर ठेवायचं कुठं त्याच्यापासून\nकारण त्यानं कुठलीच जागा\nतो माझ्या कवितेच्या वहीवरही यायचा\nमी खोसायचो वही इजारीत\nतो तर माझ्या अंगभरही असायचाच\nबहिणीनं रानावनातून वेचून आणलेल्या\nतो तर त्यांच्यावरही यायचा आडेलवाणी\nआई कावून जायची चूल फुंकून फुंकून\nकारण तो चुलीतही यायचा\nआम्हास उपाशी ठेवून पाऊस जायचा निघून\nतरीही डोळ्यात पाणी म्हणून\nडोळ्यातला पाऊस पुसून बहीण वाचत बसायची\nपाऊस निथरत राहायचा वहीवरून खाली\nरात्रभर कविताही कूस बदलत राहायची..पावसानं भिजलेली जागा टाळत..\nकविता ऊस पाऊस वन forest\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/villageprogress/health/", "date_download": "2020-09-27T22:36:18Z", "digest": "sha1:BLLS2EMOE424C6LISWRPRAZVM6QNXFZH", "length": 10613, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "आरोग्य Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nजाणून घ्या… काय आहेत कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म\nकोरोना उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा\nउपचाराशिवाय रूग्णांना परत पाठवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे रुग्णालयांना आदेश\n… यामुळे आरोग्यमंत्र्यांनी केले ‘या’ जिल्ह्याचे कौतुक\nराज्यातील कोरोना चाचण्यांचा टप्पा एक लाखांवर – राजेश टोपे\n18 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याचा अद्याप निर्णय नाही : राजेश...\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचे आरोग्य विभागाने केले मानसिक समुपदेशन\nकोविड-१९ च्या सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क\nकोरोना रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये\nकोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची – जयंत पाटील\nकोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना, जिल्ह्याचा आढावा\nकोरोना रोखणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक\nभिगवण आणि बारामती येथील डॉक्टरांनी सेवा न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू\nकोरोनाला रोखण्यासाठी २७ खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग\nदिवसरात्र काम करणाऱ्या पोलीसांची आरोग्य तपासणी\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्���णालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2020-09-27T22:06:22Z", "digest": "sha1:BPVN6N5LTWSSSPYYZ4PXVFWTGBNTMGNK", "length": 8573, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युवराज सिंगचं Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nThrowback : ‘या’ कारणामुळं दीपिका पादुकोण आणि युवराज सिंगचं झालं होतं…\nपोलिसनामा ऑनलाइन –एके काळी बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि भारताचा क्रिकेटर युवराज सिंग याचं नातं खूप चर्चेत राहिलं आहे. परंतु यानंतर मात्र दोघंही वेगळे झाले आणि आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. आज दोघं पुढे निघून गेले आहेत.…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\n‘डॉक्टरांच्या मते, ही आत्महत्या नसून 200 % हत्या…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nसोनं 2000 रूपये स्वस्त झालं, चांदीमध्ये 9000 रूपयांची घसरण,…\nबँक मॅनेजरचं नशीबचं फळफळलं, काचेचा तुकडा म्हणून ज्याला उचललं…\nपाकिस्तानः इम्रान खान सरकारमध्ये सामान्य जनता असुरक्षित\nजाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसे��ोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nवैवाहिक जीवन कसे बनवावे आनंदी उपयोगी पडतील ‘हे’ 5…\nDrugs Case : पावना फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीबाबत काय म्हणाली…\nदेवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटले, तासभर बोलल्यानंतर…\nCoronavirus : ‘कोरोना’विरूध्दची लस सर्वसामान्यांना…\n ‘कोरोना’च्या भीतीने करू नका काढ्याचे अति सेवन, होतात हे 5 दुष्परिणाम, जाणून घ्या\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ : उमा भारती\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T23:22:07Z", "digest": "sha1:4QNHKZUXGC76AMZLRZFVHLGIQ6VIBWDS", "length": 8647, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूआयएन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nशस्त्र परवानाधारकांनी यूआयएन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईननॅशलन डाटाबेस ऑफ आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीद्वारे शस्त्र परवानाधारकांची माहिती गोळा केली जाते. प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडेंटीफि…\nमाजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\n‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर…\nदेवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एका हॉटेलमध्ये भेटले, तासभर…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \nबारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर…\nVideo : एका ‘डॉगी’नं घडवलं मानवतेचं दर्शन,…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\n‘कोरोना’नंतर 6 महिन्यांनी सुरु होणार ‘लेडीज स्पेशल…\nभिजवलेले शेंगदाणे खाल्याने टाळू शकता ’या’ 4 समस्या, जाणून घ्या खास…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार…\nचीनच्या कूटनीतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धक्का\nनेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा , संभाजीराजे भोसले यांचा इशारा\nअधिक मास : विठ्ठल-रुक्मिणीला रंगीबेरंगी फुलांची आरास\nGold-Silver Update : मार्चनंतर सर्वात स्वस्त झालं ‘सोनं-चांदी’, डॉलरमुळं वाढली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T23:58:10Z", "digest": "sha1:6LHXLHBEUE5MJ6ZOTL43NUVXPW3P7X7M", "length": 8601, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यूपीसएसी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nSuccess Story : शेतकर्‍याच्या मुलानं ज्योतिषाचं ‘भाविष्य’ ठरवलं खोटं, पहिल्याच प्रयत्नात…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - यूपीसएसी ही परिक्षा अत्यंत अवघड परिक्षा म���नली जाते. दरवर्षी लाखो लोक या परिक्षेला बसतात परंतु अत्यंत कमी लोक ही परिक्षा पास होऊ शकतात. अशाच एका परिक्षार्थीने 2018 मध्ये कष्ट घेत अभ्यास केला आणि यूपीएससीच्या…\nकंगना राणावतच्या विरूद्ध केस, शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा…\nअभिनेत्री नमगानं NCB वर निर्माण केले प्रश्नचिन्ह, ड्रग्सबाबत…\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nWhatsApp मध्ये लवकरच येताहेत हे कमालीचे 3 नवीन फीचर्स, जाणून…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nसंजू सॅमसनबाबत शेन वॉर्ननं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला –…\n’या’ 4 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर, जाणून घ्या 9…\nकोविड -19 लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत का \nPune : कोंढव्यात पुर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nजास्त उपवासाने वाढते युरिक अ‍ॅसिड, ‘या’ 9 उपायांनी ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या महत्वाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10298", "date_download": "2020-09-27T22:17:54Z", "digest": "sha1:IPRTNWIFA7ML6I7BKOLSK3GXOY2KBVEL", "length": 11191, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची धानोरा पंचायत समितीला आकस्मिक भेट\nसोनिया, राहुल , प्रियांका गांधींचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध\nअजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा घेतला निर्णय\nतीन महिन्याचे धान्य एकावेळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला मागे\nगावांची जातीवाचक नावे राज्य सरकार बदलण्याच्या तयारीत\nडेव्हिड वॉर्नरचं पाकविरुद्ध गुलाबी चेंडूवर त्रिशतक ; विराट कोहलीला मागे टाकले\nशस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला कोरोनाबाधित : डॉक्टरांसह ९३ जण क्वारंटाईन\nदेसाईगंज येथील हनुमान वार्डात शिरले वैनगंगा नदीचे पाणी\nवादळी वारा व विजांच्या कडकडासह गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस\nकोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यात आज २ जुलैपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पोहचला ७२ वर : उपचारानंतर ५८ जणांना दवाखान्यातून मिळाला डिस्चा�\nकोरोनामुळे राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती\n‘निर्माण’ चे ३ ऑगस्ट पासून नवव्या सत्राचे दुसरे शिबीर , ५५ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग\nआलापल्ली येथे जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तथा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू\nकोरोना बाधितांनी आपला संपर्क तपशील लपवू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nआदिवासी विद्यार्थीनीच्या जिद्दीला पोलिस शिपाई देणार उभारी\nआरमोरी उपजिल्हा रूग्णालयात प्रसुती झालेली महिला दोन दिवसानंतर निघाली कोरोना पाॅझिटीव्ह\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा \nआजपासून गॅस सिलेंडरच्या दरात भरघोस वाढ\nपहा १७ जुलै ला झालेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे रितुराज मावळणकर यांनी टिपलेले छायाचित्र\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात कुख्यात गुंड बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या\nचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात वाहनाने रुग्णाच्या ५ नातेवाईकांना चिरडले\nसचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवले\nडॉ. बंग दांपत्य ‘गार्डियन्स ऑफ ह्युमनिटी’ पुरस्काराने माऊंट अबू येथे सन्मानित\nअवैध दारू व्यवसायिकांकडूनच होत आहे दारूबंदी ��ायम ठेवण्याची मागणी\nकोरोना संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व चेहऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा\nमहाजनादेश यात्रे दरम्यान दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही, ओबीसींचे आरक्षण जैसे थे\nमुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५० - ५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल : उद्धव ठाकरे\nगडचिरोली जिल्हयात २२ वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन मुलाखतीद्वारे नियुक्त्या\nउद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा गडचिरोली शहरात ठिकठिकाणी जल्लोष\nमहाराष्ट्रातीलच कांदा बनला संपूर्ण देशाचा आधार ; इतर राज्यातील कांदा संपण्याच्या स्थितीत\nमूल येथील मुद्रांक विक्रीचा काळाबाजार थांबवा\nमुक्तिपथ माध्यम पुरस्कार : सर्वाधिक वार्तांकनाच्या पुरस्कारात यंदाही विदर्भ न्यूज एक्सप्रेस ची बाजी\nगडचिरोली जिल्ह्यात आज आढळले ७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण तर दोघांनी केली कोरोनावर मात\n१ जून पासून देशभरात 'एक देश, एक रेशन कार्ड' मोहीम राबवणार : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान\nपोर्ला येथे कचऱ्यामध्ये आढळले नवजात अर्भक\nबसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अ‍ॅसिडहल्ला : गोंदिया जिल्ह्यातील घटना\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना बाधितांवर मोफत उपचार : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशीद जमीन प्रकरणी आजपासून सुनावणी सुरू होणार\n२७ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू ; मंत्रिमंडळाने दिली मंजुरी\nमाजी केंद्रीय मंत्री अहीर यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात दोघे ठार\nरुग्णवाहिकेच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार\nमाविमकडून वस्तू व सेवा स्वरूपात भामरागड पूरग्रस्तांना मदत\nपुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए’मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाच हात : इमरान यांची कबुली\nआज राज्यात आढळले १२ हजार ८२२ रूग्ण तर ११ हजार ८१ रूग्णांची कोरोनावर मात, २७५ जणांचा मृत्यू\nवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी\nगडचिरोली जिल्ह्यात पुन्हा ७१ एसआरपीएफ जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह\nप्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून १८ ऑक्टोबरला चौकशी\nसिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे\nगडचिरोली जिल्ह्यात आज ९ जुलैपर्यंत १३९ जण��ंचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह : आज दोनजण झाले कोरोनमुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T00:36:47Z", "digest": "sha1:2PYIMARPBJUEEOJXWFMKZ4JX3CL5D7NK", "length": 11180, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नंदुरबारहुन अडीच हजार नागरिक उत्तर भारताकडे रवाना | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nनंदुरबारहुन अडीच हजार नागरिक उत्तर भारताकडे रवाना\nनंदुरबार:सलग दुसर्‍या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे 1 हजार 210 आणि पुर्णिया येथे 1 हजार 290 नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.\nरेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि ���हादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था केली होती. दोन व्यक्तीत विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मास्क लावणे बंधनकारक केले होते. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले.\nदोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत 4 हजार 514 नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते. जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.\nयंत्रणांनी चांगला समन्वय साधला\nसर्व मुलांची आणि मजूरांची तपासणी केली आहे. प्रवाशांची माहिती आणि आवश्यक प्रमाणपत्रे बिहार प्रशासनाला पाठविण्यात आली आहेत. सर्व प्रवासी सुखरूप गावाकडे जात आहेत. यासाठी विविध यंत्रणांनी यासाठी चांगला समन्वय साधल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. बिहारचे स्थलांतरीत गावाकडे गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे मोठे काम आहे. यात समन्वयाचे काम महत्वाचे असल्याचे सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी सांगितले.\nकुलरच्या हवेत दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात\nपाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आ. महाजनांकडून आढावा\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nपाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आ. महाजनांकडून आढावा\nजळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/?vpage=2", "date_download": "2020-09-27T22:52:39Z", "digest": "sha1:LREFVPKK2C3YQQZYC4YER4LWBFCTS7IB", "length": 13723, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माणसा किती रे तुझा स्वार्थ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeसाहित्य/ललितकथामाणसा किती रे तुझा स्वार्थ\nमाणसा किती रे तुझा स्वार्थ\nMay 31, 2017 प्रा. हितेशकुमार पटले कथा\nएकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली.\nकलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.\nतेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nपिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.\nएकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले.\nबकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले.\nआपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले.\nएकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त��यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना… तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले…\n“उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते.”\nफडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले…,\n“तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले\nबकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली…\n“उपकार कधीही वाघा सारख्या पुरुषी व्यक्तिमत्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत.\nकारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात… स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात.\nमात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात”\nAbout प्रा. हितेशकुमार पटले\t15 Articles\nप्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/virat-kohli-getting-emotional-after-m-s-dhoni-has-announced-retirement-from-international-cricket-256461.html", "date_download": "2020-09-27T23:23:05Z", "digest": "sha1:7Z7CE3HVV5QV2KOIXHOCOYPGXGZMF6P7", "length": 23272, "nlines": 216, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Virat Kohli getting emotional | जगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला, धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट भावूक", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nजगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला, धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट भावूक\nजगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला, धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट भावूक\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला (Virat Kohli getting emotional).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला. “जगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला”, अशा शब्दात विराटने ट्विटरवर भावना व्यक्त केल्या आहेत (Virat Kohli getting emotional).\n“प्रत्येक क्रिकेटपटूला आपली कारकिर्द एक ना एक दिवस थांबवावीच लागते. प्रवास एका दिवशी संपणार असतो. मात्र, एखादा असा व्यक्ती ज्याला तुम्ही खूप जवळून ओळखता तो व्यक्ती जेव्हा अशी निवृत्तीची घोषणा करतो तेव्हा मनात प्रचंड भावना दाटून येतात. तू देशासाठी जे योगदान दिलंय ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहिल”, असं विराट कोहली म्हणाला आहे.\n“मला आपल्या दोघांमध्ये जे काही परस्पर आदर आणि प्रेम मिळालं ते नेहमीच माझ्या मनात राहिल. जगाने तुझे क्रिकेट विश्वातील विक्रम पाहिले आहे, मात्र मी एक माणूस पाहिला आहे. सुटून गेलेल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून आभारी. मी तुझ्यासमोर नतमस्तक आहे”, असं विराट कोहली म्हणाला.\nमहेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रि��ेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेल्या आणि सपोर्टबद्दल धन्यवाद…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे,” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.\nमहेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.\nहेही वाचा : MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\n39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.\nधोनीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी ‘फिनिशर’ म्हटलं जातं. त्याला सर्वोत्तम विकेट-कीपरदेखील मानलं जातं.\nधोनीची कसोटी सामन्यातील कारकीर्द\nमहेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केले आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.\nधोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे.\nहेही वाचा : Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा\nधोनी आपल्या कारकीर्दीत 98 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.\nधोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 16 शतक केले आहेत. यामध्ये 10 शतक हे एकदिवसीय सामन्यांमधील आहेत. तर 6 शतक हे मालिका सामन्यांमधील आहेत.\nदरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या निवृत���तीच्या घोषणेनंतर अनेक दिग्गजांनी धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.\nभारतीय क्रिकेटला जिंकण्याची सवय लावणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.कर्णधार म्हणून त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अनमोल आहे.त्याला भावी कारकीर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा.@msdhoni#Dhoni pic.twitter.com/Zv3xBW35ez\nबॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय क्रिकेट चा इतिहास आणि भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत\nशून्यातून विश्व निर्माण करण्याचा विश्वास देशवासियांना देणारा आणि कोट्यावधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विश्वचषकाचं स्वप्न पूर्ण करणारा महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. धोनीनं मैदानातून निवृत्ती घेतली, तरी चाहत्यांच्या ह्रदयातील स्थान अबाधित राहील\nDean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन…\nविराट तुमचा टाईम मॅनेजमेंट चांगला, तुम्ही थकत नाही का\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम\nपाक क्रिकेट बोर्डाने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघाबाहेर काढले…\nIND vs NZ : प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाकडून चाहत्यांना विजयाचं…\n'हा' भारतीय खेळाडू ठरला 'आयसीसी'चा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू\n आयसीसीच्या प्रस्तावाला विराटचा विरोध\nशोएब अख्तरचा पाकिस्तानी खेळाडूंना सल्ला, विराटकडून शिका\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समजाला आरक्षण द्यावं, ओबीसी…\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी…\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\n...तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धार��� शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpcb.gov.in/mr/node/3605", "date_download": "2020-09-27T22:44:25Z", "digest": "sha1:US5GHWGB7BUXGWLQCERW64RDM3PZC2DR", "length": 7460, "nlines": 126, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "म. प्र.नि.मं विरुद्ध मेसर्स श्री गामी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३१/१२/२०१९ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nम. प्र.नि.मं विरुद्ध मेसर्स श्री गामी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड.\nआर . सी .सी नंबर ७४६/२०१४\nम. प्र.नि.मं विरुद्ध मेसर्स श्री गामी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड.\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nमहाराष्ट्रातील नदी प्रदूषित पट्टे\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2019 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/15/news-1509201901/", "date_download": "2020-09-27T23:13:54Z", "digest": "sha1:BIZFBV7TBQC5YZYVHIDY2LEWIIUJMZQA", "length": 10692, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सत्ता असो अथवा नसो विकासकामे करणारच : सुजित झावरे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/सत्ता असो अथवा नसो विकासकामे करणारच : सुजित झावरे\nसत्ता असो अथवा नसो विकासकामे करणारच : सुजित झावरे\nपारनेर : सत्ता असो अथवा नसो जनसेवेची कास धरून विकासकामे करीत असतो. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.पारनेर शहरातील पारनेर ते लोणी हवेली रस्ता व मटण मार्केटचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.\nया कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत चेडे हे होते.यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे,नगराध्यक्षा वर्षा नगरे, उपाध्यक्ष चंद्रकांत चेडे, गंगाराम बेलकर, सोन्याबापु भापकर, सुनिल थोरात, शंकर नगरे, सरपंच बाळासाहेब रेपाळे,लहु भालेकर, उज्वला कोल्हे,नगरसेवक नंदकुमार देशमुख, विशाल शिंदे, विजेता सोबले,मालन शिंदे, सुरेखा भालेकर,सतिष पिंपरकर,विलास सोबले आदी उपस्थित होते.\nयावेळी झावरे म्हणाले की माजी आमदार.स्व.वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून पारनेर शहरात मोठी कामे केली असून, पारनेरकरांवर नेहमीच प्रेम असल्याचे सांगितले तसेच राजकारण समोर ठेऊन कुठलीच कामे केली नाही.\nआमचे कर्तव्य मानून विकास कामे करीत आहोत. आजकाल निवडणुकीचा व्याख्या बदलती आहे. सत्ता जास्त दिवस राहिल्यावर मी पणा वाढतो तोच प्रकार पारनेर तालुक्यात होत आहे.यावेळी चेडे म्हणाले की, शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने पाच कोटी रूपयांचे विकास आराखडा मंजुर असून केवळ राजकरणासाठी काही अपप्रवृत्ती यास विरोध करीत आहेत. तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे म्हणाले, नगरपंचायतच्यावतीने चांगले काम सुरू आहे. मात्र पारनेर शहरात काही नेते राजकारण करीत असल्याचे दिसत आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री ल���ंबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/19/inhuman-the-father-abused-his-two-daughters/", "date_download": "2020-09-27T23:21:21Z", "digest": "sha1:L3DZVJXZMYQVFV26GCT2E53EIDXXJLVZ", "length": 9240, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अमानवीय ! पोटच्या दोन मुलींवर बापानेच केला अत्याचार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n पोटच्या दोन मुलींवर बापानेच केला अत्याचार\n पोटच्या दोन मुलींवर बापानेच केला अत्याचार\nबीड बीड जिल्ह्यात अवमानवीय घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार केला. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.\nधक्कादायक बाब म्हणजे या नराधमाने तिसऱ्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. केज तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे.\nआठ वर्षापूर्वी नराधम बापाने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला. तसेच दुसऱ्या मुली सोबतही अशाच प्रकारे बलात्कार केला.\nतसेच काही दिवसानंतर आई गावाला गेल्यानंतर तिसऱ्या मुलीसोबतही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या नराधमाने अत्याचार केल्यानंतर त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली होती.\nयातील एका मुलीनी ही घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीच्या मावशीच्या मदतीने त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.\nयाप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी नराधम बापासह आई, भाऊ, चूलते, चुलतभाऊ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/26/come-on-radhakrishna-vikhe-patil-called-on-former-minister-pichad/", "date_download": "2020-09-27T22:54:21Z", "digest": "sha1:BU4VTEWRYRWZZGVIKJABGRQLFQDQPAMV", "length": 9263, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री पिचड यांची भेट - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री पिचड यांची भेट\nआ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री पिचड यांची भेट\nअहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राजूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांकडून सांगण्यात आले आहे.\nपरंतु ही सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर हेही उपस्थित होते.\nकाल दुपारी आ. विखे पाटील राजूर येथे गेले. तेथे त्यांनी पिचड पिता-पुत्र व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांचा विखे पाटील यांनी सत्कार केला.\nसुमारे तासभर त्यांची पिचड पिता पुत्र व गायकर यांचे सोबत बैठक झाली. त्यानंतर मात्र या बैठकीविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/16/yes-bus-service-will-start-soon/", "date_download": "2020-09-27T23:28:06Z", "digest": "sha1:44QQTQNZPP2MPC7VEMLWYKQDNUWZHWGE", "length": 9038, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "होय लवकरच बससेवा सुरू होणार आहे ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/होय लवकरच बससेवा सुरू होणार आहे \nहोय लवकरच बससेवा सुरू होणार आहे \nअहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- राज्यात आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू आता शिथिलता देण्यात येत असून लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होईल. पुढील आठवडय़ात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nकोरोनाच्या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी राज्यात प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबर आंतरजिल्हा बससेवा बंद करण्यात आली होती. पण आता मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यामध्ये बससेवा सुरु केली आहे.\nसध्या एसटीसेवा सुरु असली तरीदेखीस जिल्हांतर्गतच सेवा सुरु असून प्रवाशांची संख्याही मर्यादीत ठेवण्यात आली आहे. राज्य सरकार एसटीसेवा सुरू करण्यासाठी अनुकूल असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/20/the-passive-government-is-rubbing-salt-on-the-wounds-of-farmers/", "date_download": "2020-09-28T00:14:10Z", "digest": "sha1:ZLZI2362JUBA5GR63J3XPVQWACDJNWCP", "length": 11635, "nlines": 148, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे\nनिष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे\nअहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतकरी बांधवांच्या संवेदनाची कदर न करणाऱ्या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले.\nमहाविकास आघाडी सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजप महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनावेळी दिला.\nदूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवण्याच्या महादूध एल्गार आंदोलनाची सुरुवात कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील टपाल कार्यालयात करण्यात आली.\nजिल्ह्यातून सुमारे २० हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत. भाजपचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे,\nशहराध्यक्ष वैभव आढाव, महिला आघाडीच्या योगिता होन, शिल्पा रोहमारे, विजय आढाव, महावीर दगडे, दत्ता काले, दीपक गायकवाड, सतीश केकाण, भीमा संवत्सरकर, कोंडाजी दरगुडे, प्रभाकर शिंदे, सखाराम शिंदे,\nअशोक शरमाळे, अशोक पवार, कैलास सानप, शहाजादी पठाण, चंद्रभान शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या कोरोना परिस्थीतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.\nकांद्याचे भाव कोसळल्यामुळेही शेतकरी अडचणीत आहे. अशा विविध संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर दुःखाचे सावट आहे. परंतु राज्यातील निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.\nदुधाचे दर एवढे कमी नसतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधाला ५ रुपये प्रतिलिटर अनुदान खात्यावर जमा केले होते. त्या वेळच्या पेक्षाही दुधाला दर कमी असूनही हे सरकार काही करत नाही.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/descendants-of-chhatrapati-shivaji-maharaj-himself-have-entered-bjp/", "date_download": "2020-09-27T22:29:31Z", "digest": "sha1:KFULD7AE24QHHHINPYDRRNVJSHM7GM7K", "length": 7844, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'Descendants of Chhatrapati Shivaji Maharaj himself have entered BJP'", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता भाजपात दाखल झाले आहेत’\nटीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव भाजप वासियांचे स्वागत केले. तर भाजपात येणाऱ्या नेत्यांची स्तुती केली. तसेच साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष टिप्पणी केली. ते म्हणाले की, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपामध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भाजपामध्ये दाखल झाले आहेत.\nतसेच मधुकर पिचड यांच्या सारखे ज्येष्ठ नेते आज भाजपात आले आहेत. त्यामुळे आता आमच्या मागे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. अशा थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभावे यासाठी आम्ही आधी ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना पक्षात घेतले. त्यानंतर आपोआपचं ज्येष्ठ नेते देखील पक्षात आले, अशा मिश्कील शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत केले.\nपिंपरी चिंचवडप्रमाणे राज्यातील घराणेशाही संपवा : सुभाष देशमुख\nमतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला, शिवेंद्रराजेंचे स्पष्टीकरण\nबुडत्या जहाजातून पहिल्यांदा उंदरंचं बाहेर पडतात, राष्ट्रवादी उपाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/07/blog-post_29.html", "date_download": "2020-09-27T22:27:01Z", "digest": "sha1:VRGWNCSTBQO533BW6UHRF5SINFOXDQUW", "length": 18072, "nlines": 100, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "काँग्रेस नेत्रुत्वाशी शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून थेट संपर्क !! बूथ स्तरावर काँग्रेस बळकट करणार-शरद आहेर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!", "raw_content": "\nकाँग्रेस नेत्रुत्वाशी शक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून थेट संपर्क बूथ स्तरावर काँग्रेस बळकट करणार-शरद आहेर बूथ स्तरावर काँग्रेस बळकट करणार-शरद आहेर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै २९, २०१८\nशक्ती प्रोजेक्टच्या माध्यमातून कॉंग्रेस बूथ स्तरावर बळकट करणार .....\nनाशिक (२९)::-काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस नेतृत्वाशी थेट संपर्कासाठी मांडलेली शक्ती प्रोजेक्ट मधील नोंदणीचा शुभारंभ काट्या मारुती चौक जुना आडगाव नाका पंचवटी येथील विजय राऊत यांच्या कार्यालया जवळ रविवारी दि.(२९) रोजी सकाळी करण्यात आला असून कॉंग्रेस पक्षाच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्ती नोंदणी चौका चौकात राबविण्यात येणार असून कॉंग्रेस जोडो अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात आला असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची ताकद उभी करणार असल्याचे मत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी व्यक्त केले.\nकाँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आहे. जो प्रत्येक गाव,शहर, तालुक्यात, जिल्हात राहत असून सर्व कार्यकर्त्यांना शक्तीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम करायचे असून त्याचा आवाज व विचार ऐकायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करावी असे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले.\nशक्तीच्या माध्यमातून बूथ स्तरावर कार्यकर्ते मजबूत होणार असून महिला व युवकांनी देखील जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन नगरसेविका व महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा वत्सला खैरे यांनी व्यक्त केले.उद्योजक रमेश पवार,रामप्रसाद कातकाडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष शहर अध्यक्ष शरद आहेर,उपाध्यक्ष विजय राऊत ,महिला अध्यक्षा वत्सला खैरे,जिल्हा सरचिटणीस सुनील आव्हाड,रमेश पवार,ओबीसी सेलची प्रदेश सचिव रामप्रसाद कातकाडे,सरचिटणीस अनिल कोठुळे ,ज्येष्ठ नेते उत्तमराव बडदे,पंचवटी महिला ब्लॉक अध्यक्ष कल्पना पांडे,मध्य ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे,ज्युली डिसुजा,अरुण दोंदे,सुनील सूर्यवंशी,काशिनाथ बोडके ,युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण जाधव,आकाश घोलप,विश्वनाथ काळे,कैलास सैनी,राजेंद्र गुरव,चारुलता शिरोडे,वंदना पाटील,प्रमोद विसपुते ,संजय पुंड,प्रवीण जेजुरकर,ज��ेश पोकळे,दर्शन पाटील,संतोष सोमवंशी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी ब्लॉक चे अध्यक्ष उद्धव पवार यांनी केले होते.आभार शहर कॉंग्रेस सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी केले\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-it-youth-engineer-commits-suicide/", "date_download": "2020-09-27T23:52:57Z", "digest": "sha1:IK4FKHJBUKZRI3U3SH3PY4A3RE56NXZ6", "length": 5901, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nPune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या\nपुणे:आंध्र प्रदेशमधून तीन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजीनियर तरुणाने आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गप्रसाद अस या इंजीनियरच नाव आहे. तो मुळचा आंध्र प्रदेशातील क्रिष्णा जिल्ह्याचचा रहिवासी आहे.\n“आय टी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मी आर्थिकदृष्टया कमकुवत आहे. त्यामुके कुटुंबाची काळजी वाटते. माझ भविष्य अंधारमय वाटतय. माझ्या कुटुंबाची काळजी घ्या.सॉरी गुड बाय “असा उल्लेख त्याने सुसाईड नोट मध्ये केला आहे.\nविशेष म्हणजे तो तीन दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता व एका आय टी कंपनी मधे रुजू देखील झाला होता.तिसऱ्य���च दिवशी त्याने आत्महत्या केली आहे.त्याची सुसाईड नोट तो राहत असलेल्या खोलीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-is-the-victory-of-the-unity-of-the-maratha-community-mp-sambhaji-raje-chhatrapati/", "date_download": "2020-09-27T23:02:23Z", "digest": "sha1:VN5G3CDKGVF6L6NUITBMPN3FR5ON77BA", "length": 9779, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती\nकोल्हापूर : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. अनेक दिवस मदत न मिळाल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या फडणवीस सरकारच्या काळातील मान्य केलेल्या मागण्यांची आता लवकरच पूर्तता करण्यात येईल. त्यामुळे, मराठा आरक्षणात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ने��ृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.\nतर, या निर्णयाचे स्वागत मराठा मोर्चा समन्वयकांसह खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील केले आहे. अखेर मराठा समाजाची मागणी मान्य झाली असून हा समाजाच्या एकीचा विजय आहे, असे देखील फेसबुक व ट्विटर द्वारे पोस्टकरत आपली प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणतात, ‘अखेर मराठा समाजाची मागणी मान्य झाली मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले त्यांच्या घरातील सदस्यांकरिता सरकारने नोकरी दिली पाहिजे ही मागणी समाज अनेक महिन्यांपासून करत होता.’\nदिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त\nदरम्यान, ‘ती आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाली असे सांगण्यात येते. तसेच सरकारच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा आज मंत्री मंडळाच्या बैढकीत करण्यात आली.याबद्दल मराठा समाजाच्या वतीने समाजाचा घटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे आभार. हा मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे.’, अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.\nमराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये\nतसेच सरकारच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा आज मंत्री मंडळाच्या बैढकीत करण्यात आली.याबद्दल मराठा समाजाच्या वतीने समाजाचा घटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे आभार.\nहा मराठा समाजाच्या एकीचा विजय आहे.\nतसेच, बैठकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली कि, लवकरच या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल. दरम्यान, एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असल्याचे समजत आहे. या निर्णयाचं मराठा आरक्षणासाठीचे वकिल विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयाबद्दल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत असल्याचं विनोद पाटील म्हणाले.\nवाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन करणार; भाजपचा ईशारा\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ���िश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/mumbai/aditya-thackeray-gets-bmc-commissioners-nod-for-extending-mumbai-abhay-scheme-255227.html", "date_download": "2020-09-28T00:00:23Z", "digest": "sha1:JRABTT4ZAI5L2JQR4NEVRIIHPHBHMJQJ", "length": 15914, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा | Aditya Thackeray gets BMC Commissioner's nod for extending Mumbai Abhay Scheme", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nमाजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा\nमाजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा\nआदित्य ठाकरे यांनी इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधत अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.\nहेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभु यांनी केलेली मागणी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य करुन घेतली. थकीत पाणीबिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत डिसेंबर 2020 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. (Aditya Thackeray gets BMC Commissioner’s nod for extending Mumbai Abhay Scheme)\nमुंबईकरांचे थकीत पाणी बिल भरण्यासाठी असलेल्या अभय योजनेची मुदत 12 ऑगस्ट 2020 रोजी संपली. ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.\nआदित्य ठाकरे यांनी या मागणीची तत्परतेने दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क साधला. अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून घेतली.\nहेही वाचा : पद्म पुरस्कार समिती, आदित्य ठाकरे अध्यक्ष, धनंजय मुंडे, सुनील के���ार, सुभाष देसाईंसह 9 सदस्य\nथकीत पाणी बिल असलेल्या व्यक्तीकडून थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दराने अतिरिक्त रक्कम आकारली जाते. मात्र आता ही दोन टक्के दराने रक्कम आकारली जाणार नाही.\nलॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत तर काहींची पगारकपात झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.\nअभय योजनेची मुदत १२ ऑगस्ट २०२० रोजी संपणार होती. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २% अतिरिक्त शुल्क आकारले जाते, ते अभय योजनेअंतर्गत माफ केले जाते.\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय :…\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/release-3-storey-buildings-in-red-zone/", "date_download": "2020-09-27T23:55:24Z", "digest": "sha1:MDQLGTFIDZHKTJWHAXA3DRCRVYCLL5YK", "length": 8661, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "\"रेड झोन'मध्ये 3 मजली इमारतींना दिलासा?", "raw_content": "\n“रेड झोन’मध्ये 3 मजली इमारतींना दिलासा\nपालिकेकडून 8 दिवसांत पाठविणार नकाशा\nपुणे – संरक्षण विभागाच्या नवीन कलरकोड नकाशांनुसार, लोहगाव आणि एनडीएच्या लष्करी विमानतळाच्या “रेड झोन’मध्ये सर्व प्रकारच्या बांधकामांना संरक्षण विभागाची “एनओसी’ बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांसह लहान घरे आणि इमारतींनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे “रेड झोन’मध्ये किमान 12 मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना परवानगी द्यावी, यासाठी पालिकेकडून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी संरक्षण विभागाच्या “रेड झोन’मधील उंचीच्या त्रुटी सुधारित करून त्याचे सुधारित नकाशे महापालिकेकडून पुढील आठवड्यात संरक्षण विभागास सादर केले जाणार आहेत. त्यामुळे रेड झोनमधील लहान बांधकामांना दिलासा मिळण��याची शक्‍यता आहे.\nया नवीन कलरकोड नकाशांमुळे शहरातील सुमारे 80 टक्‍के भागांतील बांधकामांना संरक्षण विभागाचे समुद्र सपाटीपासूनच्या ठराविक उंचीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. हे नकाशे येण्यापूर्वी लष्कराचा “रेड झोन’ बॉम्ब यार्डपासून 900 मीटरपर्यंत मर्यादित होता. मात्र, नवीन नकाशांमुळे हा “रेड झोन’ आता जवळपास 4 किलोमीटरपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे एक मजली बांधकामासाठीही नागरिकांना संरक्षण विभागाकडे जावे लागत आहे.\nपरिणामी, या भागातील अनेक नागरिक तसेच लहान बांधकामांना त्याचा फटका बसला आहे. त्यावर संरक्षण विभाग आणि महापालिकेत मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत महापालिकेने “रेड झोन’मध्ये संरक्षण विभागाकडून दर्शविलेली समुद्र सपाटीपासूनही उंची आणि प्रत्यक्ष शहराच्या भौगोलिक स्थितीनुसारची उंची यात फरक आहे. त्यामुळे अनेक बांधकामे यात भरडली जात आहेत. त्यावेळी संरक्षण विभागाने पालिकेने सुधारित नकाशे द्यावेत ते संरक्षण विभाग सर्व्हे ऑफ इंडियाकडून तपासून त्याबाबत निर्णय घेईल, अशी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार, पालिकेकडून “रेड झोन’चा सुधारित नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा नकाशा अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात तो संरक्षण विभागास पाठविला जाणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.\nया भागाला बसतोय “रेड झोन’चा फटका\nलोहगाव, कळस, धानोरी, वारजे, शिवणे (संपूर्ण गाव) आणि येरवडा, धायरी, वडगाव खुर्द (अशंत:) तळजाईचा काही भाग, कोथरूड, बावधन खुर्द, वडगावशेरी, खराडी हा भाग “रेड झोन’मध्ये येतो तर गेल्या काही वर्षांत या भागात सर्वाधिक नागरिकरणही वाढलेले असून सध्या याच भागात नवीन बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. तर याच भागातील अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असून या प्रकल्पांनाही आता संरक्षण विभागाचे प्रमाणपत्र लागणार आहे.\nविशेष : कहीं ये “वो’ तो नहीं…\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\nअबाऊट टर्न : सायबर-शिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/katrina-kaif-pushups-without-touching-hands-to-floor-mhpl-458614.html", "date_download": "2020-09-27T23:28:41Z", "digest": "sha1:LRAKUGD2NR4QYLFLCAHA33PBFRR7BUR5", "length": 21101, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरेच्चा! हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं? पाहा व्हिडीओ katrina kaif pushups without touching hands to floor mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\n हात न टेकवता PUSH UPS; कतरिनाने हे केलं तरी कसं\nPUSH UPS म्हटलं की हातांचा वापर आलाच मात्र कतरिना कैफने (Katrina kaif) हात न टेकवता पुशअप्स मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होतो आहे.\nमुंबई, 14 जून : पुशअप्स (Push ups) म्हटलं की हात आणि पायांचा वापर आलाच. मात्र अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina kaif) जमिनीवर हात न टेकवता पुशअप्स मारल�� आहेत. कतरिनाच्या पुशअप्सचा व्हिडीओ सोशल मीडियावरही (social media) चांगलाच व्हायरल (viral) होतो आहे.\nसोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कतरिना कैफ फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना डेडिकेशनने वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती प्रकारे पुशअप्स करताना दिसते.\nसुरुवातीला कतरिना आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवून पुशअप्स मारते. त्यानंतर ती एका हातानेच पुशप्स करताना दिसते आणि शेवटी तर ती दोन्ही हात जमिनीवर न टेकवता पुशअप्स करताना दिसते. हे कसं काय शक्य आहे कतरिनाने हे नेमकं केलं तरी कसं कतरिनाने हे नेमकं केलं तरी कसं असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडला असेल ना\nहे वाचा - ‘मिस वर्ल्ड झालीस म्हणून तू अभिनेत्री होशील’ प्रियांकावर का ओरडला कोरिओग्राफर\nव्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. खरंतर व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही आवरणार नाही. कतरिना एका लांब प्लायवूडवर आहे, ज्याला मध्येच आधार देण्यात आलेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला एक व्यक्ती उभी आहे. ज्यामुळे सी-सॉप्रमाणे या प्लायवूडची हालचाल होते आहे आणि कतरिता हात न टेकवता पुशअप्स मारू शकते.\nहे वाचा - अनलॉक 1 मध्ये बॉयफ्रेंडसोबत बाइकवरून फिरताना दिसली श्रद्धा कपूर, Video Viral\nतसा कतरिनाचा हा व्हिडीओ मार्चमधील आहे. मात्र तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये कतरिना सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर ती असे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.\nसंकलन, संपादन - प्रिया लाड\nहे वाचा - कोरोना पॉझिटिव्ह असूनही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिना कुमारी परतली घरी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा प���ता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.songligroup.com/mr/", "date_download": "2020-09-27T22:35:39Z", "digest": "sha1:NKUEOC33BOTTZIU57MYRHNWA62CVSOS6", "length": 9776, "nlines": 232, "source_domain": "www.songligroup.com", "title": "टीसीएस-सॉन्गली ग्रुप", "raw_content": "\nचार्ज म्युच्युअल बॅटरी कोरडा\nसिलबंद म्युच्युअल GEL बॅटरी\nस्टार्टर अल्कली धातुतत्व बॅटरी\nपॉवर अल्कली धातुतत्व बॅटरी\nऊर्जा स्टोरेज अल्कली धातुतत्व बॅटरी\nपोर्टेबल वीज पुरवठा डिव्हाइस\nआम्ही सामान्य उत्पादने तांत्रिक सेवा याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या उत्पादन वैशिष्ट्ये मते क्षेत्रात व्यावसायिक तांत्रिक संघ तयार.\nSongLi बॅटरी 1995, प्रगत बॅटरी संशोधन, विकास, उत्पादन आणि विपणन मध्ये खास जे मध्ये केली होती.\nआमचे उत्पादन श्रेणी मोटारसायकल बैटरी, विद्युत वाहन बैटरी, अल्कली धातुतत्व बॅटरी, ऊर्जा बैटरी समावेश आहे.\nआता, SongLi एक प्रमुख उपक्रम आहे, हळूहळू मोठ्या घरगुती बॅटरी निर्माता एक मध्ये विकसित.\nस्टोरेज लीड acidसिड बॅटरी 2 व्ही एसएल 2-500\nस्टोरेज लीड acidसिड बॅटरी 2 व्ही एसएल 2-200\nडीप सायकल स्टोरेज बॅटरी लीड acidसिड बॅटरी एसएल ...\nस्टोरेज बॅटरी फ्रंट टर्मिनल एसएल 12-50 एफटी\nस्टोरेज बॅटरी जेल बॅटरी एसएलजी 12-75\nओपीझेव्ही ओपीझेड बॅटरी स्टोरेज बॅटरी ओपीझेव्ही -200\nस्टोरेज बॅटरी मध्यम आकाराची बॅटरी एसएल 12-150\nस्टोरेज बॅटरी लहान आकाराची बॅटरी एसएल 12-10\nलिथियम आयन एनर्जी स्टोरेज यूपीएस टीएलबी 12-100\nपोर्टेबल लिथियम बॅटरी 48 व्ही टी 1000\nलिथियम बॅटरी पोर्टेबल पॉवर सप्लाई डिव्हाइस टी 500\nलिथियम आयन बॅटरी द्रुत चार्ज TLB4815\nलिथियम पॉवर बॅटरी कलर बॉक्स 72 व्ही टीएलबी 7230\nस्टार्ट-अप बॅटरी लिथियम आयन 12 व्ही टी 1\nप्रदर्शनासह स्टार्टअप मोटरसायकल बॅटरी लिथियम ...\nलिथियम बॅटरी मोटरसायकल स्टार्ट-अप 12 व्ही टी 7\nमोटारसायकल बॅटरी व्हीआरएलए देखभाल-नि: शुल्क वायटी 12 बी-बीएस\nमोटारसायकल बॅटरीने देखभाल मुक्त शिसे सील केले ...\nमोटारसायकलसाठी टीसीएसने देखभाल मुक्त बॅटरी सील केली ...\nमोटारसायकल ड्राईव्ह चार्ज देखभाल मुक्त बॅटरी ...\nमोटारसायकल बॅटरी ड्राईव्ह चार्ज देखभाल विनामूल्य ...\nमोटारसायकलसाठी टीसीएसने देखभाल मुक्त बॅटरी सील केली ...\nटीसीएस मोटरसायकल बॅटरी सीलबंद देखभाल विनामूल्य ...\nमोटारसायकल सीलबंद लीड अ‍ॅसिड वायटी 4 साठी टीसीएस बॅटरी ...\nSongLi बॅटरी 1995, प्रगत बॅटरी संशोधन, विकास, उत्पादन आणि विपणन मध्ये खास जे मध्ये केली होती. SongLi बॅटरी चीन मध्ये लवकरात लवकर बॅटरी ब्रँड एक आहे. कंपनीची उत्पादने मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल, इलेक्ट्रिक सायकल, कार आणि उद्योग आणि विशेष उद्देश, दोन पेक्षा जास्त शंभर वाण आणि वैशिष्ट्य सर्व प्रकारच्या वापरले जातात.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: 19 मजला, Rongxinsheng ऑपरेशन केंद्र, Guanyinshan, Siming जिल्हा, क्षियामेन सिटी\n© कॉपीराइट - २०१०-२०१:: सर्व हक्क राखीव. CP आयसीपी 备 १20०२०२80० 号 -१ वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nसर्वोत्तम मोटरसायकल बॅटरी, सिलबंद म्युच्युअल Gel बॅटरी , सिलबंद म्युच्युअल बॅटरी , मोटरसायकल बॅटरी,सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/13/news-mumbai-caretaker-chief-minister-removed-now-maharashtra-servant-fadnavis-13/", "date_download": "2020-09-27T23:41:13Z", "digest": "sha1:XM57HZKY2PZL6ATIPL6L7ARNKPQPL53X", "length": 9668, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "'काळजीवाहू मुख्यमंत्री' पद काढले, आता 'महाराष्ट्र सेवक'! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढले, आता ‘महाराष्ट्र सेवक’\n‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढले, आता ‘महाराष्ट्र सेवक’\nमुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आता संपलेली आहे.\nते आता माजी माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचं ट्विवटर हँडलवरच्या त्यांच्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ सा उल्लेख केलाय.\nराज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर शिवसेनेला निमंत्रण मिळाले. मात्र सेनेला बहुमत सिद्ध करता आले नाही.\nतर राष्ट्रवादीही सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. त्यामुळे राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली. यानंतर केंद्राने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती.\nयानंतर कोविंद यांनी संध्याकाळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर सही केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून ���ळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/11/break-the-lock-of-the-house-and-plunder-all-the-lacquer-jewelry/", "date_download": "2020-09-27T23:24:47Z", "digest": "sha1:52MKEZP3N4C3F3JWRPPHWAGYX6OFH45T", "length": 9402, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास\nघराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास\nअहमदनगर : नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २८ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.\nत्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.\nएमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल चंद्रकांत वसंत मोरे (वय-२८ रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) हे दि.६ डिसेंबर रोजी घर बंद करून, बाहेरगावी गेले होते.\nयाचा फायदा चोरट्यांनी उठवत दि.६ते ८ डिसेंबर दरम्यान बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात असलेले एक लाख २८ हजार ७०० रूपयेचे दागिने लंपास केले.\nमोरे हे दि.८ डिसेंब��ला दुपारी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी (दि.९) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी हे करत आहेत.\nअभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/29/rohit-pawar-and-sangam-jagtap-will-be-one-of-the-ministers/", "date_download": "2020-09-28T00:17:20Z", "digest": "sha1:I3ICQ6SD6H6DSEIJET3NJJW2VB64NQRK", "length": 12174, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री हो���ार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री \nआ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री \nअहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे.\nआज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित असून नगर जिलाह्याबाबत कोणाला मंत्रीपद द्यावयाचे याबाबत चर्चा झाली असून नगर दक्षिणेमध्ये चार आमदार तर उत्तरे मध्ये दोनच आमदार आहेत या तुलनेत दक्षिणेचे पारडे जड असून एका चांगल्या आमदाराला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी द्यावी अशी सर्वानुमते बैठकीत सूर निघाला आहे.\nत्यादृष्टीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मक विचार केला असून आज रात्री दक्षिणेतील एका आमदाराला तातडीचा फोन येणार आहे. यामध्ये आमदार रोहित पवार किंवा संग्राम जगताप या दोघांपैकी एका आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.\nउत्तरेचा विचार केला तर उत्तरेत काँग्रेस पक्षाकडून कॅबिनेट मंत्री म्हणून यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आहे, त्यामुळे जिल्ह्याचा समतोल ठेवण्याच्या दृष्टीने आता राष्ट्रवादीकडून मंत्रिपद उत्तरेला न देता दक्षिणेला द्यावे हा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे समजते.\nदक्षिणेतून पवार केव्हा जगताप यापैकी एका आमदाराची मंत्रिपदासाठी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आमदार आमदार जगताप यांचे नाव आघाडीवर असून ते जुने आमदार असल्याने त्यांच्याच नावावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे, मात्र अंतिम निर्णय बैठकीतून बाहेर आलेला नसल्याचे एका बड्या नेत्याने सांगितले आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी च्या नेत्यांशी चर्चा केली असता अद्याप कोणीही या भूमिकेबाबत स्पष्टपणे बोलताना दिसत नाही.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/09/news-0908/", "date_download": "2020-09-28T00:11:06Z", "digest": "sha1:PZFKARXBJ3FKJHSD4J6M2TG7PV4DYCLK", "length": 11536, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्यापासून ‘मेड इन चंद्रपूर’ रोबोट होणार सहभागी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्यापासून ‘मेड इन चंद्रपूर’ रोबोट होणार सहभागी\nकोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्यापासून ‘मेड इन चंद्रपूर’ रोबोट होणार सहभागी\nचंद्रपूर, दि. 8 : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.\nआज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे सांगितले की, कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट सध्या मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे.\nकोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.\nयातच आता मेडी- रोवर नामक रोबोट कोरोना रुग्णांची‌ सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमीत कमी संपर्क यावा हा आहे.\nटाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे.\nयासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.\nअसा आहे मेडी-रोवर रोबोट…\nहा रोबोट वायरलेस असून बॅटरी ऑपरेटेड आहे. याची वाहक क्षमता 30 किलो आहे. या रोबोटला 10 मीटर पर्यंत ऑपरेट करता येऊ शकतो.\nतसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान, मेडिसिन, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट सहज हाताळता येणार आहे.\nयावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, वरीष्ठ वन अधिकारी कुलराज सिंग , यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण उपस���थित होते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/16/women-dies-after-being-crushed-under-tractor/", "date_download": "2020-09-28T00:01:07Z", "digest": "sha1:ML6WZIRSIHUXFXBUPZSF64ZHSZYPEK27", "length": 9299, "nlines": 154, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/ट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू\nट्रॅक्टरखाली चिरडून शेतमजूर महिलेचा मृत्यू\nअहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेजवळील जवाहरवाडी येथील शेतमजूर वृद्धा ट्रॅक्टरखाली चिरडली गेल्याने ठार झाली.\nबबनबाई किसन गढवे असे तिचे नाव आहे. टिळकनगरलगत शेतकऱ्याने दोन एकर कांदा लागवड केली होती.\nजवाहरवाडी परिसरातील बारा शेतमजूर महिलांची टोळी कांदा वाहतुकीचे काम करायला गेली होती.\nदुपारी तीनच्या सुमारास काही महिला ट्रॅक्टरच्या मागील बाजूने, तर काही पुढील बाजूने कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकत होत्या.\nसंबंधित वृद्धा आपल्या मुलीसह ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस होती. चालकाने ट्रॅक्टर चालू केल्याने समोर असलेली वृद्धा चिरडली गेली.\nतिच्या मागे मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/02/now-be-able-to-go-directly-to-the-district-hospital-for-a-corona-test/", "date_download": "2020-09-27T23:50:42Z", "digest": "sha1:7MIW4M5U4WZQZTHCLGQI2EWVZDXCIKI5", "length": 13773, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कोरोना आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देवू शकणार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/कोरोना आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देवू शकणार\nकोरोना आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देवू शकणार\nअहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे.\nयामुळे येथील चाचण्यांचा वेग वाढणार असून ज्यांना आजाराची लक्षणे असतील, बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील अशा व्यक्ती त्यांचे घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. अशा व्यक्तींनी त्यांचे स्त्राव तपासणी येथे करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nसध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने ‘चेस द व्हायरस’ हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता व���ढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.\nत्याचमुळे आता ज्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत तसेच जे बाधीत रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत, अशा व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा व्यक्ती आता जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची स्त्राव तपासणी करून घेऊ शकणार आहेत.\nज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी वेळीच स्त्राव तपासणी करून घेतली तर त्यांना वेळीच उपचार देणे शक्य होणार आहे.\nज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अध���क्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/raj-thackeray-politician/", "date_download": "2020-09-27T23:32:29Z", "digest": "sha1:QS7O5MF63OO5F23LGOGLNBKRQWDZRP5L", "length": 16379, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Raj Thackeray Politician- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nबांगलादेशी घुसखोरांबाबत खबर दिल्यास मनसेकडून 5000चं इनाम\nमराठी दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरुणीचा VIDEO\nVIDEO : 27 वर्षात मी पहिल्यांदा व्यासपीठावरून बोलतोय - अमित राज ठाकरे\nसंजय राऊतांची राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया, ऐका काय म्हणाले...\nमहाराष्ट्र Jul 4, 2019\nVIDEO : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बँक मॅनेजरला मनसैनिकांनी दिला चोप\nमहाराष्ट्र Jul 4, 2019\n मनसैनिकांनी पालिका कंत्राटदाराला चोपलं, VIDEO VIRAL\nVIDEO : पुण्यात खड्ड्यांविरोधात मनसैनिकांचं 'बोटिंग' आंदोलन\nVIDEO : राजू शेट्टी आणि राज ठाकरेंमध्ये पराभवानंतरची खलबतं\nलोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...\nराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-indian-trade-unions-awake-government-campaign-against-the-central-government-168699/", "date_download": "2020-09-27T22:48:28Z", "digest": "sha1:3S5IHX6K7IBOFOE645HIIQQPHCMU5TTP", "length": 8031, "nlines": 81, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : भारतीय मजदूर संघाचे केंद्र सरकार विरोधात 'सरकार जगाओ' अभियान - MPCNEWS", "raw_content": "\nPune : भारतीय मजदूर संघाचे केंद्र सरक���र विरोधात ‘सरकार जगाओ’ अभियान\nPune : भारतीय मजदूर संघाचे केंद्र सरकार विरोधात ‘सरकार जगाओ’ अभियान\nएमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या वतीने काल देशपातळीवर केंद्र सरकार विरोधात ‘सरकार जगाओ’ अभियान करण्यात आले. वीजवितरण, पारेषण आणि निर्मिती या तीनही वीज कंपनीतील कायम आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nसर्व राज्यातील विज ऊद्योग कंपनीतील कायम आणि कंत्राटी कामगारांनी त्यांच्या कार्यालया समोर उभे राहून हे आंदोलन करण्यात आले.\nकेंद्रसरकार कडून वीज उद्योगात खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे याला भारतीय मजदूर संघाचा विरोध आहे. अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत.\nया आहेत प्रमुख मागण्या\nकेंद्र शासनाने नवीन विद्युत कायदे कामगारांच्या विरोधामध्ये लागू करण्याचा जो विचार केलेला आहे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे.\nदेशामध्ये एक उद्योग एक वेतन या नीतीचा अवलंब झाला पाहिजे.\nसर्व कंत्राटी कामगारांना प्रथम वीज कंपन्यांमध्ये कायम करून घ्यावे.\nवीज कंपन्यात नवीन भरती करण्यापुर्वी अनुभवी कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे व वर्षानुवर्षे काम करणार्या कंत्राटी कामगारांनाच प्राधान्य द्यावे\nया कामगारांना वयामध्ये सवलत आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले पाहिजे.\nभारतीय मजदूर संघाच्या या प्रमुख मागण्या आहेत. या व इतर मागण्यांच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र शासनाला जागे करण्यासाठी आज देशभर ‘सरकार जगाओ’ अभियाना अंतर्गत निदर्शने व आंदोलने करण्यात आली.\nपुणे मंडळ मधील कायम आणि कंत्राटी कामगारांनी आज निदर्शने केली. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. याप्रसंगी वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी उपमहामंत्री विजय हिंगमिरे, पुणे झोन अध्यक्ष तुकाराम डिंबळे, कामगार महासंघाचे उपाध्यक्ष मुकुंद त्र्यंबके, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके आणि कोषाध्यक्ष सागर पवार यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMPC News Podcast : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट\nChikhali : Idea कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा करून एकाची साडेतेरा लाखांची फसवणूक\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/smoke-on-the-pune-nashik-route/", "date_download": "2020-09-27T23:31:53Z", "digest": "sha1:5N7PYRUXDOMROUOB34FGQRMSKD2ZVOSF", "length": 3995, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-नाशिक मार्गावर धुराचे लोट", "raw_content": "\nपुणे-नाशिक मार्गावर धुराचे लोट\nचिंबळी फाटा :जाळण्यात आलेल्या कचऱ्यामुळे आकाशात धुराचे लोट उसळले होते.\nचिंबळी (वार्ताहर) -पुणे-नाशिक महामार्गावर असलेले हॉटेल व्यावसायीक दिवसभराचा साचलेला कचरा महामार्गाच्याकडेला टाकून तो पेटऊन देतात. त्यामुळे महामार्गावर धुरचे प्रचंड लोट उसळत असल्याने स्थानिकांसह महामार्गावरून जाणाऱ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.\nत्यामुळे संबंधित हॉटेल व्यावसायिकांना तंबी द्यावी अथवा त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n67 वर्षांपूर्वी प्रभात : सोमवार, ता. 28 माहे सप्टेंबर सन 1953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/09/man-of-bihar-decalre-his-property-to-elephants/", "date_download": "2020-09-27T22:09:04Z", "digest": "sha1:N44ATG2OLMOIXL7S4D6TULTGCBLURCWC", "length": 6564, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती - Majha Paper", "raw_content": "\nबिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / बिहार, संपत्ती, हत्ती / June 9, 2020 June 9, 2020\nकाही दिवसांपुर्वी द��शातील सर्व साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये अमानवीयरित्या फटाके असलेले अननस खाल्ल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. मात्र आता बिहारमधील एका व्यक्तीने आपली संपत्ती चक्क दोन हत्तींच्या नावावर करत सर्वांसमोर उदाहरण ठेवले आहे. पटणा येथील दानापूरचे अख्तर इमाम यांनी आपली संपुर्ण संपत्ती दोन हत्ती मोती आणि राणीच्या नावावर केली आहे. एवढेच नाही तर अख्तर यांनी हत्तींसाठी ऐरावत नावाने ट्रस्ट देखील बनवले आहे.\nअख्तर म्हणाले की, मोती आणि राणीच त्यांचे मित्र, कुटुंब आणि सर्वकाही आहेत. मात्र संपत्तीला हत्तींच्या नावावर केल्याने त्यांचे नातेवाईकच शत्रू झाले आहेत. अख्तर यांचा आरोप आहे की त्यांचा मुलगा मेराजने एकदा तस्करांना हत्ती विकण्याचा देखील प्रयत्न केला होता. अख्तर हत्तींवर एवढे प्रेम करण्याचे देखील कारण आहे. ते सांगतात की, एकदा रात्री बंदुक घेऊन काही लोक त्यांची हत्या करण्यासाठी आत घुसले. हे बघताच हत्तींनी आवाज करण्यास सुरूवात केली. यामुळे अख्तर जागे झाले व लोक पळून गेले.\nअख्तर यांचा आरोप आहे की संपत्तीसाठी मुलाच्या प्रेयसीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप देखील केला होता. मात्र चौकशीत अख्तर यांनी गुन्हा केला नसल्याचे समोर आले. ते 12 वर्षांचे असल्यापासून हत्तींची सेवा करत आहेत. 10 वर्षांपुर्वी त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांना सोडून माहेरी गेले आहेत. अख्तर यांनी अर्धी संपत्ती पत्नीला दिली आहे. तर जवळपास 5 कोटींची संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली आहे. या दोन्ही हत्तींचा मृत्यू झाल्यास ऐरावत संस्थेचा संपत्तीवर अधिकार असेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chinchwaddeosthan.org/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/15", "date_download": "2020-09-27T23:52:23Z", "digest": "sha1:64IT4NXXNUW72ZWO7KI4GRRKK7EDKNDM", "length": 11842, "nlines": 131, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "chinchwaddeosthan,Morya Gosavi,Sanjeevani Samadhi,Mangal Murti Moraya,Moreshwar,Morgoan,Siddtek,Siddhivinayaka,Siddheshwar,Chintamani,Theur,Chinchwad Devasthan", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nमोरगाव परिसरातील देवता फोटो\nसंजीवन समाधी महोत्सव २०१९\nसंजीवन समाधी महोत्सव विषेशांक २०१७\nपाचशे वर्षांपेक्षा जुनी असलेली \"गणेश भक्तांची मोरगाव यात्रा\"\nआंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nसदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहासाधु मोरया गोसावी चारित्र आणि परंपरा\nश्री सदगुरू मोरया गोसावी\nयोगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र\nश्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे\nव्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट\nऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा\nऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो\nऑडिओ सीडी - श्री गणेश गीता\nऑडिओ सीडी - आरती संग्रह\nऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nवारां प्रमाणे धूपार्तिची सरणी\n२१ पदांच्या धूपार्तिची सरणी\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nएकदा श्री मोरया गोसावी नेहमीप्रमाणे वारीसाठी मोरगावला गेले. तिथे देवळात मयूरेश्वराचे ध्यान करीत असता सिद्धिबुद्धिसहित श्रीमयूरेश्वराची मूर्ती त्यांच्या पुढे उभी राहिली. ते तेजस्वी ध्यान पाहताच मोरया गोसावींना अतिशय आनंद झाला व त्यांनी मयूरेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून मयूरेश्वरांनी सांगितले की, \"आता तू वृद्ध झालास, वारीस येताना तुझे फार हाल होतात. ते हाल माझ्याच्याने पहावत नाहीत. तुझी वारी मला पावली. या पुढे तू वारीला येऊ नकोस. मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. उद्या गणेशकुंडात स्नान करताना तुला तेजस्वी व शेंदरी रंगाचा एक तांदळा मिळेल. ते माझेच स्वरूप आहे असे समज. तो तांदळा घेऊन चिंचवडला जा. या नंतर तो तांदळा घेऊन ज्येष्ठ, भाद्रपद, माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीसच वारीस येत जा. मी आता तुझ्याजवळच आहे. आता तू आणि मी दोन नाहीत. तुझ्या भक्‍तीमुळे आपल्यातील द्वैत आता नष्ट झाले आहे.\" येवढे बोलून मयूरेश्वर अंतर्धान पावले.\nदुसऱ्या दिवशी मोर��ा गोसावींनी कऱ्हा नदीमधल्या गणेशकुंडात स्नान केले. स्नानानंतर सूर्यास अर्ध्य देत असताना तिसऱ्या अर्ध्यच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा, अत्यंत तेजस्वी असा तांदळा आला. आपल्याला आज प्रसाद प्राप्त झाला म्हणून त्यांना फार आनंद झाला. ही घटना शके १४११ मध्ये घडली. नंतर मोठ्‍या समारंभाने मोरया गोसवींनी ती प्रसादमूर्ती (तांदळा) श्रीमयूरेश्वरांच्या मंदिरात आणली. ती प्रसादमूर्ती मयूरेश्वरांपुढे ठेवून आर्त भावनेंने प्रार्थना केली. त्या वेळी सर्वांच्या देखत मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोरया गोसावींच्या गळ्यात पडला. मोरया गोसावींना आनंद झाला. त्यांना वाटले की आपल्याला ही चिंचवडला जाण्याची आज्ञा मिळाली आहे. भजन करीत करीत मोरया गोसावी ती प्रसादमूर्ती घेऊन चिंचवडला आले. दुसऱ्या दिवशी वैदिक ब्राह्मण बोलावून त्या मूर्तीची यथाशास्त्र प्राणप्रतिष्ठा केली. हीच प्रसादमूर्ती सध्या चिंचवडला देऊळवाड्‍यात (मंगलमूर्ती वाड्‍यात) दिसते.\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n४. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनावर क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\nनिधींचे प्रकार / Donation Type:\nअभिषेक पूजाअन्नदानासाठी देणगीभाद्रपदीयात्राद्वारयात्रामाघीयात्रामोरया गोसावी पुण्यतिथी महोत्सववेद पाठशाळेकरीता देणगी\n॥ मंगलमूर्ती मोरया ॥\nमुख्य पृष्ठ | नियम आणि अटी | इतर लिंक | कॉपीराईट २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-examination-preparation-shruti-metha-marathi-article-965", "date_download": "2020-09-27T23:11:27Z", "digest": "sha1:ANE5BMEK5B3R5IKYWQARQ6B4K3F5JBMW", "length": 17116, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Examination Preparation Shruti Metha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे भागधारकांचे आणि सदस्यांचे हित लक्षात घेऊन विशिष्ट मूल्ये, व्यवस्था आणि नियमांनुसार चालणारी कंपनीची शासनव्यवस्था. थोडक्‍यात खासगी कंपन्यांनी कोणत्या नीती मूल्यांच्या आधारे कारभार चालवावा हे सांगणारी प्रणाली. नव्वदच्या दशकात पाश्‍चिमात्य देशामध��ये या संकल्पनेची सुरवात झाली. यासाठी ब्रिटनमध्ये कॅडबरी समितीची स्थापना करण्यात अली होती.\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे भागधारकांचे आणि सदस्यांचे हित लक्षात घेऊन विशिष्ट मूल्ये, व्यवस्था आणि नियमांनुसार चालणारी कंपनीची शासनव्यवस्था. थोडक्‍यात खासगी कंपन्यांनी कोणत्या नीती मूल्यांच्या आधारे कारभार चालवावा हे सांगणारी प्रणाली. नव्वदच्या दशकात पाश्‍चिमात्य देशामध्ये या संकल्पनेची सुरवात झाली. यासाठी ब्रिटनमध्ये कॅडबरी समितीची स्थापना करण्यात अली होती. पारदर्शकता, एकात्मता आणि उत्तरदायित्व या मूल्यांना प्राधान्य देत कंपनीची शासनव्यवस्था कशी असावी या विषयी शिफारशी केल्या त्यात भागधारक आणि गुंतवणूकदारांना कंपनीच्या कामकाज आणि आर्थिक उलाढालींविषयी वस्तुनिष्ठ माहिती देऊन त्याचा विश्वास टिकवून ठेवणे यावर भर दिला.\nभागधारक आणि गुंतवणूकदारांना कंपनीच्या कारभाराची माहिती करून घेण्याची संधी देणे त्यासाठी त्यांचा सहभाग वाढवणे.\nकंपनीविषयी कोणताही निर्णय ज्याचा परिणाम भागधारक आणि सदस्यांवर होईल असा निर्णय घेताना भागधारकांचे आर्थिक व सामाजिक हिताचे संरक्षण होईल याची काळजी घेणे\nकंपनीच्या सर्व निर्णयाला कार्यकारी आणि संचालक मंडळाने उत्तरदायी आणि पूर्णतः पारदर्शक असावे.\nकंपनीने ठरविलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी पारदर्शक ,कार्यक्षम आणि परिणामकारक कार्यप्रणाली प्रस्थापित करावी\nजोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे. आपत्कालीन व्यवस्था करून भागधारकांची हित जपणे\nकल्याणकारी राज्यव्यवस्थेत शासनाबरोबरच खासगी कंपन्यांनी सामाजिक हित जपण्यास हातभार लावणे. त्यानुसार कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ( corporate social responsibility ) ची संकल्पना प्रामाणिकपणे राबविणे.\nकंपनीचे संचालक मंडळ असावे : संचालक मंडळाने नियमितपणे एकत्रित यावे, कंपनीच्या कार्यकारी कारभारावर लक्ष ठेवावे. कंपनीचे निर्णय कोण एकीकडे केंद्रित होऊ न देता जबाबदारीचे विक्रेंद्रीकरण असावे. सेक्रेटरी हा संचालक मंडळाला जबाबदार असावा.\nनियमित आर्थिक अहवाल आणि अद्ययावत ताळेबंद प्रकाशित करणे.\nभारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्सची संकल्पना काही प्रमाणात पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच आहे. तरीही भारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या धोरणामध्ये छोट्या गुंतवणूकदारांचे संरक्��ण, फसवणूक आणि गैरव्यवहारांना आळा घालणे आणि महामंडळाची सामाजिक जबाबदारी ( Corporate social responsibility) यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कंपनी कायदानुसार कंपनीची शासनव्यवस्था चालते. भांडवली बाजाराचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी सेबीसारख्या नियंत्रक संस्था कार्यरत आहेत. कॉर्पोरेट कार्य मंत्रालय सेबीच्या सहकार्याने भारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रस्थापित करण्यासाठी सतत कार्यरत असते. कुमारमंगलम बिर्ला आयोगाने नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी एक अहवाल सादर केला त्यात गुंतवणूकदारांचे हित, कंपनीची पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माहिती सादर करण्याची मानके प्रस्थापित करणे यावर भर देण्याविषयी शिफारस केली. २००२ मध्ये नारायण मूर्ती समितीने कंपनीच्या लेखापरीक्षण (audit) समितीच्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन होण्याविषयी शिफारस केली. त्यानुसार कंपनी कायद्यात घटनादुरुस्तीही करण्यात आल्या. २००९ मध्ये कॉपोरेट कार्य मंत्रालयाने कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.\nमहामंडळाची सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility)\nकॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संकल्पनेत अलीकडील काळात CSR ला महत्त्व प्राप्त झाले आहे. महामंडळाची सामाजिक जबाबदारी म्हणजे फक्त सामाजिक संस्थाना निधी देणे एवढेच नाही. CSR ध्ये कंपनीने त्यांच्या सदस्यांची, कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक काळजी करणे. कंपनीच्या परिसरातील स्थानिक सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मदत करणे. शासनाला सामाजिक योजना राबविताना वा समाजाची स्थिती सुधारण्यासाठी मदत म्हणून गैरशासकीय संस्थांप्रमाणेच महामंडळाची सामाजिक जबाबदारी महत्त्वाची ठरते. शासनाने दिलेल्या महामंडळाची सामाजिक जबाबदारी अंतर्गत उपासमार आणि गरिबी निर्मूलन, शिक्षणाचा प्रचार आणि जागरूकता निर्माण करणे, स्त्री सबलीकरण आणि लिंग समानता, मानवी हक्क यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात सहभाग घेता येऊ शकतो. भारतात उपलब्ध रोजगार आणि बेरोजगारी यांच्यातील दारी कमी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून त्यातूनच कंपनीमध्ये कर्मचारी भरती करणे अशा प्रकारचे उपक्रम CSR अंतर्गत राबवून सामाजिक बांधिलकी जपणे आणि कंपनीचाच फायदा करून घेणे अशी win-win स्थिती निर्माण करता येऊ शकते. भारतात उपलब��ध रोजगार आणि बेरोजगारी यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून त्यातूनच कंपनीमध्ये कर्मचारी भरती करणे अशा प्रकारचे उपक्रम CSR अंतर्गत राबवून सामाजिक बांधिलकी जपणे आणि कंपनीचाच फायदा करून घेणे अशी win-win स्थिती निर्माण करता येऊ शकते.\nएकविसावे शतक आशियाचे शतक आहे असे म्हटले जाते. ते सत्यात उतरविण्यासाठी भारताला महत्त्वाची भूमिका घ्यायची आहे. भारताच्या शाश्वत विकासाची गती वाढविण्यासाठी शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्रित जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे आहे. म्हणून महामंडळाचे सुशासन प्रस्थापित होणे सरकारच्या सुशासना एवढेच महत्त्वाचे आहे.\nटीप : कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा इंग्रजी शब्द प्रयोग महामंडळाची शासनव्यवस्थेसाठी सर्वसामान्यपणे प्रचलित आहे त्यामुळे लेखात कॉर्पोरेट गव्हर्नन्स / महामंडळाची शासनव्यवस्था याचा आलटूनपालटून उपयोग केला आहे. UPSC ख्य परीक्षेत मात्र दोन्हीपैकी एकाचाच वापर करावा.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T23:30:55Z", "digest": "sha1:UGMGNBD6ZCJFWL7VVD6MEAUNLSGPECRM", "length": 7805, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राज्यात परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष���ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nराज्यात परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम \nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. त्यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. अशातच युजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे तसे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सुधारित नियमांनुसार विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांनी सप्टेंबर अखरेपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची नियमावली देण्यात आलेली नसल्याने परीक्षा घेणार कशी हा प्रश्न निर्माण झाले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय: गरीब कल्याणसह उज्ज्वला योजनेला मुदतवाढ\nसलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे जिल्ह्यात द्विशतक \nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nसलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे जिल्ह्यात द्विशतक \nदेवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाला जळगावात अपघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/8/21/Ganeshotsav-is-not-just-a-religious-festival-but-a-cultural-festival-.html", "date_download": "2020-09-27T23:01:29Z", "digest": "sha1:VVFKP35D32ZOK7WTEGMHMRJ7EO7R3AIZ", "length": 12276, "nlines": 37, "source_domain": "www.evivek.com", "title": " Ganeshotsav is not just a religious festival but a cultural festival. - विवेक मराठी", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक21-Aug-2020\nगणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग आहे. गणेश ही देवता, विश्वाची देवता आहे. कुठल्या एका संप्रदायाची देवता नाही. आपल्या देवतांत जी वैश्विकता आहे, तिचे स्मरण यानिमित्ताने केले पाहिजे\nहिंदू धर्म रिलीजन आहे की जीवनपद्धती रिलीजनचा कुणीतरी संस्थापक असतो. त्याचा एक सर्वमान्य ग्रंथ असतो आणि पूर्ण विश्वास ठेवण्याची मूल्ये असतात. या अर्थाने हिंदू नावाचा रिलीजन नाही. त्याचा कुणी संस्थापक नाही, सर्वमान्य असा एखादा धार्मिक ग्रंथ नाही; विश्वास ठेवावा अशी अनेक मूल्ये आहेत, निर्गुणाची उपासना करणारा, सगुणाची उपासना करणारा आणि या दोन्ही गोष्टी नाकारणारा केवळ भौतिकवादी सगळेच हिंदू असतात. हिंदू ही जीवनपद्धती आहे. ती सर्वसमावेशक आणि सर्व मतांचा आदर करणारी आहे.\nया जीवनपद्धतीची वैशिष्ट्ये अशी आहेत -\n* आध्यात्मिकता तिचे अधिष्ठान आहे.\n* परिवार तिचा आधार आहे.\n* पर्यावरण तिचे कवच आहे.\n* कर्तव्याचरण हा तिचा मार्ग आहे.\n* वैश्विकता तिची व्यापकता आहे.\n* सांस्कृतिक उत्सव ही या सर्वांची अभिव्यक्ती आहे.\nआता साजरा होणारा गणेशोत्सव या सांस्कृतिक उत्सवाचा एक भाग आहे. तो केवळ धार्मिक उत्सव नाही. प्रत्येक परिवाराची धार्मिक कर्मकांडे असतात. त्या त्या परिवाराच्या कुलधर्माप्रमाणे ती पार पाडली जातात. या कर्मकाडांच्या पलीकडे जाऊन गणेशपूजनाची व्यापकता समजून घ्यावी लागते.\nया पूजनाचे आध्यात्मिक अधिष्ठान सर्वव्यापक कर्मतत्त्वाचे आहे. अथर्वशीर्षात ते व्यक्त झालेले आहे.\nअसा भाव या मंत्रातून व्यक्त झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ गणेशस्तवनाने केलेला आहे. गणेश म्हणजे ओमकाराचे रूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,\nते मियां गुरुकृपा नमिले| आदिबीज||\"\nया आदिबीजाला 'देवा तूंचि गणेशु' असे ज्ञानदेव म्हणतात, एवढी व्यापकता या गणेशात आहे. या सर्वांचे प्रतीक म्हणून गणेशपूजन करायचे.\nहा उत्सव परिवाराला बांधून ठेवणारा उत्सव आहे. गणपतीच्या दिवसात परिवारातील सर्व सदस्य एका घरी एकत्र येतात, खेळीमेळीने राहतात, एकमेकांच्या सुखदुःखाची चिंता करतात, पारिवारिक कर्तव्यांचे पालन करतात. परिवाराचा हा आनंदोत्सव असतो.\nपर्यावरणाचे रक्षण हे या पूजेचे कवच आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराची पूजा श्रद्धेने आणि मनोभावे केली, तर ती त्याला पोहोचते हे खरे असले, तरी पूजा करताना अनेक प्रकारच्या वस्तू लागतात. विविध प्रकारची फळे, फुले, विविध प्रकारच्या पत्री, विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये, दूध-दही लागते. या सर्व वस्तूंचा निर्माता 'आदिबीजच' असतो. त्याला या गोष्टींची काही आवश्यकता नसते, आवश्यकता आपल्याला असते. फळे, फुले, पत्री, दूध, दही, मध, अशा सर्व वस्तू पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या असतात. फळे, फुले, पत्री मिळण्यासाठी झाडे लावावी लागतात. त्याचे रक्षण करावे लागते. दुधासाठी गायी-म्हशींचे पालन करावे लागते. फुलांतून मधमाश्या मध गोळा करतात, त्यांचे रक्षण करावे लागते. या सर्वांचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे. गणेशपूजन करताना याचे स्मरण करायला पाहिजे आणि जीवनात त्याचे पालन करायला पाहिजे.\nगणेशाला विघ्नहर्ता, बुद्धिदाता, समृद्धीदाता अशी अनेक विशेषणे लावली जातात. समाजजीवनात विघ्ने असू नयेत, जीवन निर्विघ्न असावे असे वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य गणेशात आहे, अशी आपली श्रद्धा आहे. बुद्धीशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही. प्राणिसृष्टीत केवळ मनुष्यालाच बुद्धीचे वरदान लाभलेले आहे. बुद्धी दोन प्रकारची असते. एक बुद्धी वाईट कर्म करायला लावते आणि दुसरी बुद्धी चांगले कर्म करायला लावते. म्हणून गणेशाकडे आपण सद्बुद्धीची मागणी करतो. ही मागणी सर्वांसाठी असते. केवळ विशिष्ट उपासना पंथ स्वीकारणाऱ्यांसाठी नसते. गणेशाला विनायक म्हणतात. तो दैवी शक्तीचा नेता आहे. या दैवी शक्तीचे संवर्धन व्हावे, यासाठी गणेशपूजन करायचे. गणेश हा शिव-शक्तीचा पुत्र आहे. शिव म्हणजे मंगलदायक. त्याचे रक्षण करण्यासाठी शक्ती पाहिजे. शिव-शक्तीचे प्रतीक म्हणजे गणेश.\nगणेश देवता ही समृद्धी देणारी देवता आहे. आज ज्याला आपण विकास म्हणतो आणि त्यासाठी कल्याणकारी योजना आखतो, उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करतो, यातूनच समृद्धी निर्माण होते. समृद्धी केवळ प्रार्थना करुन, निष्क्रिय राहून होत नाही. त्यासाठी शक्तीचा, बुद्धीचा वापर करावा लागतो. या शक्ती-बुद्धीचा विकास आमच्यात व्हावा, म्हणून गणेशपूजन करायचे असते.\nअशी ही देवता विश्वाची देवता आहे. कुठल्या एका संप्रदायाची देवता नाही. आपल्या देवतांत जी वैश्विकता आहे, तिचे स्मरण आपण केले पाहिजे. नटराजाच्या मूर्तीत मूलकणांचा उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा वैश्विक नाच फार सुंदररित्या व्यक्त झालेला आहे, असे क्वांटम फिजिक्सचे वैज्ञानिक आज सांगतात. क्वांटम विज्ञानाचे संशोधन ज्या वैश्विक प्रयोगशाळेत चालू आहे, तेथे नटराजाची मूर्ती ठेवलेली आहे. ओमकाराचे, शब्दब्रह्माचे, आदितत्त्वाचे प्रतीक असलेली गणेशाची प्रतिमा ही अशीच वैश्विक देवता आहे. आपली पूजा विश्वदेवतेची, म्हणून विश्वकल्याणाची, मानवी कल्याणाची असते. मोदक खाताना आपण याचे स्मरण केले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.wordproject.org/bibles/audio/28_marathi/b43.htm", "date_download": "2020-09-28T00:38:48Z", "digest": "sha1:F2ENBGSRQMJ5F2GULADISJNPFEH6RAS6", "length": 2138, "nlines": 48, "source_domain": "www.wordproject.org", "title": " योहान - John - मराठी ऑडिओ बायबल", "raw_content": "\nत्यांना ऐकू खाली अध्याय वर क्लिक करा. ते सलग स्वयं-खेळणार आहे. आपण नॅव्हिगेट करण्यासाठी 'पुढील' आणि 'मागील' बटणावर वापरू शकतो. पानाच्या शेवटी ZIP_ बटण क्लिक करून पूर्ण पुस्तक डाउनलोड करू शकता. - तो दुसर्या विंडोमध्ये उघडेल. [Please, help us to improve Marathi translations\nयोहान - John - धडा 1\nयोहान - John - धडा 2\nयोहान - John - धडा 3\nयोहान - John - धडा 4\nयोहान - John - धडा 5\nयोहान - John - धडा 6\nयोहान - John - धडा 7\nयोहान - John - धडा 8\nयोहान - John - धडा 9\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/procedure-to-apply-crop-loan-online-and-offline-5f436eed64ea5fe3bdf06355", "date_download": "2020-09-27T22:43:03Z", "digest": "sha1:M2RKBCDL2JTZXX6P7D55RITS42PQBJ5H", "length": 8880, "nlines": 96, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - शेतकऱ्यांनो कसे घ्याल ऑनलाईन आणि ऑफलाइन पीक कर्ज? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nशेतकऱ्यांनो कसे घ्याल ऑनलाईन आणि ऑफलाइन पीक कर्ज\nआपल्याला माहित आहे की शेती ही भारतातील सर्वात महत्त्वाची क्षेत्र आहे, परंतु तरीही येथील शेतकरी शेती करताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देतात. शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बँकांनी पीक कर्ज देण्यास सुरवात केली. चला तर मग या कृषी कर्जाबद्दल सविस्तर जाणून घेऊया .... पीक कर्ज म्हणजे काय पीक कर्ज हे मुळात बँका आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प-मुदतीचे कर्ज आहे. सुधारित बियाणे, खत, यंत्रसामग्री इत्यादी विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी या कर्जाचा उपयोग करू शकतो. हे कर्ज पीक उत्पादनानंतर सामान्यतः परत केले जाते.हे कर्ज कसे घेता येईल पीक कर्ज हे मुळात बँका आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प-मुदतीचे कर्ज आहे. सुधारित बियाणे, खत, यंत्रसामग्री इत्यादी विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी या कर्जाचा उपयोग करू शकतो. हे कर्ज पीक उत्पादनानंतर सामान्यतः परत केले जाते.हे कर्ज कसे घेता येईल आपल्याकडे ���मीन असल्यास आपण हे पीक कर्ज कोठेही तारण न ठेवता घेऊ शकता. या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. त्याची मर्यादा एक लाख रुपये होती, आता आरबीआयने (आरबीआय) १.६० लाख रुपये केली आहे. जर तुम्हाला १ लाख रुपयांहून अधिक कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जमीन तारण घ्यावी लागेल आणि हमीही द्यावी लागेल. ऑफलाइन पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा आपल्याकडे जमीन असल्यास आपण हे पीक कर्ज कोठेही तारण न ठेवता घेऊ शकता. या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. त्याची मर्यादा एक लाख रुपये होती, आता आरबीआयने (आरबीआय) १.६० लाख रुपये केली आहे. जर तुम्हाला १ लाख रुपयांहून अधिक कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जमीन तारण घ्यावी लागेल आणि हमीही द्यावी लागेल. ऑफलाइन पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. मग बँक व्यवस्थापक वा कार्यकारी अधिकारी तुम्हाला एक अर्ज देतील आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगेल. यानंतर आपण आवश्यक माहिती भरुन बँकेत अर्ज भरू शकता. पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. मग बँक व्यवस्थापक वा कार्यकारी अधिकारी तुम्हाला एक अर्ज देतील आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगेल. यानंतर आपण आवश्यक माहिती भरुन बँकेत अर्ज भरू शकता. पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्वप्रथम आपण आपल्या बँकांच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज करा. संदर्भ - २२ ऑगस्ट २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nकृषी वार्तायोजना व अनुदानवीडियोकृषी ज्ञान\nसोलर पंपासाठी नविन अर्ज सुरु,त्वरित नोंदणी करा.\nशेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी पंप योजनेंतर्गत सोलार पंपासाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत.या पंपासाठी अर्ज कसा करायचा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतीचे क्षेत्र किती...\nव्हिडिओ | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकर्जदार शेतकर्यांसाठी अर्थसहाय्य मंजूर\nशेतकरी बंधूंनो, जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी शासनाने नवीन जी आर ��णलेला आहे.या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना किती अर्थसहाय्य व कोणत्या प्रकारे निधी मिळणार आहे....\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी शासन देणार ३५% पर्यंत अनुदान\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) योजनेंतर्गत उद्योग उभारणीसाठी २५ लाख रुपये आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी १० लाख रुपये कर्ज दिले जाते. ग्रामीण भागात...\nकृषी वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/at-the-hands-of-governor-koshnyari-chief-minister-of-pune/", "date_download": "2020-09-27T23:32:20Z", "digest": "sha1:WTX6XYNONT4GM7BEB5FK642OTUSOAGQ6", "length": 9476, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्‍यातील मुख्‍य ध्‍वजारोहण राज्‍यपाल कोश्‍यारी यांच्‍या हस्ते", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nपुण्‍यातील मुख्‍य ध्‍वजारोहण राज्‍यपाल कोश्‍यारी यांच्‍या हस्ते\nपुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दिनांक१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पुण्याच्या विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.\nविभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या समारंभाच्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार पुण्याच्या विधान भवन (कौन्सिलहॉल) येथे होणाऱ्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त मितेशघट्टे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सुनील गाढे, प्रवीण साळुंके, श्रीमंत पाटोळे, आरती भोसले, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंता चौगुले, पुणे शहराच्या तहसिलदार तृप्ती पाटील, हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी, जिल्हा रुग्णालयाचेप्रशासकीय अधिकारी श्री. बांगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता उपस्थितांसाठी मंडप उभारणी करणे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांना निमंत्रण पत्रिका वेळेत पोहोच करणे, निमंत्रितांना रांगेत उभे राहण्यासाठी जागेचीआखणी करणे, ‘कोरोनायोद्धे’ म्हणून डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह कोरोना आजारावर मात केलेल्या नागरिकांना निमंत्रित करणे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व संबंधितांनी सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर बंधनकारक करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिल्या.\nदिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त\nमराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये\n…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-karsevaks-felicitated-for-their-contribution-in-ayodhya-172001/", "date_download": "2020-09-27T23:10:52Z", "digest": "sha1:CPLCDJUYCG4HWY3Z6ED37SEMATH33PNZ", "length": 5591, "nlines": 72, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune: अयोध्येत योगदान देणाऱ्या कारसेवकांचा सत्कार - MPCNEWS", "raw_content": "\nPune: अयोध्येत योगदान देणाऱ्या कारसेवकांचा सत्कार\nPune: अयोध्येत योगदान देणाऱ्या कारसेवकांचा सत्कार\nPune: Karsevaks felicitated for their contribution in Ayodhya कसबा येथील पतित पावन संघटना व श्री सुंदर गणपती तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अयोध्येत कारसेवक म्हणून अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.\nएमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीतील प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त कसबा येथील पतित पावन संघटना व श्री सुंदर गणपती तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अयोध्येत कारसेवक म्हणून अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.\nराजन काची, शंतनू ठाकूर, विजय राऊत, नंदू वाडेकर, दिलीप गालिंदे, विजय ठकार, अस्तेकर या कारसेवकांचा भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयाप्रसंगी विनायक ठाकूर, योगेश वाडेकर, स्वप्नील आंग्रे, यादव पुजारी, नंदू पवार, रमेश गाडे, दिलीप घोलप, राजू थोरात, प्रदीप गायकवाड, हिरामन जाधव, भूषण ठाकूर आकाश शेरे, विकी पंड्या, तन्मय थोरात आदी उपस्थित होते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMPC News Podcast 6 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट\nMumbai Rains Updates: पावसाने मागील 46 वर्षांतील विक्रम मोडला, दक्षिण मुंबईतही साचले पाणी\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-27T23:25:31Z", "digest": "sha1:PLTOFSMPYSL2XV3GH2YL2ZNFETV6KUHC", "length": 10825, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "निखत, दीपकचे पदक निश्‍चित | Navprabha", "raw_content": "\nनिखत, दीपकचे पदक निश्‍चित\nमाजी ज्युनियर विश्‍वविजेती निखत झरीन (५१ किलो) व आशियाई रौप्यदक विजेता दीपक सिंग (४९ किलो) यांनी काल बुधवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताची किमान दोन कांस्यपदके पक्की केली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या निखतने काल उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोवा हिचा ५-० असा पराभव केला. पुरुषांमध्ये दीपकला विजयासाठी काही मिनिटेच लागली. दीपकच्या ठोशांनी थायलंडच्या सामक सिहान याच्या कपाळातून रक्त वाहू लागल्याने रेफ्रींनी पहिल्याच फेरीत सामना थांबवत दीकपच्या बाजूने निकाल दिला. आशिष (६९ किलो), मंजू राणी (४८ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो) व राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता हुसामुद्दीन (५६ किलो) यांनी पदक फेरीत प्रवेश केला. आशिषने जमैकाच्या जोशुआ फ्राझियर याला ५-० असे तुडविले. हुसामुद्दीनने आपला कोरियन प्रतिस्पर्धी ली येचान याला अस्मान दाखवताना आपल्या अचूकतेच्या बळावर ५-० असा सामना जिंकला. ब्रिजेशला मात्र थायलंडच्या जक्का पोंग योमखोत याच्याविरुद्ध थोडा घाम गाळावा लागला. परंतु, अखेरीस त्याने ४-१ अशी बाजी मारली. मंजूने इटलीच्या रॉबर्टा बोनाटीचा फडशा पाडला. मनीषा मौन (५७ किलो) हिला मात्र रशियाच्या लुईडमिला वारोंतसोवा हिच्याकडून पराभूत व्हावे लागले.\nमोनिका, जमुना बोरो प्रभावी\nइंडोनेशियातील लाबुआन बाजो येथे सुरू असलेल्या २३व्या अध्यक्षीय चषक स्पर्धेत मोनिका (४८ किलो) हिने यजमान देशाच्या निस अँजेलिना हिचा ५-० असा खुर्दा उडविला. इंडिया ओपनच्या सुवर्णपदक विजेत्या जमुना बोरोने थायलंडच्या इंकाम जीरापार्कला ५-० असे पराजित करत उपांत्य फेरीत धडक दिली. नीरज स्वामी (४९ किलो) व दिनेश डागर (६९ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पदक यापूर्वीच निश्‍चित केले आहे. २८ जुलैपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत मेरी कोम भारताच्या १० सदस्यीय संघाचे नेतृत्व करत आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निश��चा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-2/", "date_download": "2020-09-27T23:03:20Z", "digest": "sha1:Q67QNPIECKXQ7H3RMRIGZE6NYJRYGDTC", "length": 10231, "nlines": 150, "source_domain": "raigad.gov.in", "title": "जवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nजवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत\nजवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत\nजवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत\nजवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाब���\nजवान, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदासाठी घेण्यांत आलेली भरती प्रक्रीयेची अंतिम निवडसूची प्रसिध्द करणेबाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/relationship/why-your-relationship-falling-apart-not-reason/", "date_download": "2020-09-27T23:47:09Z", "digest": "sha1:RA2ANUNBXCVGMS5SLVIZW3J77YZQHLAT", "length": 33399, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा - Marathi News | Why is your relationship falling apart is this not the reason | Latest relationship News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसा��ला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nहल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं.\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nनात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा\nहल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं. एवढचं नाहीतर पार्टनरचं इतर लोकांसोबत मिळून मिसळून राहण्यामुळेही नात्यामध्ये खटके उडतात. परंतु, नातं तुटल्यामुळे दोन लोकांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम दिसून येतो. हे चांगलं आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. जर तुम्हालाही असं वाटतं असेल की, आपलं रिलेशनशिप बराच वेळ टिकत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही कारणं सांगणार आहोत. वेळीच ही कराणं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं नातं तुटण्यापासून वा���वू शकता.\nसतत बिझी राहणं तुमची असेल सवय तर...\nजर तुम्हाला आपल्या कामामध्ये सतत बिझी राहायला आवडत असेल आणि यामध्ये तुम्ही तुमच्या नात्याकडे दुर्लक्षं करत आहात का तसेच आपल्या पार्टनरशी न बोलणं त्याला वेळ न देणं यांसारख्या चुका करत असाल तर असं करणं वेळीच टाळा. यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं.\nनवीन ठिकाणी पार्टनरचा विसर पडणं\nअनेक लोकांना नवीन ठिकाणी फिरायला फार आवडतं. परंतु, त्या ठिकाणी गेल्यावर ते आपल्या जवळच्या लोकांना किंवा पार्टनरला विसरून जातात. तुम्हीही असं करत असाल तर असं करणं वेळीच थांबवा.\nऑनलाइन असूनही पार्टनरला मेसेज न करणं\nसध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटवर मित्रमैत्रिणी भेटतातच पण इंटरनेटवर आयुष्यभरासाठीची नातीही जोडली जातात. अशातच एखाद्या व्यक्तीला स्टॉक करणं अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही ऑनलाइन आल्यानंतर आपल्या पार्टनरला मेसेज करत नसाल तर हे कारण तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं. याचा अर्थ असा नाही की, ऑनलाईन आल्यावर प्रत्येक वेळी पार्टनरला मेसेज करावा. पण तुमच्या बिझी शेड्यूलमधून पार्टनरसाठी वेळ देऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता.\nरिस्पॉन्स देणं आहे गरजेचं\nजर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकत असाल पण त्यांचं म्हणणं तुम्हाला समजत नसेल तर या कारणामुळेही तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून व्यवस्थित समजुन घेणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे.\nत्यांच्या निर्णयाला महत्त्व देणं\nअनेकदा तुम्ही पार्टनरचं म्हणणं ऐकत नाही. तसेच त्यांच्या निर्णयाचा मान राखत नाही. दरवेळी तुम्ही स्वतःची मनमानी करता. जर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राकला नाही तर त्यांनाही राग येऊ शकतो. आधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ते चूक की बरोबर ते सोडवा. तसेच कोणत्याही गोष्टीबाबत बोलून तुम्ही मार्ग काढू शकता.\n(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)\nलैंगिक जीवन : एका राऊंडनंतर पुरूष लगेच का झोपतात वाचा महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर...\nलॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...\nपार्टनरमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर आजचं करा ब्रेकअप, नाहितर बसाल बोंब���त\nLockdown मुळे लहान मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....\ncoronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO च्या महत्त्वाच्या सूचना, दूर होतील अनेक समस्या....\nCoronavirus : लॉकडाऊनमध्ये कपल्सपेक्षा जास्त आनंदी आहेत सिंगल लोक, कसे\nमेनोपॉज आणि मिशेल ओबामा\nपत्नीला, सांगू की नको 'या' ५ गोष्टींबाबत सगळेच पुरूष करतात असा विचार, वाचा कोणत्या\nपती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\n'या' सवयी असणाऱ्या मुलींशी चुकूनही करू नका लग्न; नाहीतर भांडणातच रहाल मग्न\nमुलींनी 'या' गोष्टींबाबत सागिंतलेलं खोटं; सगळ्याच मुलांना वाटतं खरं, कसं ते जाणून घ्या\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/more-than-4-lakhs-patients-recovered-from-corona-infection/", "date_download": "2020-09-27T23:47:58Z", "digest": "sha1:GFCFM4VW5DQ7RED7VAJCUPUXDSJHMYMJ", "length": 8766, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "कोरोनावर विजय मिळवणार्‍यांचा संख्या चार लाखांच्या पार ! - Live Trends News", "raw_content": "\nकोरोनावर विजय मिळवणार्‍यांचा संख्या चार लाखांच्या पार \nकोरोनावर विजय मिळवणार्‍यांचा संख्या चार लाखांच्या पार \n कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे होणार्‍यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. या अनुषंगाने राज्यात या विषाणूवर मात करणार्‍यांची संख्या चार लाखांच्या पार गेल्याची माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nआज सायंकाळी राजेश टोपे यांनी कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आज घडीला ४ लाखांहून जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२ हजार ६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ४८४ रुग्ण मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५ लाख ७२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख १ हजार ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घड��ला १ लाख ५१ हजार ५५५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १९ हजार ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nराजेश टोपे पुढे म्हणाले की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.\nहतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडले; काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा\nपवार कुटुंबाची उद्या बारामतीत बैठक; पार्थ यांच्या निर्णयाकडे लक्ष\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T23:02:55Z", "digest": "sha1:DSU64PPVZSOT6GLYZLCF2QC3LSTCT6PJ", "length": 10501, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "..तर शॅकमालक किनार्‍यांवर ब्ल्यू फ्लॅग निर्णयाला विरोध करणार | Navprabha", "raw_content": "\n..तर शॅकमालक किनार्‍यांवर ब्ल्यू फ्लॅग निर्णयाला विरोध करणार\nराज्यातील शॅक मालक कल्याण सोसायटीच्या काल झालेल्या बैठकीत राज्यातील १�� किनार्‍यांना ‘ब्ल्यू प्लॅग’ प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सरकारने शॅक मालकांसह अन्य घटकांना विश्‍वासात न घेता किनार्‍यांना ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्याचे ठरवण्यात आले.\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार गोवा सरकार राज्यातील १० किनार्‍यांचे ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्राने नामांकन करू पाहत आहे. मात्र, हे नामांकन झाल्यास या किनार्‍यांवर कोणकोणत्या मर्यादा येणार आहेत हे सरकारने आम्हाला सांगायला हवे. आम्हाला काळोखात ठेऊन जर सरकारने राज्यातील १० किनार्‍यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जोरदार विरोध करण्याचा निर्णय आम्ही बैठकीत घेतला असे संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी काल बैठकीनंतर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.\nकिनारी व्यवस्थापन आराखडा गोवा सरकारने तयार केलेला नसल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय हरित लवादाने हा आराखडा तयार करण्यात येईपर्यंत राज्यातील किनार्‍यांवर शॅक्स उभारू देणार नसल्याचा आदेश दिल्याने राज्यातील शॅकमालक संकटात सापडलेले असतानाच आता ब्ल्यू फ्लॅगचे नवे संकट उभे ठाकले असल्याचे कार्दोज म्हणाले. सरकारने ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विश्‍वासात घ्यावे. ब्ल्यू फ्लॅग संबंधीची सगळी माहिती आम्हाला द्यावी. ‘ब्ल्यू फ्लॅग’मुळे किनार्‍यावरील व्यावसायिकांवर कोणती मर्यादा घालण्यात येईल हे सरकारने आम्हाला सांगायला हवे, असे कार्दोज यांनी सांगितले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकर��ाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-2/", "date_download": "2020-09-27T22:25:28Z", "digest": "sha1:LGGKGN7GJWRMSM6VLOHYMUFMSABVJNPI", "length": 8542, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच���चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू\nपिंप्रीसेकम गावाजवळ अपघात : अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : भरधाव वाहनाने उडवल्याने 50 ते 55 वर्षीय अनोळखीच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्रीसेकम गावाजवळ 7 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक अपघातस्थळावरून वाहनासह पसार झाला. याप्रकरणी सोमवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ तालुका पोलिसात स्वप्नील चिंधू पाटील (सुसरी, ता.भुसावळ) यांनी फिर्याद दिली. वरणगाव-भुसावळ रस्त्यावरील पिंप्रीसेकम गावाजवळ 50 ते 55 वर्षीय अनोळखी महिलेला उडवल्याने गंभीर जखमी22 होवून महिलेचा मृत्यू झाला तर अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत. दरम्यान, अनोळखी महिलेची ओळखी पटवण्याचे काम सुरू असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाचाही शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nखतांसाठी शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा\n२०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मनपा महासभेची मान्यता\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\n२०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मनपा महासभेची मान्यता\nकाळ्या हळदीच्या आमिषाने मुंबईसह पुण्यातील चौघांना पावणेदोन लाखांचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2020-09-28T00:16:56Z", "digest": "sha1:NYDCT7QHSNL4WD3G4U3CWOJUXAHHPB4C", "length": 21423, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "कांदा निर्यातबंदीने शेतकरी अडचणीत अन् ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nकांदा निर्यातबंदीने शेतकरी अडचणीत अन् ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात\nin ठळक बातम्या, लेख, संपादकीय\nकांद्याचे भाव वाढू लागल्याचे दिसताच केंद्र सरकारने घाईघाईने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटणे स्वाभाविक होते. आधीच कोरोना व लॉकडाऊनचा फटका कांदा उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. याकाळात 6 महिने शेतकर्‍यांनी नुकसान सोसले आहे. शेतकर्‍याने मोठ्या मेहनतीने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. अनलॉकचे पर्व सुरु झाल्यापासून कांद्याचे भाव वाढू लागले. मात्र कांद्याचे वाढत जाणारे दर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कांदा भावातील चढ-उतार ही नवीन गोष्ट नाही. पण, सध्याची स्थिती, निर्यात बंदी आणि भाववाढीची कारणे वेगळी आहेत. अचानक घेतलेल्या या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे लाखो�� टन कांदा बंदरांवर व आंतरराष्ट्रीय सीमांवर अडकून पडला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, याचा सारासार विचार केलेला दिसत नाही. यातील गंभीर बाब म्हणजे, जून महिन्यात कांद्यास सरकारी नियंत्रणातून मुक्त करायचे आणि सप्टेंबर महिन्यात त्यावर पुन्हा नियंत्रण लादायचे या केंद्र सरकारच्या धोरणाला काय म्हणायचे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.\nकेंद्र सरकारने सोमवारी तडकाफडकी कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. कारण काही राज्यात कांद्याचे दर 40 रुपये प्रति किलोच्या वर पोहचले म्हणून मुळात अवघ्या तिन महिन्यांपुर्वीच केंद्रातील सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात महत्त्वाचा बदल करत त्यातून कांदा व बटाट्याला वगळले होते. यामुळे आता घातलेली निर्यात बंदी आधीच्या निर्णयाला हरताळ फासणारी आहे. कारण त्यावेळी कांद्यावरील नियंत्रण उठवून बाजारभावाप्रमाणे त्याचे दर ठरवण्याची मुभा शेतकर्‍यांना देतांना मोठा गाजावाचा करुन घेतला मात्र अगदी त्या उलट कांदा निर्यातबंदी करत शेतकर्‍याचा हा अधिकार काढून घेत शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. सध्या बिहार आणि पाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा माहोल तापला असून, सोबत अन्यत्र पोटनिवडणुकाही होणार आहेत. अशात कांदा भावाचा मुद्दा तापू नये, या विचाराने निवडणुकांवर डोळा ठेवून ही निर्यातबंदी केली असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, कांद्याचा विषय राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे.\nकांद्याचे दर वाढल्यावर शहरी मतदारांच्या डोळ्यांत पाणी येते त्याची मोठी राजकीय किंमत सत्ताधारी पक्षाला चुकवावी लागते. परंतु, शेतकर्‍यांवर कितीही अन्याय केला तरी त्याचा निवडणुकीच्या राजकारणात फारसा फटका बसत नाही, याचा सत्ताधार्‍यांना ठाम विश्वास असतो. त्यामुळे कांद्याचे दर वाढले की, सरकार जितक्या तत्परेतने उपाययोजना करण्यासाठी पुढे सरसावते तशी तत्परता कांद्याचे दर पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते तेंव्हा दाखविली जात नाही. जेंव्हा मोठ्या प्रमाणात पीक येते व त्याला भाव नसतो तेंव्हा ते फेकून द्यायची वेळ शेतकर्‍यांवर येते. उत्पादन खर्चही निघत नाही, अशावेळी सरकार आयातीचे ढोल बडविण्यात धन्यता मानते. अर्थात हे केवळ भाजपाने केले आहे असे नाही कारण 2014 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली होती. तेंव्हा भाजपाने त्याविरोधात मोठे रान उठविले होते. मात्र म्हणतात ना, शेतकर्‍यांचा कळवळा किंवा पुळका फक्त विरोधीपक्षालाच येतो भलेही सत्ताधारी कुणीही असो कांद्याच्या बाबतीतील भाजपाच्या गाठीशी अत्यंत कटू अनुभव आहे.\n1998 च्या निवडणुकीमध्ये कांद्याचे दर भडकल्याने भाजपाला काही राज्यांत सत्ता गमवावी लागली होती. तर केंद्रात सत्तेत असतांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना काद्यांनेच रडविले होते. कांद्याचे भाव 100 रुपयांपर्यंत पोहचल्यामुळे वाजपेयी सरकार पडले, अशी टीकाही त्यावेळी झाली. सरकार पडण्यास अन्य काही कारणे असली तरी लोकांच्या लक्षात केवळ कांदाच राहिला. शेतकरी व सर्वसामान्यांना कांदा वारंवार का रडवितो या प्रश्नाचे उत्तर कांद्याचे उत्पादन आणि देशाची गरज हा आहे. भारताला दरवर्षी सुमारे 150 लाख मेट्रिक टन कांदा लागतो. सद्यस्थितीत देशात सरासरी 250 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होत आहे. मागणीपेक्षा उत्पादन जास्त होत असल्याने याचा दरावर मोठा परिणाम होतो. भारतात कांद्याचा मोठा साठा दीर्घकाळ टिकवण्याची सोय उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना ठराविक दिवसांच्या आत कांदा विकावाच लागतो. मात्र शेतकर्‍याने कांदा ज्या दराने विकला त्या दराने ग्राहकांना तो मिळत नाही. कांद्याच्या वाहतुकीचा खर्च तसेच कांदा व्यापारातील अडते, लहान-मोठे व्यापारी या सर्वांच्या दलालीमुळे कांद्याचा दर वाढत जातो. कांद्याची आवक घटली तर दर वाढत जातो. अशा वेळी दर अव्वाच्या सव्वा वाढू नये यासाठी सरकारकडून कांद्याची निर्यातबंदी केली जाते. निर्यात थांबवून देशात कांद्याचा मोठा साठा राहील याची काळजी घेतली जाते.\nकांद्याची उपलब्धता वाढली की दरात घसरण सुरू होते आणि घसरण अनियंत्रित होऊ नये म्हणून पुरेसा साठा असल्यास मर्यादीत प्रमाणात कांदा निर्यातीला सरकाकडून परवानगी दिली जाते, हे एक चक्र आहे. मात्र यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात येणारे पाणी कायमस्वरुपी थांबविण्यासाठी कांदा साठवणूकीसाठी शीतगृहे, आधुनिक सायलोज अशा सुविधांसाठीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.\nउत्तर भारतात बटाट्यासाठी मोठ्या प्रमाणावर शीतगृहांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर बटाट्याच्या दरातील चढ-उतार कमी होऊन त्यात काही एक स्थिरता आली. तोच कित्ता कांद्यासाठीही गिरवण्याची आवश्यकता आहे. तसेच सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढवणे, निर्यातीवर बंदी घालणे या उपायांऐवजी कांदा निर्यातीवर कर लावल्यास त्याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. कांद्याच्या दराबाबत उत्पादन आणि मागणी या घटकांबरोबरच निर्यातीचा मुद्दाही नेहमी चर्चेत असतो. कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर नजर टाकल्यास लक्षात येते की, आशियाई देश करत असलेल्या कांद्याच्या आयातीमध्ये जवळपास निम्मा हिस्सा भारताचा आहे. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो. भारताने एप्रिल ते जून या कालावधीत 19.8 कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. मात्र, काही वर्षांपासून निर्यात धोरणात योग्य नियोजन नसल्याने त्याचा फटका निर्यातदारांना बसून हातची बाजारपेठ जाण्याची भीती जणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारने निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण सोडणे आवश्यक आहे. आताही सरकारने निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.\n#Happy Birthday Modi: विरोधकांकडूनही मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव\nकोरोनाचा फैलाव होण्यास मोदी सरकार जबाबदार; ‘गोल्डेन महिना’ गमावला: कॉंग्रेस\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nकोरोनाचा फैलाव होण्यास मोदी सरकार जबाबदार; 'गोल्डेन महिना' गमावला: कॉंग्रेस\nआता सहकारी बँका येणार आरबीआयच्या नियंत्रणात; विधेयक मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-home-garden-alpana-vijaykumar-marathi-article-3387", "date_download": "2020-09-27T22:51:05Z", "digest": "sha1:YG7RBKQDZ7N6YEQKOUOP2RKDP7TDWQKB", "length": 13606, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Home Garden Alpana Vijaykumar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nघराभोवतीची बाग म्हटले, की डोळ्यासमोर येतात ती विविध रंगांची, वेगवेगळ्या आकारांची, सुवासिक फुलझाडे. या लेखामध्ये आपण या सर्व फुलझाडांविषयी माहिती घेऊ...\nघरगुती बागेसाठी प्रामुख्याने मध्यम आकाराची झाडे आणि छो��ी झुडुपे वापरली जातात. वृक्ष स्वरूपातील झाडांचा फारसा विचार करता येणार नाही. प्रत्येक झाडाचा आकार, फुलांचा रंग तसेच फुलण्याचा ऋतू वेगवेगळा असल्यामुळे बागेमध्ये कोणती ना कोणती फुले फुलतच राहतात.\nमध्यम आकाराची फुलझाडे : पारिजातक, स्वस्तिक, अनंत जास्वंद, रातराणी, शंखासुर, बोगनवेल, कण्हेर ही झाडे सर्वसाधारणपणे बागेमध्ये लावली जातात. यांपैकी जास्वंद, कण्हेर, स्वस्तिक या झाडांना बाराही महिने फुले असतात. पारिजातक, अनंत आणि सोनचाफा प्रामुख्याने पावसाळ्यात फुलतात. पारिजातकाचा सडा डोळ्यांना सुखावतो. पूर्वीच्या काळी या झाडाभोवती स्वच्छ धोतर पसरून गोळा केलेल्या फुलांचा लक्ष वाहायचा हे गणपतीच्या वेळी ठरलेले असायचे. अनंतामध्येसुद्धा पांढरा आणि पिवळा असे दोन रंग असतात. चाफ्याचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सोनचाफा, कवठी चाफा तसेच हिरवा चाफाही असतो. पण त्याचा वेल येतो. तगर किंवा स्वस्तिक, सिंगल आणि डबल प्रकारांमध्ये येते. आता त्याची लहान आकाराची झाडेही मिळतात. त्यांना हवा तसा विशिष्ट आकारही देता येतो. बोगनवेल प्रामुख्याने उन्हाळ्यात फुलते, तिचे विविध रंग असतात. कुंपण म्हणून किंवा कुंडीतही छान कटिंग करून लावतात. याशिवाय परदेशातून आपल्याकडे स्थायिक झालेली जट्रोफा, टीकोमा, उभा चाफा एकझोरा अशी अनेक मध्यम आकाराची फुलझाडे बागेची शोभा वाढवतात. यांची विशेष काळजी घेण्याची गरज नसते.\nझुडूप वजा फुलझाडे : अबोली, सदाफुली, कोरांटी, गुलबक्षी, गुलाब, कुंदा, शेवंती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या लिलीची फुले या वर्गात मोडतात. अबोली, सदाफुली, कोरांटी ही बाराही महिने फुले देतात. यांच्या फांद्या लागत नाहीत. यांच्या बिया पडून कायम नवीन झाडे येत राहतात. गुलाबाचे बागेमधील महत्त्व वेगळेच आहे. घरच्या बगिच्यात पाच-सहा तरी गुलाबाच्या कुंड्या असाव्यात, असे प्रत्येकाला वाटते. गुलाब काळजीपूर्वक वाढवावे लागतात. यामध्ये ''एच टी'' म्हणजे दांडीवर एकच फूल, फांदीवर झुबक्यांनी फुले येणारे म्हणजे फ्लोरी बंडा, तसेच मिनिएचर गुलाब असे विविध रंगांचे, आकारांचे आणि वासाचे गुलाब येतात. वेळच्या वेळी थोडेसे पाणी, कंपोस्ट, शेणखत आणि योग्य वेळी केलेले कटिंग यामुळे गुलाबाच्या झाडांना कायम फुले येतात. पण गुलाबावर कीड लवकर पडते. गावठी गुलाब किंवा इतर काही कणखर जाती निवडाव्यात. पू���्वी आपल्याकडे पांढरी किंवा पिवळी शेवंती असायची, पण आता ग्रीन हाउसमध्ये वाढवलेली निरनिराळ्या रंगांची शेवंती उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यांची फुलायला सुरुवात होते आणि पूर्ण हिवाळाभर त्याला फुले येतात. बहर संपल्यावर वर्षभर ही झाडे अशीच सांभाळावी लागतात. शिवाय कंदापासून येणाऱ्यामध्ये निशिगंध, खूप प्रकारच्या लिली, कर्दळ, हेलिकॉनिया, डेलिया बागेची शोभा वाढवतात. पावसाळ्यामध्ये फुले येऊन गेली, की वर्षभर हे गड्डे कोरडे ठेवून सांभाळावे लागतात. मे फ्लॉवर सारखी झाडे फक्त उन्हाळ्यातच फुले देतात.\nसिझनल किंवा हंगामी फुले : यामध्ये बालसम, कॉसमॉस, झेंडू, पिटूनिया होली हाँक, सुपारी, घाणेरी, जिरेनियम, फ्लॉक्स ही झाडे येतात. आपल्या बागेमध्ये या हंगामी फुलांचा ताटवा असावा असे सर्वांना वाटते. झेंडू सोडल्यास बहुतेक सगळी परदेशातून आपल्याकडे येऊन इथलीच झालेली झाडे आहेत. या झाडांचे आयुष्य तीन-चार महिन्यांचे असते. तेवढा वेळ आपल्या बागेला ते वेगळेच रंगरूप आणतात.\nएक्झॉटिक म्हणजे परदेशातून आलेल्या झाडांना आपण एक्झॉटिक म्हणतो. अँथुरियम हेलिकॉनिया, बर्ड ऑफ पॅराडाईज, हायड्रेंजीया जिंजर, वेगवेगळ्या प्रकारची ऑर्किड या प्रकारात मोडतात. यांना वाढविणे थोडे कठीणच असते. सावली, पाण्याची गरज, मातीमधील सेंद्रिय घटकांचे प्रमाण एकदा जमले, तर ही झाडे सहज बागेमध्ये आपण वाढवू शकतो. विविध प्रकारची ऑर्किड्स म्हणजे जंगलाकडून आपल्याला मिळालेला ठेवाच आहे.\nकोणत्याही प्रकारची फुलझाडे लावण्यास पावसाळा हा उत्तम ऋतू असतो. यांपैकी फक्त सिझनल झाडांची फुले नाजूक असल्यामुळे सुरुवातीच्या पावसाळ्याला तग धरत नाहीत. त्यामुळे पाऊस संपल्यानंतरच्या कालावधीमध्ये ही लावली, तर तीन-चार महिने आपल्याला फुलांचे नेत्रसुख मिळते.\nवृक्ष गुलाब हिवाळा झेंडू ऊस पाऊस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-year-it-is-not-ganeshotsav-but-arogyotsav-the-historic-decision-of-the-lalbaug-ganesg-mandal/", "date_download": "2020-09-27T22:40:29Z", "digest": "sha1:YGG5UIJPCJMWTHQ7E7S2G75MGXAVBV5K", "length": 9352, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "“यंदा गण���शोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n“यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.\n“यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” असं लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी सांगितले. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावं लागणार आहे. याशिवाय आगमन, पाद्यपूजन सोहळेदेखील रद्द केले आहेत.\nलालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७ वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता ‘आरोग्य उत्सव’ म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.\nअसा असेल आरोग्य उत्सव –\nप्लाज्मा थेरपीला प्राधान्य देऊन अधिकाधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प केला आहे. तर ११ दिवस प्लाज्मा आणि रक्तदानाच्या उपक्रमाचं आयोजन केल आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देखील २५ लाखांचा धनादेश देणार असून कोरोना लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावणार आहेत. गलवान खोर्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान देखील या ११दिवसात करणार आहे. रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच 1546 रक्तदात्यांचं रक्तदान, जनता क्लिनिक माध्यमातून आतापर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टर यांच्या मदतीनं दक्षिण मुंबईत जनता क्लिनिक उपक्रम तसेच मंडळाची डायलिसिस सेवा कोरोना संकट काळातही सुरू राहणार.\nराज्यात यंदा समाधानकारक पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले अंदाज पत्रक जाहीर\nजय हरी विठल … आता घर बसल्या असे घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन\nमोदींच्या ‘या’ निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात नवे रोजगार निर्माण होणार – चंद्रकांत पाटील\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/sangli/we-havent-done-fifteen-years-we-did-it-five-years/", "date_download": "2020-09-27T22:25:33Z", "digest": "sha1:RE2UZVMNI4JXQ5WXBAQRB5P5GQXX6T6C", "length": 31836, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पंधरा वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत केले _: देवेंद्र फडणवीस - Marathi News | We haven't done that in fifteen years, we did it in five years | Latest sangli News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी क��... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यां��ध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nपंधरा वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत केले _: देवेंद्र फडणवीस\nआमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना युतीच्या काळात सुरू झाली आणि ती आम्हीच पूर्ण करणार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर चांदोली अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा देणार आहोत.\nकामेरी (ता. वाळवा) येथे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी खा. संजयकाका पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक उपस्थित होते.\nठळक मुद्देहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक तसेच त्यांच्या नावाने कुस्ती प्रशिक्षण केंद्र पुनवत येथे उभारू.\nइस्लामपूर : काँग्रेस आघाडीला गेल्या १५ वर्षांत जे जमले नाही, ते आम्ही केवळ पाच वर्षांत करून दाखवले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील डझनभर मंत्री निष्क्रिय ठरले असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिराळा मतदारसंघात आता आमची ताकद ‘डबल’ झाली आहे. त्यामुळे येथील आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nकामेरी (ता. वाळवा) येथे शिराळ्यातील भाजपचे उमेदवार आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिराळा तालुक्यातील सिंचन योजनेला लागेल तेवढा निधी देणार आहोत.\nआमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना युतीच्या काळात सुरू झाली आणि ती आम्हीच पूर्ण करणार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर चांदोली अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा देणार आहोत. कोकरुड परिसरात सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे भव्यदिव्य स्मारक उभा करून सत्यजित देशमुख यांना दिलेला शब्द पाळणार आहे. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक तसेच त्यांच्या नावाने कुस्ती प्रशिक्षण केंद्र पुनवत येथे उभारू.\nआ. नाईक म्हणाले, शिवाजीराव देशमुख माझे गुरू आहेत. त्यांच्याच तालमीत राजकारणाचे धडे शिकलो. आता त्यांचे चिरंजीव सत्यजित माझ्या सोबतीला आल्याने माझी ताकद दुप्पट झाली आहे.आनंदराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी सम्राटसिंह शिंदे, सी. एच. पाटील, अशोक जाधव, संपतराव देशमुख, राजाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उदयसिंह नाईक, वैभव शिंदे, पृथ्वीराज पवार, रणधीर नाईक, वै��व शिंदे उपस्थित होते.\nसत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेत पाठविण्याचा दिलेला शब्द पाळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nSangliDevendra FadnavisBJPVidhan Parishad Electionसांगलीदेवेंद्र फडणवीसभाजपाविधान परिषद निवडणूक\nCoronaVirus Lockdown : काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ\ncoronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला\nCoronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत\nस्थायी समितीसाठी भाजपचा हव्यास अनाकलनीय\nराशन-५ हजार रुपयांच्या अफवेने भाजप आमदाराच्या घरी उसळली गर्दी; दाखल करावी लागली तक्रार\nनाशिकच्या स्थायी समिती सभापतीपदी गणेश गिते यांच्या निवडीचा मार्ग मोकळा\nCoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु\nएचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी दर निश्चित -डॉ. अभिजीत चौधरी\nआटपाडी तालुक्यात 9.3 मि. मी. पावसाची नोंद\nऔषध उद्योगाला चीनचा मोठा दणका\nसांगली जिल्ह्यात ४ लाख रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त\nसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-lockdown-Greenzone-Guidelines-issued.html", "date_download": "2020-09-27T23:32:52Z", "digest": "sha1:LIAFZ4OJQTXOLVER4KJ4XVP6U6ZQER24", "length": 14156, "nlines": 127, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे पासून सर्व व्यवहार सुरु होणार ? - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / मुख्य बातमी / उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे पासून सर्व व्यवहार सुरु होणार \nउस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे पासून सर्व व्यवहार सुरु होणार \nग्रीन झोन साठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी\nउस्मानाबाद - राज्यात लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला आहे. रेड झोन मध्ये कोणत्याही अटी शिथिल नाहीत ,पण ग्रीन झोन मध्ये सर्व व्यवहार सुरु होणार आहेत.\nउस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांत कोरोना बाधित एकही ��ुग्ण सापडलेला नाही आणि सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या ४ मे पासून खालील व्यवहार सुरु होऊ शकतात.\nग्रीन झोन मधील व्यवहार\n● ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील.\nमात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा, सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत.\n● अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.\n● प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी.\n● बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल.\n● राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.\n● उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये असल्याने केशकर्तनालय (सलून) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे\nबाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे\nसलूनबाबत गृहमंत्रालयाची नियमावली जारी\nगृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.\n– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.\n– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.\nकाही उपयोग होणार नाही 15 दिवसांनी काही फरक पडणार नाही , सोशल distincing होऊ शकणारच नाही झोन चा कलर बदलायला वेळ लागणार नाही , तस ही फार मोठे उद्योग नाहीत जिल्ह्यातील की अर्थकारण फिरेल म्हणायला,\nसर्व मार्केट इतर जिल्ह्यावर अवलंबुन आहे उस्मानाबाद चे त्यामुळे फार काही मोठा फायदा कुणालाच होणार नाही उलट संक्रमन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही\nसर्व मार्केट इतर जिल्ह्यावर अवलंबुन आहे उस्मानाबाद चे त्यामुळे फार काही मोठा फायदा कुणालाच होणार नाही उल��� संक्रमन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही\nखूप अवघड आहे असे झाले तर\nलॉक डाउन के नियम सर्वानी पाऴले पाहिजेत\nराज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी फक्त दारूचे दुकान चालू केले असते तरी ठिक झाले असते ईतर मोकळीक काही कामाची नाही\nसर्व मार्केट दुसऱ्याजिल्हा वर अवलंबून आहे त्या मुळे फायदा होनार नाही उलट मेंटेनन्स वाढेल\nबंदच ठेवलेले बरे पंधरा दिवसांनी काहीही फरक पडनार नाही लोक जनावरा सारख फिरनार\nबंदच ठेवलेले बरे पंधरा दिवसांनी काहीही फरक पडनार नाही लोक जनावरा सारख फिरनार\nउस्मानाबाद मधील सर्व लोकांनी काळजी घेतली व थोडा त्रास सहन केला तसा अजुन थोडा सहन करुत व अजुन लॉक डाऊन कालावधी आहे ठेवधा ठेवावा व जीवनावश्यक दुकानान थोडा वेळ वाढवून द्यावा.\nसर्व काही ठिक आहे या भ्रमात राहु नये, फक्त जिल्हा अंतर्गत व्यवहार चालू ठेवले तर बरे होईल.\nखुप मोठा अनर्थ होईल\nलोकं मोकाट फिरतात त्यामुळे धोका शंभर टक्के नाकारता येत नाही\nवयक्तीक डिंस्टस ठेवून व्यवहार करण्यास कांही हरकत नाही, मजुरांची अवस्था फार बिकट होत चालली आहे\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/04/blog-post_64.html", "date_download": "2020-09-27T22:47:01Z", "digest": "sha1:CJUP7FRCIQHQNE4RQPFCUGA3NUEXFQK4", "length": 6038, "nlines": 47, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "च्यायला अजून एक ट्रायंगल !! मोल्योब्का ट्रायंगल, विज्ञानाला अजूनही सुटल नाही इथल कोढे", "raw_content": "\nच्यायला अजून एक ट्रायंगल मोल्योब्का ट्रायंगल, विज्ञानाला अजूनही सुटल नाही इथल कोढे\n­­­­­­­दुनिया ही रहस्यांनी भरलेली आहे, विज्ञानाने प्रगती तर केली आहे पण तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं रहस्य अजूनतरी विज्ञान सापडवू शकलेले नाही\nबर्म्युडा ट्रायंगल तर तुम्हाला माहितीच असेल पण च्यायला ह्या एकाच त्रिकोणावर भागतय व्हय आपल अजून एक ट्रायंगल आहे, आज आपण या एम- ट्रायंगलचा रहस्य आपण पाहणार आहोत.\nएम- ट्रायंगलच खर नाव आहे मोल्योबका ट्रायंगल, रशियातल्या पर्म शहराच्या जवळ हे ठिकाण आहे. जगप्रसिद्ध अन जगातल्या सर्वात प्राचीन अशा अरल पर्वतरांगेत एक गाव आहे मोल्योब्का खर म्हणजे मोल्योब्का हे गाव अन त्याभोवतिचा प्रदेश म्हणजे हा त्रिकोण, पूर्वी हे इथल्या अन अरल पर्वतरांगेतल्या रहिवास्यांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण होत. पण म्हणतात ना काळ सगळ बदलवतो.\nया त्रिकोणाबद्दल खूप रहस्ये आहेत, सांगितले जाते कि इथे काही दिवस राहणारा माणूस बुद्धिमान होतो (फार उशिरा कळल आम्हाला, दीडशहाणे झाल्यावर) अन इथे जाताच अस वाटत कि इथे काहीतरी दिव्य शक्ती आहे. आजारी माणूस सुद्धा इथे आपोआप ठीक होतो (कोरोना). इथे फोन काम करत नाही, मोबाईलचे नेटवर्क तर आहे पण फोनला रेंजच येत नाही. गावाजवळ एक छोटीसी टेकडी आहे तिथे मात्र फोन काम करायला लागतो.\nआकाशात चित्रविचित्र चिन्ह दिसणे, आलेल्या आभाळामधून एक तेजपुंज प्रकाश जमिनीवर येणे. सोबतच म्हणे इथे UFO (एलियन वाल्या) दिसतात म्हणे. 70 मैल इतक्या जमीनीवरच्या प्रदेशाला हे त्रिकोण म्हटले जाते. 1980 मध्ये पहिल्यांदा हे ठिकाण चर्चेत आले, इथे विचित्र आवाज यायला लागले. शोध घेणाऱ्यांनी इथे ट्राफिकचा आवाज रेकॉर्ड केला आहे अन विशेष गोष्ट म्हणजे रस्ता इथून तब्बल 40 किलोमीटर लांब आहे.\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश���री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T23:39:04Z", "digest": "sha1:G2P2ANQMETKVAXWH7RNHDROMX5OVV4YK", "length": 9526, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "काश्मीरमध्ये सरपंचांची दहशतवाद्यांकडून हत्या | Navprabha", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये सरपंचांची दहशतवाद्यांकडून हत्या\nकाश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सजाद अहमद या सरपंचांची त्यांच्या घरीच गोळ्या झाडून हत्या केली. अहमद हे भाजपशी संबंधित होते. काझीगुंड येथील आपल्या घराबाहेर ते असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. इतर सरपंचांसोबत अहमद हे सुरक्षित असलेल्या निर्वासित कॅम्पमध्ये राहत होते. काल सकाळी कॅम्प सोडून ते आपल्या घरी गेले होते. भाजपशी संबंधित नेत्यावर ४८ तासातील हा दुसरा हल्ला आहे. याआधी पंचायत सदस्य आरिफ अहमद खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.\nजम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजप नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जी. सी. मूर्मू यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारल्यनंतर त्यांच्या जागी सिन्हा यांनी उपराज्यपालपदावर नेमणूक करण्यात आली आहे. श्री. मूर्मू यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/bhairavgad/", "date_download": "2020-09-27T22:47:30Z", "digest": "sha1:C2L6OP33E73KERBHM32RNT2DGTL5PTWY", "length": 33197, "nlines": 110, "source_domain": "trekography.in", "title": "भैरवगडची जंगलयात्रा – Trekography", "raw_content": "\nउन्हाळा म्हणले की समोर येते ते रुक्ष डोंगर, कोरड्या पडलेल्या नद्या आणि डोक्यावर तळपणारा सूर्य. त्यामुळे या दिवसात भटकंती तर सोडाच घरातून बाहेर पडणेसुद्धा जीवावर येते. पण आमच्यासारखे स्वच्छंदयात्री गप्प बसतील तर खरे ना. तेलबेल-ठाणाळे, राजमाची अश्या नुकत्याच झालेल्या उन्हाळी भटकंती नंतर आम्हाला वेध लागले होते ते एक जंगलयात्रेचे. त्यातूनच आमचे मित्रवर्य अनुप बोकील यांनी जयगड-भैरवगड-प्रचितगड अशी जंगली डोंगरयात्रा करून आम्हाला चिथावले होते. त्यामुळे मी, अजय,पंकज आणि अन्या मिळून भैरवगडचा बेत आखत होतो. आठवडाभर मेल नुसते ये-जा करत होते. शेवटी एकदाचा ट्रेकचा आराखडा तयार झाला. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शुक्रवारी कधी एकदा ऑफिसमधून निघतोय असे झाले होते सगळ्यांना. आपापल्या फेसबुकच्या भिंतीवर जुने ट्रेकचे फोटो आणि नवीन मजकूर चिकटवले आणि लोकांना खिजवायचे काम सुरु झाले.\nआराखड्याप्रमाणे माझ्या घरी सर्वजण भेटलो. सामानाची देवाण घेवाण झाली. एकेक घोट चहा घेऊन बाहेर पडलो. या भटकंतीत दोन याद्या करायचे ठरले होते. एक खर्चाची आणि दुसरी काय खाल्ले याची. खाऊच्या यादीने खाते उघडतानाच चौकार मारला. चहा-बिस्कीट आणि जांभळे. आज रात्री कऱ्हाडला माझ्या घरी मुक्काम ठरला होता. आईला सांगून ठेवले होतेच त्यामुळे काहीतरी चमचमीत जेवायला मिळणार याची खात्री होतीच. तरीसुद्धा वाटेत भुईंजमध्ये विरंगुळावर वडापाव-मिसळ चापल्याशिवाय पुढे कसे जाणार कऱ्हाडला पोहोचेपर्यंत १० वाजले. इकडच्या-तिकडच्या गप्पा होईपर्यंत पाने मांडली गेली. कढी-खिचडी-गुळांबा-लसणाची चटणी-पापड. वाह… एकदम झक्कास बेत. आईच्या हातच्या जेवणाला तोडच नाही. असो.. खरेतर पोटं तुडुंब भरलेली असताना झोप लागायला हवी पण आमचा उत्साह केवढा तो. रात्री १ वाजला तरी आमच्या गप्पा काही कमी झाल्या नाहीत. पहाटे लवकर उठून कोयनानगर-हेळवाक गाठायचे असल्याने नाईलाजाने डोळे मिटून उद्याच्या भटकंतीच्या स्वप्नात रमलो. पहाटे ६ला आईच्या हातचा चहा पिऊन आमची मोहीम सुरु झाली. कोयनेच्या काठाने जाणारा कराड-चिपळूण रस्ता म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये स्वर्गच. उन्हाळा आहे असे सांगूनही खरे वाटणार नाही एवढी हिरवाई होती आजूबाजूला. कोयना नदी म्हणजे महाराष्ट्राची प्रकाशदायिनी. महाबळेश्वरात उगम पावणारी ही अवखळ नदी हेळवाकजवळ अडवून कोयनानगरचे प्रचंड मोठे धरण दिमाखात उभे आहे. हा सर्व प्रदेश म्हणजे सदाहरित जंगलांनी व्यापलेला अति-दुर्गम प्रदेश. याच जंगलातील आडवाटांवर आहेत वासोटा-जयगड-भैरवगड हे रानटी वनदुर्ग. सूर्याच्या किरणांबरोबरच आम्ही हेळवाकमध्ये शिरलो. बस-थांब्या शेजारच्या हाटेला�� बसून आम्ही गरमागरम चहा-शिरा हाणून दिवसाची सुरवात केली. भैरवगडला जाण्यासाठी कोंढावळे अथवा चाफ्याचा खडक या धनगर पाड्यापर्यंत जावे लागते. या हॉटेलशेजारूनच चाफ्याच्या खडकाकडे जायचा रस्ता आहे. घोटाभर भुसभुशीत चिकणमातीचा थर असलेल्या या रस्त्यावरून गाडी चढवणे म्हणजे एक दिव्यच होते. शेवटी गाडी खालीच एका घराशेजारी लाऊन आम्ही चालतच चाफ्याच्या खडकावर पोहोचलो. आम्हाला येताना पाहताच जयराम कोळेकर घरातून बाहेर येत वाटाड्या म्हणून यायला तयार झाले. यांच्या घरी बहुतांश सामान ठेऊन पाणी आणि थोडेफार खायला घेऊन आम्ही निघालो. चाफ्याच्या खडकापासून जवळच समर्थांचे वास्तव्य लाभलेली रामघळ आहे. आम्ही भैरवगड करून रात्रीच्या मुक्कामास या रामघळीत यायचे ठरवले होते. त्यामुळे रामघळीची वाट सोडून आम्ही भैरवगडाची पायवाट पकडली. आमचा वाटाड्या जणू त्या भागातील रोबिन हूड असल्यासारखा चालला पुढे चालला होता. हातातला कोयता सपासप चालवत त्याने घरासाठी एक-दोन वासे मोडून ठेवले. जर बेअर ग्रील्सने त्याचा हा कोयता बघितला असता तर त्याने पुढे कधीच स्वतःचा नाईफ वापरला नसता. मोठ्याने गाणी म्हणत, आरोळ्या ठोकत आमचा वाटाड्या पुढे चालला होता. मधूनच त्याला सांगावेसे वाटत होते की आम्हाला एखादे जनावर दिसले तरी चालणार आहे. धनगर पाड्यामागच्या डोंगराचा खडा चढ आमचा जीव काढत होता. चालताना कोयनेच्या घनदाट जंगलाची पुरेपूर अनुभूती आम्हाला येत होती. एवढी की दोघांमध्ये थोडे जरी अंतर पडले तरी समोरचा माणूस नक्की कुठल्या झाडोऱ्यात शिरला ते समजायला वावच नाही. जंगल म्हणले की रानमेवा हा आलाच. सुरवातीलाच जयरामने तोरणाचे झाड दाखवून त्याच्या फळांची चव चाखावली होती. ती चव जिभेवर रुळ्तेय तोच समोर हाडक्या जांभळीची झाडे. या जांभळाना गर नसला तरी चव नक्कीच भन्नाट होती.\nवाटेवर एक गाव लागते. जुनं वाघने. १९६७ च्या भूकंपात या गावाची पूर्ण वाताहत झाली आणि हे गाव उठले ते कायमचेच. आता फक्त शिल्लक आहेत ती पडकी घरे आणि देवळांची जोती. गावाजवळूनच एक पावसाळी नदी वाहते. याच नदीच्या पात्रात एके ठिकाणी थोडे पाणी शिल्लक आहे. या पाण्यापाशी थोडावेळ पाठ टेकली आणि पुढे निघालो. इथे तर जांभळीची असंख्य झाडे होती. आणि जांभळेसुद्धा एवढी मधुर की अजूनसुद्धा त्यांची चव जिभेवर रेंगाळत आहे. हात आणि जीभ पूर्ण जांभळी ���ाल्याशिवाय आम्ही तिथून हललोच नाही. वाघन्याच्या पठारावरून सुरु होतो भैरवगडाचा शेवटचा टप्पा. पुन्हा एकदा जंगलात शिरायचे आणि सावकाश चढत जाणारी पायवाट पकडायची. झाडी अतिशय दाट असल्याने उन्हाचा त्रास अजिबात होत नव्हता. सुमारे अर्धा- पाऊण तास तंगडतोड केल्यावर आम्ही एका छोट्या पठारावर आलो आणि अचानक समोर आले भैरवनाथाचे मंदिर आणि पश्चिमेला “भैरव घाटावर” पहारा देत उभा असलेला राकट भैरवगड. तिथे कोकणातून येणारा वारा छातीत भरून घेत आम्ही मंदिरात आडवे झालो. तिथे पुण्याहून ४ लोक आधीच येऊन बसले होते. जरा गप्पागोष्टी करतोय तोच इंजिनाची घरघर ऐकू आली. २ जीप २०-२५ पोरांना घेऊन भैरवगडावर ॲडवेंचर ट्रीपसाठी आले होते. ते पाहून आमची प्रचंड चिडचिड झाली. एकतर ४ तासाची जंगलातून तंगडतोड करत आम्ही इथे आलो होतो आणि हे जवळच्या रिसोर्टवाले लोक जीप मध्ये बसून जंगल कँप साठी आले होते. वाह.. त्यातून त्यांचा लीडर (ज्याला आम्ही जखमी हंटर असे नाव ठेवले) आमच्या समोर फारच फुशारक्या मारत होता. उगाच फॉरेस्टची परवानगी आणि काय काय बडबड करत होता. जाऊ दे आम्हाला काय भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन आहे. पूर्वीचे दगडी मंदिर मोडकळीस आल्यावर आजू-बाजूच्या गावकऱ्यांनी श्रमदानातून सध्याचे पक्के मंदिर उभारले आहे. मंदिरात दोन अप्रतिम सांबरशिंगे आहेत. ती कोणी आणि कधी आणून ठेवलीत ते माहित नाही पण इतक्या वर्षानंतरही तिथेच आहेत हे पाहून आश्चर्य वाटते. मंदिराशेजारून भैरवगडावर जाण्याची पायवाट आहे. त्या कँपवाल्या पोरांची गर्दी होण्याच्या आधीच आम्ही गडफेरी करून परत मंदिरात विश्रांतीस आलो. तसे गडावर फार काही अवशेष शिल्लक नाहीत. एक सुस्थितीतल बुरुज, दरवाज्याचे भग्नावशेष, एक पाण्याचे टाके आणि २ गुहा. आमच्या वाटाड्याला मुंबईला जायची घाई असल्याने आम्ही नवीन वाटाड्या मिळवला होता. जयराम लांबोर आणि त्याचा अतिउत्साही कुत्रा “गंगाराम”. त्याच्या बरोबर साताऱ्याचे दोन ट्रेकर होते. तो कँपवाला लीडर पाठदुखीमुळे गडफेरीस न जाता मंदिरातच आडवा झाला होता आणि जेवणाचे समान घेऊन गाडी आली नाही म्हणून कोणावर तरी खार काढत होता. मंदिराच्या थंडगार फरशीवर विश्रांती घेऊन आम्ही परत फिरलो.\nपरतीच्या वाटेने सुद्धा आमचा बराच घाम गाळला. आधीच सकाळपासून जांभळे आणि मुठभर शेवेव्यतिरिक्त काही गेले नव्हते त्या��ुळे वाघने गावाशेजारील डोंगराने तर आमची पुरतीच वाट लावली. त्यातूनच वाटाड्या आणि आमच्यात बरेच अंतर पडत गेले. परतताना रामघळीची वाट बघून गावात जायचे असा ठरले होते पण शेवटी पंकजने पुढे जाऊन घळ बघावी आणि आम्ही मागून त्याला गाठावे असे ठरले. तरीही त्याची आणि आमची चुकामुक झाल्याने अर्ध्या तासाचा जंगल फेरफटका झाला. शेवटी घळीचा नाद सोडून पाड्याकडे निघालो. वाटेतच आमच्या शोधार्थ परत फिरलेला पंक्या पण भेटला. जयरामच्या घरी कोरा चहा पिऊन पडवीवर आडवे झालो. उन्हे कलल्यावर सुटलेल्या वाऱ्यांनी गारठा वाढवला होता. आम्हाला तर थंडीमुळे स्लीपिंग बॅगमधेच शिरावे लागले होते. रात्रीच्या जेवणाची सोय तिथेच झाल्यामुळे आम्ही निवांत होतो. जसजसा अंधार पडत गेला तसे आमचे डोळे सुद्धा मिटत गेले. बाजूच्या गोठ्यातून गुरांच्या घंटांचा किणकिणाट, मंद सांजवारा आमच्या झोपेत अजूनच भर घालत होता. जयरामने जेवणासाठी दिलेल्या हाकीने आमचे डोळे उघडले पण ते सुद्धा अर्धवटच. गावरान वांग्याची झणझणीत आमटी आणि भाताचे चार घास पोटात गेले तेव्हा कुठे जरा तरतरी आली. सामान कसेही सॅकमध्ये भरून बॅटऱ्यांच्या उजेडात रामघळीच्या वाटेवर लागलो. पंकजला वाट माहित असल्याने १५-२० मिनिटातच घळीत पोचलो. अवसेची रात्र असल्याने आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्यातून आजूबाजूला काजव्यांची भर. थोडावेळ शेकोटी पेटवायचा प्रयत्न झाला पण तिने सुद्धा १० मिनिटातच अंग टाकले. शेवटी तसेच अंधारात पाठ टेकून झोपून गेलो. रात्री मधूनच न ऐकलेल्या आवाजाने दचकून जाग यायची आणि बॅटऱ्यां फिरवून काही नाही याची खात्री करून परत डोळे मिटायचे. तसे या परिसरात अस्वले, भेकरे आदि जनावरांचा वावर असल्याने आम्ही सावधच झोपलो होतो. पहाटे अगदी जवळून आलेल्या भेकराच्या आवाजाने सगळेच खडबडून जागे झाले. त्या आवाजात कस्तूर, कोकीळ पक्ष्यांनी आपापले आवाज मिसळून रामप्रहर झाल्याची आठवण करून दिली. घळीतील सामानसुमान आवरून ती गुहा नीट न्याहाळली. काय सुंदर जागा होती ती… शंभरएक फूट लांब गुहा अशी ही गुहा पाहून समर्थांच्या ओळी मनात घोळल्या. आणि डोळ्यासमोर पावसाळ्यातील चित्र उभे राहिले. डोईवरून खाली कोसळणारा धबधबा, समोर खळाळत वाहणारा ओढा, त्या निबीड अरण्यातील जंगली श्वापदांचे असंख्य आवाज… क्षणभर शहाराच आला अंगावर.\nगिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे |\nधबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे || १||\nगर्जता मेघ तो सिंधू | ध्वनी कल्होळ उठिला |\nकड्याशी आदळे धारा | वाट आवर्त होतसे ||२||\nतुषार उठती रेणू | दुसरे रज मातले |\nवाट मिश्रीत ते रेणू | सीत मिश्रीत धुकटे ||३||\nदराच तुटला मोठा | झाड खंडे परोपरी |\nनिबीड दाटती छाया | त्या मधे वोघ वाहती ||४||\nगर्जती श्वापदे पक्षी | नाना स्वरे भयंकरे |\nगडद होतसे रात्री | ध्वनी कल्लोळ उठती ||५||\nकर्दमु निवडेना तो | मानसी साकडे पडे |\nविशाळ लोटती धारा | ती खाले रम्य विवरे ||६||\nविश्रांती वाटते येथे | जावया पुण्य पाहिजे |\nकथा निरुपणे चर्चा | सार्थके काळ जातसे ||७||\nअशा नितांत सुंदर घळीतून आम्ही परत पाड्यात आलो. गावकऱ्यांची सकाळची लगबग चालू होती. कोणी गुरे चरायला घेऊन जात होते तर कोणी कडोशीस पाण्याच्या कळश्या घेऊन येत होते. कुठे म्हशीची धार काढणे चालू होते तर कुठे लहान पोरांचा दंग चालू होता. जयरामच्या घरी धारोष्ण दुधाचा फक्कड चहा मिळाला. तिथे गंगाराम (त्याचा अतिउत्साही कुत्रा) आणि दोस्तमंडळी (गावरान कोंबड्या) यांनी आमच्या चहामध्ये सोडाच पण सामनामध्ये सुद्धा तोंड घालायचे बाकी ठेवले नव्हते. गंगारामला तर सोय स्टीक्स म्हणजे तिखट-मीठ लावलेली हाडेच वाटत होती. हेळवाकमध्ये शिरा-भजी आमची वाट बघत असल्याने आम्ही पाड्याचा निरोप घेऊन लगोलग निघालो. रस्त्यातच एक हरणटोळ कोवळे उन खात पहुडला होता. फटाफट कॅमेरे बाहेर आले. एवढे सारे फोटोग्राफर बघून त्या बिचाऱ्याला सुद्धा उगाचच सेलेब्रिटी झाल्यासारखे वाटले. गाडीच्या खाली येऊ नये म्हणून पंकजने त्याला उचलून बाजूच्या झुडुपात सोडले. हेळवाकमध्ये नाश्ता करता करता आजच्या उरलेल्या दिवसाचे प्लान ठरले. आधी दातेगड आणि नंतर अजिंक्यतारा करून पुण्यास परतायचे नक्की झाले. दातेगडला जाण्यासाठी आम्ही पाटण-चाळकेवाडी रस्त्यावरून टोळेवाडीला आलो. येथून गड अगदी जवळ. गावातल्याच एका रामचंद्र नामक हुशार मुलाने आम्हाला गडापर्यंत नेण्याची तयारी दाखवली. अगदी उत्साहात तो गडाबद्दल बोलत होता. दहाएक मिनिटात आम्ही गडावर आलो. या शिवपुर्वकालीन गडाचा घेरा अगदीच कमी आहे. पण बघण्यासारखी ठिकाणे अनेक. भग्न प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर दिसतात त्या हनुमान आणि गणेशाच्या दगडात कोरलेल्या ९-१० फुटी मूर्ती.शिवाय गडावरचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात १०० फूट खोदले��ी विहीर.\nदातेगड – मारुती आणि विहीर\nअंदाजे ५० पायऱ्या उतरून आम्ही विहिरीत उतरलो. विहिरीतले पाणी बर्फाहून थंड होते. या विहिरीबद्दल आणि गडाबद्दल अनेक दंतकथा त्या पोराने ऐकवल्या. या उपेक्षित परंतु सुंदर गडाची फेरी तासाभरात पूर्ण होते. गड उतारावर करवंदाच्या असंख्य जाळ्या आहेत. या रानमेव्याचा सुद्धा मनमुराद आनंद गड उतरताना आम्ही लुटला. पुढे चाळकेवाडीच्या पठारावरून आम्हाला ठोसेघर गाठायचे होते. काल भैरवगडाचे जंगल कधी संपूच नये असे वाटत होते तर इकडे हे पवनचक्क्यांचे जंगल कधी संपतेय असे झाले होते. ठोसेघरला आधी पोटपूजा करून घेतली आणि नंतर तिथला प्रसिद्ध धबधबा पाहायला गेलो. तिथल्या डोहातील पाणी बघतच आमच्यातल्या मस्तवाल रेड्याने पुन्हा डोके काढले आणि सगळा शीणवठा पाण्यात घालवूनच बाहेर आलो. ठोसेघरचा घाट ८-१० किमी उतरून खाली आलो आणि समोर दिसलेला सज्जनगड बघून मला अचानक कॅमेरा विसरल्याची जाणीव झाली. झाले. मनात विचारांचे काहूर उठले. कॅमेरा असेल का कदाचित ठेवला असेल. घरी काय सांगू इत्यादी.\nपरत फिरून ठोसेघरच्या हॉटेलात आलो आणि मालकाने सांभाळून ठेवलेली बॅग घेतल्यावर हायसे वाटले. आता जाता जाता अजिंक्यतारा करूनच जायचे होते होते. तसा अजिंक्यतारा सर्वांनीच बघितला असल्याने तिथे फार वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आणि अजिंक्याताऱ्याबद्दल सर्वांनाच बरीच माहिती असल्याने त्याबद्दल येथे लिहिण्यात सुद्धा अर्थ नाही. तरी सुद्धा तासभर गडावर फेरी मारून काही मावळत्या उन्हातील फोटो काढले. आणि पुण्याच्या रस्त्याला लागलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच अन्याने या जंगलयात्रेचे सुंदर वर्णन करणारे एक मेल पाठवत पुन्हा एकदा दोन दिवसातल्या आठवणी ताज्या केल्या. आता पुढच्या भटकंतीपर्यंत पुण्यातील सिमेंटच्या जंगलात राहून राहून आठवेल ती भैरवगडची भन्नाट जंगलयात्रा.\n←Previous post:राजमाची आणि खाद्यंती\n→Next post:मोहन कावळ्या चांभार आणि लिंबूटिंबू\nहाडक्या नाही, लेंडी जांभळं होती. छान जमलाय.\nअरे तो जयराम त्याला हाडकी जांभळे म्हणत होता… आपल्या इकडे त्यांना लेंडी जांभळे म्हणतात..\nसुंदर प्रवास.. आणि सुरेख वर्णन. आपल्या भावी प्रवासास शुभेच्छा \nमस्त रे… धम्माल केलीत गड्यांनो…\nअम्या आता तर पावसाळा तोंडावर आलाय… मग आहेच अजून धमाल…\nअरे ते नाही लिहिले… मला वाटले उगाच वाढेल म्हणून…\nमोहन कावळ्या चांभार आणि लिंबूटिंबू – - Amit Kulkarni Amit Kulkarni says:\n[…] भैरवगडची जंगलयात्रा […]\nयेता जावळी जाता गोवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-gomalwada-tal-shirur-kasar-dist-beed-10029", "date_download": "2020-09-27T22:29:37Z", "digest": "sha1:RYRUGIVESTYFA3ALGGNBQZSKATAKT7MG", "length": 25686, "nlines": 185, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Gomalwada, tal. Shirur Kasar, Dist. Beed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजारातील मागणीनुसार भाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल\nबाजारातील मागणीनुसार भाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nगोमळवाडा (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथील तरुण शेतकरी मोहन भाऊसाहेब काकडे यांनी विविध हंगामी पिकाचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना भाजीपाला शेतीचा जो अंगीकार केला तो अाजही कायम ठेवला अाहे. जवळच्या दोन बाजारपेठांचा अभ्यास करून त्यानुसार शेतीचे नियोजन करण्यावर भर देत, भाजीपाला पिकामध्ये विविधता ठेवत शेतीतील नफा वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला अाहे.\nगोमळवाडा (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथील तरुण शेतकरी मोहन भाऊसाहेब काकडे यांनी विविध हंगामी पिकाचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना भाजीपाला शेतीचा जो अंगीकार केला तो अाजही कायम ठेवला अाहे. जवळच्या दोन बाजारपेठांचा अभ्यास करून त्यानुसार शेतीचे नियोजन करण्यावर भर देत, भाजीपाला पिकामध्ये विविधता ठेवत शेतीतील नफा वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला अाहे.\nनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील अर्धा भाग सुधारित असला तरी पूर्वेला असलेले तालुके कायम दुष्काळी असतात. त्याला जोडूनच बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागात सिंचनाचा अभाव असल्याने शेती तशी तोट्यात असते. अलीकडच्या काळात मात्र तरुण शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरवात केली आहे. गोमळवाडा येथील मोहन भाऊसाहेब काकडे या तरुण शेतकऱ्याने भाजीपाल्याची शेती यशस्वी केली आहे. बाजारातील भाजीपाला पिकांच्या मागणीचा अंदाज पाहून ते पिकांची लागवड करतात.\nगोमळवाडा शिवारात मोहन काकडे यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. शेतीचा डोलारा मोहन भाऊ ��िनोद यांच्यासह सांभाळतात. मोहन यांना घरातील सदस्यांचीही शेतीकामात मोलाची साथ असते. मोहन यांचे शिक्षण बीएस्सी तर भाऊ विनोद पदवीधर आहेत. पूर्वी ते कापूस, बाजरी, ऊस अशी पिके घेत. आता मात्र त्यात बदल करत ढोबळी मिरची, काकडी, कोथिंबीर, कारली, फुलकोबी अशा भाजीपाला पिकासोबत ते खरबुजाची लागवड करतात.\nमोहन विविध कृषी प्रदर्शनांना भेटी देत त्यातून त्यांना शेडनेटशेती बद्दल माहिती समजली. हंगामी पिकासोबत भाजीपाल्याची शेतीकडे वळण्याचे त्यांनी ठरविले. जवळच्या मार्केटचा अभ्यास केला. त्यानूसार भाजीपाला पिकाची निवड केली अाणि सुरुवातीला २०१३ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने दहा गुंठ्यात शेडनेट उभारले. त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली. बारा टन उत्पादन मिळाले. सरासरी ३० ते ४० रु. प्रती किलो दर मिळाला. त्यानंतर नऊ महिन्यांनी पुन्हा ढोबळी मिरची घेतली. नऊ टन उत्पादन मिळाले. हळूहळू पीकाचे व्यवस्थापन, बाजारपेठ, दर इ. विषयी चांगला अनुभव तयार झाला. हातात ताजा पैसा येऊ लागला. त्यातून २०१६ मध्ये कारल्याची लागवड केली आणि त्यात फुलकोबीचे आंतरपीक घेतले. ९ टन कारली तर ४ टन फुलकोबी चे उत्पादन मिळाले. कारल्याला ४० ते ४५ रु. प्रती किलो दर मिळाला. शेडनेटमध्ये चांगले उत्पादन मिळत असल्याने गतवर्षी (२०१७) पुन्हा दहा गुंठ्यांचे शेडनेट उभारले. यामध्ये दोनवेळा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. किलोसाठी सरासरी २० ते २५ रु. दर मिळाला. सुरवातीला उभारलेल्या शेटनेटमध्ये सध्या टोमॅटोची लागवड केली असून त्यात कोथिंबिरीचे आंतरपीक घेतले आहे.\nदरवर्षी तिन्ही हंगामात ढोबळी मिरचीची लागवड असते. हिवाळ्यात काकडीची लागवड असते तर आंतरपीक म्हणून फुलकोबीची लागवड केली जाते. दरवर्षी उन्हाळ्यात अाणि रमजान ईद सणासाठी खरबुजाला मागणी असते. त्यानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. साधारणतः डिसेंबर, जानेवारी महिन्यात दोन एकरावर खरबुजाची लागवड असते. २०१७ मध्ये दीड एकर खुल्या क्षेत्रावर खरबुजाची लागवड केली. २५ टन उत्पादन मिळाले. किलोसाठी २२ रु. दर मिळाला. गेल्यावर्षी दोन एकर खुल्या क्षेत्रावर काकडीची लागवड केली. त्यातून २० टन उत्पादन मिळाले. किलोसाठी सरासरी १५ रु. दर मिळाला. सध्या साडेतीन एकरावर दोन महिन्यांपूर्वी ढोबळी मिरचीची लागवड केली असून आठ दिवसांत त्याचीही तोडणी सुरू होईल. डिसेंबर, जानेवारी महिन्यात खरबूज लागवड केली तर ऐन उन्हाळ्यात मार्च, एप्रिलमध्ये मागणीच्या काळात विक्रीला येईल याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मोहन काकडे यांनी दोन एकर क्षेत्र सध्या मोकळे आहे. घरीच भाजीपाला पिकाची रोपे तयार केली जातात, त्यामुळे रोपावरील खर्च वाचतो. पावसाळ्यात मात्र रोपे विकत घेतली जातात.\nपन्नास लाख लिटरचे शेततळे\nगोमळवाडा शिवारातून सिंदफणा नदी वाहते. साधारण सहा किलोमीटर अंतरावर सिंदफणा तलावही आहे. मात्र तरीही या भागात पाणीटंचाई भासते. त्यामुळे काकडे यांनी २०१५ मध्ये पन्नास लाख लिटरचे शेततळे खोदले आहे. त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय झाली अाहे. शेततळे असल्यामुळे दरवर्षी मार्च ते जुलै या काळात जवळपास पाच एकर क्षेत्राला आधार मिळत आहे. दुष्काळात शेती जगवता आली आहे.\nनगर- बीडचे मुख्य मार्केट\nगोमळवाडा गाव बीड जिल्ह्यात येत असले तरी या गावापासून नगरचे मार्केट नव्वद किलोमीटर असून बीडचे मार्केट चाळीस किलोमीटरवर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या दराचा अंदाज घेऊन भाजीपाल्याची विक्री केली जाते. बहुतांश वेळा नगरच्या बाजाराला प्राधान्य दिले जाते. सध्या त्यांच्याकडे दीड एकरावर ढोबळी मिरची आहे. आतापर्यंत २२ टनाचे उत्पादन निघाले आहे. नगर, बीडच्या बाजारात आठ दिवसाला प्रत्येकी दहा किलोची पॅकिंग करून विक्री करतात. सध्या सरासरी ३५ ते ४५ रुपयांचा प्रती किलो दर मिळत आहे.\nमोहन काकडे यांची भाजीपाला शेतीतील प्रगती पाहता त्यांना पुसद (जि. यवतमाळ) येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने २०१७ मध्ये गाैरविण्यात अाले आहे.\nकाकडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये\nसंपूर्ण दहा एकरांवर ठिबक.\nबेवडासाठी मूग, उडदाची लागवड\nढोबळी मिरची, खरबुजासाठी पॉलिमल्चिंग आणि गादीवाफ्याचा वापर.\nपाण्याचे काटेकोर नियोजन करून उत्पादन घेण्यावर भर. खतेही ठिबकद्वारे.\nमिरची व अन्य भाजीपाला पिकांची रोपे ते स्वतः तयार करतात.\nभाजीपाला पिकांसाठी जैविक कीडनाशकाचा वापर. विक्री करण्याआधी चार दिवस फवारणी करत नाहीत.\nजीवामृत, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचे प्रमाण कमी.\nशेततळ्याचा आधार असल्याने उन्हाळ्यात पिके जगवणे शक्‍य झाले.\nजैविक खताचा पन्नास टक्के तर रासायनिक खताचा पन्नास टक्के वापर\nमुख्यतः बिगर हंगामात पिके घेण्याची पद्धत. त्यामुळ�� दर चांगले मिळण्याची शक्‍यता.\nसंपर्क : मोहन काकडे, ९७६४४२५५०७, ८९७५०६६६७७\nशिरूर बीड शेती ढोबळी मिरची मिरची शेततळे पाणी मूग रासायनिक खत\nमोहन काकडे यांनी केलेले शेडनेट\nप्लॅस्टिक अच्छादनावर ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.\nबाजारातील मागणीचा अंदाज बांधून मोहन काकडे खरबुजाची लागवड करतात.\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nकृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...\nमहिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील ���ावसाचे...\nराज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...\nएक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...\nसूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...\nकृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...\nशेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...\nसोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...\nकेळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...\nअडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chandatobanda.com/tag/narendra-modi/", "date_download": "2020-09-28T00:09:57Z", "digest": "sha1:BA2Q7GPI73FH2E5WTDD3UV5ATBEJZIGD", "length": 21315, "nlines": 82, "source_domain": "www.chandatobanda.com", "title": "Narendra Modi - Chanda To Banda News", "raw_content": "\nव्हायरल झालेल्या कोकणातील ‘त्या’ कन्येची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल\nमहाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका मुलीला इंटरनेट कनेक्शन आणि पुरेश्या सुविधा नसल्यामुळे ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याने ती मुलगी डोंगरावर जाऊन अभ्यास करत असल्याचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात …\nbreaking news / India / Marathi news / ram mandir / ताज्या बातम्या / नरेंद्र मोदी / मराठी बातम्या / मुख्य बातम्या\nआजचा दिवस संकल्प आणि त्यागचा प्रतीक आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचलेत. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे …\nIndia / Marathi news / आंतरराष्ट्रीय / जागतिक / ताज्या बातम्या / मराठी बातम्या / मुख्य बातम्या\nसरकारी खरेदीत चिनी कंपन्यांवर बंदी, भारताचा पुन्हा चीनला मोठा झटका.\nलडाखमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चीन विरोधात मोठ मोठे निर्णय घेत असून आता पुन्हा एक मोठा निर्णय भारताने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत केंद्र सरकारने सरकारी खरेदीमध्ये चिनी …\nMarathi news / naredra modi / ताज्या बातम्या / नरेंद्र मोदी / मराठी बातम्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले असून देशात भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हा मानव केंद्रित असणे आवश्यक आहे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त …\nMarathi news / naredra modi / ताज्या बातम्या / नरेंद्र मोदी\nट्विटरवर पंतप्रधान मोदींचे तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स.\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत दिवसे न दिवस मोठ्या प्रमाणत वाढ होत असून पंतप्रधान मोदींचे तब्बल ६ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहे. २००९ मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर नरेंद्र …\n भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.\nकृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.\nसंपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू\n चंद्रपुर जिल्ह्यातील कापूस खरेदी १८ एप्रिल पासून होणार सुरू.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\n नवीन वर्षात मिळणार तब्बल ३ महीने सुट्या.\nराज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत \n उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.\nPrashant k. Mandawgade - जिल्ह्यातील युवावर्गाने २३ जुलै रोजी घ्यावा ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ.\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nथोङ्याच लोकांना खुप मोठा पगार देण्यापेक्षा योग्य पगारात जास्त लोकांना नोकरीस ठेवण्याचे नियोजन करानिम्हणजे जास्त लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल…\namol minche - चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.\nसकाळची पहिली माहिती न्युज वाचायची म्हटले तर....चांदा टू बांधा...च....\namol minche - सेल्फी काढणे बेतले जीवा���र, तलावात बुडून दोघांचा मृत्यू.\nपिकनिकला जाणाऱ्यांनी काळजी घेत नाही अश्या घटना पावसाळ्यात जास्त घङतात...आणी मृत्यु क्षमा करत नाही...कुटुंबिय घरी वाट बघत असतात...\namol minche - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.\nचांदा ते बांधा वेब पोर्टल कायम उपयुक्त माहिती बातमी सांगते धन्यवाद\n‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.\nCategories Select Category anil deshmukh Anupam kher Bjp Bollywood breaking news career Corona effect corona updates CRICKET dhananjay munde e-satbara Education exam fair and lovely hotels HSC result India Indian Primier League IPL JEE NEET jobs update Latur Lockdown Lockdown effect mahajobs maharashtra Marathi news mpsc Nagpur naredra modi pubji gaming pune Raj Thakarey Rajura राजुरा ram mandir RSS Sharad Pawar SSC result Techanology technical udayanraje Uncategorized Upsc Vidarbha wardha weather update अजित पवार अमित देशमुख अशोक चव्हाण आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक आसाम उध्दव ठाकरे करियर कर्जमाफी कोरपना कोरोना अपडेट क्रीडा गडचांदुर गडचिरोली Gadchiroli गणेशोत्सव गुंतवणूक गोंदिया gondiya चंद्रपुर चंद्रपूर जरा हटके जागतिक ताज्या बातम्या ताडोबा दिल्ली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नवीन माहिती नांदेड नितिन गडकरी नितिन गडकरी. msme नोकरी अपडेट्स पोलिस भरती police bharti बाळासाहेब पाटील बोगस बियाणे ब्रेकिंग न्यूज भाजपा मनसे मराठी तरुण मराठी बातम्या मराठी लेख महाजॉब्स महाराष्ट्र महाविकास आघाडी मान्सून मुख्य बातम्या यवतमाळ रक्तदान blood donation राज ठाकरे राजकीय राजुरा विधानसभा राज्यसभा रोजगार लॉकडाऊन वर्धा विदर्भ व्यक्तिविशेष व्यवसाय शिवसेना शेती विषयक शैक्षणिक सामाजिक सिनेसृष्टी सोनू सूद स्पर्धा परीक्षा हीच ती वेळ हेडलाइन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/vashim/70-year-old-shahir-doing-voting-awareness-washim/", "date_download": "2020-09-27T22:50:07Z", "digest": "sha1:BRNTJ2QG5MVD25CCWRJQ4VOWZ4PHGA54", "length": 29233, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती - Marathi News | 70-year-old Shahir is doing voting awareness in Washim | Latest vashim News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दह��तवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\n७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती\n७० वर्षाच्या वयात शाहीर पवार यांनी बाळगलेली ही जीद्द हटकेच आहे.\n७० वर्षीय शाहीर करतोय पोवाड्यातून मतदान जनजागृती\nवाशिम : वयाची सत्तरी ओलांडल्याने सर्वांगावर पडलेल्या सुरकुत्या, दुरचे दिसत नसल्याने डोळ्यावर लागलेला मोठ्या भिंगाचा चष्मा, अशाही अवस्थेत काळवंडलेल्या चेहऱ्यावर कुठलाच थकवा न दिसू देता ते पोवाड्यातून आजही पूर्ण दिमतीने सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करित आहेत. हल्ली विधानसभा निवडणूकीच्या काळात त्यांनी गावोगावी भेटी देऊन मतदान जनजागृतीचे कार्य हाती घेतल्याचे दिसून येत आहे.\nवाशिम तालुक्यातील कार्ली या गावचे रहिवासी असलेले ७० वर्षीय अंबादास पवार यांना संपूर्ण वाशिम जिल्हा ओळखतो, तो त्यांच्यातील पोवाड्यातून समाज प्रबोधनाच्या अलौकीक गुणामुळे. उन्हाळा आला की तापमानापासून बचावासाठी नागरिकांनी कुठल्या उपाययोजना करायला हव्या, पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, स्वच्छता बाळगणे किती महत्वाचे आहे, हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची, यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर अंबादास पवार दरवर्षी जिल्हाभर फिरून जनजागृती करतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यासह लोकसभा, विधानसभा निवडणूकीदरम्यान नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून मतांचा हक्क बजवावा, असे आवाहन पोवाड्यातून करण्यासोबतच निवडणूक प्रक्रियेत मतांच्या महत्वाबाबत ते प्रबोधन करतात. सद्याही त्यांनी हे कार्य अवलंबिले असून कार्ली या आपल्या गावी ते केवळ झोपण्यासाठी आणि जेवणासाठी घरी जातात. उर्वरित संपूर्ण वेळ ते समाज प्रबोधनासाठीच खर्च करित असल्याचे गावकरीही मोठ्या अभिमानाने सांगतात. ७० वर्षाच्या वयात शाहीर पवार यांनी बाळगलेली ही जीद्द हटकेच आहे.\n'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये\nवाशिम जिल्ह्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी\nCoronaVirus in Washim : कोरोना ���ॉझिटिव्ह रुग्णामुळे जिल्ह्यात खळबळ\nपातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात\nकोरोनाचा वाशिममध्ये शिरकाव; दिल्लीच्या कार्यक्रमातील सहभागीचा अहवाल पॉझिटिव्ह\nएसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचे अग्रीम वेतन\nट्रॅक्टर अपघातात एक ठार; १६ जखमी\nवाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा चार हजारावर\nचार कोटी रुपयांच्या निधीवरून रिसोड नगर परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी\nकोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पाठ \nशेजारधर्म...कर्करोगग्रस्त युवकाच्या मदतीसाठी शेजाऱ्याने ठेवली शेती गहाण \nबालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न - संजय जोल्हे\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभाव�� ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/palau/?vpage=5", "date_download": "2020-09-27T23:21:37Z", "digest": "sha1:Z2NT457NKMIKXHOVCHTFXJ5KO4WADS4X", "length": 8549, "nlines": 160, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पलाउ – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nपलाउ हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३,२०० किमी अंतरावर आहे. १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघापासुन स्वातंत्र्य मिळालेला पलाउ हा जगातील सर्वात नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे.\nराजधानी व सर्वात मोठे शहर :मेलेकेउक\nअधिकृत भाषा :इंग्लिश, पलाउवन, जपानी\nराष्ट्रीय चलन :अमेरिकन डॉलर\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचा�� हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\nमराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक ...\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/narayan-rane-challenges-sanjay-raut-on-belgaum-chhatrapati-shivaji-maharaj-statue-254261.html", "date_download": "2020-09-27T23:42:06Z", "digest": "sha1:CN42ECIDUGBXEALKSZ4YAPGKDBPAUVOI", "length": 19958, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Narayan Rane challenges Sanjay Raut on Belgaum Chhatrapati Shivaji Maharaj Statue", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nफडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला\nफडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला\nसप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे महाराष्ट्रातील सरकार राहील, तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असे भाकित नारायण राणेंनी वर्तवले.\nमहेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्ग : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. “वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदो���न करु, पण ते यायला तयार आहेत का अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. “वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का\nदेवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा असा सवाल राणेंनी विचारला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला.\nसप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे महाराष्ट्रातील सरकार राहील, असा दावा नारायण राणेंनी केला. तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असे भाकित त्यांनी वर्तवले.\nसंजय राऊत काय म्हणाले\n“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.\nहेही वाचा : बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा\n“महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधीपक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत.\nआशिष शेलार यांचा प्रतिप्रश्न\n“या सगळ्या मागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, पुतळा हटवण्याची आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का हा सवाल आमचा तुम्हाला आहे.” असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\n“आंदोलन छत्रपतींसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय शिव��ेनेला विरोधीपक्ष नेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच का लागते, या प्रश्नाचे उत्तरही तुम्हालाच द्यावे लागेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने जसा तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितलं, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. कर्नाटकच्या सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरुर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावं” अशा शब्दात आशिष शेलार यांनी निशाणा साधला होता.\nवेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का\n“संजय राऊत, काँग्रेसविरुद्ध तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का” पुतळा वादावर आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर\nराणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळेच : गुलाबराव पाटील\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय :…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/sp-balsubramaniam-famous-singer-sp-balsubramaniam-on-life-support-moved-to-icu-174378/", "date_download": "2020-09-27T23:28:39Z", "digest": "sha1:Y32Z67I5SM5LTLZS54EGCYWTRE7NXVC7", "length": 6755, "nlines": 76, "source_domain": "mpcnews.in", "title": "SP Balsubramaniam: प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम लाईफ सपोर्टवर; 'आयसीयू' मध्ये हालवले Famous singer SP Balsubramaniam on life support; Moved to ICU MPCNEWS", "raw_content": "\nSP Balsubramaniam: प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम लाईफ सपोर्टवर ; ‘आयसीयू’ मध्ये हालवले\nSP Balsubramaniam: प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम लाईफ सपोर्टवर ; ‘आयसीयू’ मध्ये हालवले\nएमपीसी न्यूज – प्रसिद्ध दाक्षिणात्य पार्श्वगायक गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूत हालवण्यात आलं आहे. तसेच, व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती.\nइंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. चेन्नईतील एमजीएम रु���्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये असे म्हटले आहे की, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्यामुळे एमजीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एस पी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती आणखी खालावली असून त्यांना लाईफ सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे.\n13 ऑगस्ट पासून त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व सध्या त्यांना आयुष्य मध्ये हलवण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ञांची एक स्वतंत्र टीम त्यांच्या सेवेत दाखल असून त्यांची काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.\nपार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना 5 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली आहे. बालसुब्रमण्यम यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं. त्यासोबत त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं होतं.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: केंद्र सरकारच्या फसव्या घोषणा, काँग्रेसची मोरवाडीतील भाजप कार्यालयासमोर मूक निदर्शने\nChikhali : कंटेनरच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.visputedeled.co.in/district-level-inter-college-dance-competition/", "date_download": "2020-09-27T22:20:16Z", "digest": "sha1:XKSHVTAI5WNSM7VCHVD4KCXZYUMS2JXA", "length": 6269, "nlines": 69, "source_domain": "www.visputedeled.co.in", "title": "District-Level Inter-College Dance Competition | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nजिल्हास्तरीय आतंरविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन दिनांक 16/01/2020 रोजीश्री. डी.डी.विसपुते अध्यापक विद्यालय व श्री. डी.डी.विसपुते विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आतंरविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे (द्रमंत्र) आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी नवरस ही थीम ठेवण्यात आली . विविध जिल्ह्यांतील पंधरा ग्रुप स्पर्धेमध्ये सहभागी झाले. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथम पारितोषिक -10,000व्दितीय पारितोषिक – 7000तृतीय पारितोषिक -5000. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री अनिकेत गायकवाड, श्रीमती एकता बक्षी-केसकर, नितीन पाटील व सेजल पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणूनसन्माननीय रमेश धनावडे (सिनियर मॅनेजर एच आर कार्पोरेट अफेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) सन्माननीय .श्री डाॅ.अविनाश शेंद्रे( उपप्राचार्य प्रगती कला व वाणिज्य विद्यालय डोंबिवली, सन्माननीय श्रीमती विजया चिंचोलकर (प्राचार्या, महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी वर्ग १ ) सन्माननीय मंगेश परुळेकर (प्रमोटर एम पी ग्रुप), इभ्रत सिनेमाचे कलाकार, संजय सेजवळ, शिल्पा ठाकरे, दिग्दर्शक प्रविण क्षीरसागर, पटकथा व संवाद लेखक संजय नवगिरे, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री.धनराज विसपुते, डी.एड.काँलेजच्या प्राचार्या मा. श्रीमती कुसुम मधाळे, सर्व विभागाचे प्राचार्य, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. रमेश धनावडे त्यांनी काव्याच्या माध्यमातून खूप सुंदर असे मार्गदर्शन तर केलेच पण त्याबरोबर जीवनात प्लॅनिंग, प्रोसेस व टार्गेट याचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय भाषणात विसपुते सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत, प्रेरणा दिली. येत्या 15 फेब्रुवारीला कॅम्पस मध्ये जाॅबफेअर ठेवून आदर्श ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारीही आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.आभारप्रदर्शनानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://licindia.in/Bottom-Links/Golden-Jubilee-Foundation/About-Us?lang=mr-IN", "date_download": "2020-09-27T23:24:53Z", "digest": "sha1:LJNP2HTDVZAHKMFJS7RTVG5Y5NOZP2F7", "length": 22319, "nlines": 173, "source_domain": "licindia.in", "title": "Life Insurance Corporation of India - आमच्या बद्दल", "raw_content": "\nआयुर्विम्या बद्दल जाणून घ्या\nपॉतलसीधारकाांच्या हक्क न सांगितलेल्या रक्कम\nवैकल्पिक चॅनलचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवैकल्पिक चॅनेल माध्यमातून भरणा\nआमच्या टीम मध्ये सामील व्हा\nएक कार्पोरेट एजन्ट व्हा\nआमच्या बरोबर का स��मील व्हाल\nएन ए व्ही योजना\nएन ए व्ही योजना\nमुख पृष्ठ » तळातील दुवे » सुवर्ण महोत्सची फाउंडेशन » आमच्या बद्दल\nएलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन\nकार्पोरेट घराण्यांच्या भूमिकेत महत्वाची घडामोड म्हणजे त्यांनी कार्पोरेट सामाजिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. कार्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे व्यवसायाची नैतिकदृष्ट्या वर्तनकरून आणि स्थानिक समाज आणि एकूण समाजाच्या तसेच काम करणा-यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करत असताना आर्थिक सुधारणांमध्ये योगदान देण्याची सततची बांधीलकी आहे\nएक जबाबदार कार्पोरेट नागरिक म्हणून एलआयसी आपल्या सामाजिक जबाबदा-या वेळोवेळी पूर्णकरीत आली आहे. एलआयसीच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनची स्थापना २०.१०.२००६ रोजी करण्यात आली. फाउंडेशनची धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे नोंदणी करण्यात आली आहे आणि आयकर कायद्याच्या कलम ८०जी अंतर्गत सूट देखील प्राप्त करण्यात आली आहे.\nशिक्षण, आरोग्य, दुख: आणि दारिद्र्यापासून मुक्तता यांचा प्रसार आणि सर्वसामान्यांच्या उपयुक्ततांमध्ये सुधारणा ही एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनचे उद्दिष्टे आहेत\nएलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन कार्पोरेट पातळीवर आमच्या सामाजिक जबाबदा-या आणि वैय्यक्तिक पातळीवर परोपकारी गरजा पूर्ण करण्याचा एक महान मार्ग प्रदान करू शकते.\nफाउंडेशनने दवाखाने, शाळा, इमारती आणि वर्ग, ग्रंथालय, संगणक केंद्र, वृद्धाश्रम, आदिवासी भागातील मुलांसाठी वसतीगृह इमारती यासारख्या विविध बांधकाम प्रकल्पांच्या माध्यमातून आधार दिलेला आहे. देशाच्या विविध भागातील गरजूंसाठी एक पायाभूत सुविधा देण्यासाठी विकलांग व्यक्तिंसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे. आम्ही विकलांग मुलांच्या शाळांना स्कुलबस आणि रूग्णांना रूग्णालयात नेण्याच्या वहातूकीसाठी रूग्णवाहिका यांच्या खरेदीसाठी निधी दिलेला आहे. फाउंडेशनने संपूर्ण देशामधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या वर्गातील मुलांसाठी कोचलर उपकरणे बसवण्याच्या कार्यक्रमाला केईएम रूग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मदत केलेली आहे. एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन जेथे नैसर्गिक आपत्तींनी मानवी जीवन उध्वस्त केलेले आहे अशा भागापर्यंत पोचलेले आहे आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निराधार मुलांना पायाभूत सुविधांचा आधार देण्यात आलेला आहे. आमच्याकडून आधारदेण्यात आलेल्या प्रकल्पांची यादी उपक्रम आणि प्रकल्प तपशीलाच्या दुव्यांतर्गत उपलब्ध आहे.\nपात्रता तरतूदी आणि अर्ज करण्याची\nकरण्याची पद्धत अर्थपुरवठा करावयाची संस्था धर्मदाय कार्यातव्यस्त एक प्रतिष्ठीत आणि किमान तीन वर्षे नोंदणीकृत गैर सरकारी संस्था असावी. संस्थेकडे पॅनकार्ड असावे आणि आयकर कायदा१९६१ च्या कलम ८०जी(५) अंतर्गत सूट प्राप्त करण्यात आलेली असावी आणि आयकर कायदा १९६१ च्या कलम १२ ए अंतर्गत नोंदणीकृत असावी.\nअर्ज विहीत नमुन्यामध्ये त्यात नमूद जोडपत्रांसहित जेथे नियोजीत प्रकल्प होणार आहे त्यापासूनच्या एलआयसीच्या सर्वातजवळच्या विभागाकडे दाखल करण्यात यावेत. अर्जाचा नमुना सर्वातजवळच्या विभागीय कार्यालयातून प्राप्त करता येऊ शकेल.\nएलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत\nश्री वी.के. शर्मा, ट्रस्टी\nश्रीमती. उषा सांगवान, ट्रस्टी\nश्री हेमन्त भार्गव, ट्रस्टी\nश्रीमती सुनीता शर्मा, ट्रस्टी\nछात्रवृत्ति के लिये ऑनलाइन आवेदन करें\nऑनलाइन प्रीमियम कैलक्यूलेटर, जाणून घेण्यासाठी\nएलआयसी ऑनलाइन सेवा पोर्टल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआत्ताच ध्या जीवन विमा\nशीर्ष पर वापस जाएँ\nतुम्हाला माहित हवे असे\nअभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकार्पोरेट कार्यालय: 'Yogakshema' भारतीय जीवन बीमा निगम, जीवन बीमा मार्ग, 19,953, मुंबई - 400 021 भारतीय जीवन बीमा निगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hollywood-queen-of-katwe-actress-nikita-pearl-waligwa-died-at-age-of-15-due-to-brain-tumor-mhpg-436051.html", "date_download": "2020-09-27T23:43:41Z", "digest": "sha1:MT44HJFULDMKW54WKYK2MF5WN4BU54W4", "length": 19884, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटोमध्ये दिसणारी 15 वर्षांची अभिनेत्री होती सुपरस्टार! पण तिच्या मृत्यूची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल hollywood queen of katwe actress nikita pearl waligwa died at age of 15 due to brain tumor mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग��री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nफोटोमध्ये दिसणारी 15 वर्षांची अभिनेत्री होती सुपरस्टार पण तिच्या मृत्यूची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nफोटोमध्ये दिसणारी 15 वर्षांची अभिनेत्री होती सुपरस्टार पण तिच्या मृत्यूची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल\nहॉलीवूडची चाइल्ड आर्टिस्ट निकिता पर्ल वेलिग्वा हिचे वयाच्या अवघ्या 15 वर्षी निधन झाले. डिस्नीच्या 'क्वीन ऑफ कटवे' या सिनेमात निकिताने उल्लेखनीय काम केले होते.\nयुगांडा, 18 फेब्रुवारी : हॉलीवूडची चाइल्ड आर्टिस्ट निकिता पर्ल वेलिग्वा हिचे वयाच्या अवघ्या 15 वर्षी निधन झाले. डिस्नीच्या 'क्वीन ऑफ कटवे' या सिनेमात निकिताने उल्लेखनीय काम केले होते. निकिता 2016पासून ब्रेन ट्यूमरने त्रस्त होती. तिचा आजार वर्षभरापूर्वी नीट झाला होता. मात्र, 2019 मध्ये निकिताला दुसऱ्यांदा ट्यूमरचे निदान झाले. पण यावेळी निकिताचा आजार बरा होऊ शकला नाही. 16 फेब्रुवारी रोजी निकित��चे निधन झाले.\nचौथीत शिकत होती निकिता\nसीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, निकिता इयत्ता चौथीत शिकत नाही. दिग्दर्शक मीरा नायर यांनी शूटिंगदरम्यान निकिताच्या उपचारासाठी निधी गोळा केला होता. डिस्नीच्या 'क्वीन ऑफ कटवे' या सिनेमात निकिताने ग्लोरियाची भूमिका साकारली होती. या सिनेमात निकिता मुख्य भुमिकेत असलेल्या फियोनाची चांगली मैत्रीण दाखवण्यात आली होती. ही निकितानेच फिओनाला चित्रपटात बुद्धीबळ खेळायला शिकवले होते.\nसर्वोत्तम बायॉपीक होता क्वीन ऑफ कटवे\nहा चित्रपट मुत्सी यांच्या जीवनावर आधारित होता. मुत्सी ही युगांडामधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी बुद्धिबळपटू होता. मुत्सीने तीन वेळा महिला कनिष्ठ अजिंक्यपद जिंकले. आंतरराष्ट्रीय चेस ऑलिम्पिकमध्ये मुत्सी यांनी चार वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mshfdc.co.in/index.php/2013-04-12-13-20-56", "date_download": "2020-09-28T00:43:40Z", "digest": "sha1:MIS54FAZ7SNFGZBW2NDLLF5GGJZCAAB4", "length": 4108, "nlines": 89, "source_domain": "mshfdc.co.in", "title": "डाऊनलोडस्", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण\nमार्गदर्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\nशैक्षणिक कर्ज योजना अर्ज नमुना\nसुक्ष्म पतपुरवठा योजना अर्ज नमुना\nरुपये ५ लाखावरील व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज नमुना\nव्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत कर्ज मागणी अर्ज नमुना\nरुपये ५ लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज नमुना\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_48.html", "date_download": "2020-09-27T22:44:54Z", "digest": "sha1:YXHQXXQH54UOAXYLKKEW7AXPKOF67ZSP", "length": 37483, "nlines": 198, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "प्रेमाचे कब्रस्तान! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nएरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, :ख व्यक्त करणं हे चित्र असतं. या कब्रस्तानात अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार मात्र, तिथं आलेल्या त्या एकमेव महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली...\nकाही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली. कब्रस्तानात हिंदूंच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत आणि तेही रीती-रिवाजानुसार असा उल्लेख बातमीत होता. जरा आश्चर्य वाटलं. याविषयी अधिक काही जाणून घ्यायचं ठरवलं. त्यानुसार, दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता मरिन लाईन्सच्या ‘बडा कब्रस्ता���’कडे निघालो. परिचित असलेल्या एका सरकारी डॉक्टरांच्या मदतीनं मिळवलेलं कोरोनाकिट बरोबर घेतलं होतं. जिथं निघालो होतो तिथली, तिथल्या कर्मचार्‍यांची, त्यांच्या वेळापत्रकाची तपशीलवार माहिती आदल्या रात्रीच फोनवरून घेतली होती.\n‘बडा कब्रस्तान’च्या परिसरात पोहोचलो. आतमध्ये मृतदेह असलेल्या किमान दहा-पंधरा म्ब्युलन्स रांगेत उभ्या होत्या. बरोबर नेलेलं किट घातलं आणि ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटण्यासाठी ‘बडा कब्रस्ताना’त गेलो. तिथलं दृश्य हृदय हेलावून टाकणारं होतं. सर्वत्र मृतदेह होते. एकीकडे दफनविधी सुरू होते, तर दुसरीकडे अग्निसंस्कार.\nसय्यद रिज्वान आणि अल्ताफ कुरेशी या दोन ‘योद्ध्यां’ना मला भेटायचं होतं. हे योद्धे अनेक दिवसांपासून या ‘बडा कब्रस्तान’मध्ये हिंदू रीती-रिवाजानुसार काही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करत होते अन् त्याच ‘बडा कब्रस्तान’मध्ये दफनविधीही करत होते. मी एका ठिकाणी थांबून सगळ्या घडामोडी पाहू लागलो. बाहेरच्या म्ब्युलन्समधले मृतदेह काढून घ्यावेत, असं ते चालक या दोघांना सांगत होते. कब्रस्तानमध्ये बोटावर मोजण्याइतकीच माणसं होती. रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिथले कर्तेधर्ते होते. मी तीन-साडेतीन तास तिथं होतो. एक मृतदेह, एक म्ब्युलन्स आणि एक चालक...असं तिथलं चित्र होतं. म्ब्युलन्सची वाढणारी रांग पाहून पोटात धस्स व्हायचं. लहान मुलांपासून ते नव्वदीच्या जर्जर वृद्धापर्यंतचे मृतदेह तिथं होते हे लक्षात आलं.\nकोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकट्या मुंबईत पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक अंत्यसंस्कार मरिन लाईन्सच्या या कब्रस्तानात होतात की काय असं ती गर्दी पाहून वाटायला लागलं. रिज्वान आणि अल्ताफ यांनी खाण्यासाठी थोडासा वेळ काढला. काही तरी पोटात टाकून यावं या हेतूनं ते बाहेर पडले. मीही त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. बाहेर गेल्यावर जरा अंतरावर असलेल्या खोलीत त्यांनी आधीचे कपडे बदलले. त्यांचं उघडं शरीर एखाद्या जख्ख-जर्जर म्हातार्‍यासारखं दिसत होतं. कोरोनाकिट सातत्यानं अंगात घालून वावरावं लागल्यानं त्यांच्या कातडीचा रंग बदलून तो पांढरट झाला होता. सोबत आणलेलं जेवण ते करू लागले.\nजेवता जेवता ते मला म्हणाले : “तुम्ही खूप लवकर आलात. तुम्ही दुपारनंतर याल असं आम्हाला सांगण्यात आलं ���ोतं.”\nमी ‘हो.. हो..’ म्हणत ‘किती वेळ काम करता हा वेगळाच अनुभव आहे...’ असं त्यांना विचारू लागलो. त्या दोघांनाही वेळ नव्हता हे मला दिसतच होतं.\nतशा घाईच्या स्थितीतही ते सांगू लागले : “काय सांगायचं साहेब, आपल्यावर अशी वेळ येईल असा विचारही कधी आयुष्यात केला नव्हता. आम्ही महिन्यातून दोन-तीन वेळा दफनविधी करायचो. आता इथं दिवसाकाठी कितीतरी अंत्यसंस्कार, दफनविधी पार पाडावे लागतात. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही दोघांनी आमच्या घरच्यांचं तोंड पाहिलेलं नाही.”\nमी विचारलं : “अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसं दिसत नाहीत...” ते म्हणाले : “कसली माणसं एकतर जास्त माणसांना इथं परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे, कोरोनानं मरण पावलेल्यांच्या मृतदेहांबरोबर येण्याची हिंमत कुणी करत नाही.” “आलेला मृतदेह हिंदूचा आहे, मुस्लिमाचा आहे हे तुम्ही कसं ओळखता एकतर जास्त माणसांना इथं परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे, कोरोनानं मरण पावलेल्यांच्या मृतदेहांबरोबर येण्याची हिंमत कुणी करत नाही.” “आलेला मृतदेह हिंदूचा आहे, मुस्लिमाचा आहे हे तुम्ही कसं ओळखता\nते म्हणाले : “दवाखान्यानं दिलेल्या प्रमाणपत्रावर नाव आणि बाकीचा तपशील नमूद असतो. ‘तुम्ही त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार अथवा दफनविधी करावा,’ असं आम्हाला सांगण्यात आलं आहे.” त्यांनी माझ्याशी बोलता बोलता घाईघाईत जेवण आटोपलं आणि नेहमीचं किट घालून ते पुन्हा कब्रस्तानाच्या दिशेनं निघाले. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. तोंडाला मोठं कापड बांधून आलेली एक महिला रिज्वान आणि अल्ताफ यांची वाट पाहत तिथं उभी होती. ती त्यांच्या पाया पडत म्हणाली : “मला माझ्या वडिलांचं तोंड एकदा शेवटचं पाहू द्या.”\nत्यांनी तिला विचारलं : “तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत का म्हणजे त्या प्रमाणपत्रानुसार आम्हाला तुमच्या वडिलांचा मृतदेह शोधता येईल.” ती महिला म्हणाली : “मी गावाकडून थेट इथंच आले आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही.” “तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणजे त्या प्रमाणपत्रानुसार आम्हाला तुमच्या वडिलांचा मृतदेह शोधता येईल.” ती महिला म्हणाली : “मी गावाकडून थेट इथंच आले आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही.” “तुमच्या वडिलांचं नाव काय” दोघांनी विचारलं. महिलेनं नाव सांगितलं. आज दिवसभरात आलेल्या मृतदेहांच्या यादीत त्या महिलेच्या वडिलांचं नाव तिसर्‍या क��रमांकावर होतं. “सकाळी आठ वाजताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले,” असं त्या महिलेला सांगण्यात आलं.\nहे ऐकल्यावर तिनं त्या दोघांना दोष देत एकदम हंबरडा फोडला. भावनेचा भर ओसरल्यावर इतर अनेक मृतदेहांकडे तिचं लक्ष गेलं आणि ती एकदम शांत झाली.\nरिज्वान म्हणाला : “ताई, मृतदेहांचा इथं एवढा खच पडलेला आहे...त्यातून परत प्रत्येक म्बुलन्सचालकाला लवकर जायचं असतं. आम्ही कुणाची वाट कशी आणि किती वेळ पाहणार कारण, बहुतेक मृतदेहांबरोबर त्यांचे नातलग वगैरे कुणीच नसतात असं चित्र आहे. आम्ही हे रोज अनुभवत आहोत, त्यामुळे ज्या मृतदेहाबरोबर कुणी नातेवाईक आलेले नसतात त्या मृतदेहाच्या चेहर्‍याचा फोटो आम्ही काढून ठेवतो. तुमच्या वडिलांच्या चेहर्‍याचाही फोटो आम्ही काढलेला आहे. त्या फोटोचं दर्शन तुम्ही घेऊ शकता.” अल्ताफनं त्याच्या मोबाईलमधला एकेक फोटो त्या महिलेला दाखवायला सुरुवात केली. एक फोटो पाहून ती महिला म्हणाली : “हा.. हा.. हाच फोटो. हाच आहे माझा बाप गं माय,” आणि तिनं पुन्हा एकदा हंबरडा फोडला. मी त्या कब्रस्तानात आल्याला एव्हाना पाच तास उलटून गेले होते. एरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, :ख व्यक्त करणं हे चित्र असतं. इथं अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार कारण, बहुतेक मृतदेहांबरोबर त्यांचे नातलग वगैरे कुणीच नसतात असं चित्र आहे. आम्ही हे रोज अनुभवत आहोत, त्यामुळे ज्या मृतदेहाबरोबर कुणी नातेवाईक आलेले नसतात त्या मृतदेहाच्या चेहर्‍याचा फोटो आम्ही काढून ठेवतो. तुमच्या वडिलांच्या चेहर्‍याचाही फोटो आम्ही काढलेला आहे. त्या फोटोचं दर्शन तुम्ही घेऊ शकता.” अल्ताफनं त्याच्या मोबाईलमधला एकेक फोटो त्या महिलेला दाखवायला सुरुवात केली. एक फोटो पाहून ती महिला म्हणाली : “हा.. हा.. हाच फोटो. हाच आहे माझा बाप गं माय,” आणि तिनं पुन्हा एकदा हंबरडा फोडला. मी त्या कब्रस्तानात आल्याला एव्हाना पाच तास उलटून गेले होते. एरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, :ख व्यक्त करणं हे चित्र असतं. इथं अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार त्या महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन ��ेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली. जाताना तिनं पुन्हा एकदा रिज्वान आणि अल्ताफ यांचे पाय धरले. आश्‍चर्यचकित होत दोघांनी विचारलं : “आमच्या पाया कशाला पडता त्या महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली. जाताना तिनं पुन्हा एकदा रिज्वान आणि अल्ताफ यांचे पाय धरले. आश्‍चर्यचकित होत दोघांनी विचारलं : “आमच्या पाया कशाला पडता” त्यावर ती म्हणाली : “दादा, माझे चार भाऊ आहेत. चारही जण खूप श्रीमंत आहेत. त्यांचं भरलेलं कुटुंब आहे; पण त्या चौघांपैकी एकही भाऊ मुखाग्नी द्यायला आला नाही. तुम्ही ते काम केलं, म्हणून तुम्ही माझे आजपासून भाऊ झालात.”\nत्या बाईच्या भाबड्या भावना समजून घेत दोघंही पुन्हा आपल्या कामाला लागले. ती आपल्या भावना व्यक्त करून निघून गेली. एक म्ब्युलन्सचालक पलीकडच्या बाजूला डोक्याला हात लावून बसला होता. मी त्याला विचारलं : “तुम्ही किती दिवसांपासून इकडे येत आहात\nतो काही सांगण्याच्या म:स्थितीत नव्हता, तरीही सांगू लागला : “साहेब, अहो मी रात्रीपासून आलोय. माझ्या गाडीत मृतदेह आहे. तो उतरवून घ्या, अस मी त्यांना सांगतोय; पण त्यांचं म्हणणं असं, की अगोदरचे अंत्यसंस्कार, दफनविधी झाल्याशिवाय तुमच्या गाडीतला मृतदेह आम्ही खाली उतरवणार नाही. काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही.”\nमी म्हणालो : “बरोबर आहे त्यांचं.” तो म्हणाला : “साहेब, कालच माझी बायको कोरोनामुळे गेली. दोन छोटी छोटी मुलं दवाखान्यात आहेत. अजून बायकोचा मृतदेह मी ताब्यातही घेतलेला नाही.” मी विचारलं : “अहो, तुमच्या घरी जर एवढा :खद प्रसंग ओढवला आहे, तर मग तुम्ही हा मृतदेह घेऊन आलात कशाला” त्यावर तो म्हणाला : “दवाखान्यात माझी म्ब्युलन्स ड्यूटीसाठी लावलेली आहे. ‘एवढा एक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचता करा आणि जा,’ असं सांगून मला या कामाला लावण्यात आलं. हा मृतदेह आणताना मृताचे अनेक नातेवाईक दवाखान्याच्या गेटसमोर होते; पण एकानंही सोबत येण्याची हिंमत केली नाही. आता सर्वांचे फोन बंद आहेत. नातेवाइकांनी दवाखान्यातून अक्षर: पळ काढला. मला माझी बायको वारल्याचं :ख आहेच; पण त्यापेक्षाही :ख आहे ते आपल्या आसपासची माणुसकी हरवत चालली आहे याचं. मी बारा वर्षांपासून म्ब्युलन्स चालवण्याचं काम करतोय दु:ख काय असतं, लोक रडतात कसे हे मी रोजच्या प्रसंगांमुळे पार विसरून गेलोय. ��ता या कोरोनामुळे मी खूप :खी आहे, मी खूप रडतोय...याचं कारण, मृत व्यक्तीच्या आसपास येऊन कुणी तिचं तोंड बघायला तयार नाही. या कोरोनाच्या काळात माझी बायको, आई-बाबा मला नेहमी म्हणायचे ‘आपण गावी निघून जाऊ, तिथं सुखानं राहू आणि कोरोना संपल्यावर परत येऊ.’ मात्र, मी म्हणालो, ‘ज्या शहरानं वाढवलं, मोठं केलं, दोन वेळची चूल पेटेल अशी व्यवस्था केली ते शहर असं संकटात असताना त्याला तशा संकटात सोडून जाणं योग्य नाही.’\nसात-आठ दिवसांनी मी घरी कुटुंबीयांना भेटायला गेलो. भेटून परत आल्यावर, बायकोला कोरोना झाल्याचा निरोप आला...” त्याची ही कहाणी ऐकून काय बोलावं ते सुचेना. आम्ही दोघं बोलत होतो आणि आमच्यासमोर काही अंतरावर रिज्वान आणि अल्ताफ काम करत होते. तितक्यात दोन-चार व्यक्ती तिथं आल्या आणि जोरजोरानं शिव्या घालू लागल्या...‘तुम्ही हिंदू\nरीती-रिवाजानुसार अंत्यसंस्कार करत नाही. मृताचे कान फुंकायचे असतात, ते तुम्ही फुंकत नाही,’ असं ते त्या दोघांना म्हणत होते. एवढ्या भयाण परिस्थितीतही त्यांच्या मनात जाती-धर्माच्या चौकटींचा विचार येतो कसा असा प्रश्‍न मला पडला. मेल्यावरही जात माणसाचा पिच्छा सोडत नाही हेच खरं.\nमी मृतदेहांची यादी पाहिली. कुठला माणूस कसा असेल याचं अनुमान मी त्या नावांवरून करत होतो...यादीतल्या अनेकांकडे वलय असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल... असं सगळं असेलही...मात्र, अंत्यसंस्कारांच्या वेळी एकही जण त्यांच्या जवळ नव्हता. मुंबईत ज्या घरात कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती होत्या अशी अनेक घरं वाळीत टाकल्याची उदाहरणं मला माहीत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त माणसांचं अन्न-पाणीही रोखण्यात आल्याचं मला माहीत आहे. आपली माणसं अशा काळात अधिक कळतात, हे कोरोनानं स्पष्टपणे दाखवून दिलं. ज्या शहरात कोरोनामुळे द्वेषाचं वातावरण होतं, त्याच शहराच्या या ‘बडा कब्रस्तान’मध्ये प्रेमाचं वातावरण मला पाहायला मिळालं. कोण ती बाई...पण तिला वाटलं की रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिचे भाऊ आहेत. कोण ते दोघं...जे मुस्लिमधर्मीय असूनही हिंदू धर्माचे सर्व रीती-रिवाज पार पाडत मृतदेहांवर संस्कार करत आहेत...कुणीतरी आपल्या मृत नातलगाला शेवटचं पाहायला येईल आणि अंत्यसंस्कार होऊन गेल्याचं कळल्यावर, अंत्यदर्शन झालं नाही म्हणून निराश होईल, असा विचार करून मृतांच्या चेहर्‍याचे ��ोटोही ते दोघं काढून ठेवतात... त्या मरणकळेच्या वातावरणातही असं प्रेमाचं वातावरण पाहून, माणुसकी फक्त कब्रस्तानातच उरलेली आहे की काय असं मला वाटून गेलं. इक्बाल ममदानी हे मरिन लाईन्स इथल्या ‘बडा कब्रस्तान’चे सदस्य. त्यांचीही भेट तिथं झाली. कोरोना सुरू झाल्यापासूनचे सगळे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव खूप थरारक होते. माझे अनेक प्रश्‍न ऐकल्यावर त्यांनी शांतपणे मोठा श्‍वास सोडला आणि ते म्हणाले : “कशाची जात आणि कशाचे रीती-रिवाज, साहेब मेल्यावर तरी हे रीती-रिवाज आम्हाला सोडणार आहेत की नाही मेल्यावर तरी हे रीती-रिवाज आम्हाला सोडणार आहेत की नाही मृतदेहांची विटंबना होणार नाही आणि त्या मृतदेहांपासून कोरोना पसरणार नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं.” मुंबईतल्या अनेक स्मशानभूमींमध्ये, कब्रस्तानांमध्ये काम करणारे सगळेजण कोरोना आल्यापासून गायब आहेत...ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तिथं एका मृतदेहासाठी चार चार जणांची आवश्यकता भासायची अशी माहिती देणार्‍याही खूप बातम्या वाचल्या होत्या... जिथं माणसं नाहीत तिथं आता महापालिकेनं ताबा घेतलाय; पण ‘बडा कब्रस्तान’नं मात्र\nसब के लिए खुला है, यह कब्रस्तान हमारा\nआओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी...\nहा मानवतेचा संदेश देत, या कब्रस्तानात अधिक सुविधा कशा उपलब्ध होतील, याची काळजी घेतली आहे. मी इक्बालजींना म्हणालो : “इक्बालजी, या कब्रस्तानाचं नाव ‘बडा कब्रस्तान’ ऐवजी ‘प्रेमाचं कब्रस्तान’ असं ठेवलं तर किती छान होईल” इक्बालजी काहीच बोलले नाहीत. त्यांनी केवळ आकाशाकडे बघितलं आणि त्या दिशेनं नमस्कार केला. नंतर मलाही नमस्कार करत ते आपल्या कामाला लागले. घरी परतताना तो मृतदेहांचा खच माझ्या डोळ्यांपुढे येत राहिला...पण मी तिथली माणुसकी मनात साठवून जड पावलांनी घराकडे निघालो.\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे स���दर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T23:48:37Z", "digest": "sha1:KBHHGBMQIEGMJUAV22GSKIB7NO3KCMOP", "length": 26411, "nlines": 83, "source_domain": "kheliyad.com", "title": "एक होती फिंदर्डी...! - kheliyad", "raw_content": "\nअनेक खस्ता खाल्ल्यानंतरही न खचता लढणाऱ्या एक सामान्य मुलीची कहाणी- एक होती फिंदर्डी.\nमुलगा वाया गेला, व्यसनाधीन झाला, थोडक्यात म्हणजे तो चुकला तर त्याला सुधारण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात. अगदी एखाद्या मुलीलाही त्याच्या दावणीला बांधतात; पण बाई चुकली तर तिच्या घरचे आईवडीलही तिला पाहत नाहीत हे भयावह वास्तव तिला भयंकर अस्वस्थ करतं.\n‘‘अहो जोशीकाकू, ऐकलंत का त्या शेजारच्या भेंडेकाकूंच्या सुनेला पुन्हा तिसरी फिंदर्डीच झाली…’’\nएक सहावीची चुणचुणीत मुलगी शालेय वक्तृत्व स्पर्धेत भाषण देत होती आणि तिचे ते शब्द सुईसारखे मनाला टोचत होते… जान्हवीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तीच नाही, ते ऐकणारे पाहुणे, परीक्षक, विद्यार्थी सर्वच सद््गदित झाले होते, हेलावले होते… १९८५-८६ चा तो काळ असेल. तब्बल ३० वर्षांपूर्वींचा शालेय वक्तृत्व स्पर्धेचा तो आठवणींचा पट जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या वेळी पिंपळगाव हायस्कूलमध्ये स्पर्धेची ती पहिलीच फेरी होती. दुसरी फेरी भाऊसाहेबनगरला, तर तिसरी फेरी नाशिकला होती. स्पर्धेची फेरी कुठे होती हा चर्चेचा विषय नाही; पण हे सगळं जान्हवीला आजही जसंच्या तसं आठवतं. तिच्या भाषणाची ती सुरुवात, तिचा तो स्पर्धेचा विषयही आठवतोय तिला- ‘मी मुलगी जन्मा आले…’ या विषयावर काय सुंदर बोलली होती अर्थातच त्या मुलीने पहिलं बक्षीस मिळवलं. ती कोण होती, आता कुठे असेल असे नाना प्रश्न आजही जान्हवीला पडले आहेत. तिला सांगायचंय, की बाई, तू फारच सुरेख बोलली होतीस… आता आयुष्य अशा वळणावर आहे, की तीस वर्षांनंतर आजही परिस्थिती बदललेली नाही. मुलीची व्यथा तीच आहे… वखवखलेल्या नजराही त्याच आहेत. फक्त पोशाख बदलले; पण इतरांच्या मनातली ‘फिंदर्डी’ या शब्दातला स्ट्रोकही तसाच आहे.\nमहिलादिनी यशोशिखरावर गेलेल्या महिलांचं कौतुकच आहे. जान्हवी मात्र असं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे, जे तुमच्या-आमच्या पॅरामीटरमध्ये बसणाऱ्या यशोशिखरावर नसेलही; पण तिच्या पॅरामीटरमध्ये ती नक्कीच यशोशिखरावर आहे. ती मोठी आहे कर्तृत्वाने, पण ते कर्तृत्व मोजण्यासाठी तिला एकदा तरी वाचा��ला हवं. कारण तिच्याकडे जिद्द आहे… चाळिशीतही ती समाधानी आहे. संघर्ष तर तिलाच काय कोणालाही चुकलेला नाही. पण अनपेक्ष भावनेने ती जगतेय. भाड्याचं घर आहे, पण म्हणून ती हक्काच्या घराचं स्वप्न कधीच पाहत नाही. खरं तर तिने स्वप्न फार पूर्वी पाहिली होती. आता तिला स्वप्न पडत नाहीत. तिला तिच्यासाठी फक्त आज आहे.\nजान्हवी, प्रचंड हुशार आणि खोडकरही तितकीच. वडील टपाल खात्यात अधिकारी होते. दोन बहिणी, आईवडील असं ते टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. मुली होत्या म्हणून वडिलांनी कधीही त्यांना कमी लेखलं नाही. जान्हवी घरात सर्वांत लहान. सोप्या भाषेत सांगायचे तर शेंडेफळ. वडिलांची बदली दर तीन वर्षांनी व्हायची आणि जान्हवीची शाळाही दर तीन वर्षांनी बदलत गेली. मात्र, जेथे जाईल तेथे तिने पहिला नंबर कधी सोडला नाही. पिंपळगाव कन्या विद्यालयात ती सहावीपर्यंतच होती. तिथल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. तिला मित्र-मैत्रिणी आठवतात… तिला अजूनही आठवतात, ते खेलुकर गुरूजी, गितेबाई, वैरागकर सर… तिचं कॉलेजजीवन तर फारच भन्नाट होतं. वडिलांच्या बदलीमुळे पिंपळगाव केव्हाच मागे पडलं होतं. आता ती मालेगावात आली. अकरावी-बारावी तेथेच काढली. हुशार होतीच आणि लोभसवाणीही होती; पण ती चारचौघींसारखी मुळमुळीत अजिबात नव्हती. बिंधास्त आणि अतिशय फटकळ स्वभावाची. तो कशामुळे आला कुणास ठावूक; पण त्यामुळे तिचं नाव घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. एकदा ती कॉलेजला जात असताना एकाने सायकलीवरून तिला कट मारला. म्हणजे अगदी जवळून सायकल नेली. त्या वेळी आजच्यासारख्या गाड्याघोड्या नव्हत्या. शायनिंग मारायला त्या वेळी सायकल हे एकमेव इकोफ्रेंडली साधन होतं. अचानक जवळून सायकल गेल्यावर जान्हवी तिथेच थबकली; पण घाबरली अजिबात नाही. तिने ‘शूक.. शूक..’ करत त्याला थांबवलं. तो चपापलाच. जान्हवी म्हणाली, ‘‘अरे बाबा, एवढ्या जवळून गेला, थोडा धक्काच मारून जायचं ना. तेवढंच तुला बरं वाटलं असतं\nजान्हवीच्या या अनपेक्षित शाब्दिक फटक्याने तो पुरता खजिल झाला. नंतर तो तिच्या जवळपासही कधी दिसलेला तिला तरी आठवत नाही. तिचे रिप्लायच इतके भन्नाट असायचे, की त्यावर एक स्वतंत्र पुस्तक होईल.\nजान्हवी कॉलेजला कधीही वेळेवर जात नव्हती. म्हणजे ‘मे आय कमिंग सर’ हे वाक्य उच्चारणारी बहुधा तीच शेवटची स्टुडंट. मालेगावच्या एमएसजी कॉलेजचं सायकल स्टँड त��या वेळी कॉलेजसमोरील बस स्टॉपशेजारी होतं. आता काय परिस्थिती आहे माहीत नाही; पण त्या वेळी म्हणजे सुमारे २२-२३ वर्षांपूर्वी होतं. त्या वेळी ती एसवाय बीएस्सीला असेल. तिने सायकल लावली नि कॉलेजात शिरतानाच तिचा मित्र तिच्या पुढ्यात येऊन उभा ठाकला.\nतो म्हणाला, ‘‘जान्हवी, मला तुझ्याशी बोलायचंय.’’\nजान्हवी म्हणाली, ‘‘मग बोल ना’’ नाही म्हंटलं, तरी अशा अचानक भेटणाऱ्यांचे मनसुबे जान्हवी बरोबर हेरायची. म्हणूनच तिच्या मनात धडधड नाही, की चलबिचल असलं काही होत नव्हतं… असली स्थिती विचारणाऱ्याची व्हायची.\nतो म्हणाला, ‘‘मी तुझ्यात इंटरेस्टेड आहे.’’\nजान्हवीने त्याला पायापासून न्याहाळलं नि म्हणाली, ‘‘मला ना कॉलेजला ऑलरेडी उशीर झालाय आणि तू जे सांगतोय ते मी माझ्या मैत्रिणींना शेअर करते. मग नंतर तुला सांगते. मला आता उशीर होतोय. चल बाय.’’\nजान्हवी लेक्चरला बसली आणि लेक्चर सुरू असताना कसं सांगायचं म्हणून तिने वहीमागे सगळं काही लिहिलं आणि ती मैत्रिणींकडे पास केली. ते वाचून त्या मैत्रिणींना हसू आवरेना. जान्हवीने थेट सरांना सांगितलं, की आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. आम्हाला बाहेर जाऊ द्या. हे सांगायला ती तशी बाणेदार होतीच. सरांनाही तिचा स्वभाव माहिती होता. त्यांनी त्यांना बाहेर जाण्यास परवानगी दिली. या मैत्रिणींनी थेट कँटीन गाठलं नि खूप वेळ दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला. त्या चौघीही नॉनस्टॉप हसत होत्या. अखेर कँटीन मालक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘‘बाहेर मुलंपण बसली आहेत. जरा हळू हसा.. म्हणून तिने वहीमागे सगळं काही लिहिलं आणि ती मैत्रिणींकडे पास केली. ते वाचून त्या मैत्रिणींना हसू आवरेना. जान्हवीने थेट सरांना सांगितलं, की आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. आम्हाला बाहेर जाऊ द्या. हे सांगायला ती तशी बाणेदार होतीच. सरांनाही तिचा स्वभाव माहिती होता. त्यांनी त्यांना बाहेर जाण्यास परवानगी दिली. या मैत्रिणींनी थेट कँटीन गाठलं नि खूप वेळ दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला. त्या चौघीही नॉनस्टॉप हसत होत्या. अखेर कँटीन मालक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘‘बाहेर मुलंपण बसली आहेत. जरा हळू हसा..\nजान्हवीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच स्पष्ट होता. एक मुलगी म्हणून वावरणं चॅलेंजच असतं. ते टाळता येत नाही. जान्हवीने ते हसत हसत स्वीकारलं. एकदा पुढच्या बॅचच्या मुलाने तिला प्रपोज केले. कॉलेजच्याच आवारात कुठे तरी त्याने तिला विचारले, ‘‘जान्हवी, आय लव्ह यू’’ एखादी मुलगी गांगरली असती, नाही तर काहीही न बोलता झपझप पावलं टाकून निघून तरी आली असती. जान्हवी तशी नव्हतीच मुळी. तो जाडसर मुलगा तिने आपादमस्तक न्याहाळला आणि म्हणाली, ‘‘हे बघ, तू जे म्हणतोय ते मलाही आवडेल; पण एक प्रॉब्लेम आहे. काय आहे, की एक तर मला तुझ्यासारखं जाड व्हावं लागेल किंवा तुला तरी माझ्यासारखं बारीक व्हावं लागेल. यापैकी काही तरी एक झालं की मग आपण विचार करू…’’\nजान्हवी एक्सलंट रिप्लाय तर देतच होती, पण तशी ती सोशल विचारांचीही होती. तिला कोणी गुटखा खाल्लेलं अजिबात आवडायचं नाही. एकदा एक मुलगा गुटखा खाऊन पिचकारी मारत होता. जान्हवी त्याच्याजवळ गेली नि म्हणाली, ‘‘बाबा रे, तू झाला तेव्हा तुझ्या घरच्यांनी पेढे वाटले असतील रे. कशाला असलं खाऊन आयुष्य बरबाद करतोस’’ असल्या भयंकर सल्ल्याने गुटखा सुटला की माहीत नाही; पण जान्हवीसमोर तरी गुटखा खाण्याची हिंमत केली नसेल\nजान्हवी एकदा बसमधून जात होती. त्याच बसमध्ये काही टवाळखोरही होते. ते मुलींची छेड काढत होते. बस स्टॉपवर थांबल्यानंतरही ते मुलं त्या मुलींना चिडवत होते. जान्हवी पाहत होती. ते टवाळखोर खाली उतरले त्याचक्षणी जान्हवीने एका मुलाच्या खाडकन ठेवून दिली. एरव्ही शाब्दिक फटके लगावणारी जान्हवी कानाखालीही आवाज काढायला मागेपुढे पाहत नव्हती.\nजान्हवी हुशार होती, बिंधास्त होती, फटकळ होती. तिच्या या स्वभावाकडे पाहिले की वाटते, खरंच ही मुलगी आयुष्यात जोही निर्णय घेईल तो कोहिनूरपेक्षा मौल्यवान असेल… कारण घरचं वातावरण एकदम आध्यात्मिक, साधनशूचिता पाळणारं आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारंही. मात्र, तिच्या बिंधास्त स्वभावामुळे तिचे वडील कधी कधी म्हणायचे, ‘‘बाळा, कोणी आजारी पडलं किंवा काही आणायचं असेल तर तुलाच बाहेर जावं लागणार आहे. अशा वेळी तुला कोणी त्रास दिला तर..’’ पण जान्हवीला त्याची तमा नव्हती.\nघरातलं फुलासारखं जान्हवीचं बालपण लग्नानंतर मात्र कोमेजून गेलं.. गणितात प्रचंड हुशार असणाऱ्या जान्हवीचं आयुष्याचं गणित चुकत गेलं. दहावीतच ती प्रेमात पडली होती. अर्थात, ते उथळ नव्हतं. ज्याच्यावर प्रेम केलं तोच तिचा जीवनसाथी झाला आणि जान्हवीची खरी स्टोरी इथून सुरू झाली. ��यंकर यातनामय जीवन सोसलं. ज्याच्यावर प्रेम केलं तो लग्नानंतर मद्याच्या आहारी गेलेला तिने पाहिला. पैशांची चणचण तर नित्याची. बरं हे सगळं सोसून उभं राहणंही शक्य होतं; पण नवऱ्याची संशयी वृत्ती असह्य झाली. प्रचंड मारझोड. त्याची उसनवारीही प्रचंड. तिने क्लासेसही सुरू केले होते. मात्र, जाच काही थांबत नव्हता. सगळं सोडून मुलीला घेऊन निघून जावं असंही तिला वाटलं. पण मुलांची आगावू फी घेतलेली होती. घेतलेली फी परत करणे शक्य नव्हतेच तिला. त्यांचं भविष्य तिच्याशीच निगडित होतं. म्हणूनही ती टोकाचा निर्णयही घेऊ शकत नव्हती. अखेर एक दिवस प्रचंड मारहाणीने विव्हळणाऱ्या जान्हवीला हे सगळं असह्य झालं. त्याच वेळी मुलगी गाडीवरून पडली. डोक्याला मोठी खोच पडली. हातात पैसे नाहीत. मारहाणीचे वळ असह्य होत होते आणि मुलगी जखमी. या भयंकर यातना सोसतनाही आत्महत्येचा विचार कधी तिच्या मनाला शिवला नाही. हा संपूर्ण प्रकार इथेच संपवायचा म्हणून ती निघून आली. पुण्यात नोकरी केली. मात्र, एकटी बाई म्हणजे माळावरची माती समजणाऱ्या या जगात जान्हवी खंबीरपणे लढत होती. अखेर पुणंही सोडलं आणि नाशिकला आली. कालांतराने नवऱ्याचाही अपघाती मृत्यू झाला. जान्हवी मात्र स्थितप्रज्ञ होती. तिने एकटेपणा त्याच्या मृत्यूच्याही आधी स्वीकारला होता. आता ती छान जगते. पण तिच्या मनात एक खंत कायम सलते, तिचं फुलासारखं बालपण तिच्या मुलीच्या वाट्याला कधी आलंच नाही\nमुलगा वाया गेला, व्यसनाधीन झाला, थोडक्यात म्हणजे तो चुकला तर त्याला सुधारण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात. अगदी एखाद्या मुलीलाही त्याच्या दावणीला बांधतात; पण बाई चुकली तर तिच्या घरचे आईवडीलही तिला पाहत नाहीत हे भयावह वास्तव तिला भयंकर अस्वस्थ करतं. जान्हवीच्या वाट्यालाही हेच आलं. मात्र, वडील शेवटपर्यंत तिच्यासोबत राहिले. ज्या वयात तिला त्यांची सेवा करायची गरज होती, तेथे ते तिला सांभाळत होते. आयुष्यातली एक चूक तिची सगळी स्वप्नं उद््ध्वस्त करून गेली.\nती म्हणतेही, ‘‘माझ्या घरचं सगळं चांगलं होतं; पण एका ठिकाणी व्यवस्थितरीत्या माती खाल्ली… आता मला मागे वळून पाहायचं नाही. माझ्या मुलीला मी चांगले शिकवू शकते हेच माझ्यासाठी खूप आहे. ती डॉक्टर झाली, की मी सोशल वर्कमध्ये स्वतःला गढून घेणार आहे. ज्यांना आईबाबा नकोसे झाले त्यांची मला सेवा करायचीय. म�� माझ्या आईवडिलांची सेवा करू शकले नाही. उलट ते माझ्या काळजीनेच या जगातून निघून गेले.’’\nत्यांना श्रद्धांजली म्हणून अशा सोडून दिलेल्या आईबाबांसाठी आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या महिलांसाठी तिला काम करायचंय. त्यासाठी तिने संस्थाही रजिस्टर केली आहे. जान्हवीच्या प्रवासातले चटके खूपच तीव्र आहेत. विस्तारभयास्तव संपूर्ण पट मांडता येणार नाही; पण ती खचलेली अजिबात नाही. छान जगतेय. तिला फक्त प्रोत्साहन हवंय. प्रत्येक वेळी कशाला हवंय यशोशिखर कधी तरी जमिनीवरच धावून पाहा. भलेही वेळेत पोहोचणार नाही; पण धावल्याचं समाधान तर मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/artificial-intelligence-las-vegas-science-robo-woven-city-japan-toyotas-e-palette-magic-imagination-chamatkar-intelligence-428476.html", "date_download": "2020-09-27T23:51:37Z", "digest": "sha1:3C6FSPXET3CDZBL3SMYVYR5QO4GM2Q3A", "length": 21214, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची न���यरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nवैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nवैज्ञानिक चमत्कार.. जन्माला येतंय असं शहर जिथे सगळी कामं करणार रोबोट\n२०२१ मध्ये विज्ञानाच्या चमत्काराचा आणखी एक अविष्कार जन्माला येणार आहे. जीवंत प्रयोगशाळा असा उल्लेख असलेलं 'वोवेन सिटी' नावाचं शहर १७५ एकर जागेत बसवलं जाणार आहे.\nजपान, 11 जानेवारी: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. असाच एक चमत्कार लवकरच जन्माला येणार आहे. 2021 मध्ये असं शहर जन्माला येणार आहे जिथे वैज्ञानिक चमत्कारांचे प्रयोग केले जाणार आहेत. संशोधकांसाठीची जिवंत प्रयोगशाळा असा उल्लेख या शहराचा करण्यात आला आहे. 'वोवेन सिटी' असं या शहराचं नाव असेल. जपानची ऑटोमोबाइल कंपनी टोयोटा या शहराची निर्मिती कऱणार आहे. या शहराचं वैशिष्ट्य असं की, सर्व कामे रोबोट करणार आहेत. या शहरात फ्रिजमध्ये सामान ठेवण्यापासून ते घरातला कचरा फेकण्यापर्यंत सगळी कामं रोबोट करणार आहे. हे शहर पूर्णत: आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल. विज्ञानाच्या शक्तीची अनुभूती देणारं हे शहर जपानची राजधानी टोकियो शहरापासून अवघ्या 100 किमी अंतरावर उदयास येत आहे.\nकसं असेल रोबोटचं शहर\nया शहरात 2000 लोकसंख्या असेल असं सांगण्यात येत आहे. 2021 मध्ये या शहराच्या कामाला सुरुवात होणार आहे. 175 एकर जागेत शहर उदयाला येणार आहे. या शहरातलं प्रत्येक घर आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल. जगभरातील इतर शहरांपेक्षा 'वोवेन सिटी' हे शहर खूप वेगळं असेल. इथे वाहन चालकाची (driver) गरज लागणार नाही. याचाच अर्थ इथे ऑटोमॅटिक (Automatic cars) पद्धतीने कार चालणार आहेत. कार चालकाशिवाय वाहन चालवलं जाईल. ज्याला कंपनीने इ पॅलेट (Toyota’s ‘e-Palette’)असं नाव दिलं आहे. सोबतच वायु प्रदुषणाचा सामना करण्यासाठी इथे खास उपाय करण्यात येणार आहे. त्यामुळे वायु प्रदुषणाचं प्रमाण शुन्य असेल. इथली घरं ही लाकडापासून तयार केली जाणार आहे. ज्याच्या निर्मितीत रोबोची मदत घेतली जाणार आहे.\nनवनवीन शोध लावणाऱ्या संशोधकांसाठी ही जागा खास असेल. त्या संशोधकांचा असिस्टंट म्हणून रोबोट इथे काम करणार आहे. विज्ञानाच्या चमत्काराचं हे शहर आर्टिफिशियल इंटेलिजेंसला (Artificial Intelligence) एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणारं आहे.\nहे शहर देईल आनंद आणि तणावापासून मुक्ती\nया शहरात प्रत्येक काम करण्यासाठी रोबो सेवेत असणार आहे. त्यामुळे लोकांना खुप साऱ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. इथे राहणारी व्यक्ती तणावापासून कशी दूर राहील याची काळजी तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतली जाणार आहे. प्रत्येक गोष्टीत एक आल्हादायक आणि आनंद देणारा असा अनुभव इथे घेता येणार आहे. तंत्रज्ञानाचा एक वेगळा अविष्कार या शहराच्या रुपाने अनुभवता येइल. स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या (Smart Technologies) मदतीने शहराचा संपूर्ण मास्टर प्लान (MASTER PLAN) तयार करण्यात आला आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://movies.codedwap.com/search/honar-sun-mi-hya-gharchi-94.html", "date_download": "2020-09-28T00:12:46Z", "digest": "sha1:PB46XFRBR2KJYKRC73EFUMVDBTFMXJDN", "length": 6065, "nlines": 73, "source_domain": "movies.codedwap.com", "title": "Download Honar Sun Mi Hya Gharchi 94.3gp .mp4 | Codedwap", "raw_content": "\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 94 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 95 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 96 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 97 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 100 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 99 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 98 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 101 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 103 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 104 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 109 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 105 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 93 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 593 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 112 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 110 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 446 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 120 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 166 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\nहोणार सून मी या घरची | मराठी सिरीयल | Full Ep - 744 | शशांक केतकर, तेजश्री प्रधान | झी मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-vision-academy-aurangabad-9456/", "date_download": "2020-09-27T22:37:21Z", "digest": "sha1:FL6KMCYRRFEQWC5TPMMPAYIPKHUSMPX5", "length": 3120, "nlines": 59, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - औरंगाबाद येथील व्हिजन अकॅडमीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nऔरंगाबाद येथील व्हिजन अकॅडमीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध\nऔरंगाबाद येथील व्हिजन अकॅडमीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध\nऔरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत आगामी जिल्हा परिषद/ बांधकाम विभाग/ जलसंपदा/ जलसंधारण/ ग्रामविकास विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी १४ आक्टोंबर २०१८ पासून सुरु होत असलेल्या ८० दिवसाच्या (दररोज ४ तास) स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\n महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त\nचालक-वाहकांना सेवा बजावताना यापुढे बस मध्ये तंबाकू खाण्यास बंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/we-will-fight-together-against-corona-virus-says-cm-uddhav-thackeray-in-all-party-meeting-via-video-conference-scj-81-2152683/", "date_download": "2020-09-28T00:15:49Z", "digest": "sha1:EAPNUNFDCN2GSV64R6O4225LAPPH55T5", "length": 15432, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We will Fight together against corona virus says CM Uddhav Thackeray in all party meeting via video conference scj 81 | करोना संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nकरोना संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकरोना संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nआज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते\nकरोना संकटातून सगळ्यांनी मिळून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढू असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. लॉकडाउनची चांगली अमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण करोनाचा प्रसार रोखला. आता मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला ही साथ वाढू द्यायची नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.\nयावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी करोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते\nमुख्यमंत्री म्हणाले की, “आज करोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करणे असा असतो. ”\n“आपण केलेल्या कडक लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही” असे मुख्यमंत्री म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमच��� चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू\nदेशभरात २४ तासांत ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित, १ हजार १२४ रुग्णांचा मृत्यू\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\n“मला करोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या नव्या सरचिटणीसाचं वादग्रस्त विधान\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 Coronavirus : क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा विचार – राजेश टोपे\n2 Coronavirus: नांदेडच्या ‘त्या’ तीन संशयीत रूग्णांमुळे चंद्रपूरात खळबळ\n3 सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम – छगन भुजबळ\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/33rd-pune-international-marathon-dominion-of-ethiopian-players-atlas-debed-winners-1798732/", "date_download": "2020-09-28T00:15:22Z", "digest": "sha1:DOZ5FSKGGCP3S2WNQHN4LZKHPTFY3T6F", "length": 10497, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "33rd Pune international marathon Dominion of Ethiopian players atlas debed winners | इथिओपियाच्या खेळाडूंचे वर्चस्व, अटलाव डेबेड विजेता | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची स���ख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n33rd Pune international marathon : इथिओपियाचा अटलाव डेबेड विजेता\n33rd Pune international marathon : इथिओपियाचा अटलाव डेबेड विजेता\nविविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा\n३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे.\nसारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.\nविविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपड��डीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राच्या पदरी पराभव\n2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भाचा पहिला विजय\n3 Mens Hockey World Cup 2018 : भारतापुढे आता बेल्जियमचे आव्हान\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2010/09/blue-green-algae.html", "date_download": "2020-09-27T23:10:36Z", "digest": "sha1:O77ILNRBKQ3UZXFG5NLOO6RTXCHKTDQ4", "length": 28647, "nlines": 142, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: Blue green algae/निळे-हिरवे शेवाळ (जिवाणु खत)", "raw_content": "\nBlue green algae/निळे-हिरवे शेवाळ (जिवाणु खत)\nभात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी निळे - हिरवे शेवाळ (जिवाणू खत)\nपिकांना नत्र खत दिल्यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. रासायनिक नत्र खतांच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेत, तसेच शेतक�यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेकदा रासायनिक व सेंद्रीय खते देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.\nभात पिकास नत्र खताची अत्यंत आवश्यकता असते, परंतु भात पिकास दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५ टक्के नत्रच भात पिकाला मिळते आणि उरलेला नत्र पाण्यावाटे खाली झिरपून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून किंवा हवेत उडून जातो. अशावेळी भात पिकास खत देण्याचे असे तंत्रज्ञान हवे की,ज्यामुळे जास्तीत जास्त नत्र पिकाला मिळू शकेल. हवेतील मुक्त नत्र स्थिर करणा�या निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे वरील दोन्हीही उद्दिष्टये साध्य होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल.\nया अपरिहार्य परिस्थितीवर तोडगा म्हणून गेल्या दशकात जिवाणू खतांचा वापर सुरु झाला. जिवाणू खतातील सजीव सूक्ष्म जंतू हवेतील नत्राचे पिकांना उपलब्ध होणा�या नत्राच्या स्वरुपात रुपांतर करतात. या कारणामुळे खत दुर्मीळतेच्या काळात या जिवाणू खतांचा वापर प्रचलित होऊ लागलेला आहे.\nमहाराष्ट्र राज्यात एकूण १.४२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. बहुतांश शेतकरी अल्प भूधारक असल्यामुळे त्यांना महाग रासायनिक किंवा अन्य खते वापरणे आर्थिकदृष्टया परवडत नाही.\nफांद्याविरहित लांबच लां�� तंतूमय असणारी ही एकपेशीय पाणवनस्पती आहे. त्यांच्या पेशींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदके तयार करतात व प्राणवायू पाण्यात सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण व पोकळ अशी पेशी असते. त्यास हेटरोसिस्ट पेशी असे म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो व तो नत्र नंतर भात पिकाला पुरविला जातो. त्यामुळे भात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नदीच्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात आपण अनेक प्रकारची शेवाळे वाढताना पाहतो, परंतु या सर्वच शेवाळात हेटरोसिस्ट पेशी नसतात. त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचे कार्य ते शेवाळ करु शकत नाहीत. भात शेतीमध्ये ब�याच वेळा निळया-हिरव्या शेवाळांच्या जातींबरोबर इतरही काही हिरव्या शेवाळांची वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारची शेवाळे भात पिकास हानिकारक ठरतात. त्यांच्या तंतुची लांबीही खूप मोठी असते.\nनिळे - हिरवे शेवाळ सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, तसेच हवेतील नत्र स्थिर करुन मुक्त नत्र पिकांना उपलब्क्ध करुन देऊ शकते. निळया-हिरव्या शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिर करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध असेल, तर सर्वसाधारणतः (निळे-हिरवे शेवाळ ) ३० किलो नत्र एका हंगामात दर हेक्टरी स्थिर करु शकते. त्याचप्रमाणे जमिनीत सेंद्रीय द्रव्यांची भर पडते व जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते, न विरघळणारा स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो व पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृध्दीसंप्रेरकांचा पुरवठाही केला जातो. रासायनिक, नत्र खत एकदा पिकाला वापरल्यानंतर पीक वाढीसाठी नत्राचा उपयोग करुन घेते. त्यामुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण कमी कमी होऊन नष्ट होते, परंतु निळया-हिरव्या शेवाळाच्या बाबतीत वेगळेच आहे. पीक फक्त निळया-हिरव्या शेवाळाने जमिनीत स्थिर केलेला नत्र, वृध्दीसंप्रेरके व पाण्यात सोडलेला प्राणवायू यांचाच वाढीसाठी व उत्पादनासाठी उपयोग करुन घेते. परंतु शेवाळ नष्ट किंवा कमी न होता वाढतच राहते. ज्या ठिकाणी भात हे सलग पीक घेतले जाते, त्या ठिकाणी अशा उपयुक्त शेवाळाचा सतत वापर केल्यास उपयुक्त नसणा�या शेवाळांची वाढ कमी होऊन वापरलेल्या शेवाळाची वाढ भरपूर होते व नत्र स्थिरीकरणाचे कार्य कार्यक्षमरित्या होऊ शेकते.\nनिळे-हिरवे शेवाळ पिकाला अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करते. त्याचप्रमाणे जी घटकद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत, ती सुध्दा थोडया प्रमाणात उवलब्ध करुन देऊन पिकांची अन्नद्रव्यांची (मूळ व सूक्ष्म ) भूक भागविली जाते. त्यामुळे पिकांची सर्वांगीण वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. वरील सर्व फायदे विचारात घ्ेाता, भात पिकास निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे दर हेक्टरी ३०० ते ४०० रुपयांचा निव्वळ नफा होतो.\nनिळे-हिरवे शेवाळ वापरण्याची पद्धत\nशेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळया हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत. शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. साधारणतः तीन आठवडयात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेल, तसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पध्दतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्याचप्रमाणे जवळ जवळ २५ टक्के नत्र खताची बचत होते.\nनिळे-हिरवे शेवाळ व नत्र खत या दोहोंच्या वापरामुळे उत्पादनात निव्वळ नत्र खतांच्या वापराने येणा�या उत्पादनापेक्षा लक्षणीय वाढ होते. ही वाढ सरासरी २०० किलोपासून २५० किलोपर्यंत प्रती हेक्टर असते. निव्वळ नत्र खत वापरण्याऐवजी नत्र खत व निळे-हिरवे शेवाळ वापरणे हे उत्पादन वाढीचे दृष्टिने अत्यंत फायदेशीर ठरले आहे. भात शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन हवे असल्यास नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टर वापरणे आवश्यक आहे. २० किलो शेवाळाची किंमत फक्त ४०/- रुपये असल्याने उत्पादन खर्चातही फारशी वाढ होत नाही, परंतु भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. त्यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला चांगला मिळून उत्पादनात वाढ होते.\nभाताच्या भरघोस उत्पादनासाठी नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. पुनर्लागण केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो शेवाळ प्रती हेक्टर फोकून द्यावे,म्हणजे हे शेवाळ पाण्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशात चांगले वाढून कार्यक्षमपणे नत्र स्थिरीकरणाचे कार्य करेल, त्यायोगे उत्पादनात निव्वळ नत्र खतापेक्षा लक्षणीय वाढ दिसून येईल.\nनिळे हिरवे शेवाळ वाढविण्याची पध्दत\nसर्वसाधाराणपणे २ x १ x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करुन त्यावर २०० मायक्रॉन जाडीचा पॉलीथिन पेपर टाकावा. पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. त्यामध्ये २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन मिसळावे. तसेच ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २ ग्रॅम सोडियम मॉलीबडेट, ४० ग्रॅम फेरस सल्फेट, ५० ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी. माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्र यांनी पुरविलेले मूलभूत बियाणे छिडकावे. साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते व त्याचा पाण्यावर चांगला थर जमते. भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करुन ती सावलीत वाळवावी. सुकलेली शेवाळ पापडी/शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यामंध्ये गोळा करावी. या शेवाळ पापडीचा / शेवाळ मिश्रित मातीचा पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.\nवरील पध्दती व्यतिरिक्त शेतक�यांच्या सोयीनुसार पत्र्याच्या ट्रेमध्ये (चौकोनी आकाराच्या) किंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पध्दत वापरुन शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा.\nनिळे-हिरवे शेवाळ वापरल्याने रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरुन काढता येत नाही, म्हणून शेवाळ हे रासायनिक खतांना पूरक खत म्हणून वापरावे.\nभाताच��या जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळाचे बियाणे प्रती हेक्टर वापरावे.\nरासायनिक खते, औषधे व शेवाळ एकत्र मिसळून वापरु नये, त्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करावा.\nरासायनिक खतांच्या संपर्कात किंवा रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये शेवाळाचे बियाणे साठवू नये.\nशेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फोकून/पसरवून द्यावी व त्यानंतर पाणी ढवळू नये.\nशेवाळाच्या वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.\nभात शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशकांच्या प्रमाणित वापराचा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही.\nनिळे-हिरवे शेवाळाच्या मूलभूत बियाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.\nकृषि अणुजीव शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-५\nविभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) कोकण विभाग, ठाणे-४\nविभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) नागपूर विभाग, नागपूर\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nकीटकनाशकांचे व बुरशीनाशकांचे त्यांच्या क्रीयेनुसार...\nयंदा कापसावर निर्यात बंदी लावण्यात येणार नाही-शरद ...\nयापुढे कर्जमाफी नाही -शरद पवार\nआधुनिक पोल्ट्री व्यवसायाने दिली उभारी / Modern pou...\nदुग्धव्यवसायाने दिली समृध्दी / Dairy helps farmer.\nअन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा\nBlue green algae/निळे-हिरवे शेवाळ (जिवाणु खत)\nकृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप) प्रमा...\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/06/1825/", "date_download": "2020-09-27T22:19:28Z", "digest": "sha1:QEMOLBF3YREA5WCR747WYBVDQDLGPNUG", "length": 33084, "nlines": 275, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्त्री-विषयक कायद्यांची परिणामशून्यता – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nस्त्रीवर्ग हा समाजाचा अर्धा भाग. या वर्गाने स्वतःची प्रगती करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भर टाकावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तळागाळापासून सर्व स्तरावरील स्त्रियांना सक्षम सबल बनविण्यासाठी निरनिराळे उपाय, धोरणे, कार्यक्रम आखले जात आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, राज्य, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय स्तरावर परिषदा, परिसंवाद, मेळावे आयोजिले जात आहेत. स्वातंत्र्यापासून भारतीय स्त्रियांच्या विशेषतः शहरी भागातील स्त्रियांच्या दर्जात बराच फरक पडला आहे. शिक्षणाचा प्रसार होऊन अनेक क्षेत्रांत त्यांचा शिरकाव झाला आहे. आर्थिक दृष्ट्या परावलंबन कमी झाले आहे. पण विकासाची फळे सर्व स्तरावरील स्त्रियांपर्यंत पोचली आहेत का बहुसंख्य स्त्रिया निरक्षर असून गरिबीचे कष्टमय जीवन त्यांना कंठावे लागत आहे. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन त्यांना नाही. त्या शेतीवरसुद्धा त्यांचा मालकी हक्क नाही. तेथील पुरुषवर्ग त्यांच्याकडे केवळ कष्ट करणारा हमाल व उपभोग्य वस्तु या दृष्टीनेच पाहतो. मग त्या सबळ कशा होणार बहुसंख्य स्त्रिया निरक्षर असून गरिबीचे कष्टमय जीवन त्यांना कंठावे लागत आहे. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन त्यांना नाही. त्या शेतीवरसुद्धा त्यांचा मालकी हक्क नाही. तेथील पुरुषवर्ग त्यां��्याकडे केवळ कष्ट करणारा हमाल व उपभोग्य वस्तु या दृष्टीनेच पाहतो. मग त्या सबळ कशा होणार त्यामुळेच या बहुसंख्य स्त्रियांचे गौणत्व दूर झालेले नाही. तेव्हा त्यासाठी शासनाचे परिणामकारक उपाय व समाज-परिवर्तन यांची जोड एकदमच होणे जरूर आहे.\nशहरी कुटुंबांत मुलींची स्थिती थोडी सुधारली असली तरी तेथे पण हुंडाबळी, हुंड्यासाठी छळवाद, स्त्रीलिंगी गर्भ नष्ट करणे, स्त्रीधनाची अफरातफर असे प्रकार चालू असतात. तेव्हा आपली खरीखुरी आणि मूलभूत प्रगती होण्यासाठी स्त्रियांविरुद्ध जो अन्याय घडतो तो दूर करून त्यांना सार्वजनिक जीवनात परिपूर्ण संधी द्यावी असे पं. जवाहरलाल नेहरू यांचे उद्गार होते. (I am quite sure that our real and basic growth will only come when women have a total chance to play their part in public life.)\nतेव्हा स्त्रीसमाजाचे उन्नयन होण्यासाठी जे शासकीय, संस्थापकीय उपाय, कार्यक्रम, योजना आखल्या जात आहेत. घटनात्मक व कायदेशीर इलाज केले जात आहेत. त्यामुळे स्त्रीसमाज खरोखर निर्भय, स्वतंत्र व सक्षम बनत आहे काय केलेल्या योजनांची, कार्यक्रमांची अंमलबजावणी कटाक्षाने आणि कसोशीने केली जाते का केलेल्या योजनांची, कार्यक्रमांची अंमलबजावणी कटाक्षाने आणि कसोशीने केली जाते का कायदे केले तरी ते मोडण्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. तेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात अनेक बाबतींत स्त्रियांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण स्त्री-विषयक कायद्यांची परवडच अधिक झालेली दिसून येते. हुंडाविरोधी, बलात्कार व अत्याचार विरोधी कायदे झालेले आहेत पण असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी बलात्कार व हुंडाबळी यांची बातमी वर्तमानपत्रात छापून येत नाही. याचा सरळ अर्थ असा की कायदे झाले, परंतु सामाजिक परिवर्तन मात्र घडून येऊ शकले नाही. स्त्रियांचे स्थान, दर्जा प्रत्यक्ष व्यवहारात पुरुषांच्या दर्जापेक्षा कनिष्ठच गणला जात आहे. त्यामुळे स्त्रियांचे शोषण, कुचंबणा चालूच आहे. कायद्याचा उद्देश परिणामकारक रीतीने का साधला जात नाही, हे तपासणे आवश्यक आहे. एकीकडे राज्यघटनेने स्त्रीपुरुषसमतेचा आदर्श मान्य करावयाचा तर दुसरीकडे स्त्रीचा जन्मच होणार नाही अशी खबरदारी घ्यायची कायदे केले तरी ते मोडण्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. तेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात अनेक बाबतींत स्त्रियांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी अ���ेक प्रयत्न करण्यात आले. पण स्त्री-विषयक कायद्यांची परवडच अधिक झालेली दिसून येते. हुंडाविरोधी, बलात्कार व अत्याचार विरोधी कायदे झालेले आहेत पण असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी बलात्कार व हुंडाबळी यांची बातमी वर्तमानपत्रात छापून येत नाही. याचा सरळ अर्थ असा की कायदे झाले, परंतु सामाजिक परिवर्तन मात्र घडून येऊ शकले नाही. स्त्रियांचे स्थान, दर्जा प्रत्यक्ष व्यवहारात पुरुषांच्या दर्जापेक्षा कनिष्ठच गणला जात आहे. त्यामुळे स्त्रियांचे शोषण, कुचंबणा चालूच आहे. कायद्याचा उद्देश परिणामकारक रीतीने का साधला जात नाही, हे तपासणे आवश्यक आहे. एकीकडे राज्यघटनेने स्त्रीपुरुषसमतेचा आदर्श मान्य करावयाचा तर दुसरीकडे स्त्रीचा जन्मच होणार नाही अशी खबरदारी घ्यायची अशा काहीशा विसंगतीच्या सामाजिक परिस्थितीत आपण जगत आहोत.\nस्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत सामाजिक परिस्थिती सुधारलेली नाही. उलट बिघडू पाहात आहे. एकीकडे सर्व क्षेत्रांत पाश्चात्त्य राष्ट्रांची भ्रष्ट नक्कल चालू आहे. तर उलट कायदा व समाजव्यवस्था या दोन क्षेत्रांत स्त्रियांच्या संबंधातील प्रश्नांबाबत विसंगती कायमच आहे. समाजात स्त्रीपुरुषांसाठी नीती-अनीतीच्या वेगळ्या फूटपट्टया आहेत. बलात्कारित स्त्री कायद्याच्या दृष्टीने निर्दोष आहे. परंतु समाज ही भूमिका स्वीकारत नाही. पण बाहेरख्याली पुरुष समाजात अनीतिमान मानला जात नाही. याचाच अर्थ कायद्याची परिणामकारकता समाज त्याबाबत काय दृष्टिकोन ठेवतो त्यावर पुष्कळ अंशी अवलंबून असते. आपल्याकडे स्त्रियांबाबतचे कायदे व सामाजिक मन यांत हवे तेवढे सामंजस्य घडून आले नाही असे वाटते. वाटते.\nस्त्रियांवर होणा-या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडून त्यांची वैचारिक गुलामगिरीतून व मानसिक दबावातून मुक्तता व्हावी या दृष्टीने शिक्षण आणि साक्षरताप्रचार यां बरोबरच राज्यघटनेत काही तरतुदी केल्या आहेत. लिंगभेदावर आधारित पक्षपात केला जाऊ नये म्हणून राज्य सरकारांना पण कायदेशीर तरतुदी करण्याचे अधिकार दिले आहेत. नियोजनाद्वारे जो विकास साधला जातो त्याचाही योग्य वाटा स्त्रियांच्या पदरात पडत नाही. हिंदु विवाह, वारसा, अज्ञान पालकत्वाचा व पोटगी कायदा, घटस्फोट व गर्भपातास कायदेशीर मान्यता, समान वेतन कायदा, शेतमजूर किमान वेतन कायदा, हुंडाविरोधी का��दा, बलात्कार व अत्याचार विरोधी कायदा, जमीन मालकी हक्क कायदा, लग्नाचे वय ठरविणारा कायदा, श्रम करार कायदा (रोजगार, कामाच्या अटी. हितकारक सोयी, पाळणाघर इ. संबंधी) वगैरे कायदे करून स्त्रीसमस्यांची दाद घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे कायदे परिणामकारक होण्याची जबाबदारी स्त्रियांच्या संघटना, व्यक्तिशः स्त्रिया व सर्व समाज यांवर आहे.\nपहिली गोष्ट कायद्यात बरीच संदिग्धता असते. त्यातून पळवाटा शोधल्या जातात. दुसरी गोष्ट बहुतेक स्त्रियांना कायद्यांचे ज्ञान असत नाही व त्यांचा फायदा करून घेण्यासाठी जे आर्थिक बळ व मानसिक धैर्य लागते ते ब-याच स्त्रियांच्या ठायी असत नाही. वारसा कायद्याने मुलीला वडिलांच्या संपत्तीवर हक्क प्राप्त झालेला आहे. तरी तशी वाटणी मागण्याचे धाडस अनेक मुलींत नसते.\nयेथे शेतजमिनीच्या मालकीबद्दल विशेष उल्लेख करणे जरूर वाटते. १९५० पासून देशात कमाल जमीन धारणा कायदा, कसेल त्याची जमीन, शेतक-यांचे पुनर्वसन अशा ब-याच जमीनसुधारणा करण्यात आल्या. यात खेडेगावातील स्त्रिया कुटुंबाच्या शेतात खूप राबतात व शेतमजूर म्हणूनही खूप कष्ट उपसतात. पण प्रत्यक्ष जमिनीची मालकी त्यांना देण्याचा विचारच नीट झालेला नाही. जमीन पुरुषांनाच वाटण्यात आली. स्त्रियांना जमिनीची मालकी दिली तर कुटुंबे मोडतील असे वादंग काही लोकांनी घातले. आठव्या योजनेप्रमाणे ४० टक्के अधिक जमीन (कमाल धारणेमुळे मिळालेली) केवळ स्त्रियांतच वाटावी व बाकी जमिनीचे वाटप न करता ती स्त्रीपुरुषात जॉइंट पट्टा म्हणून ठेवावी अशी शिफारस होती. पण प्रत्यक्ष या शिफारशींची अंमलबजावणी झालीच नाही. याचा अर्थ बहुसंख्य ग्रामीण महिला भूमिहीन मालमत्ताविहीन राहिल्या आहेत. केवळ शेतीवरच अवलंबून असल्यामुळे आर्थिक सबलता कशी मिळणार\nद्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा सोयिस्कर रीतीने उडविला जातो की त्याला सीमाच नाही. काही प्रतिष्ठित मंडळी बायको वांझोटी म्हणून किंवा परदेशात जाऊन दुसरे लग्न करतात व पहिल्या पत्नीला घटस्फोट देतात, काही पुरुष दुस-या देशात लग्न करतात व भारतात परत येऊन आईवडिलांच्या आग्रहाप्रमाणे (पहिले लग्न लपवून ठेवून) दुसरे लग्न करतात. नंतर त्या पत्नीला सोडतात. कायद्याप्रमाणे १८ वर्षे पूर्ण हे लग्नाचे वय ठरविले आहे. पण ग्रामीण भागात ४०/४५ टक्के मुलींची लग्ने १५ वर्षांपर्यंत उरकली जातात. राजस्थानमध्ये तर अक्षयतृतीयेच्या वेळी अनेक अजाणत्या मुलींची लग्ने केली जातात.\nछळ करणा-या नव-यापासून घटस्फोट घेतला तर पोटगीची तरतूद आहे. पण ती पुरेशी नसते व ती नियमितपणे मिळेल अशी खात्रीही नसते. दुसरे काम करून अर्थार्जन करणे सर्वच घटस्फोटित स्त्रियांना जमते असे नाही.\nबलात्काराबाबत रोज अनेक गुन्हे घडत आहेत. विधानसभेत अशा गुन्ह्यांबाबत बरीच वादग्रस्त चर्चा होते. असले असंख्य गुन्हे नोंदविले जात नाहीत. पोलिसांना लाच देऊन असे गुन्हे दाबले जातात. ब-याच वेळी अत्याचाराबाबतच्या खटल्यांना असे वळण दिले जाते की आरोपी निर्दोष सुटतो. पुरावे नष्ट केले जातात. तपास करणाच्या अधिका-यांची बदली झालेली असते किंवा तक्रारीच्या नोंदी हरवलेल्या असतात. अशा विलंबामुळे कोर्टात रखडत बसण्याचे धाडस स्त्रिया किती वर्षे करणार श्रीमती रूपन देओल बजाज या स्त्रीने पोलीस महासंचालक के. पी. एस. गिल यांनी विनयभंग केला म्हणून आठ वर्षे लढा दिला. पण सामान्य स्त्रियांना हे कितपत जमणार श्रीमती रूपन देओल बजाज या स्त्रीने पोलीस महासंचालक के. पी. एस. गिल यांनी विनयभंग केला म्हणून आठ वर्षे लढा दिला. पण सामान्य स्त्रियांना हे कितपत जमणार न्याय देण्यास विलंब करणे म्हणजे अन्यायचं होय. (१९८४) हुंडा देणे घेणे दखलपात्र गुन्हा ठरविलेला आहे. अशा गुन्ह्यासाठी ५ वर्षांची कैद व १५,००० रु. दंड अशा शिक्षा मुक्रर केल्या आहेत. तरीसुद्धा हुंड्याची प्रथा रूढ होत आहे. हुंडा गुपचूप सोन्यात, पैशात किंवा वस्तुरूपात सर्रास घेतला जातो. नोकरशाहीतील मोठ्या अधिका-यांची हुंड्याची अपेक्षा पण जबरदस्त असते. आयएएसवाल्यांना दोन कोटी रु. हुंडा न्याय देण्यास विलंब करणे म्हणजे अन्यायचं होय. (१९८४) हुंडा देणे घेणे दखलपात्र गुन्हा ठरविलेला आहे. अशा गुन्ह्यासाठी ५ वर्षांची कैद व १५,००० रु. दंड अशा शिक्षा मुक्रर केल्या आहेत. तरीसुद्धा हुंड्याची प्रथा रूढ होत आहे. हुंडा गुपचूप सोन्यात, पैशात किंवा वस्तुरूपात सर्रास घेतला जातो. नोकरशाहीतील मोठ्या अधिका-यांची हुंड्याची अपेक्षा पण जबरदस्त असते. आयएएसवाल्यांना दोन कोटी रु. हुंडा सामान्य कुटुंबातील पालकांना हुंडा देणे शक्य न झाल्यास काही मुलींचा छळ होतो. ब-याच मुली छळास कंटाळून आत्महत्या करतात.\nगर्भपातास कायदेशीर मान्यता मिळाली (१९७२). एक��� पाहणीत असे आढळून आले की ८००० गर्भपातापैकी ७७९० गर्भपातांमध्ये गर्भ स्त्रीलिंगी होते. मुलींसाठी हुंडा देण्याचा प्रश्नच उद्भवू नये म्हणून तामिळनाडू, बिहार, राजस्थान इ. प्रांतांत नवजात मुलींची हत्या दाई किंवा नर्स मार्फत करवून घेतली जाते. मुलींच्या जन्मावर बंदी मग बाकीच्या अधिकारांचा प्रश्न येतोच कोठे मग बाकीच्या अधिकारांचा प्रश्न येतोच कोठे मानवी हक्कांबाबत एवढा गाजावाजा करून अशा क्रूर पद्धती आपण २१ व्या शतकातही चालू ठेवणार आहोत काय\nकिमान व समान वेतनाचा कायदा कधीच पाळला जात नाही. अलीकडेच शेतमजुरांचे वेतन १७ रु. वरून ३५ रु. करण्यात आले. पण इमारती-बांधकाम वगैरे ठिकाणी काम करणाच्या स्त्रिया, बिडी कामगार, शेतमजूर स्त्रिया असंघटित असतात. त्यांना पुरुषांपेक्षा वेतन कमी दिले जाते. पाळणाघरे किंवा इतर सवलती त्यांना दिल्या जात नाहीत. कामाची अनिश्चितताच असते. लैंगिक छळाचा धोका सदैव असतो व त्यांचे सदैव शोषणच होते.\nया सर्वांवरून पुरुषवर्चस्व समाजाच्या सर्व स्तरावर इतके बिंबले आहे की ते सर्व धोरणात्मक निर्णयांत प्रतिबिंबित झाले आहे. अगदी कनिष्ठ कामापासून उच्च व्यवसायिक कामापर्यंत स्त्रियांविरुद्ध पक्षपात केला जातो. हरिद्वार धर्मपीठातर्फे एका स्त्रीला पर्वताचार्य ही पदवी नुकतीच देण्यात आली. हे पद शंकराचार्यांच्या तोडीचे आहे. स्त्री आणि शंकराचार्य म्हटल्यावर सनातनी मंडळी खवळून उठली. ही २१ व्या शतकाकडे जाण्याची वाटचाल\nस्त्रीपुरुष समानतेचे कायदे परिणामकारक होण्यासाठी योग्य पोषक सामाजिक वातावरण निर्माण झाले पाहिजे. घटनात्मक व कायदेशीर उपायांबरोबर समाजाच्या दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक अभिसरण घडावे लागते. कायद्यांचे सामर्थ्य, कायद्यामागील मंजुरी, कायदे करणारे अधिकारी, कायद्यांचा आशय, कायद्यांचा अर्थ लावून त्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी इत्यादींवर अवलंबून असते. त्याचबरोबर सामाजिक मान्यता असल्याशिवाय कायदे परिणामकारक होऊ शकत नाहीत.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: अनीती दुसर्‍यांचे नुकसान करण्यात\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/gunmen-attack-sikh-religious-complex-in-afghan-capital", "date_download": "2020-09-27T22:20:45Z", "digest": "sha1:MNFXURIPKX5DQETIUVALH5QGXE2BXVUY", "length": 6642, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार - द वायर मराठी", "raw_content": "\nकाबूलमध्ये बॉम्बस्फोट २५ शीख भाविक ठार\nकाबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी एका शीख धर्मियांच्या प्रार्थनास्थळात काही अज्ञात माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात व आत्मघाती हल्ल्यात २५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती आहे. तर या प्रार्थना स्थळात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सर्व माथेफिरुंना ठार मारले असून ८० हून अधिक भाविकांची सुटका केली आहे.\nअफगाणिस्तानातील तालिबान व विविध टोळ्यांमध्ये शांतता करारावर एकमत होत नसल्या कारणाने मंगळवारी अमेरिकेने अफगाणिस्तानला देण्यात येणारी १ अब्ज डॉलरची मदत रोखण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर लगेचच हा हल्ला घडवून आणण्यात आला.\nया हल्ल्याचा निषेध भारत, अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला असून अफगाण सैनिकांनी नाटोच्या मदतीने हल्लेखोरांना ठार केल्याचे नाटोकडून सांगितले जात आहे.\nहा हल्ला होण्याअगोदर काबूलमधील शीख प्रार्थनास्थळात सुमारे २०० हून अधिक भाविक जमा झाले होते. या दरम्यान तीन आत्मघाती हल्लेखोर प्रार्थनास्थळात घुसले व त्यांच्या बरोबर काही बंदूकधार्यांनी स्वैर गोळीबार केला.\nअफगाणिस्तानात ३०० हून अ���िक शीख कुटुंबे राहात असून तेथे शीख समुदाय हा अल्पसंख्याक समजला जातो.\n१९८०च्या दशकाअखेर तालिबान दहशतवादामुळे ५० हजारहून अधिक शीख नागरिक आपल्या कुटुंबांसह अफगाणिस्तानाच्या अनेक भागात आसरा घेतला आहे.\nकोरोना : गरिबांसाठी केंद्राचे १ लाख ७६ हजार कोटींचे पॅकेज\nकोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव\nशेती सुधार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nरिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ\n‘चुरेल्स’ : बंडखोरीकडून आशावादाकडे\nवानरदेवाच्या लुप्त शहराच्या शोधात…..\nकाश्मीरमध्ये मानवी हक्क आयोग स्थापन करण्यासाठी याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T00:41:13Z", "digest": "sha1:SGYMZZN35LZ52XRBHKDRUU3OM7MUFI7T", "length": 3449, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग चर्चा:फक्त चित्र असलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "वर्ग चर्चा:फक्त चित्र असलेली पाने\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१५ रोजी ०५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/paij/?vpage=73", "date_download": "2020-09-27T22:54:12Z", "digest": "sha1:DDPHX2QZUENKO5ZIK37ZGH6LTL22PXMU", "length": 15540, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पैज… – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tक��िता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nNovember 26, 2018 संदीप पाटोळे आठवणीतील गोष्टी, ललित लेखन, साहित्य/ललित\nकृषि विदयालयात मित्रांच्या खुप बढाया मारल्या जायच्या मी हे केलं मी ते केलं हे तर काहीच नाही त्यापेक्षा मी जास्ता करु शकतो वगैरेवगैरे. एकाने हरभराच्या झाडावर चढवायचे दुस-याने उतरवायचे अश्या बोलण्यातच एकदा आमच्या मित्रांमध्ये पैज लागली. एक किलो पेढे खायची किंवा दोन डझन केळे खायची जो हरला त्याने मुंडन (टकली) करायचे.बोलणं खुप सोप असतं करण अवघड.म्हणतात ना बोलाचीच भात अनं कढी करु नये.दोघांनाही सहज वाटत होत शक्य आहे.सकाळचे प्रक्षेत्र काम संपवुन दुपारी जेवायच्या वेळेस सर्व जमले.कोण जिंकणार कोण हरणार सगळयांना उत्सुकता होती.पेढयांच एक किलो ठिक आहे छोटे मोठे घेतले तरी तेवढेच पण केळीच्या बाबतीत तसं नाही छोटी, मध्य्म, मोठे तीन प्रकार प्रतिस्पर्धांने दोन डझन केळी मोठी बधुन आणली.कारण त्यालाच जिंकायचे होते.आम्ही आमच्या खानावळीत जाऊन पटकन दोन चार घास खाऊन आलो.या दोन्ही मित्रांनी तर जेवणच केल नाही.कारण त्यांना स्पर्धेत तर जेवायचेच होतं.\nस्पर्धा सुरु झाली आम्ही दोनहीकडुन होतो.दोघांनाही प्रोत्साहन देत होतो.दोघांनाही खोलीच्या मधोमध बसवलं पण आधी कोण सुरु करणार प्रश्न्‍ होता.एका मित्राने तोडगा काढला.नाणेफेक करुन झापा काटा करायचा. जो हारला त्याने सुरु करायची.ठरलं\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nनाणेफेक केळेवाला स्पर्धक जिंकला.पेढेवाल्याला सुरु करणे भाग होते.त्याने सर्वांकडे एक नजर फिरवली नंतर पेढयांवर टाकली.आता काही खरे नाही.सर्व मित्र मंडळी उत्साहात त्यातही दोन पाटर्या पडल्या पेढेवाली आणि केळेवाली. हुप हुप हुररररररे…. जितेंगे भाई जितेंगे वगैरे आणि आम्हीच जिंकणार…\nस्पर्धेला सुरुवात झाली.एक पेढा दोन पेढा करत अर्धा किलो पर्यंत काही वाटले नाही.नंतर थोडे जड जायला लागले.मध्येच पाणी घे.आता तिनपावशेर पेढे संपले होते.अजुन अंतिम लढाई बाकी होती.शेवटचे पावशेर पेढे खुप जड जात होते.तोंडातुन परत येतील की काय असा चेहरा करुन तो पेढे खात पावणखिंड लढत होता.सर्वांचे प्रोत्साहन अन आपण जिंकणारच हा आत्म्‍विश्वास त्या स्पर्धकांत होता.आता शेवटचा पेढा तोंडात टाकला त्याला जोराचा ठसका बसला पण तो त्याने गिळला आणि एक किलो पेढे त्याने फस्त्‍ केले. पुन्हा मित्रांचा जल्लोष जिंकलारे भो…. हुप हुप हुररररररे…. जितेंगे भाई जितेंगे वगैरे आणि आम्हीच जिंकणार… आता केळेवाल्याची बारी होती.त्याने तशीच सुरुवात केली.एक केळी दोन केळी करत करत एक डझन संपवली.आता खरी जिंकण्याची लढाई होती.जेम तेम करत दिड डझन संपवली आता त्याच्याही आशा संपत आल्या होत्या.मित्रांचा आग्रह जिंकण्याची उमेद जागृत करत अजुन दोन संपवली.पोटात अजिबातच जागा नव्हती.पण तरीही जबरदस्तीने खात होता.चार केळे जीवघेणे ठरतात की काय असे वाटु लागले.अजुन एक कसेबसे संपवले.त्याची हदद संपली होती.काहीही झाले तरी चालेल पण खायचे नाही.आणि तो मुंडन करण्याच्या तयारीत उठला.पुन्हा मित्रांचा जल्लोष विजेत्या स्पर्धकाला डोक्यावर धरुन नाचु लागले.हारणा-या काय थोडयाश्या साठी हारला मित्रा..\nपैज जिंकला स्पर्धा संपली.मुंडन झाले.अजय देवगन सारख्या वन साईड लांबसडक केस असलेला मित्र शाकाल बनुन गेला होता त्याचे ते रुप पहावत नव्हते.येता जाता मित्र त्याला टकल्या चिडवु लागले होते.आणि त्याच्या टकलावर टपली मारत होते.\nस्पर्धा संपली होती.संध्याकाळी त्यांनी जेवणच केल नाही.दुस-या दिवशी सकाळीही नाही व संध्याकाळीही नाही.पोटातुन खाली काही सरकत नव्हते.हे दोघेही फक्त्‍ डब्बा घेऊन जायचा कार्यक्रम करायचे पुढे काहीही नाही.ही गोष्ट त्यांनी एक दोघा मित्रांना सांगीतली.मग पुर्ण होस्टेल मध्ये वा-यासारखी पसरली.जो तो येता जाता त्यांना विचारु लागलं कारे झाली का तिस-या दिवशीही तेच कायरे झाली का चौथ्या दिवशी डॉक्टरांकडे जावे लागले.औषध गोळया घेतल्या तेव्हा कुठे गाडी रुळावर आली….\nदोघांनिही शपथ घेतली पुन्हा केळी आणि पेढे न खायची….\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्र��िद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/infectious-disease-control-hospitals-to-be-started-in-all-districts-of-maharashtra-including-mumbai-chief-minister-uddhav-thackeray-162203.html", "date_download": "2020-09-27T23:29:48Z", "digest": "sha1:VEVOI7BFJELK5KNQ4SJYRIR44SACZ65X", "length": 32962, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्��ाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ���टोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nमहाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. \"कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. तसेच यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्ण बरे झाल्यानंतरही अन्य आजाराचा विळख्यात अडकल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कोविड19 नंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु करणार आहेत\", असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.\nनरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रासोबतच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. हे देखील वाचा- Shankarrao Gadakh Joined Shiv Sena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश\nमहाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार. #कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास. त्यामुळे #COVID_19 नंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pic.twitter.com/7U9TbwXdZ5\nमहाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सोमवारी संध्याकाळपर्यंत आणखी 9 हजार 181 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 293 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 24 हजार 513 वर पोहचली आहे. यापैंकी 18 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nSuicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\n��िंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-28T00:48:48Z", "digest": "sha1:3K7JAAZ2PSYEWPTYWYHV3NMGCM2UPHBQ", "length": 4567, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२९९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२९९ मधील मृत्यू\nइ.स. १२९९ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२९० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअला��क लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/two-young-leaders-solapur-decided-not-use-zp-vehicles-10790", "date_download": "2020-09-27T22:34:40Z", "digest": "sha1:USWBEUVUQEID55MNU2MX6DY4SGB7JLJD", "length": 12082, "nlines": 171, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Two Young leaders in Solapur decided not to use ZP vehicles | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजुन्या 'अर्कां'पेक्षा तरुण तुर्क ठरताहेत वेगळे\nजुन्या 'अर्कां'पेक्षा तरुण तुर्क ठरताहेत वेगळे\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nएखादे पद मिळाले की ती व्यक्ती त्या पदापासून अनेक लाभ उठविण्याचे प्रयत्न करते. त्यात राजकारणातील पद असले तर मात्र विचारुच नका. गाडी, चालक, सेवक, केबिन अशा सर्व सोयींसाठी त्या व्यक्तीची धडपड असते. याबरोबरच आणखी काही पदरात पाडून घेता येईल काय यासाठीही प्रयत्न होत असतात. कोणत्याही माध्यमातून मिळणारे लाभ कोणाला नको आहेत. परंतु सोलापूर जिल्हा या लाभापासून दूर राहण्याचा आदर्श घालून देत एक वेगळी पायवाट घालून देत आहे.\nसोलापूर - राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाऱ्यांमध्येही आघाडीला मागे टाकत सत्ता सुंदरीने बहुसंख्य ठिकाणी भाजपच्या तर काही ठिकाणी भाजप-सेना युतीच्या गळ्यात माळ टाकली. यामध्ये अनेक तरुणांना तुर्कांना संधी मिळाली. नव्या दमाच्या या नेत्यांनी अनेक ठोस निर्णय घेत आघाडीतील अर्कांपेक्षाही आपण काहीसे वेगळे असल्याचे दाखले देण्यास सुरवात केली आहे.\nसोलापुरात तर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संजय कोळी व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे या दोन्ही संजयनी आपले वेगळेपण जपले आहे. दोघांनीही संस्थांचे वाहन न वापरण्याचा निर्णय घेत राज्यभरासाठी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद व महापालिका या संस्थांचे लाखो रुपये वाचले आहेत. या दोघांनी केवळ घोषणाच केली नाही तर त्���ांनी घेतलेला निर्णय आचरणातही आणला आहे, हे विशेष \nएखादे पद मिळाले की ती व्यक्ती त्या पदापासून अनेक लाभ उठविण्याचे प्रयत्न करते. त्यात राजकारणातील पद असले तर मात्र विचारुच नका. गाडी, चालक, सेवक, केबिन अशा सर्व सोयींसाठी त्या व्यक्तीची धडपड असते. याबरोबरच आणखी काही पदरात पाडून घेता येईल काय यासाठीही प्रयत्न होत असतात. कोणत्याही माध्यमातून मिळणारे लाभ कोणाला नको आहेत. परंतु सोलापूर जिल्हा या लाभापासून दूर राहण्याचा आदर्श घालून देत एक वेगळी पायवाट घालून देत आहे.\nसोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-कॉंग्रेस, शेकाप आघाडीचे संख्याबळ असतानाही भाजप पुरस्कृत संजय शिंदे यांनी अध्यक्षपद पटकावले. त्यांच्या या निवडीची राज्यभरात चर्चा झाली. तर सोलापूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकत भाजपने महापौरपदासह सर्वच पदाधिकारी पदावर आपल्या सदस्यांची वर्णी लावली. स्थायी समितीच्या सभापतीपदी संजय कोळी यांची निवड केली. श्री. कोळी यांची निवड एक वर्षासाठी आहे. श्री. कोळी यांनी पदभार स्वीकारताच महापालिकेचे वाहन न वापरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे वर्षाला चालकाचा पगार व इंधनाचा खर्च असा जवळपास चार ते पाच लाखांचा खर्च वाचणार आहे. महापालिकेवर पडणारा हा ताण कमी झाल्याने शहरवासियांच्या दृष्टीने ही बाब सुखावणारीच ठरली आहे.\nमहापालिका स्थायी समिती सभापती श्री. कोळी यांच्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. शिंदे यांनीही वाहन, इंधन व चालक न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा राहणार आहे. श्री. शिंदे यांच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचा दरवर्षी पाच लाख 40 हजार रुपयांचा महसूल वाचणार आहे. या दोघांच्या निर्णयामुळे नुसता महसूलच वाचला नाही तर मनुष्यबळ आणि वाहनाची होणारी झीजही वाचली आहे. या दोघांनी पदभार स्वीकारताच घोषणा केली. काही दिवसानंतर पुन्हा ते वाहने वापरतील असे वाटले परंतु श्री. कोळी हे सभागृह नेत्याचा वाहनात किंवा मोटार सायकलवरून प्रवास करताना दिसतात. तर श्री. शिंदे स्वतःच्या मालकीच्या वाहनातून जिल्हाभर दौरे करताना दिसतात. दोन्ही संजयनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराजकारण सोलापूर जिल्हा परिषद संजय शिंदे महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/shirdi-temple-conduct/", "date_download": "2020-09-27T23:37:14Z", "digest": "sha1:7N6WZF6KHLCJHFGDLQVSE3HX23U4RZUI", "length": 15172, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "शिर्डी मध्ये होणार सव्वा रुपयात..... - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome जोडधंदा शिर्डी मध्ये होणार सव्वा रुपयात…..\nशिर्डी मध्ये होणार सव्वा रुपयात…..\nई-ग्राम : शिर्डी, जि. नगर (प्रतिनिधी) : साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने अठरा वर्षांची परंपरा असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर (२६ एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. विविध जाती-धर्मातील १०१ जोडपी एकाच मंडपाच्या छताखाली केवळ सव्वा रुपये शुल्कात थाटात विवाहबद्ध होणार आहेत.\nसोहळ्याचे संयोजक व माजी नगराध्यक्ष कैलास (बापू) कोते यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या सोहळ्यात विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून आलेले वधू-वर व वऱ्हाडी मंडळींना ‘घरासमोर एक झाड लावा आणि शौचालयाचा वापर करा,’ असा सामाजिक संदेश यावेळी दिला जाणार आहे.\nश्री. कोते म्हणाले, की विवाह सोहळ्यांवरील वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील छोटे शेतकरी व शेतमजूर कर्जबाजारी होतात. त्याचा फटका त्या कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणाला बसतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे हे एक कारण असल्याचे निष्पन्न झाले, ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला. गेल्या अठरा वर्षात या उपक्रमाच्या माध्यमातून विवाहबद्ध झालेली विविध जाती-धर्माची अठराशेहून अधिक जोडपी सुखाने संसार करीत आहेत. या उपक्रमाच्या प्रसार आणि प्रचाराला हातभार लावीत आहेत.\nया सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, नगराध्यक्ष अर्चना कोते, आमदार आशुतोष काळे यांच्यासह साधू-संत व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.\nपत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सुमित्राताई कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, पंकज लोढा, सामाजिक कार्यकर्ते भगीरथ होन, राजेंद्र चौधरी यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनावनों��णीसाठी येथे करा संपर्क : संदीप डेरे : ९८५०५०००८०, अनिल शेळके : ९०९६१७४०५०, वाल्मीक बावचे : ९८२३१४१७७४, शफीक शेख : ९७६३२९८७१२\n“साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीन आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’मध्ये नोंद झालेली आहे. केवळ सव्वा रुपया शुल्क आकारून संपन्न होत असलेल्या या सोहळ्यातील वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, नवा पोशाख व सोन्याचे मंगळसूत्र भेट दिले जाते. शहरातून थाटात मिरवणूक आणि वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते”. -सुमित्राताई कोते, माजी नगराध्यक्षा, शिर्डी\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleउजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडले\nNext articleशेतकऱ्यांनी कर्ज खात्यांना आधार लिंक करणे आवश्यक\n‘पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर’; भाजपा आमदाराची घोषणा\nराम मंदिर उभारणीला प्रारंभ; खोदकाम करताना सापडल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब\n‘देवस्थानचे सोने मागणाऱ्यांमधे मशिदी व चर्चमधील सोने मागण्याची हिम्मत आहे काय\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संश���धक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nमार्केट स्टोरी :पुरंदर सीताफळांची परराज्यात कीर्ती गरनिर्मिती व्यवसायासाठी वाढतेय मागणी...\nकोरोना उठला ‘चिकन’च्या मुळावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/committee-positive-about-giving-internal-marks-to-class-x-students-zws-70-1934014/", "date_download": "2020-09-27T23:44:47Z", "digest": "sha1:PF3MZDBO2ZYVRTQC2MBPQBLX2Y23AGPX", "length": 12532, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Committee positive about giving internal marks to Class X students zws 70 | दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याबाबत समिती सकारात्मक | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nदहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याबाबत समिती सकारात्मक\nदहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याबाबत समिती सकारात्मक\nशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीच्या पुढील बैठकीत निर्णय\nशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीच्या पुढील बैठकीत निर्णय\nपुणे : इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद आहे. या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार आहे.\nराज्य मंडळाने गेल्या वर्षी गणित आणि विज्ञान वगळता अन्य विषयांसाठीचे अंतर्गत गुण बंद केले. त्याचा परिणाम म्हणजे दहावीचा निकाल १२.३१ टक्क्य़ांनी घटला. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला.\nराज्यातील ९० ते ९५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई आणि आयसीएसईच्या व��द्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याच्या चर्चेने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.\nत्यानुसार शिक्षण विभागाने अन्य मंडळांच्या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील मूल्यमापनासंदर्भात समिती नेमली. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. समितीने पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ या सर्वाकडून सूचना मागवल्या.\nया पाश्र्वभूमीवर या समितीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली.\n‘बैठकीत विविध विषयांबाबत आणि अंतर्गत गुणांबाबत सविस्तर चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. समितीतील सदस्यांचा कल विद्यार्थ्यांचे हित जपण्याकडे होता. मात्र एका बैठकीत अहवाल तयार करणे शक्य नसल्याने लवकरच या समितीची आणखी एक बैठक होईल. त्यात अंतिम अहवाल तयार करून तो राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 महाविद्य��लयीन निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच\n2 हरितपट्टय़ात राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांचेच बेकायदा बांधकाम\n3 विदर्भ, मराठवाडय़ातील पिकांना मरणकळा लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ,\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ramdas-athawale-comes-forward-to-help-age-old-marathi-actress-aishwarya-rane-avb-95-2148921/", "date_download": "2020-09-27T23:09:10Z", "digest": "sha1:73RYTNKIYDCKKHSQNB4EUAHGLHJIRAUH", "length": 12447, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ramdas athawale comes forward to help age old marathi actress aishwarya rane avb 95 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘धुमधडाका’ चित्रपटातील अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा\n‘धुमधडाका’ चित्रपटातील अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा\nलॉकडाउनमुळे पोलिसांनी या अभिनेत्रीला अडवले आणि मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले\nध्या करोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. अशा व्यक्तींना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण देण्यासोबतच एका वयोवृद्ध आणि गरजू मराठी अभिनेत्रीला आसरा दिला आहे.\nही अभिनेत्री म्हणजे ‘धुमधडाका’ या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या राणे आहेत. ऐश्वर्या या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेन निघाल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवले आणि मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले. दरम्यान त्यांचे कपडे आणि सर्व सामान चोरीला गेले. त्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आसरा दिला आहे.\nमुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु झाल्यापासून आठवले हे वांद्रे येथील संविधान या आपल्या बंगल्यावर गरजू नागरीकांसाठी नित्यनेमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत.\nऐश्वर्या यांनी ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या ना��िकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. परंतु अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत.\nसध्या महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 ‘श्री कृष्ण’ मालिका आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे\n2 ‘आपलं वैभवशाली सैन्य जनसंपर्काचं साधन बनलंय’; गायक विशाल दादलानीचा आरोप\n3 राजामौलींनी रामायणावर चित्रपट करावा, चाहत्यांची मागणी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/bookawala-organizations-in-pune-1798650/", "date_download": "2020-09-27T23:30:35Z", "digest": "sha1:6TZVXMFXJB5Y5GH4HM2ZHOEGTLSDYCKQ", "length": 14983, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bookawala organizations in Pune | मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासणारी ‘बुकवाला’ | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nमुलांमध्ये वाचनाची आवड जोपासणारी ‘बुकवाला’\nमुलांमध्ये वाचनाची आवड जोपासणारी ‘बुकवाला’\nमुलांमध्ये वाचनाची आवड जोपासत परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करण्याचे अनोखे काम ‘बुकवाला’ ही संस्था करत आहे.\nपुस्तकांची अजब दुनिया वाचनप्रेमी माणसाला आकर्षित करते. खुदकन गाली हसू आणण्याबरोबरच आठवणीत रमण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचा मार्ग दाखविणारी पुस्तके माणसाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. पुस्तकांचे हे महत्त्व ओळखून ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नाही अशा अनाथाश्रमातील मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासत परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करण्याचे अनोखे काम ‘बुकवाला’ ही संस्था करत आहे.\n‘देणाऱ्याने देत जावे’ या विंदा करंदीकर यांच्या काव्यपंक्ती प्रत्यक्षात उतरवून समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून ‘बुकवाला’ ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून अनाथ मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बालवयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली गेली तर भविष्यातील त्यांच्या जीवनाची वाट अधिक संस्कारक्षम आणि सुकर होईल या हेतूने ‘बुकवाला’ संस्था काम करत आहे. अनाथाश्रमांमध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करणे, नव्या पुस्तकांची ओळख करून देणे असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष नितीन दुबल यांनी दिली.\nअनाथ मुलांनी आपली सगळी दु:खे विसरून पुस्तकांच्या विश्वात रमावे हाच संस्थेच्या कामाचा मूळ हेतू आहे. पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संस्कार मूल्ये रूजावीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि आपला भूतकाळ विसरून त्यांनी सर्वसाधारण मुलांप्रमाणे आयुष्य जगावे यासाठी प्रयत्न केले जातात. ‘बुकवाला’मध्ये मरा��ी, इंग्रजी भाषेतील गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, सुपरहिरो अशी वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. संस्थेच्या स्वयंसेवकांनी ‘एस ओ एस चिल्ड्रन व्हिलेज’ आणि ‘मानव्य’ या संस्थेतील मुलांसाठी ग्रंथालय तयार केली आहेत. मुलांच्या वयोगटानुसार हिरवा, लाल, पिवळा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगाच्या पट्टय़ा लावल्या जातात. मुलांची वाचनाची रूची वाढत असताना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पुस्तके वाचावयास दिली जातात. संस्थांमधील मुले ही या ग्रंथालयातील पुस्तके आठवडाभर वाचू शकतात. बुकवाला संस्थेचे स्वयंसेवक आठवडय़ातून एकदा संबंधित संस्थेला भेट देतात आणि तेथील मुलांसमोर एका पुस्तकाचे अभिवाचन करतात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात.\nबुकवाला संस्थेत काम करणारे सर्व स्वयंसेवक हे विद्यार्थी आहेत. संस्थेचे कामकाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या ‘पुस्तकांचे दान’ या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यांचे वाचन झाले आहे अशी पुस्तके बुकवाला संस्थेच्या ग्रंथालयाला भेट दिली जातात. हडपसर येथील अनाथाश्रमामध्ये नव्याने ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात अनेक संस्थांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. ‘बुकवाला ऑर्गनायझेशन’ या नावाने फेसबुक पेज आणि संकेतस्थळ आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरून संस्थेला मदत करण्याबरोबरच इच्छुक व्यक्ती स्वयंसेवक म्हणूनही सहभागी होऊ शकतात, असे आवाहन दुबल यांनी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व���हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 ‘पुल’कित आठवणींचा भरजरी सोहळा\n2 तीन हजार वर्षांपूर्वीच्या कातळांचा गोऱ्हेवाडा येथे शोध\n3 पुण्यात पतीने पत्नीला सलाईनमधून दिले HIV संक्रमित रक्त\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/nestle-india-offer-exchange-10-maggi-empty-packs-for-one-fresh-packet-1789878/", "date_download": "2020-09-28T00:24:05Z", "digest": "sha1:2RS6LE5CR3JPZPADS3WECD7TKVSQFMUY", "length": 11078, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nestle india offer exchange 10 maggi empty packs for one fresh packet | ‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या\n‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या\nमॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केलीत तर तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार\nदोन मिनिटात तयार होऊन झटपट भूक भागवणाऱ्या मॅगीच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. नेस्लेने मॅगी नूडल्ससाठी विशेष ‘रिटर्न स्कीम’ सुरू केली आहे.\nया ऑफरनुसार, आता तुम्ही मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केलीत तर तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार आहे. सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये ही स्कीम सुरू आहे. मात्र, लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये ही स्कीम सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. देहरादून आणि मसूरीमध्ये कंपनीचे जवळपास 250 रिलेटर्स आहेत, या सर्व रिटेलर्सकडून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.\nप्रदूषणाचा धोका लक्षात घेत नेस्ले इंडियाने हे पाऊल उचलले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियानं व्यक्त केला आहे. तसंच, व्यापाऱ्यांचाही फायदा होईल असं कंपनीने म्हटलं आहे. तर, रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ‘इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन’ची असणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 लग्नानंतर 452 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार इशा अंबानी\n2 #DeepVeer : फोटोंसाठी आणखी किती प्रतीक्षा; मीम्सद्वारे नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\n3 80 दिवस इमानी श्वान करत होता मृत मालकीणीची प्रतीक्षा\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/ndcc-bank-announce-ots-scheme-reduce-banks-npa-57316", "date_download": "2020-09-27T22:04:24Z", "digest": "sha1:XZJRCF3QGUQNUFCIS3J7E42R3UZIUVDJ", "length": 15267, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "NDCC Bank announce OTS scheme for reduce banks NPA | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजकीय वसुलीसाठी जिल्हा बॅंकेतर्फे सामोपचार परतफेड योजना\nराजकीय वसुलीसाठी जिल्हा बॅंकेतर्फे सामोपचार परतफेड योजना\nराजकीय वसुलीसाठी जिल्हा बॅंकेतर्फे सामोपचार परतफेड योजना\nबुधवार, 1 जुलै 2020\nबॅंकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना जाहीर केली आहे. बॅंकेची अशा प्रकारची ही तिसरी योजना आहे. त्यामुळे वसुली पथकाला अजिबात न जुमाननारे राजकीय नेते, संस्था अडचणीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणा-या बॅंकेला कर्जफेड करुन सहाकार्य करतील का\nनाशिक : रोखतेची चणचण आणि अनुत्पादक कर्जाचा भार कमी करण्यासाठी चाचपडत असलेल्या जिल्हा बॅंकेने राजकीय नेते, संस्थांच्या पदाधिकारी यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. बॅंकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना जाहीर केली आहे. बॅंकेची अशा प्रकारची ही तिसरी योजना आहे. त्यामुळे वसुली पथकाला अजिबात न जुमाननारे राजकीय नेते, संस्था अडचणीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणा-या बॅंकेला कर्जफेड करुन सहाकार्य करतील का याची उत्सुकता आहे. .\nजिल्हा बॅंकेने शेतकरी व शेतीसाठी वाटप केलेल्या पीककर्जाची भरपाई राज्य शासनाने केली आहे. सध्या जी थकबाकी आहे ती प्रामुख्याने बॅंकेतील विद्यमान व माजी संचालक, राजकीय नेत्यांच्या आर्शिवादाने व बॅंकेच्या पैशावर चालणा-या संस्था, राजकीय नेते यांच्याकडील दिर्घ व मध्यम मुदत कर्जाची थकबाकी आहे. तीचे प्रामण मोठे आहे. वसुलीच्या कोणत्याही प्रयत्नांना अजिबात न जुमानणा-या या नेत्यांचा सध्याच्या कर्जफेडीत फायदाच आहे. मात्र राजकीय हेतूंसाठी वाटप झालेले हे कर्ज परत करण्यास ते प्रतिसाद देतील का, हाच प्रश्न आहे. बॅंक अडचणतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे नेत्यांनी तसा प्रतिसाद दिल्यास शेती व शेतकरी दोघांनाही हातभार लागणार आहे.\nजिल्हा बॅंकेने एनपीए कमी करण्यासाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना (ओटीएस) जाहीर केली. यामध्ये 30 जून 2016 अखेरीस विविध कार्यकारी संस्थास्तरावर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व पूरक (अल्प-मध्यम-दीर्घ मुदत) संपूर्ण येणे कर्ज आणि बॅंकेतर्फे वितरित केलेल्या थेट कर्जपुरवठा योजनेंतर्गत थकीत असलेले सर्व थकबाकीदार सभासद योजनेसाठी पात्र राहतील.आर्थिक संकटातून बॅंकेला बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुलीसाठी असा निर्णय झाला आहे. विविध कार्यकारी संस्थांच्या मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांवर सहकार कायदा नियम 107 अन्वये बॅंकेचे नाव लावून जमीन जप्ती करत लिलावाची प्रक्रिया करण्यात आली होती. पण गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी व नैसर्गिक आपत्तीमुळे बॅंकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली. बॅंकेचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे \"नाबार्ड'सह रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने नवीन सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना 2020 या नावाने राबविण्यास मान्यता दिली आहे.\nकर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर व्याज सवलत मिळेल. थकबाकी सभासदांनी नवीन योजनेंतर्गत लाभ घेतल्यानंतर होणाऱ्या रकमेच्या किमान 50 टक्के रक्कम भरायची आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन महिने अथवा योजनेच्या अंतिम दिवसापर्यंत भरणे आवश्‍यक राहणार आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील.\nजिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी अधिकाधिक योजनेत भाग घेऊन पुन्हा कर्ज मिळविण्यासाठी पात्र व्हावे. थकबाकी कमी करुन बॅंकेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सर्व शेतकरी, संस्थांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन या अडचणीच्या काळात सहकार्य करावे. - केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बॅंक.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nप्रशांत भूषण म्हणतात, \"\" याच अनिल अबांनींना मोदींनी 30 हजार कोटींचं कंत्राट दिलं होतं \nमुंबई/ नवी दिल्ली : एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव झळकलेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत असून...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nमोदींचा हल्लाबोल ; शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक शांतता बिघडवत आहेत...\nनवी दिल्ली : ज्यांनी आतापावेतो शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\n, गोपाळ शेट्टी यांचा संताप\nमुंबई : ऑगस्टअखेरीज जी कर्जखाती थकीत कर्जे (एनपीए) जाहीर केली नसतील ती पुढील आदेशापर्यंत थकीत कर्जे म्हणून जाहीर करू नयेत, असा आदेश सर्वोच्च...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nस्वयंपुनर्विकासाच्या अर्थसहाय्यावरचे निर्बंध उठवणार : प्रवीण दरेकर यांची माहिती\nमुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास योजनेला सहकारी बँकांनी कर्जपुरवठा न करण्याचे निर्बंध उठविण्याबाबत नाबार्ड चे अधिकारी सकारात्मक...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nमराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पाठवा\nपरभणीः मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. या...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nकर्ज farming पीककर्ज एनपीए सहकार कायदा nabard initiatives\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_44.html", "date_download": "2020-09-27T23:39:21Z", "digest": "sha1:IC5BUINNFJMQCY4I52VGL7BVZK3LAEDJ", "length": 8753, "nlines": 111, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "शौर्य पुरस्कार जाहीर ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\n73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.\nशौर्य पुरस्कार 2019 यादी\nसीआरपीएफ कमांडंट हर्षपाल सिंग\nविंग कमांडर अभिनंदन वर्तमान\nले. कर्नल अजय सिंह कुशवाह\nमेजर विभूति शंकर ढोंढियाल (मरणोत्तर)\nकॅप्टन महेश्वर कुमार भूरे\nलांसनायक संदीप सिंह (मरणोत्तर)\nशिपाई ब्रजेश कुमार (मरणोत्तर)\nशिपाई हरि सिंह (मरणोत्तर)\nराइफलमॅन अजवीर सिंह चौहान\nराइफलमॅन शिव कुमार (मरणोत्तर)\nहवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन करंट यांना वीर चक्र देण्यात येईल. त्याचबरोबर भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर मिन्टी अग्रवाल यांना युद्धसेवा पदक देण्याची घोषणा करण्यात आली.\nआठ सैनिकांना शौर्य चक्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील पाच जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहेत.\nबालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर दहशतवादी संघटनेवर झालेल्या हल्ल्याबद्दल हवाई दलाच्या विंग कमांडर अमित रंजन, स्क्वॉड्रनचे नेते राहुल बोसाया, पंकज भुजाडे, बीकेएन रेड्डी आणि शशांक सिंह यांना हवाई दलाचे पदक देण्यात आले आहे. हे सर्वजण मिराज 2000 लढाऊ विमानांचे पायलट आहेत.\nशौर्य पुरस्��ारांतर्गत सहा पुरस्कार दिले जातात.\nहे प्राधान्यक्रमात अनुक्रमे परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ति चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र आहेत.\nपरमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र यांना युद्धाच्या काळात सर्वोच्च त्याग आणि बलिदानासाठी ओळखले जातात तर अशोक चक्र, कीर्ति चक्र आणि शौर्य चक्र यांना शांतता काळात सर्वोच्च सेवा आणि बलिदानासाठी पुरस्कृत केले जाते.\nहे शौर्य पुरस्कार वर्षातून दोनदा जाहीर केले जातात,एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तर दुसऱ्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी.\nदरवर्षी,इतर प्रतिष्ठित सैन्य पुरस्कारांसह शौर्य पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती भवनात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.\nराष्ट्रपती पुरस्कार प्राप्तकर्ता किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना (एनओके) प्रदान करतात.\nपरंतु परमवीर चक्र आणि अशोक चक्र बाबतीत असे नाही. राजपथ येथे प्रजासत्ताक दिन परेडच्या निमित्ताने राष्ट्रपती हे दोन्ही पुरस्कार पुरस्कार प्राप्तकर्ता किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना देतात.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/29/news-politics-loksabha-pathardi/", "date_download": "2020-09-28T00:10:32Z", "digest": "sha1:WAW2EG4C2YARWFRCGMZDDOVRIHWVAC2G", "length": 10613, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लोकसभा निवडणूक वाद : माजी नगरसेवक आणि शिक्षक नेत्यामध्ये तुंबळ मारामारी. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर ��पडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/लोकसभा निवडणूक वाद : माजी नगरसेवक आणि शिक्षक नेत्यामध्ये तुंबळ मारामारी.\nलोकसभा निवडणूक वाद : माजी नगरसेवक आणि शिक्षक नेत्यामध्ये तुंबळ मारामारी.\nपाथर्डी :- लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार, या मुद्यावरून बुधवारी रात्री माजी नगरसेवक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये तुंबळ मारामारी झाली.\nही घटना शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. हा वाद उशिरा पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत गेला. मात्र, कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.\nयाबाबत माहिती अशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान असलेले एक माजी नगरसेवक रात्री नऊच्या सुमारास नगरपालिकेतील एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याला घेऊन शेवगाव रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले.\nतेथे त्यांची भेट प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते असलेल्या एका शिक्षकाशी झाली. लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार या मुद्यावरून दोघांमध्ये चर्चा झाली.\nतालुक्याच्या राजकारणात शिक्षक नेते हे भाजपचे कट्टर समर्थक मानले जातात. दोघेही हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर मुद्यावरची लढाई गुद्यावर आली. दोघांमध्ये तुंबळ मारामारी झाली.\nनंतर पालिकेचा कर्मचारी व हॉटेलमधील ग्राहकांनी दोघांनाही बाजूला करत वाद मिटवला.\nमात्र, त्या नंतर रात्री उशिरा हा माजी नगरसेवक आपले काही साथीदार घेऊन प्राथमिक शिक्षकाच्या घरी गेला.पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. नंतर माजी नगरसेवकाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.\nमात्र, त्याच वेळेस प्राथमिक शिक्षकाचे काही नातेवाईक, पालिकेतील एक पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील नेते जमा झाले. त्यांनी या वादावर पूर्णविराम टाकला. या प्रकरणाची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/01/03/bhondu-baba-arrested-in-ahmednagar/", "date_download": "2020-09-27T23:38:22Z", "digest": "sha1:D7UYL7CBH44GJRHR7VHWOQZY32A2PM5T", "length": 13514, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "महिला, मुलींना वाममार्गाला लावणारा भोंदूबाबा अहमदनगरमध्ये गजाआड - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar North/महिला, मुलींना वाममार्गाला लावणारा भोंदूबाबा अहमदनगरमध्ये गजाआड\nमहिला, मुलींना वाममार्गाला लावणारा भोंदूबाबा अहमदनगरमध्ये गजाआड\nअहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील एका भोंदू बाबाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. या बाबास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने आज संगमनेर तालुक्‍यातील चिखली येथून ताब्यात घेण्यात आले.\nयाबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी ��ेथील सहासारी परिसरात राहणारा मल्ली अप्पा कोळपे (वय 35) याने कोपरगाव तालुक्‍यासह राज्यातील अनेक महिलांना लग्न जमवण्याच्या नावाखाली वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे.\nत्याने आतापर्यंत 42 महिला व मुलींना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. ही माहिती संगमनेर तालुक्‍यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ऍड. रंजना गवांदे यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी वेश बदलून कोळपेवाडी येथे भोंदू बाबाची भेट घेतली. त्याला माझी मुलगी आडचणीत आहे.\nतिला तुमच्या मदतीने वाचवायचे आहे. यावर या भोंदू बाबाने योग्य ते क्रियाकर्म करण्याच्या सूचना केल्या. तसेच एका मुलाचा संदर्भ जोडून संबंधित मुलाच्या गावामध्ये जाऊन उर्वरित क्रिया करावी लागेल, असे गवांदे यांना सांगितले. गवांदे यांनीही त्याच्या सूचनेचे पालन करीत संबंधित घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला कळवली.\nपोलिसांच्या मदतीने पोलीस उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या पथकासह काही पोलिसांनी संगमनेर तालुक्‍यातील चिखली येथे साध्या वेशामध्ये जाऊन भोंदू बाबाच्या कर्मकांडची प्रत्यक्ष पाहणी करत त्याला रंगेहाथ पकडले. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या पाळतीवर होते.\nपुराव्यासह माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा घालून भोंदू बाबा मल्ली अप्पा कोळपे याला ताब्यात घेतले. कोळपे याच्यावर रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. कोळपे हा कोळपेवाडी परिसरात गेल्या अठरा वर्षांपासून भोंदूगिरी करून राज्यातील जवळपास 42 मुलींना वाममार्गाला लावल्याचे बोलले जात आहे.\nतसेच तो मुला-मुलींसह इतर लग्नांची जुळवाजुळव करत होता. यातून काहींना पैसे घेऊन चुकीची जुळवाजुळव करीत असल्याचे बोलले जात आहे. एक उच्चशिक्षित मुलीची दिशाभूल करुन अस्तगाव येथील सातवी शिकलेल्या फिटरबरोबर जवळीक साधून दिली.\nत्या बदल्यात त्याने संबंधित मुलाकडून पैसेही उकळल्याचे समजते. या उच्चशिक्षित मुलीला त्या मुलाकडून शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे कोपरगाव तालुक्‍यातील आपल्या वडिलांना तिने सांगितले. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती कोपरगाव तालुक्‍यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या कानावर घातली. संबंधित सदस्याने ऍड. रंजना गवांदे यांच्याकडे तक्रार ���ेली.\nजगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/30/pune-ahmednagar-highway-nitin-gadkari-invites-proposal-from-ajit-pawar/", "date_download": "2020-09-28T00:01:40Z", "digest": "sha1:5VSOC7USRH46YSBI6GS5A3K7TS2FLBVS", "length": 11372, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी...नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/पुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव \nपुणे-अहमदनगर महामार्ग सहापदरी…नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव \nअहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- पुणे – अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.\nयाबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.\nनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या\nसिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती.\nत्यावर पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा झाली.\nत्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहापदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबंधीचा आराखडा करावा, अशी सूचना केली.त्यासाठी जवळपास 3 हजार कोटींचा खर्च येईल, असा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि ��ेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shocking-video-of-sion-hospital-ashish-shelar-targets-aditya-thackeray-mumbai-mhss-451886.html", "date_download": "2020-09-28T00:10:16Z", "digest": "sha1:2H4MTLAQ4LBCNL4CY64IDI3SD3Q32F3Y", "length": 22076, "nlines": 198, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हाच का तुमचा 'सायन पॅटर्न'? भाजप नेत्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्��िड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nहाच का तुमचा 'सायन पॅटर्न' भाजप नेत्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nहाच का तुमचा 'सायन पॅटर्न' भाजप नेत्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा\nनितेश राणे यांनी सायन रुग्णालयातला व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.\nमुंबई, 07 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. अशा परिस्थिती सायन रुग्णालयातला एका व्हिडिओ समोर आला आहे. आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या प्रकरणावरून सरकारला सवाल केला आहे. 'सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही, का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी' अशी मागणी फडणवीस यांनी केली.\nसायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे.\nप्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे.\nमुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.\nशासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.#CoronaInMumbai\nतर, 'सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजुला रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबई मह���पालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबाची एवढी क्रुर चेष्टा का करता मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबाची एवढी क्रुर चेष्टा का करता असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला आहे.\nहाच का तुमचा गरिबांना मारण्याचा...गरिबांची क्रुर चेष्टा करण्याचा... हाच का तो तुमचा “सायन पॅटर्न”\nतसंच, ICMR च्या गाईडलाईनला हरताळ फासलं आहे केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन जी भिती व्यक्त केली होती त्यावरुन राजकारण केलेत. शेवटी काय झाले महापालिकेचे पितळ उघडे पडलेच ना' अशी टीकाही शेलार यांनी केली.\nआज सकाळी आमदार नितेश राणे यांनी सायन रुग्णालयाबाबत एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला होता. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमधील भीषण परिस्थिती समोर आली आहे.\nहॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये रुग्ण उपचार घेत आहे. या वार्डात मोठ्या संख्येनं रुग्ण दिसून येत आहे. एकीकडे रुग्ण उपचार घेत आहे तर तिथेच एका खाटेवर मृतदेह बांधून ठेवण्यात आले आहे. तर आणखीही मृतदेह हे याच वार्डमध्ये स्ट्रेचरवर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.\nहॉस्पिटल प्रशासनाकडून अशीच व्यवस्था केली जात आहे का असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेवर टीका केली. हा व्हिडिओ बुधवारी रात्री रेकॉर्ड करण्यात आला, असा दावा राणे यांनी केला.\nदरम्यान, या प्रकरणावर लोकमान्य टिळक रुग्णालयाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/11-august-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-161894.html", "date_download": "2020-09-28T00:23:27Z", "digest": "sha1:LNAZ7MAF3FFCAWWJRMYPEMSQXWFAYL35", "length": 44364, "nlines": 277, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड; 11 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मध���न 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फ���टो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nकॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड; 11 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड\nकॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे गृहराज्यमंत्री म्हणाले, 'प्रकरणाची चौकशी व्हावी पण तोडफोड हा तोडगा नाही. या ठिकाणी आता अतिरिक्त सैन्य तैनात केले गेले आहे. उपद्रवींवर कारवाई केली जाईल.'\nFake followers racket case: मुंबई पोलिसांकडून क्यूकी डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक सागर गोखले यांना समन्स\nफेक फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने आपले निवेदन नोंदवण्यासाठी क्यूकी डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक सागर गोखले यांना समन्स बजावले आहे. एएनआयचे ट्वीट-\nसुशांतसिंह राजपूतची बहिण बहीण मितू सिंह चौकशी नंतर ED कार्यालयातून बाहेर पडली\nमुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून सुशांतसिंह राजपूत प्रकारांची चौकशी सुरु आहे. आज सुशांतची बहीण मितू सिंहची चौकशी करण्यात आली. नुकतीच ही चौकशी पूर्ण झाल्यावर मितू इंफोर्समेंट डायरेक्टरेट कार्यालयातून बाहेर पडली.\nदिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर, हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु\nदिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कामत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेले 10 दिवस त्यांच्यावर Liver Cirrhosis बाबत उपचार सुरु आहेत.\nचिनी व्यक्तींच्या आदेशानुसार विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती, एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्क�� जमा- सीबीडीटी\nचिनी संस्था, त्यांचे भारतीय निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या विविध जागांवर शोध कारवाई असे दिसून आले आहे की, चिनी व्यक्तींच्या आदेशानुसार विविध डमी संस्थांमध्ये 40 हून अधिक बँक खाती तयार केली गेली आणि त्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा झाली- सीबीडीटी\nMoney Laundering प्रकरणी चिनी संस्था, त्यांचे भारतीय निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या विविध जागांवर शोध कारवाई- CBDT\nशेल एजन्सीच्या सिरीजद्वारे काही चिनी व्यक्ती आणि त्यांचे भारतीय सहयोगी मनी लाँडरिंग आणि हवाला व्यवहारात गुंतल्याच्या माहितीच्या आधारे, या चिनी संस्था, त्यांचे निकटवर्तीय आणि बँक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या जागांवर शोध कारवाई केली गेल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.\nपुणे शहरात आज 924 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद, एकूण रुग्णांची संख्या 67,651 वर\nपुणे शहरात आज 924 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 67,651 झाली आहे. आज पुण्यातून 1,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,705 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,30,041 झाली असून, आज 5,320 टेस्ट घेण्यात आल्या.\nपुणे कोरोना अपडेट : मंगळवार, ११ ऑगस्ट,२०२०\nशहरात नव्याने ९२४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ६७,६५१ झाली आहे. तर १,२४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १४,७०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ३,३०,०४१ झाली असून आज ५,३२० टेस्ट घेण्यात आल्या. pic.twitter.com/6LwdigNHPj— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 11, 2020\nWide-Body विमानांना Kozhikode विमानतळावर पावसाळ्यात बंदी- विमानोड्डाण मंत्रालय\nपावसाळ्यात केरळमधील कोझिकोड विमानतळावर Wide-Body विमानांना प्रवेश करण्यास तसेच उड्डाण आणि उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती विमानोड्डाण मंत्रालयाने दिली आहे.\nCoronavirus: मुंबई शहरात दिवसभरात आढळले 917 रुग्ण, 1154 जणांना डिस्चार्ज\nमहाराष्ट्रासोबत मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा विचार करता मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठी आहे. मुंबई महापालिकने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 917 रुग्ण सापडले. तर 1154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 48 रुग्णांची नोंद झाली.\nCoronavirus: राज्यात दिवसभरा आढळले 11,088 कोरोना संक्रमित\nराज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्���ांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आज दिवसभरात राज्यात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. यातून बाकी राहिलेल्याची प्रकृती वैद्यकीय उपचारानंतर सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.\nआज 11 ऑगस्ट रोजी देशभरात श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिल्ली, मथुरा, वृंंदावनात जन्माष्टमी निमित्त विशेष पुजा पार पडतील मात्र कोरोनाच्या संंकटामुळे भाविकांंना मंंदिरात प्रवेश नसेल. अनेक मंंदिरांकडुन कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासुन अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन या सणाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. सणाच्या उत्साहात कुठेही कोरोनाच्या बाबत हलगर्जी पणा केला जाउ नये यासाठी विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. उद्या सुद्धा याच पार्श्वभुमीवर दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. Happy Janmashtami 2020 Messages: श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status वर शेअर करुन साजरा करा कृष्ण जन्मोत्सव\nदुसरीकडे जम्मू-काश्मीर मध्ये रामबानमधील बटोटे येथे अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान पोलिस आणि वनविभागाच्या 18 जवानांवर हल्ला झाल्याने ते जखमी झाले. डीएफओ कुलदीप सिंह यांच्या माहितीनुसार, अतिक्रमण करणार्‍यांसह काही समाजकंटकांनी आमच्या पथकावर हल्ला केला आणि दगडफेक केली. या अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.\nआजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.\nदरम्यान, आज देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रात आज मान्सुन सक्रिय राहणार असुन, मुंंबई, पुणे, कोकण, रायगड, सातारा या भागात अधिक पाउस होईल अशी शक्यता आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या द��सऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nIPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nMaharashtra Monsoon Update: मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता- IMD\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-207555.html", "date_download": "2020-09-27T23:30:14Z", "digest": "sha1:47USX3YZVW5D6GK6GLGBZE26ZQMWPCH6", "length": 17975, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'रेणू'च्या 2 बछड्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतां���ा मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nह�� काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n'रेणू'च्या 2 बछड्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\n'रेणू'च्या 2 बछड्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक\nऔरंगाबाद - 09 मार्च : औरंगाबादमधल्या सिध्दार्थ उद्यानात रेणू या बिबट्या मादीच्या दोन पिल्लांचा आज (बुधवारी) मृत्यू झाला.रेणूने काल तीन पिलांना जन्म दिला, मात्र त्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका बछड्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न 'सिद्धार्थ' उद्यानातील डॉक्टर करत आहेत.\nडॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसातील आश्रमातून राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी दोन आठवड्यांपूर्वी 'सिद्धार्थ'मध्ये आणली. इथल्या वातावरणाशी राजा एकरूप होऊ लागला, पण रेणूचे मन रमत नव्हतं. तिने अन्नही त्यागलं होतं. पिलांना जन्म देण्याआधीच रेणू आजारी होती. तिला गॅस्ट्रो, इनफेक्शन झालं होतं, पण तिने उपचारालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला पिल्लांना पाजता आलं नाही, म्हणून त्यांना बाहेरून दुध पाजण्यात आलं. पण प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांना त्यांना दोन पिल्लांना वाचवता आलं नाही. आता तिसर्‍या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच रेणूची प्रकृती ठीक असून तिनेही खाण्यास सुरुवात केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nTags: 'सिद्धार्थ' उद्यानaurangabadhemalkasarenusiddharth wildlife sentuaryऔरंगाबादडॉ. प्रकाश आमटेरेणूहेमलकसा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T23:31:55Z", "digest": "sha1:GIPHQ5MSUVIWU67IIVGEATDMZY23764P", "length": 6021, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुनिचिरो कोइझुमी - विकिपीडिया", "raw_content": "\nजुनिचिरो कोइझुमी (जपानी:小泉 純一郎; ८ जानेवारी, १९४२:योकोसुका, कनागावा, जपान - ) हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. हे जपानचे ५६वे पंतप्रधान असून त्यांचा सत्ताकाल २६ एप्रिल, २००१ ते २६ सप्टेंबर, २००६ इतका होता.\nइ.स. १९४२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2020-09-27T22:54:00Z", "digest": "sha1:QIOTHNTIY2BLCXNLC7WYLDZL6I7PQAFK", "length": 9982, "nlines": 123, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात आणखी तिघांचा मृत्यू | Navprabha", "raw_content": "\nराज्यात आणखी तिघांचा मृत्यू\n>> बळींची संख्या ६७, नवीन पॉझिटिव्ह १९१\nराज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी तीन रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात काल निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ६७ झाली आहे.\nनवीन १९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०९५ एवढी झाली आहे. तर राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांची संख्या ७६१४ एवढी झाली आहे. १६६ कोरोना पॉझिटिव्ह बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४५३ एवढी झाली आहे.\nवास्को येथील ६७ व ७८ वर्षीय दोघांचे गुरूवारी निधन झाले. या रुग्णांना २७ जुलैला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. वास्को येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे सकाळी १० च्या सुमारास निधन झाले. त्याला ३१ जुलैला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते.\nचिंबलमध्ये नवे ३० रुग्ण\nचिंबलमध्ये नवे ३० रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १२० तर खोर्लीत नवे ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ५२ झाली आहे.\nमयेत नवे ९ रुग्ण\nमये परिसरात नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १९ झाली आहे. कोलवाळ येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे. म्हापसा येथे नवीन ८ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७६ झाली आहे. हळदोणा १, कांदोळी २ रुग्ण तर पेडणे येथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे.\nमडगावात नवे २० रुग्ण\nमडगावात २० रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १५६ झाली आहे. कुडचडेत ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३५ झाली आहे. बाळ्ळीत ४ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ५७ झाली आहे. चिंचिणीत १, कुडतरीत २ रुग्ण आणि लोटली येथे नवीन १ रुग्ण आढळला.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_96.html", "date_download": "2020-09-27T22:38:49Z", "digest": "sha1:QG5JT7OGJMB3QKLPSM4NWSZZA2FZ3HNS", "length": 19755, "nlines": 180, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "गड्या आपला गाव बरा...! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nगड्या आपला गाव बरा...\nगतसालच्या महापुराच्या कटू आठवणी विसरून जातोय न जातोय तोंच यंदाच्या वर्षी कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे पूर्ण ग्रामीण भागातील जनजीवन भयभीत आणि विस्कळित झाले आहे. मागल्या वर्साला माहापुरानं हातात आल्यालं घालविलं आणि यंदा या कोरोनाच्या माहामारीनं सगळं स��खच हिरावलं... ही ग्रामीण भागातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिली की, इथल्या भयान वास्तवाची जाणीव होते.असं असलं तरी,इथल्या काळ्या मातीत मिसळून निसर्गाच्या अवकृपेचा कैकदा अनुभव घेतलेला ग्रामीण भागातील शेतकरी राजा छातीचा कोट करून खंबीरपणे उभा राहिला आहे.संकटाशी दोन हात करून लढतो आहे.\nआपल्या देशात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठा जल्लोष साजरा करण्याचं नवीनच फॅड अलिकडच्या काळात वाढू लागले आहे, यंदाच्या वर्षी ही 2020 या नव्या वर्षाच्या स्वागत समारंभाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच कोरोनाच्या जागतिक संकटाच्या वादळाची चाहूल लागली आणि बघता बघता हे गंभीर परिस्थिती निर्माण करणारं वादळ आपल्या दारात येऊन ठेपलं, कोरोनाचं काळेकुट्ट सावट जसजसं गडद होत गेलं, तसतसं त्यातलं गांभीर्य लक्षात यायला लागलं. संसर्ग वाढत चालला, आणि त्याबद्दलची धास्ती ही वाढू लागली. संपूर्ण देशात कोरोनाचे संकट उभे राहिले. देशांतील हे लोण राज्यात, शहरात आणि गावा गावात पसरले. सुरूवातीला मला काय होतंय म्हणणारा बळिराजाचा जोष मावळला. अशा सांसर्गिक रोगाची यत्किंचितही कल्पना नसलेला कृषक राजा पुर्णपणे खडबडून गेला. कधी नव्हे तो लॉकडाऊनचा काळ त्याच्या वाटेला आला. लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळातील धीरगंभिरतेचा अनुभव त्याला घ्यावा लागला. मात्र त्यातूनही प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती पाळून बळिराजा आपल्या काळ्या आईच्या सेवेतून तसूभरही मागे हटला नाही. मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच त्याने आपल्या शेतीत नांगर तर चालविलाच, पण संपूर्ण मशागत ही करून घेतली. हे सगळं करताना राज्यातील शासन व प्रशासन यांनी निर्देश दिल्याप्रमाणे संपूर्ण घराने काळजी घेतली. देशातील या काळ्याकुट्ट काळोखाच्या संकटाला तोंड देत त्याला तडीपार करण्यासाठी बळिराजा ने आता कंबर कसली आहे. खरं तर, गेले वर्षभर सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी कसाबसा जीव मुठीत धरून जगत होता.शेतकर्‍याचे हंगामा पाठोपाठ हंगाम वाया गेले आहेत.या वर्षीच्या शुभारंभाच्या काळात राज्य भरात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने हाहाकार माजविला. अर्थात हे सत्र संपलेलं नाही.वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींशी सामना करावा लागतो आहे.रब्बी हंगामात लागवड करून हाता��� काहीच मिळाले नाही.अशी अवस्था आहे.अलिकडेच मराठवाडा, विदर्भ, आणि खानदेश मध्ये अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली, त्यातच गारपिटीने गहू, हरभरा, ज्वारी, मका,या रब्बी पिकांसह द्राक्षे, डाळींब, केळी, पपई, आंबा, आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीच्या झालेल्या आहेत. या हलाखीच्या परिस्थितीतही त्यांने माणूसकी सोडलेली नाही. कोरोना आज आहे उद्या जाईल,पण ग्रामीण भागातील शेतकरी किती जिंदादील आहे हे या निमित्ताने अधोरेखित झाले. त्यांने माणसातला माणूस शोधून त्याला आपलेसे केले, माणूसपण काय असते ते दाखवले आणि माणूसकीच्या कळपातून लांब दूर फेकलेल्या माणसाला पुन्हा माणुसकीत आणण्याचे फार मोठी कामगिरी बजावली, हे मोठे मौल्यवान काम बळिराजाने करून दाखवले आहे.\nकोरोना सारख्या महामारीच्या काळात माणूसकी सोडलेली आणि संवेदनाहीन झालेल्या अनेक घटना शहरी भागात दिसून आल्या. मात्र काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍यांने या वैश्‍विक संकटाच्या वादळाला तोंड देत आपली संस्कृती जपली; बळिराजाची परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम करून त्यांने माणूसकी सोडलेली नाही हे सिद्ध केले. नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांना जवळ केले. सुखांच्या भोवती फिरत असतानाच :खाच्या प्रसंगी कोणी जवळ करत नाही, हा शहरी भागातील अनुभव नित्याचा आहे,मात्र इथल्या ग्रामीण जीवनाची नाळ जोडलेल्या शेतकर्‍यांच्या वागणूकीने शहरीकरणामुळे आधुनिकतेचे वारे प्यायलेले चाकरमानी आता उत्स्फूर्तपणे अंत:करणापासून म्हणू लागले आहेत की, गड्या,आपला गाव बरा....\n( लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआ��)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-27T22:32:41Z", "digest": "sha1:HIPS6Q5CYKX2D2J67KSL7UTAIBGMYYNS", "length": 8977, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युनायटेड स्टेट्स व्हिजन डॉक्युमेंट Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nयुनायटेड स्टेट्स व्हिजन डॉक्युमेंट\nयुनायटेड स्टेट्स व्हिजन डॉक्युमेंट\nअमेरिकेची चीनसोबत ‘शीत’ युद्धाची घोषणा, ‘व्हिजन डॉक्युमेंट’ जाहीर करून केले…\nवॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारावरून सुरु झालेले भांडण आता शीत युद्धावर येऊन पोहचले आहे. चीनबद्दल आपल्या नवीन व्हिजन डॉक्युमेंटमध्ये (व्हिजन पेपर), नियम व कायद्यांच्या आधारे जागतिक व्यवस्थेचा दुरुपयोग करून त्याला…\n16 व्या वर्षी शिक्षण सोडून करावे लागले चित्रपट, तनुजा यांचे…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट…\nमुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा\n अनुराग कश्यपच्या विरूध्द अभिनेत्री…\n‘नागिन -5’ मध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट,…\nपावसाळ्यात अशी टाळा सुका खोकला आणि कफची समस्या, करा ’हे’ 7…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने…\nबँक अकाऊंटमध्ये एक रूपया देखील नसताना तुम्ही काढू शकता पैसे,…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या श���रदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nGold-Silver Update : मार्चनंतर सर्वात स्वस्त झालं…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nआजच्याच दिवशी झाला होता भारत मातेचे सुपूत्र भगत सिंह यांचा जन्म\nमास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई\nपाण्यात सापडला मानवी ‘मेंदू खाणारा’ अमीबा, टेक्सासमध्ये पाणी पुरवठ्यावर बंदी\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट ‘हाल’, विकताहेत गाडीवर भाजीपाला\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने वाढवली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2020-09-28T00:45:22Z", "digest": "sha1:AOBIYZK45VIRXVJRYPLFNDTI2H67SWSU", "length": 10894, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केदार शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदिग्दर्शन (चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका)\nसही रे सही, लोच्या झाला रे\nकेदार शिंदे हा मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक आहे. त्याने मराठी भाषेत नाटके, मालिका व चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.\nया लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.\nकृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.\nकेदार शिंदे हा शाहीर साबळ्यांचा नातू आहे. त्याला आधीपासूनच कलेची आवड होती. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती.\nकेदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे ��ाळली आहे. त्यामुळे \"केदार शिंदे=धमाल कॉमेडी\" हे एक समीकरणच बनलंय.\nनाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.\nत्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम सॉंगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही.\nअगं बाई... अरेच्या (२००६)\nयंदा कर्तव्य आहे (२००६)\nमाझा नवरा तुझी बायको (२००६)\nमुक्काम पोस्ट लंडन (२००७)\nह्यांचा काही नेम नाही (२००८)\nबकुळा नामदेव घोटाळे (२००८)\nआता होऊनच जाऊ दे\nतू तू मी मी\nसाहेब, बिवी आणि मी\nमराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nइ.स. १९७३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ms-dhoni-in-krishna-avatar-old-video-indian-skipper-playing-flute-on-janmashtani-goes-viral-on-social-media-watch-162092.html", "date_download": "2020-09-28T00:21:53Z", "digest": "sha1:5O7INRR7OBHVOGBZZUJ5NSOUQJU2ZSMG", "length": 32167, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "MS Dhoni Playing Bansuri: एमएस धोनीचा कृष्ण अवतार, CSK ने श��अर केला बासरी वाजविणारा जुना व्हिडिओ (Watch Video) | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अ���घात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकार���ार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMS Dhoni Playing Bansuri: एमएस धोनीचा कृष्ण अवतार, CSK ने शेअर केला बासरी वाजविणारा जुना व्हिडिओ (Watch Video)\nएमएस धोनीने वाजवली बासुरी (Photo Credit: Instagram)\nMS Dhoni Flute Video On Janmashtami: कोरोना व्हायरसने उत्सवांची चमक फिकट केली असली तरी परंतु लोकांमध्ये अजूनही उत्साह एकसारखाच आहे. यावर्षी जन्माष्टमी (Janmashtami) दोन दिवस साजरी केली जात आहे, 11 आणि 12 ऑगस्ट. बाळ कृष्ण ट्विटरवर देखील ट्रेंड करत आहे. व्हिडिओ शेअर करुन लोक जन्माष्ट���ीच्या शुभेच्छा देत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) बासुरी वाजविण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रीकृष्णचा (Shri Krishna) जन्मदिवस देशभरात धुमधाक्यात साजरा केला जातो. अशा स्थितीत धोनीचा कृष्ण अवतार सोशल मीडियावर चाहत्यांना पसंत पडलेला दिसत आहे. धोनीची बासरी पकडण्याची शैली आणि त्यातून निघणारी धुन ऐकताना असे दिसते की जणू त्याने याआधीच बासरी वाजवली आहे. कृष्णा जन्माष्टमीवर (Krishna Janmashtami) व्हायरल झालेला होणार हा व्हिडिओ जुना आहे. पण, लोक कृष्णजन्म निमित्त हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. बासरी वाजवताना धोनीने चष्मा घातला होता आणि टीम इंडियाच्या लोगोवाली कॅज्युअल जर्सी घातली होती. (IPL 2020 Update: 16 ऑगस्टपासून एमएस धोनी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आयपीएलपूर्वी चेपौक येथे प्रशिक्षण शिबिरासाठी CSKचे तामिळनाडू सरकारला पत्र)\nया व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे आणखी काही लोकही मागच्या बाजूलाही दिसत आहेत. तथापि, व्हिडिओचे संपूर्ण लक्ष माहीकडे होते. परंतु जर्सीवरून हा व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपाहा धोनीच्या कृष्ण अवतारातील हा व्हिडिओ:\nमाजी कर्णधार धोनीला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आले आहे. मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यातील पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान तो काश्मीरमधील दहशतवाद विरोधी युनिटमध्ये तैनात होता. त्याने पॅरा कमांडोच्या बटालियनमध्ये 15 दिवस काम केले आणि तिथेच त्याईनं 15 ऑगस्टही साजरा केला.\nChennai Super Kings CSK Janmashtami Janmashtami 2020 Mahendra Singh Dhoni MS Dhoni MS Dhoni Krishna Avatar एमएस धोनी एमएस धोनी कृष्णा अवतार चेन्नई सुपर किंग्ज जन्माष्टमी जन्माष्टमी 2020 महेंद्र सिंह धोनी सीएसके\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nAlyssa Healy Breaks MS Dhoni's Record: ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली ठरली एमएस धोनीच्या वरचढ, बनली सर्वात यशस्वी टी-20 विकेटकीपर\n सुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपर किंग्जला केले अनफोलो सोशल मीडियावर फेक न्यूजने चर्चेला उधाण\nVirender Sehwag Trolls CSK: सलग दोन सामने गमावणाऱ्या चेन्नईला वीरेंद्र सेहवागने लगावला टोला, म्हणाला- 'पुढच्या सामन्यात ग्लुकोज लावून यावे ल��गेल'\nIPL 2020: दिल्ली कॅपिटल्सच्या ‘त्या’ दोन विकेट्स घेत CSKच्या पियुष चावलाने 'या' यादीत मिळवले दुसरे स्थान, लसिथ मलिंगाला टाकले पिछाडीवर\nCSK vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा CSKला डबल दणका, चेन्नईविरुद्ध 44 धावांनी मिळवला विजय; एमएस धोनीची पुन्हा संधी खेळी\nCSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रका�� राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-nhm-community-health-officers-recruitment-2019-12620/", "date_download": "2020-09-27T23:23:23Z", "digest": "sha1:VRGVGEFYBIOO6DAQUDIGGD6M25DEYUJJ", "length": 7371, "nlines": 93, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nराज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा\nराज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा\nमहाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\nसमुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा\nअमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा ३१७ जागा, पुणे ५०३ जागा, जळगाव ३२२ जागा, अहमदनगर ४४५ जागा, नाशिक ४२९ जागा, नंदुरबार ११७ जागा, लातूर १६८ जागा, नांदेड १९६ जागा, उस्मानाबाद १०७ जागा, नागपूर ३१९ जागा, भंडारा ८९ जागा, पालघर २३८ जागा, गोंदिया १६८ जागा, चंद्रपूर २२५ जागा, वर्धा ८५ जागा, गडचिरोली २६३ जागा आणि सांगली ३२० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार युनानी मेडिसिन पदवी/ आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवीधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही\nफीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.\nपरीक्षा – दिनांक २१ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल.\nअर्ज पाठविण्याच�� पत्ता – उप संचालक, आरोग्य सेवा (संबंधित जिल्हा)\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – १ जुलै २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nअर्जाचा नमुना डाऊनलोड करा\nआमचे नवीन संकेतस्थळ पहा\nसाऊथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ५४५ जागा\nमुंबई येथील भाभा अणु संशोधन केंद्रात कार्य सहाय्यक पदाच्या ७४ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/5/1/maharashtra-tourism-development-losses-and-opportunities-.html", "date_download": "2020-09-27T23:37:08Z", "digest": "sha1:Z662KBL3CLYJFNM4DX3NOC7Q5B67HTF4", "length": 28489, "nlines": 34, "source_domain": "www.evivek.com", "title": " losses and opportunities for the tourism - विवेक मराठी", "raw_content": "पर्यटन उद्योगासाठी नुकसानही आणि संधीही\nस्रोत: विवेक मराठी दिनांक01-May-2020\nप्रत्येक पर्यटन स्थळ घडवण्यासाठी धडाडीच्या अधिकाऱ्यांची ५ वर्षांसाठी नेमणूक करावी. पर्यटन विभागाने कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात पुढाकार घ्यावा. संपूर्ण क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निरंतर सर्वसमावेशक लोकांची परिषद भरवावी. या कठीण काळात संवाद महत्त्वाचा आहे आणि पर्यटन उद्योगाचा आवाज ऐकण्याची गरज आहे. पुढच्या काळात आपल्याला जगातील सर्वात चांगले आणि अतिशय प्रभावी असे पर्यटन उभारण्याची क्षमता आहे, तसे धोरण आखले जावे.\nआजच्या संकटकाळात मानवी मन अस्थिर झाले आहे. त्या भावनिक अवस्थेनुसार ते‌ वर्तन करू लागले आहे. मानवी मनाच्या या अवस्थेचे विश्लेषण केले, तर त्याआधारे ते कोविड-१९वर कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, त्याचे विश्लेषण करता येईल.\nमाझ्या मते कोविड-१९मुळे निर्माण झालेली स्थिती युद्धासारखी आहे. लाॅकडाउन आणि विषाणूविषयीच्या सततच्या बातम्या यांनी सध्या तरी पंतप्रधान, त्यांचे मंत्रीमंडळ, प्रशासकीय यंत्रणा, माध्यमे आणि मोठा जनसमुदाय या सर्वांचे मन व्यापले आहे. त्याच्या जोडीला आहेत असंख्य मतप्रवाह, जे त्यातील वैविध्यामुळे कधीकधी परस्परविरोधी दृष्टीकोन निर्माण करतात. नागरिक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांचे भविष्य, अर्थार्जन, नोकरीतील स्थैर्य, त्यांच्या गुंतवणुकीची घटत चाललेली किंमत आणि त्यांच्या राहणीमानात झालेला बदल या सगळ्यांविषयी ते प्रचंड काळजीत आहेत.\nसगळ्यांसाठीच हा एक धक्का आहे. युरोप, अमेरिका यांसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये आणि जगाच्या पाठीवरील अन्य विकसित देशांमध्ये सर्वोतम आरोग्य सुविधा असून आणि ते सर्व प्रकारची काळजी घेत असूनही तेथे या आजारामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे.\nलॉकडाउन हे मानसिक व आर्थिक नुकसान करत आहे. ते या विषाणूचा प्रसार तात्पुरता थांबवेल आणि अर्थव्यवस्थेत गतिशून्यताही आणेल. आणि लॉककडाउन संपल्यानंतर ह्या विषाणूची भीती राहील हेही निश्चित.\nपर्यटन हे कोणाच्याही अत्यावश्यक गरजेत येत नाही. आपल्या रोजच्या धावपळीतून बाहेर पडून आनंद मिळवण्याचा तो एक पर्याय आहे. आधुनिक काळात ती गरज ठरत आहे. शहरी कुटुंबांना त्यांच्या रोजच्या जगण्यातून बदल‌ हवा असतो आणि पर्यटनामधून तो मिळतो. शहरी भागातील दैनंदिन जीवन तणावपूर्ण असते. नवरा-बायको दोघेही नोकरी करतात आणि चांगल्या पर्यटनासाठी खर्च करायला त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतात. त्यामुळे गेल्या काही काळात ही चैन जीवनशैलीचा भाग बनली आहे. मात्र आता मानवी मन या क्षेत्रातील आरोग्य परिणामांचा विचार करेल.\nसमाजातील जास्तीत जास्त लोकांची मानसिक अवस्था कशी असू शकेल हे मी सांगतो आणि या काळात त्यांचे आर्थिक वर्तन कसे असेल याचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न करतो. आपण पाच वर्षांचा कालावधी विचारात घेऊ.\nमी आशावादी आहे, कारण लॉकडाउनने जी मानसिक अवस्था निर्माण केली आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी विसाव्याची गरज असेल. त्यासाठी पर्यटन हा नक्कीच एक पर्याय असेल. त्यामुळे लॉकडाउन हेच पर्यटन क्षे��्राला चालना देणारे ठरेल. मात्र सगळेच भीतीमुळे अस्वस्थ असलेल्या मनोवस्थेत असल्याने हा चालना देणारा काळ प्रचंड अनिश्चित आहे. उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे या काळात कौटुंबिक सहली ही सामान्य बाब असते आणि त्यासाठी पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. या हंगामातील पर्यटकांची मोठी संख्या ही संपूर्ण पर्यटन उद्योगाचा कणा आहे. त्यामुळे मुख्य हंगामात उत्पन्न नाही झाले, तर या उद्योगावर अवलंबून असलेल्या बहुतेकांना हे क्षेत्र सोडावे लागेल. मागणी कमी झाल्यामुळे या उद्योगातील २५ टक्के लोकांना कामावर बोलावणे शक्य होणार नाही. पुढच्या काळातही या क्षेत्रात मंदी असल्याचे भाकीत असल्याने आणखी २५ टक्के लोकांना काम राहणार नाही. दीर्घकालीन गुंतवणूक, बॅंकांचे परतावे आणि दैनंदिन देयके यावर त्याचा मोठा परिणाम होईल.\nमला वाटते, तरीही लोकांना त्यांच्या मालमत्तेची देखभाल करावीच लागेल. कारण तसे‌ केले नाही, तर त्यातून भविष्यात मिळणारे उत्पन्न आणि त्याची किंमत दोन्हीही कमी होतील.\nपण भारतीय लोकांचे परदेशी पर्यटनाविषयीच्या नाराजीचे परिणाम काय होतील हे कोणाला माहीत नाही. परदेशी प्रवास न‌ करण्याची अनेक कारणे आहेत - मोठ्या प्रमाणात असलेले भीतीचे वातावरण, जास्त दर, अनिश्चित हवाई प्रवास इ. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य दिले जाईल. त्यातून या उद्योगाला आवश्यक ती चालना मिळेल. पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी हा महत्त्वाचा घटक ठरेल. मात्र परदेशी प्रवाशांची संख्याही घटणार असल्याने या उद्योगाची होणारी पडझडही तीव्र असेल. एकूण परदेशी ग्राहकावर अवलंबून असलेल्या पर्यटन क्षेत्रावर जास्त गंभीर परिणाम होणार आहे, तर देशांतर्गत पर्यटनाचे चित्र तेवढे गंभीर नाही.\nमानवी मन आव्हान स्वीकारते आणि तग धरून राहण्यासाठी उपाय शोधते. या उद्योगात मोठ्या संख्येने धडाडीचे व्यवसायिक आहेत. टिकून राहण्यासाठी पर्यटन उद्योजकांसाठी पहिला पर्याय आहे खर्च कमी करणे. पर्यटन उद्योगांना दैनंदिन देखभालीशिवायचे अन्य खर्च कमी करावे लागतील. कर्मचाऱ्यांचे पगार नक्कीच कमी होतील. आपल्या व्यवसायातील नुकसानाची कल्पना देत चांगल्या कर्मचाऱ्यांना टिकवावे लागेल.\nत्यानंतर यापूर्वी कधीच लागले नसतील असे शोध लागतील. निवासादरम्यान पर्यटकांना काही चांगल्या सुविधा देण्यासाठी योग, प्राणायाम, नेचर वॉक, ध्यानधारणा अशा नव्या आरोग्यदायक उपक्रमांचाही पर्यटन उद्योग समावेश करून घेईल. रिसाॅर्ट आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम सहज पाळता येतील. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी १० ते १५ टक्क्यांपर्यंत दर कमी करण्यात येतील.\nसरकारनेही पर्यटन उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे. त्यासाठीचे कर कमी केले पाहिजेत, जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या पुरातत्त्व विभागाला जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे उभारण्यासाठी निधी दिला पाहिजे. सर्व पर्यटन स्थळांची व्यावसायिक दृष्टीने देखभाल केली पाहिजे.\nभारताला आध्यात्मिक वारसा आहे. त्याला पुरेपूर प्रोत्साहन दिले पाहिजे. विनाकारण झालेले मृत्यू आणि या परिस्थितीत मिळालेले खूप सारे दुःख यामुळे भौतिक जग दिलासा शोधत आहे. भारतातील धर्मग्रंथ कायमच अनेक समस्यांसाठी उत्तरे देत आले आहेत. त्यामुळे अशा आध्यात्मिक संस्थांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येऊ शकतात. तसेच ते जास्त काळासाठी येथे राहिले, तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी सरकारने अशा पर्यटकांना दीर्घकालीन व्हिसा देण्याची तरतूद करावी.\nसध्या सरकारचे CRZ धोरण पर्यटनविरोधी आहे. त्यामध्ये जवळजवळ आंतरराष्ट्रीय पर्यटक भारत सोडून इतर देशामध्ये - श्रीलंका, थायलंड, मलेशिया येथे जात आहेत. याचे तोटे जाणवायला लागले आहेत. त्यामुळे हे धोरण लवकरात लवकर सुधारले पाहिजे. गोव्यातील पर्यटन हे श्रीलंका किंवा मलेशिया येथील पर्यटनाच्या तुलनेने दुप्पट महाग पडते. गोव्यामध्ये टॅक्सीचे भाडे खूपच जास्त आहे आणि श्रीलंकेतील टॅक्सी दराशी स्पर्धा करायची झाल्यास ते कमी करावे लागतील. हॉटेलसाठी CRZची परवानगी मिळायला वर्षानुवर्षे लागतात, याचा मी स्वत: गोव्यामध्ये अनुभव घेतला आहे. ही परवानगीसुद्धा जलदगतीने मिळायला हवी. सध्या भारतात समुद्रापासून २०० मीटरपर्यंत पर्यटनाची कुठलीही सोय करता येत नाही. पण श्रीलंकेत किंवा पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या, जगातील कुठल्याही देशात हे नियम नाहीत. त्यामुळे क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कमी पर्यटन होत आहे.\nमहाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरला इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये पर्यटन रिपोर्ट अजूनही प्रकाशित झालेला नाही. एकूण क्षेत्रापैकी २३५ चौ.मीटर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये गावठाण असलेले ०.९४ चौ.मीटर क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळून पर्यटन झोन केले पाहिजे, योग्य तेवढा एफ.एस.आय. वाढवून दिला पाहिजे. गावठाणात ५०००० लोक राहत असतानाही व पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंरोजगार उत्पन्न करण्यासाठी धोरणात्मक पाऊल तातडीने उचलणे गरजेचे आहे.\nया संकटातून तरण्यासाठी, संकलित झालेल्या जीएसटीपैकी पर्यटन क्षेत्राला २५ टक्के निधी कायमस्वरूपी वापरायला परवानगी दिली पाहिजे. एका वर्षासाठी विजेचे किमान मागणी दर (minimum demand charges) शून्य केले पाहिजेत आणि एकूणच सर्व दर प्रतियुनिटसाठी १० रुपयांपेक्षाही कमी असावा. तसेच तीन वर्षांसाठी अधिकचा घसारा द्यावा, जेणेकरून पर्यटन उद्योगाला विस्तारासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते आपल्या भांडवलाच्या जोरावर नवीन गुंतवणूक करू शकतील.\nप्रत्येक पर्यटन स्थळ घडवण्यासाठी धडाडीच्या अधिकाऱ्यांची ५ वर्षांसाठी नेमणूक करावी. पर्यटन विभागाने कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात पुढाकार घ्यावा. संपूर्ण क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निरंतर सर्वसमावेशक लोकांची परिषद भरवावी. या कठीण काळात संवाद महत्त्वाचा आहे आणि पर्यटन उद्योगाचा आवाज ऐकण्याची गरज आहे. पुढच्या काळात आपल्याला जगातील सर्वात चांगले आणि अतिशय प्रभावी असे पर्यटन उभारण्याची क्षमता आहे, तसे धोरण आखले जावे.\nथोडक्यात, पर्यटन हे स्वतःच एक संपूर्ण जग आहे. प्रत्येक पर्यटकाला अनेक गोष्टी हव्या असतात आणि त्यातून हजारो स्थानिक विक्रेत्यांना रोजगार मिळतो. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्याही पलीकडचा असतो. मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करायचा तर हा उद्योग लोकांना विविधतेशी जोडतो आणि सर्वसामान्यपणे विचार करायचा तर तो लोकांना शहाणे करतो.\nया काळात या उद्योगाने एका हाताने भूतकाळाला धरून‌ ठेवले आहे, तर दुसरा हात भविष्याच्या दिशेने पुढे केला आहे. पर्यटकांसाठी केलेली छोटीशी व्यवस्थाही त्या‌ देशाची संस्थात्मक आणि व्यावसायिक क्षमता दाखवते. कधीकधी एका दिवसात तुम्ही हजारो वर्षांची संस्कृती पाहता. पर्यटन स्थळांचे नियोजन करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेणे‌ गरजेचे आहे.\nजगभरातील सर्वात प्रतिष्ठित पर्यटन स्थळी निवासाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी असते. मात्र जेवण आणि बगिचे याच पर्यटन स्थळी असतात. आपल्या सरकारी पर्यटन स्थळी मात्र या सुविधा पुरवल्या जात नाही. बसस्थानकापासून ते जागतिक वारसा स्थळापर्यंत जागोजागी स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था असणे अतिशय आवश्यक आहे. माहिती फलकांच्या बाबतीतही आपण मागे आहोत. अनेक स्थळांमध्ये त्यांच्या इतिहासाविषयीची आणि अन्य माहिती उपलब्ध नसते. टॅक्सी चालकांना पुरेपूर प्रशिक्षण आणि टॅक्सीचे कमी भाडे या गोष्टी आवश्यक आहेत. भारतीय पर्यटन क्षेत्र धोरणात्मक मागे आहे आणि व्यावसायिकदृष्ट्या पुढे आहे. या क्षेत्रात धोरणात्मक आक्रमकता नसल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकदृष्ट्या मागे आहे.\nशेकडो स्थळांवर शेकडो यंत्रणांकडून शेकडो पावले उचलली जातील, त्याच वेळी या क्षेत्रातील बदल स्पष्ट दिसतील. भारतामध्ये जागतिक दर्जाच्या अनेक कलाकृतींचे निर्माण / उत्पादन होते. हातमाग, धातू, चित्रकला या व इतर अनेका कलावस्तूंचे उत्पादन होते. मात्र नवकल्पना, सादरीकरण आणि परवडणाऱ्या किमती यांचा अभाव आहे. यात सुधारणा झाली पाहिजे. कारण चांगली कला पर्यटकांना नक्कीच जास्त काळासाठी थांबायला भाग पाडेल.\nभारताच्या कित्येक क्षमतांची आपल्याला जाणीव नाही. जर कोविड-१९च्या निमित्ताने आपल्याला त्याची जाणीव झाल्यास सर्व भारतीयांसाठी ती आनंद साजरा करण्याची गोष्ट असेल.\nपर्यटन क्षेत्र हे कोविड-१९मुळे सगळ्यात जास्त प्रभावित होणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. उत्पन्न व काळ या दोन्हीही अनुमानांमध्ये याचा दीर्घकाळ प्रभाव राहील. तसेच १ ते २ वर्षापर्यंत तरी उत्पन्न ५०%पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, त्याचा निश्चित परिणाम नोकरी व नवीन गुंतवणुकीवरसुद्धा होणार आहे. ह्या सगळ्या परिणामामुळे या क्षेत्रासाठी सरकारने सगळ्यात जास्त उपाययोजना आखणे गरजेचे आहे व कोविड-१९पूर्वी या क्षेत्राकडे जे दुर्लक्ष झाले आहे, ते तातडीने भरून काढायची गरज आहे .\nशेवटी पर्यटन क्षेत्र परत सुरू करण्याची वेळ निश्चित केली पाहिजे. सुरवातीला ५०% क्षमता सुरू करून मग हळूहळू पूर्ण सुरू करण्याची मुभा द्यावी. साधारणतः १५ मेपासून सुरू करू दिल्यास या क्षेत्राला व लॉकडाउनमुळे कंटाळलेल्या शहरातील लोकांना दिलासा मिळेल, हे निश्चित.\nसरकार कायदा आणून कोविड-१९विरुद्ध जेवढी उपाययोजना क���ू शकते, तेवद्याच उपाययोजना खाजगी क्षेत्रसुद्धा शिस्तीने करू शकते. कारण कोविड-१९मुळे आजार माणसाला होतो व सगळ्यात जास्त त्रासही त्याला होणार आहे, ही जाण बहुतांशी आहे. स्वीडन हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे, पूर्ण विश्वासाने सुरुवात करणे ही काळाची गरज आहे.\n( रामसुख रिसॉर्टचे प्रोप्रायटर असून तीस वर्षांपासून व्यावसायिक आहेत व महाबळेश्वर हॉटेल असोसिएशनचे माजी व्हाइस चेअरमन आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=90&bkid=345", "date_download": "2020-09-27T22:02:47Z", "digest": "sha1:EGWGBFWD3JGC74AWXNL6HILQENBYDPQ7", "length": 2101, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : स्मरणशक्ती वाढीसाठी\nविद्यमान काळात ताणतणावांमुळे, अनेकांना स्मृतिभ्रंश, स्मृतिविभ्रम, अपस्मार यांसारख्या मानसिकरोगांना तोंड द्यावं लागतं आहे. अशा कसोटीच्या क्षणी आपलं मन स्थिर ठेवून, स्मरणशक्तीचा विकास कसा करता येईल, लहान मुलांनी अभ्यासाचे कोणते तंत्र अवलंबले तर स्मृतिवर्धन होईल; या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि उपयुक्त टिप्स देणारं, व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी तजेला देणारं हे पुस्तक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_70.html", "date_download": "2020-09-28T00:11:09Z", "digest": "sha1:C6LDQUL3UIX76O6Y5CSRVRMA5E6YVA32", "length": 26817, "nlines": 217, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "स्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nshahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nआपल्या आयुष्यात स्वातंत्र्याच्या संकल्पनेत नवीन दृष्टिकोन जोडण्यासाठी साथीच्या रोगांसारखे काहीही नाही. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाची बातमी सर्वप्रथम गेल्या वर्षीच्या शेवटी आपल्याला माहीत पडली, तेव्हा आरोग्यासाठी भीती निर्माण होण्याची शक्यता आपल्या आधी काय आहे हे आपल्या समोर आले. मग आपण व्यक्ती म्हणून जे आपल्याला दिसले ते जगाच्या निरनिराळ्या भागांत उलगडत जाणाऱ्या अनागोंदी कारभाराद्वारे वेगाने व्यापले गेले. आणि मग या अनागोंदी घटनांनी आपच्याजवळ, आपली शहरे आणि आपली घरे गाठली. त्यानंतर जे काही घडले ते त्याची विशालता आणि दुष्परिणामांच्या स्वरूपात आपण उपभोगतो आहोत. लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोना महामारी व मृत्यूच्या भीतीमुळे जगातील कोट्यवधी लोकांचे जीवन, राहणीमान, आरोग्य आणि शिक्षण बाधित झाले आहे. त्यांनी लोकांमध्ये भयंकर सामाजिक आणि आर्थिक असमानता अनुभवल्या. विशेषाधिकारांचा लाभ काही मूठभर लोकांनाच मिळत असतो मात्र त्याचा दुष्परिणाम अनेकांना भोगावा लागतो. स्वातंत्र्याची ७३ वर्षे पूर्ण होत असताना हे वास्तव आपल्या डोळयांसमोर उभे ठाकले आहे आणि आपण भारतीय खरोखर किती स्वतंत्र आहेत याबद्दल अपरिहार्य प्रश्न उपस्थित करते. भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क दिले असले तरी नागरिक खरोखरच या अधिकारांचा वापर करण्यास मुक्त आहेत का ते निरोगी राहण्यास, शिक्षित होण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी स्वतंत्र आहेत काय ते निरोगी राहण्यास, शिक्षित होण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी स्वतंत्र आहेत काय मूठभर लेखांच्या माध्यमातून आम्ही हे स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गात असलेल्या अडथळ्यांकडे आणि ती दूर करण्यासाठी काय केले जाऊ शकते यावर नजर टाकतो. आम्ही स्वातंत्र्याच्या गेल्या सात दशकांत हटविण्यात आलेल्या अडथळ्यांचा आढावा घेतो. अशा अनेक सकारात्मक टप्प्यांनी हे आपण सध्या राहात असलेले वास्तव निर्माण केले आहे. आम्ही हे आरोग्यसेवा, शिक्षण आणि उपजीविका निर्मिती या क्षेत्रातील छोट्या-मोठ्या यशांवर प्रकाश टाकणाऱ्या छायाचित्रांच्या संचांच्या माध्यमातून साजरा करतो. आणखी एका स्तरावर या महामारीने वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणली आहे जे आपल्यापैकी काहींनी यापूर्वीच अनुभवली आहेत. मार्चअखेरपासून आम्ही स्वतःला आमच्या घरापुरतेच मर्यादित ठेवले आहे. कदाचित पहिल्यांदाच फेस मास्क घालण्याचा निर्बंध केवळ आपल्या स्वतःचेच नव्हे तर इतरांचे संरक्षण करण्यासाठी आहेत. अनेकांच्या आरोग्य व सुरक्षिततेने वैयक्तिक निवड आणि स्वातंत्र्य यावर अंकुश लावला आहे. २१ व्या शतकातील भा���तात धर्मांधता, जातीयवाद आणि द्वेष पसरवणारी संघटित विचारधारा व राजकारण वाढते आहे. त्याचा परिणाम म्हणून झालेल्या हिंसेमुळे अकाली मृत्युमुखी पडलेल्या पुरुष, स्त्रिया आणि मुलांची प्रचंड मोठी यादी भयावह आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आज भारतात दारिद्र्याशी झगडणारा सगळ्यांत मोठा समाज आहे. पण या उघड सत्याने राज्यकर्त्यांची झोप उडाली आहे, असे मात्र दिसत नाही. विकास गाठण्यासाठी एवढा वेळ मिळालेला असतानाही इतका मोठा समाज दारिद्र्यात खितपत पडणे, हे निश्चितच अक्षम्य आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीचा विळखा सर्वसामान्यांचे जीवन उद्धस्त करीत आहे. देशाची प्रगती झाली नाही असे कोणी म्हणणार नाही; मात्र या क्षेत्रात जे यश मिळाल्याचा दावा केला जातो, त्यात बराच मोठा वाटा हा माहितीचा मनमानी वापर किंवा सांख्यिकी माहिती पुरवण्यातील कौशल्य यांचा आहे. याची प्रचिती आपल्याला कोरोनाबाधितांच्या संख्येवरून आणि विकासाच्या भ्रामक आकडेवारीवरून येते. या महामारीमुळे सामूदायिक वंचिततेला सामुदायिक दुराव्याने आणखीनच दारिद्र्यात ढकलून दिले आहे. भारतामध्ये सर्वत्र आढळणाऱ्या या वंचिततेचे अनेक कंगोरे, वास्तवरूप आणि परिणाम आहेत. येथे उत्पादन, पोषण, निवारा, शिक्षण, आरोग्य, लिंग, पर्यावरण आणि अगदी मूलभूत मानवी हक्कांचादेखील अभाव आहे. या देशातील लाखो लोक अद्यापही भोगत असलेले वंचिततेचे जगणे संपवण्यासाठी सध्याची विकासनीती वदलण्याची गरज आहे. आज गरज आहे ती जनमानस तयार करण्यासाठी काम करण्याची आणि नीतिबदलासाठी जनतेकडून लोकशाहीवादी व प्रागतिक पावले उचलण्याची. संविधानाच्या चौकटीत बंदिस्त असलेल्या स्वतंत्र भारताने सातत्याने प्रयत्न करून जातीयवादाला नष्ट वा किमान नगण्य तरी करायला हवे होते. तरीसुद्धा इतर काही गुंतागुंतीच्या कारणांमुळे लाखो-करोडो लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊन, २१व्या शतकातील पहिल्या दशकात राजकीय मंचावर कें द्रस्थानी ती जातीयता विराजमान झालेली आहे. आपण धर्म, जात, वंश, वांशिकता, भाषा, लिंग यावरून कुठल्याही प्रकारे भेदभाव करता कामा नये, हेच स्वतंत्र भारताच्या संविधानातील वेगवेगळ्या तरतुदीतून व्यक्त केले आहे. काही धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना दिलेले विशेष अधिकारसुद्धा याच समता व न्याय्य तत्त्वाला अनुसरून आह���त. या उघड निराशेदरम्यान आमचा स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सवदेखील आमच्याकडे बघून हसत आहे. महामारीशिवाय आमच्या जीवनप्रवासात हसणे या भावनांच्या अभिव्याक्तीपेक्षा बरेच काही करण्यास आपण सक्षम असल्याची आठवण करून देण्यासाठी आहे. आणि कोणताही फेस मास्क त्यास अडथळा आणू शकत नाही.\nLabels: shahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्��� ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_02.html", "date_download": "2020-09-27T22:02:52Z", "digest": "sha1:OK6N3CHEIL4B3KSAC3BC7AEXGYSXASQK", "length": 13225, "nlines": 154, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: तात्पर्यकथाः काचेचा पेला", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\n(ही कथा कधीतरी कोणाच्या तरी तोंडून ऐकली आहे. मूळ कोणाची आहे ते माहिती नाही.)\nनोकरीसाठी मुलाखत चालू होती. समोर असलेल्या उमेदवारांच्या समूहाला साहेबांनी विचारलेः 'हा माझ्या हातात काचेचा पेला आहे. हा मी फोडला तर किती तुकडे होतील' अनेकांनी अनेक उत्तरे दिली.\nकोणी म्हणाले, 'ते पेला किती उंचीवरुन टाकला आणि कोणत्या जमिनीवर टाकला त्यावर अवलंबून आहे.'\nकोणी म्हणाले, 'बरोबर २३५ तुकडे होतील.'\nकोणी म्हणाले, 'तुकडे होणार नाहीत. पेला अभंग काचेचा आहे.'\nकोणी म्हणाले, 'सांगता येत नाही. इनसफिशियंट डाटा.'\nकोणी म्हणाले, 'मला एक दिवसाचा वेळ द्या.'\nएका उमेदवाराने 'मी जरा वेगळ्या प्रकारे उत्तर देऊ का' म्हणून परवानगी घेतली. आणि पेला उचलून जोरात जमिनीवर टाकून दिला. 'बघा, आता खाली आहेत तितके तुकडे होतील.'\nहा उमेदवार नोकरीसाठी निवडला गेला.\n१. नोकरीच्या मुलाखतीला अभ्यास करण्यात जास्त वेळ घालवू नये. कराव्या लागणाऱ्या कामाचा आणि त्या पदासाठी मुलाखतीत विचारलेल्या असंबद्ध प्रश्नांचा बऱ्याचदा कमी संबंध असतो.\n२. बसून आणि मिटींगा घेऊन तर्ककुतर्क करण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीत जाऊन प्रश्नाला भिडावे.\n३. मुलाखतीच्या ठिकाणी भारी आणि चांगले काचेचे पेले ठेऊ नयेत.\n४. दुसऱ्याच्या किंमती चीजवस्तूच्या नुकसानाची पर्वा न करता आपल्याला हवं ते करणारे जगात पुढे जातात.\n५. हा प्रयोग पुढच्या वेळी परत हाच प्रश्न विचारुन करु नये. उमेदवार बरेच असतात आणि तितके काचेचे पेले फुटून वाया जाणं परवडत नाही.\n६. कचेरीत साफसफाई करणाऱ्या शिपाईवर्गाने आपल्या हक्कांबद्दल सतर्क रहावे. एकदा सफाई केल्यावर कोणी पेला फोडून कचरा केल्यास तो फोडणाऱ्याला स्वच्छ करायला सांगावा.\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/10/blog-post_28.html", "date_download": "2020-09-28T00:42:56Z", "digest": "sha1:CNAJFAEQEJTQPYFVOCKW25Q465QJ5SRN", "length": 15451, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशचा शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा ! जाणीव-शेतकऱ्यांप्रती पोलीस बाँईजची, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशचा शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा जाणीव-शेतकऱ्यांप्रती पोलीस बाँईजची, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑक्टोबर २८, २०१८\nशेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे समर्थन\nअकोला :- शेतकरी पुत्राच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदयार्थी आघाडीने समर्थन दिले आहे. उरळ येथील शेतकरी पुत्र गोपाळ अंबादास पोहरे यांनी 25 ऑक्टोबर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी या आधीही मोबाईल टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. मागच्या वर्षी कपाशी वर आलेल्या बोंडअळीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर न जमा केल्यामुळे आणि शिवाजी महाराज पिक विमा योजनेचे नाव बदलण्यासाठी पोहरे हे आंदोलनाला बसले आहेत.\nत्यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार ताले यांनी त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले आहे. यावेळी संदिप शेळके, राम निंबकर, विशाल खेळकर, सागर निंबेकर, सागर जामोदे, गौरव उमाळे आणि अतुल ताले यांच्या सह असोसिएशनचे समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक���तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप���टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर��शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/fai-and-agrowon-communication/", "date_download": "2020-09-27T22:18:15Z", "digest": "sha1:WUSIAYWDB3WDXVG7RRSS65KIIMWFKI2D", "length": 21722, "nlines": 200, "source_domain": "agrowonegram.com", "title": "'संतुलित खत वापराबाबत जागृतीची गरज' - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome कृषी-शिक्षण ‘संतुलित खत वापराबाबत जागृतीची गरज’\n‘संतुलित खत वापराबाबत जागृतीची गरज’\nई-ग्राम : पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्राचा शेतकरी इतर राज्यांच्या तुलनेत शेतीमध्ये आघाडीवर आहे. मात्र, सुक्ष्म अन्नद्रव्यांवर आधारित संतुलित खत वापरावर प्रत्येक गावात जनजागृती करावी लागेल. यामुळे शेतीमधील खर्च कमी होतील तसेच दर्जेदार उत्पादनवाढ व जमीन सुपीकता साध्य होईल, असा सूर फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएआय) प्रतिनिधींसोबत झालेल्या संवादात व्यक्त झाला.\n‘एफएआय’च्या प्रतिनिधींनी ‘अॅग्रोवन’ला भेट दिली असता राज्याच्या कृषी वाटचालीबाबत अनौपचारिक चर्चा झाली. ‘स्मार्टकेम टेक्नोलॉजिज् लिमिटेड’चे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले की, “गुजरात,मध्यप्रदेश,गोवा, छत्तिसगड अशा विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘एफएआय’च्या ‘वेस्ट झोन’कडून कृषी विषयक वाटचालींची निरिक्षणे घेतली जातात. आमच्या मते महाराष्ट्रातील शेतकरी तुलनेने प्रयोगात आघाडीवर आहेत. आधुनिकता व तंत्रज्ञानाची कास धरून फलोत्पादन, पुष्पोत्पादन तसेच नगदी पिकांमध्ये शेतकरी वर्गाचा पुढाकार आहे. अर्थात, यात अॅग्रोवनची भूमिका अतिशय मोलाची आहे.”\n“कृषी विषयक धोरणात्मक घडामोडी, यशोगाथा, स्मार्ट शेतकरी पुरस्कार, कृषी प्रदर्शने, सरपंच परिषद अशा अॅग्रोवनच्या सर्व उपक्रमांची मदत कृषी व्यवस्थेला होत असते. अॅग्रोवनमुळे कृषी व्यवस्थेमधील मरगळ निघून गेली आणि जरब देखील बसली आहे,” असे स्पष्ट करीत श्री.पाटील म्हणाले, “कृषी व्यवस्था पुढारलेली असली तरी पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचे काम वाढवावे लागेल. उसाचे उदाहरण घेतले तरी जादा उत्पादनावर लक्ष दिले जाते; मात्र उसाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांबाबत जागृती झालेली नाही.”\nआरसीएफचे उपमहाव्यवस्थापक एस.आर.भावसार म्हणाले की, “इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नत्र,स्फुरद,पालाश (एनपीके) गुणोत्तर राखण्यात यश येते आहे. शेतकऱ्यांची प्रयोगशीलता वाढल्यामुळे हे शक्य होत असून त्यात अॅग्रोवनचा वाटा मोठा आहे. खत उद्योगातील आमच्यासारख्या नामांकित कंपन्यांचे सर्व अधिकारी अॅग्रोवन वाचूनच कामकालाजाला सुरूवात करतात. ऑनलाईन मिडियात देखील आता अॅग्रोवन येत असल्यामुळे कृषी विस्ताराला हातभार लागेल.” बीईसी फर्टिलायझर्सचे उपमहाव्यवस्थापक राजशेखर कोल्हे यांनी देखील शेतकऱ्यांना अभ्यासू करण्याच्या प्रक्रियेत इनपुट कंपन्या व अॅग्रोवन या दोन्ही घटकांचा मोठा वाटा असल्याचे नमुद केले. “सिंगल सुपर फॉस्फेटच्या शास्त्रशुध्द वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये आणखी जागृती करावी लागेल. त्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करण्यास तयार आहोत,” असे श्री.कोल्हे म्हणाले.\nयानंतर झालेल्या चर्चेत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जैविक खतांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे नमूद केले. विश्वासार्ह उत्पादने बाजारपेठांमध्ये उपलब्ध होत राहिल्यास जैविक उत्पादनांचा वापर मोठया प्रमाणात वाढू शकतो. कृषी विभागाबरोबरच कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे तसेच खासगी कंपन्यांच्या जैविक प्रयोगशाळांमधून शेतकऱ्यांना आणखी सेवा मिळाल्यास जैविक उत्पादनांची बाजारपेठ वाढू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.\n“शेतकऱ्यांना युरियाच्या जादा वापरापासून संतुलित खत व्यवस्थापनाकडे न्यावे लागेल. केवळ नत्र,स्फुरद, पालाशचा वापर नव्हे ; तर सुक्ष्म अन्नद्रव्ये देखील पिकांसाठी किती उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांना गावोगावी जावून सांगावे लागेल. हरितक्रांतीमुळे एनपीकेचा वापर वाढला मात्र इतर अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.\nठिबक तंत्राचा प्रभावी वापर, जोडीला सुक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खते अशा मुद्द्यांवर राज्यात काम करावे लागेल. माती परिक्षणापासून ते काढणीपर्यंतच्या साखळीपर्यंत राज्यातील हजारो गावांमध्ये शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनाचे असलेले महत्व सांगावे लागणार आहे. नाशिक, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये शेतकरी आता शास्त्रज्ञांप्रमाणे शेतीचे व्यवस्थापन करीत आहेत. मात्र, इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी उद्योजक व अग्रोवनला एकत्रितपणे काम करण्यास वाव आहे, असाही सूर या चर्चेतून निघाला.\nआरसीएफचे महाव्यवस्थापक मुकुंद रिसवडकर, श्री पुष्कर केमिकल्स फर्टिलायझर्सचे उपाध्यक्ष राकेश पुरोहित, झुआरीचे मुख्य व्यवस्थापक प्रमोद चौगुले व प्रणव खामकर, बसंत केमिकल्सचे समन्वयक दामोदर भुतडा,खेतान केमिकल्सचे स्टेट मॅनेजर सुधीर आरोळकर यांनीही चर्चेत भाग घेतला. सकाळ माध्यम समुहात अॅग्रोवनच्या संपादक संचालकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल यावेळी आदिनाथ चव्हाण यांचा फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एफएआय) वतिने सत्कार करण्यात आला. ..\nचौकट,अग्रोवनची भूमिका प्रबोधन आणि संघर्षाची : अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यावेळी म्हणाले की, “ भविष्यात काटेकोर शेती, रेसिड्यू फ्रि शेती उत्पादनांना महत्व येणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे आधार म्हणून आपण एकत्रितपणे काम करायला हवे. गेल्या 15 वर्षांपासून अॅग्रोवन शांतपणे कृषी ज्ञानाची एक भव्य चळवळ राबवितो आहे. प्रबोधन आणि संघर्ष अशा दोन्ही पातळ्यांवर आम्ही काम करतो आहोत. कष्टकरी शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्याभर पोहोचविणे, आधुनिक शेतीची माहिती देणे अशी भूमिका ठेवतानाच कृषी व्यवस्थेतील चुकीच्या,गैरपरंपरांना चव्हाटयावर आणण्याचे काम अॅग्रोवन टीम करते आहे. राज्यातील कृषी उद्योजकांनीही त्यांच्या समस्या मनमोकळ्या पध्दतीने आमच्या व्यासपीठावर मांडाव्यात. त्यामुळे कृषी विस्तार व्यवस्था आणखी भक्कम होईल. ”\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleराज्यातील १३३९ ग्रामपंचायतीमध्ये अटल भूजल योजना राबविणार\nNext articleशेतकऱ्यांनो, आता कलिंगडे होणार दुबईला निर्यात\nदेशात कुठेही युरिया टंचाई नाही – केंद्र सरकार\n रब्बी हंगामासाठी ७ लाख टन जादा खतांची केंद्राकडे मागणी\nआता शेतकऱ्यांना कृषिकेंद्रातील खतांची माहिती मिळणार एका ‘क्लिक’ वर\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nपाणी गेलं , पैसाही गेला आणि मेहनत सुद्धा मातीमोल झाली.\nदूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ipl-2020-update-players-to-be-tested-every-5-days-in-uae-for-covid-19-7-day-quarantine-if-kin-breaches-bio-bubble-protocol-159927.html", "date_download": "2020-09-27T23:06:00Z", "digest": "sha1:EQBHJ4LTACBJYKQVKPM2JIR75CGNAEQG", "length": 34609, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IPL 2020 Update: आयपीएलमध्ये मोठा नियम; प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडूंची होणार कोरोना व्हायरसटेस्ट, परिवाराने बायो-बबलचे उल्लंघन केल्यास 7 दिवस ठेवणार क्वारंटाइन | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटका�� ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्या��ागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIPL 2020 Update: आयपीएलमध्ये मोठा नियम; प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडूंची होणार कोरोना व्हायरसटेस्ट, परिवाराने बायो-बबलचे उल्लंघन केल्यास 7 दिवस ठेवणार क्वारंटाइन\nभारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना युएईमध्ये प्रशिक्षण देण्यापूर्वी कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट कमीत-कमी पाच वेळा नकारात्मक येणे आवश्यक असेल आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) दरम्यान दर पाचव्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात येईल, असे बीसीसीआयने (BCCI) तयार केलेल्या मसुद्यात म्हटले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTIला सांगितले की, सर्व भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांच्या संबंधित संघांसमवेत 14-दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत सामील होण्याच्या एका आठवड्यापूर्वी 24 तासांच्या अंतरावर दोन कोविड-19 RT-PCR टेस्ट कराव्या लागतील. कोणतीही व्यक्ती सकारात्मक आढळ्यास तिला 14 दिवस क्वारंटाइन केले जाईल. क्वारंटाइननंतर त्याला 24 तासांच्या आत आणखी दोन कोविड-19 आरटी-पीसीआर टेस्ट कराव्या लागतील आणि ते नकारात्मक झाल्यास, युएईला (UAE) जाण्यासाठी परवानगी देण्यात येईल. (VIVO to Exit From IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग 13 चे शीर्षक प्रायोजक म्हणून 'विवो'ची एक्सिट- रिपोर्ट्स)\n\"युएईमध्ये पोहचल्यानंतर, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना आठवड्याच्या क्वारंटाइन ठेवण्याच्या वेळी कमीतकमी तीन टेस्ट्स पुन्हा कराव्या लागतील आणि जर ते नकारात्मक असतील तर ते बायो-बबलमध्ये प्रवेश करून प्रशिक्षण सुरू करू शकतात. संघांकडून आलेल्या अभिप्रायानुसार या प्रोटोकॉलमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात पण खेळाडू आणि संघाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,\" अधिकाऱ्याने सांगितले. युएईमध्ये पहिल्या आठवड्यात खेळाडू आणि संघातील अधिकारी यांना हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची यूएईमध्ये क्वारंटाइन दरम्यान 1, 3 आणि 6 व्या दिवशी चाचणी केली जाईल आणि त्यानंतर 53-दिवसीय कार्यक्रमादरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी त्यांची चाचणी घेतली जाईल. कोणतीही व्यक्ती सकारात्मक आढळ्यास त्याला युएईमध्ये 14-दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल, शिवाय परदेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांची 2 कोविड-19 टेस्ट नकारात्मक आल्यास ते युएईसाठी रवाना होऊ शकतात.\nदुसरीकडे, बीसीसीआयने खेळाडूंच्या पत्नी/गर्लफ्रेंड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रवासाबाबत निर्णय फ्रँचायझींकडे सोडले आहे, परंतु जर त्यांना क्रिकेटपटू व सहाय्यक कर्मचार्‍यांना सोबत घ्यायचे असेल तर त्यांना कठोर जैव-सुरक्षित प्रोटोकॉल पाळावे लागतील. जैव-बबल बाहेरील कोणालाही भेटण्याची कुटूंबांना परवानगी नसेल आणि इतर कुटूंब व खेळाडूंशी संवाद साधताना सोशल डिस्टंसिंगचा सराव करावा लागेल, तेदेखील फेसमास्कद्वारे. आणि जर कोणी बायो-बबल प्रोटोकॉलचा भंग केला तर त्याला सात दिवस स्वत:ला क्वारंटाइन केले जाईल आणि 6 आणि 7 व्याज दिवशी दोन नकारात्मक टेस्ट केल्यावरच त्यांना बायो-बबलमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल,\" अधिकाऱ्याने पुढे म्हटले.\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध र��हुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/rahul-gandhi-likely-to-become-congress-national-president-once-again-247076.html", "date_download": "2020-09-28T00:35:29Z", "digest": "sha1:XZMD7DB2ESSW7OZTQDTLJDWNVV4GJBNU", "length": 18185, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Rahul Gandhi likely to become Congress National President once again", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nRahul Gandhi | राहुल गांधींचं कमबॅक, पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार : सूत्र\nRahul Gandhi | राहुल गांधींचं कमबॅक, पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार : सूत्र\nकाँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली\nविनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली\nनवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता बळावली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Rahul Gandhi likely to become Congress National President once again)\nकाँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.\nकाँग्रेस कार्यकारिणीची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) वर्चुअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली होती.\nहेही वाचा : राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर\nगहलोत यांच्या मागणीला पक्षातून काही नेत्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा होती. मात्र पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी त्यावेळी मौन बाळगले होते. परंतु आधी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पक्षांतर आणि आता सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड पाहता राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.\nराहुल गांधी यांची 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधींनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी पक्षप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतली. परंतु गेल्या वर्षभरापासून राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी देण्याची मागणी पक्षातून केली जात आहे.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\n50 वर्षीय राहुल गांधी सलग चौथ्यांदा लोकसभा खासदारपदी निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून 2004 पासून सलग तीन वेळा ते निवडून आले. मात्र 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. परंतु केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवर ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.\nराहुल गांधी यांनी 2007 ते 2013 या काळात काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तर 2013 ते 2016 या तीन वर्षांसाठी ते पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. (Rahul Gandhi likely to become Congress National President once again)\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा 'तो' व्हिडीओ खरा,…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\n\"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\"\nBharat Band LIVE | कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', स्वाभिमानी शेतकरी…\nअदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का\nमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत\nनागपूरमध्ये काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीमुळे…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्स�� सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/01/bmc-chowk-shimon-peres.html", "date_download": "2020-09-28T00:27:38Z", "digest": "sha1:CGMXFZLGTPQIHLWBQJMDUH7MWXTLMOVU", "length": 6232, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईमधील चौकास इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यास नकार - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI मुंबईमधील चौकास इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यास नकार\nमुंबईमधील चौकास इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यास नकार\n प्रतिनिधी - मुंबईमधील सुप्रसिद्ध असलेल्या काळा घोडा परिसरातील चौकास इस्त्रायल देशाच्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्याच्या पालिका प्रशासनाच्या प्रस्तावास गटनेत्यांच्या बैठकीत विरोध करण्यात आला. त्यामुळे मुंबईमधील चौकास परदेशी व्यक्तीचे नाव देण्याच्या प्रस्ताव मंजुरीविना परत पाठवण्यात आला. याबाबत पुढील गटनेत्यांच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.\nकुलाबा येथील फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी इस्त्रायल देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत शिमोन पेरीज यांचे नाव काळा घो़डा परिसरातील एका चौकास देण्याबाबत विनंती केली होती. शिमोन पेरीज यांनी आयुष्यभर ज्यू लोकांसाठी व त्यांच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम केले. ते महात्मा गांधींच्या अहिंसावादी शांततेच्या मार्गाने चालणारे होते. त्यांनी देशाच्या तसेच जागतिक शांततेसाठी प्रत्येकक्षणी प्रयत्न केले. तसेच त्यांनी इस्त्रायलच्या सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान अशी पदे भूषवली होती. त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही बहाल करण्यात आले होते. ए विभागातल्या काऴाघोडा परिसरातील व्ही. बी. गांधी रोड आणि साईबाबा मार्ग येथील चौकास शिमोन पेरीज या इस्त्रायली नेत्याचे नाव देण्यात यावे, असे फेडरेशनने आपल्या पत्रात नमूद केले होते. त्यानुसार या नामकरणाचा प्रस्ताव मंगळवारी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला आला होता. मात्र परदेशी व्यक्���ीचे नाव देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी विरोध केला. त्यामुळे सदर प्रस्ताव मंजूर न होता. परत पाठवण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_92.html", "date_download": "2020-09-27T23:33:33Z", "digest": "sha1:XTU4HK4MOZJIU4QHLUXA3FRGIKH5DYOZ", "length": 5891, "nlines": 91, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nविंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र\nपाकिस्तानी हवाई दलाचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान केले जाणार आहे.\nकाही दिवसांपूर्वीच ‘वीरचक्र’साठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.\nदेशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.\nअसा सम्मान देण्याची सुरूवात 1947 मध्ये झाली.\nआतापर्यंत 1322 लोकांना वीर चक्र देण्यात आले आहे. यापूर्वी 1999 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.\nमिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक\nअभिनंदन यांच्या व्यतिरिक्त स्क्वॉड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे.\nबालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मिंती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nस्त्रोत : लोकसत्ता, The Hindu\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/major-operation-satara-district-deport-five-gangs-time-57330", "date_download": "2020-09-27T23:52:53Z", "digest": "sha1:GOTWPGKIXI6KVQYSBOBTNZEVBGT7YDVM", "length": 13760, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Major operation in the Satara District to deport five gangs at a time. | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब��राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएसपी सातपुतेंची धडक कारवाई; पाच टोळ्या केल्या तडीपार\nएसपी सातपुतेंची धडक कारवाई; पाच टोळ्या केल्या तडीपार\nएसपी सातपुतेंची धडक कारवाई; पाच टोळ्या केल्या तडीपार\nएसपी सातपुतेंची धडक कारवाई; पाच टोळ्या केल्या तडीपार\nबुधवार, 1 जुलै 2020\nया पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्यांवर अशीच धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.\nसातारा : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या पाच टोळ्यातील 17 जणांना पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तडीपार केले आहे. एकाच वेळी पाच टोळ्या तडीपार करण्याची जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे. एसपींच्या या कारवाईने\nसातारच्या एसपींनी केलेल्या या कारवाईत मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिपक शामराव वारागडे (वय 45), सुनिल गोविंद गावडे (वय 32) व प्रवीण रामचंद्र वारागडे (वय 44, सर्व रा. कुडाळ, ता.जावळी) ही मटका व बेकायदेशीर दारू विकणारी टोळी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध सहायक निरीक्षक एन. एम. राठोड यांनी प्रस्ताव पाठविला होता.\nउंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश उर्फ भैय्या बापू जाधव (वय 25), अक्षय बापू जाधव (वय 21), समीर सुधीर दुधाणे (वय 24), प्रकाश जयसिंग जाधव (वय 30), रूपेश रविंद्र घाडगे (वय 20) व संतोष सुभाष कांबळे (वय 20, सर्व रा.उंब्रज, ता.कऱ्हाड) या टोळीवर खंडणी, गर्दी-मारामारीचे गुन्हे आहेत. त्यांच्याविरूद्ध सहायक पोलिस निरीक्षक ए. एल. गोरड यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यांना एक वर्षासाठी\nहद्दपार करण्यात आले आहे.\nशाहुपूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनिल सुरेश धांडे (वय 21, रा.मोळाचा ओढा परिसर), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय 24, रा.जाधव चाळ, सैदापूर) या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी प्रस्ताव पाठविला होता. दोघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.\nसातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल रमेश गुजर (वय27, रा.गोळीबार मैदान), शंभो जगन्नाथ भोसले (वय 21, र���.भोसले कॉलनी, कोडोली) यांच्यावर शासकीय नोकरास मारहाण, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी प्रस्ताव पाठविला होता. दोघांनाही एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.\nपुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिपक नामदेव मसुगडे (वय 22), नामदेव बबन मसुगडे (वय 22), नवनाथ अशोक जाधव (वय 20) व दत्तात्रय दादासाहेब मसुगडे (सर्व रा. रणसिंगवाडी, ता.खटाव) यांच्यावर जबरी चोरी, घरफोडी, चोरी व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना तडीपार करण्याबाबत सहायक पोलिस निरीक्षक व्ही. बी. घोडके यांनी प्रस्ताव पाठविला होता. या सर्वांना एक वर्षासाठी माण,\nखटाव, कोरेगाव, फलटण तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा समाजाचे आंदोलन\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह\nमुंबई : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एसपीं'च्या भेटीसाठी गृहमंत्र्यांच्या नावाचे वजन ..राजकीय पदाधिकार्‍याचे इंप्रेशन\nयवतमाळ : जिल्ह्यात बदलून आलेल्या आएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या भेटीसाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कुणाच्या नावाचा आणि कसा वापर करतील, याचा नेम नाही....\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nठाकरे-पवारांच्या घरासमोर ढोल वाजवणार : पडळकर यांचा इशारा\nपंढरपूर : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकालात काढावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nपोलिस चोरी कुडाळ दारू वर्षा varsha कऱ्हाड karhad पूर floods गोळीबार firing\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T00:29:12Z", "digest": "sha1:CBCNDO6LGXTJYC6NEDLWVLKKR6VHH3IH", "length": 8034, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वीडिश भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीडिश ही स्कँडिनेव्हियन भाषा स्वीडन व फिनलंड ह्या देशांची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा नॉर्वेजियन भाषेसोबत बऱ्याच प्रमाणावर तर डॅनिश भाषेसोबत काही अंशी मिळतीजुळती आहे.\nविकिपीडियाची स्वीडिश भाषा आवृत्ती\nयुरोपियन संघाच्या अधिकृत भाषा\nबल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियन\nआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nलाल वर्ग असणारे लेख\nमृत दुवे असणारे लेख\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=12089", "date_download": "2020-09-27T22:19:58Z", "digest": "sha1:WMPCQFZQ5HMU7CFVZLG7WM2RIHJGCIJA", "length": 11393, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nविद्यार्थ्यांनी काढली दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा\nकोरची तालुक्यात निकृष्ट सिमेंट बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश\n'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांनी कोरोना तपासणीला सहकार्य करावे : आ.डॉ.देवराव होळी\nराज्य सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणारा\nजातीवाचक शिवीगाळ करून दुःखापत करणाऱ्या आरोपीस ३ वर्षांचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वीकारले दोन मुलींचे पालकत्व, खेळाडूंचा सत्कार\nगडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालक मागील १० महिन्यांपासून मानधनापासून वंचित\nमागील पाच वर्षात जिल्ह्याचा विकासाला गती दिली म्हणून हिशोब देण्यासाठी गडचिरोलीत आलो\nगरजूंना प्रवासी ईपासबाबत तातडीने परवानगी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला\nकोरोना महामारीच्या अनुषंगाने सिरोंचा व ग्लासफोर्डपेठा कन्टेनमेंट झोन घोषित - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nगोसीखुर्द धरणाचे १७ दरवाजे उघडले : जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nएसटी बसचे तिकीटही मिळणार ‘पेटीएम’ वर\nनगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत : मंत्रिमंडळाचा निर्णय\nऑनलाइन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता\nदेशभरात गेल्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण आढळले\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा २ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रुग्णांचा आकडा पोहचला आता २८ वर\nसचिन तेंडुलकरची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा\nमहिला टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nगेवरा खुर्द येथील युवकाचा खड्यात पडून झाला दुर्दैवी मृत्यू : एकुलता एक मुलगा गमावल्याने कुळमेथे कुटुंबीयांवर पसरली शोककळा\nनिवडणूकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठीचे ग्रामसेवक मेना यांच्यावर गुन्हा दाखल\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार होणार अध्यक्ष \nॲन्टीजन कोरोना चाचणीबाबत गैरसमज चूकीचे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद\nभंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र\nबल्लारपूर येथील बसस्थानकाच्या निकृष्ट बांधकामाविरोधात बसस्थानकातच राजु झोडे यांचे धरणे आंदोलन\nकोरोनामुळे राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रीक हजेरीला तात्पुरती स्थगिती\nअखेर कोरेगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र मिळाले ; आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nवीज कोसळून लक्ष्मणपुर येथील महिलेचा मृत्यू\nपोलिस संरक्षणाविना गडचिरोलीचे महिला ��� बाल रुग्णालय\nमासेमाऱ्यांनी वाचविले पुरात वाहून जाणाऱ्या इसमाचे प्राण\nमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी : सर्वोच्च न्यायालय\nकोरोना संचारबंदीत परदेशातून आलेल्या ९ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक, चंद्रपूर कारागृहात केली रवानगी\nयुद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ : मुख्यमंत्री\nदेसाईगंज तालुक्यात २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यु\nचंद्रपूरमध्ये आढळले पुन्हा नऊ कोरोनाबाधित रुग्ण : एकूण रुग्णसंख्या झाली बारा\nलिंगमपल्ली येथील पोलिस पाटील नाल्याच्या प्रवाहात गेले वाहून\nगडचिरोली जिल्हयात आज आढळले ११९ नवीन कोरोना बाधित तर ५४ जण झाले कोरोनामुक्त\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४८ वर : नगरमध्ये आढळला आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ\nमिळगुळवंचा येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\nपायाभूत सुविधांसाठी पुढील ५ वर्षात १०० लाख कोटींची तरतूद , महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nछत्तीसगढमध्ये पोलीस - नक्षल चकमक : एक नक्षलवादी ठार\nनागपूर विभागात सरासरी ६०.३० मिमी पाऊस, भामरागड तालुक्या १३६.९० मिमी पावसाची नोंद\nआरमोरीत वाघाच्या हल्ल्यात इसम ठार\nसक्षम राजकीय नेतृत्वाअभावी गडचिरोली जिल्हा विकासात मागे : आ. कपील पाटील\nछत्तीसगड मधुन सुगंधित तंबाखूची तस्करी, कोरची पोलिसांनी भाजीपाल्याच्या वाहनातून पकडला ८० हजारचा सुगंधित तंबाखू\nराज्यात उद्यापासून पुन्हा मेघ गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज\nदारू पिण्याकरिता घरच्यांनी पैसे न दिल्याने युवकाने घेतला गळफास\nगडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील २९ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह\nधानोरा तालुक्यात नक्षल्यांची बॅनरबाजी, २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत बंदचे केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/10/-stretching-and-yoga.html", "date_download": "2020-09-27T22:33:54Z", "digest": "sha1:YKYK3ICIAFT4ETBBUHJUORF36RKCVJNF", "length": 8214, "nlines": 29, "source_domain": "www.evivek.com", "title": " stretching and yoga - विवेक मराठी", "raw_content": "\nस्रोत: विवेक मराठी दिनांक10-Sep-2020\nआजच्या योगासनांच्या / स्ट्रेचिंगच्या पहिल्या भागात आपण काही सुरुवातीची आणि महत्त्व���ची आसने बघणार आहोत.\nयोगासने हा असा उपयुक्त आणि उत्तम व्यायामप्रकार आहे, ज्याद्वारे स्ट्रेचिंग होतेच, त्याशिवाय बलवृद्धीसुद्धा होते. काही आसने व्यायामानंतर कूलिंग डाउन स्ट्रेचेस म्हणूनही उपयोगी पडतात. सूर्यनमस्कारांसारखा सर्वांगसुंदर व्यायामप्रकार तर स्ट्रेचिंग, बलवृद्धी आणि कार्डिओ एक्झरसाइझेस असे सर्व फायदे मिळवून देतो\nसुरुवातीला आपण सूर्यनमस्कार बघू.\nसूर्यनमस्कारांमध्ये श्वासोच्छ्वासांनाही महत्त्व आहे. त्यामुळे स्थिती आणि श्वासोच्छ्वास हे एकत्र आले पाहिजेत. पाय जुळवून हात जोडलेले, हाताचे अंगठे छातीला चिकटलेले, खांदे थोेडे मागे ओढलेले, नजर समोर, ही सुरुवातीची स्थिती.\n१. श्वास घेत हात वर न्यायचे, कंबर पुढे, मान मागे, नजर वर.\n२. श्वास सोडत हात खाली आणून पायांच्या दोन बाजूंना जमिनीवर टेकवायचे, पाय सरळ.\n३. श्वास घेत डावा पाय मागे, खांदे उचललेले, उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, कंबर खाली.\n४. श्वास रोखत उजवा पाय मागे, डोक्यापासून टाचेपर्यंत शरीर एक रेषेत.\n५. श्वास सोडत, हात वाकवून, पोट न टेकवता, गुडघे, छाती, कपाळ जमिनीला टेकवायचे.\n६. श्वास घेत हात सरळ करायचे, कंबर जमिनीजवळ, खांदे उचललेले, मान वर, नजर वर.\n७. श्वास सोडत, कंबर वर उचलत खांदे मागे ओढत, पाय सरळ ठेवून दोन्ही टाचा जमिनीला टेकवायच्या.\n८. श्वास घेत डावा पाय गुडघ्यात वाकवून डावा चवडा दोन्ही हातांमध्ये टेकवायचा. खांदे उचललेले, कंबर खाली.\n९. श्वास सोडत उजवा पाय डाव्या पायाशेजारी आणून, पाय सरळ करत ओणवे उभे राहायचे.\n१०. सरळ उभे राहत श्वास घ्यायचा आणि सोडायचा.\nह्याप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे १, ३, ६, १२ सूर्यनमस्कार अशी सुरुवात करून आपला दम-श्वास वाढत जाईल, त्याप्रमाणे शक्यतोवर १२च्या पटीत वाढवायचे. आपल्याला १२ सूर्यनमस्कार जमत असतील, तर रोज १२ सूर्यनमस्कार हा एक चांगला व्यायाम होतो.\nआपण आतापर्यंत बघितलेले सर्व प्रकारचे व्यायामप्रकार करत असू, तर आठवड्यात एकदा १२ सूर्यनमस्कार घालावेत.\nसूर्यनमस्कारांशिवाय इतर काही आसने आपण बघू. ही आसने शिकताना आपल्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली शिकावीत आणि त्या स्थिती व्यवस्थित करता येईपर्यंत ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली करावीत.\n१. ताडासन - सरळ उभे राहून श्वास घेत आणि टाचा उचलत हात सरळ डोक्यावर घ्यायचे. टाचा पूर्ण उचललेल्या, पोट आत ओढलेले, खांदे आणि हात वरच्या बाजूला ताणलेले, नजर समोर.\n२. वृक्षासन - सरळ उभे राहून डावा पाय गुडघ्यात वाकवून टाच जांघेत येईल, ह्याप्रमाणे पाऊल उजव्या मांडीवर आतून टेकवायचे आणि श्वास घेत, दोन्ही हात सरळ वर उचलून डोक्यावर हाताने नमस्कार करायचा. नजर समोर. हे आसन उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवूनसुद्धा करायचे.\n३. वीरभद्रासन - पायात अंतर ठेवून सरळ उभे राहायचे आणि दोन्ही पावले डावीकडे फिरवून कंबरेतून डावीकडे वळायचे आणि पुढचा पाय गुडघ्यात वाकवत खाली जायचे, त्याच वेळी दोन्ही हात सरळ वर उचलून डोक्यावर हाताने नमस्कार करायचा. मान वर करून नजर वर दोन्ही हातांकडे ठेवायची. हे आसन एकदा डावीकडे वळून आणि एकदा उजवीकडे वळून करायचे.\n४. पश्चिमोत्तानासन - जमिनीवर बसून पाय पुढे पसरून आणि एकमेकांना जुळवून सरळ बसायचे. कंबर मागे सोडून न देता कंबरेतून वर उचलून सरळ बसायचे आणि श्वास सोडत, कंबरेतून पाठ पुढे ढकलत, हात पुढे नेऊन दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि डोके गुडघ्यांकडे न्यायचे.\nआपण सुरुवातीला करू शकू, अशी उर्वरित आसने ह्याच्या पुढच्या भागात बघू.\nचाळिशी ओलांडलेल्या 'यंग सिनिअर्स'साठी फिटनेस ट्रेनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/06/blog-post_12.html", "date_download": "2020-09-27T22:13:34Z", "digest": "sha1:4PS23L32XU7ECF77HZLPACHZPEZ6PH2F", "length": 7785, "nlines": 98, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nदुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या\nप्रेयसीचे दुसऱ्याच तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून चाकूने भोसकून प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार झाला. ही घटना चंदननगर परिसरात मंगळवारी (दि. 11) रात्री घडली.\nमीना पटेल (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय 25) असे खून करून फरार झालेल्या प्रियकरचे नाव आहे.\nआरोपी किरण शिंदे हा काळेवाडी येथे राहण्यास असून इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो..तर मृत मुलगी मीना पटेल एका कॉलसेंटरमध्ये कामाला होती. एक वर्षांपासून दोघात प्रेमसंबंध होते. प्रेयसीचे प्रेमसंबंध दुसऱ्याच तरुणाशी जुळले असावे असा संशय शिंदे याला होता. त्यातुन त्यांच्यात अनेकदा वाद झाले.\nमंगळवारी रात्री 10 वाज���ा त्यांच्यात परत वाद झाला. रागाच्या भरात त्याने चाकूने मीना पटले हिच्या पोटावर वार केले..गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/government-2/gov_scheme/", "date_download": "2020-09-27T21:55:33Z", "digest": "sha1:ZKZVQZNMRFYC5HQKPZDEL5WCAT5JHF3B", "length": 9920, "nlines": 190, "source_domain": "agrowonegram.com", "title": "सरकारी योजना Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome सरकार सरकारी योजना\nकेंद्र सरकारची भन्नाट योजना; शेती अवजारांसाठी मिळणार ८० टक्के अनुदान, असा मिळवा लाभ\nजाणून घ्या, किसान क्रेडीट कार्डचा फायदा; केसीसीसाठी असा करा अर्ज\nडिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ कसा काढायचा; मग हे वाचा\n‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विक���साला येणार गती; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णय\nसरकारची भन्नाट योजना; सरकार देतयं मोबाईल अ‌ॅपवरुन कर्ज\nआधारकार्ड शिवाय कसे शोधाल पीएम आवस योजनेत नाव; वाचा सविस्तर\nकर्जमुक्ती योजनेतील पात्र उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज,...\nसूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींना मान्यता\nकृषीच्या विद्यार्थ्यांना पावणे तीन कोटीची शिष्यवृत्ती मिळणार\nशेततळे आणि शेळी वाटप योजनेला स्थगिती\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/07/union-minister-pratap-sarangi-home-quarantined-after-bjp-mla-tested-coronavirus-positive-shared-dais-with-him/", "date_download": "2020-09-27T22:06:50Z", "digest": "sha1:SV3PGUZ5YESIBQRUXVUWBHHS4IRJAXTV", "length": 5540, "nlines": 46, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी क्वारंटाईन, कोरोनाग्रस्त आमदाराच्या आले होते संपर्कात - Majha Paper", "raw_content": "\nकेंद्रीयमंत्री प्रताप सारंगी क्वारंटाईन, कोरोनाग्रस्त आमदाराच्या आले होते संपर्कात\nकोरोना, देश, मुख्य / By आकाश उभे / कोरोना, कोरोनाशी लढा, प्रताप सारंगी / July 7, 2020 July 7, 2020\nकेंद्रीय मंत्री आणि ओडिशाच्या बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांनी नवी दिल्ली येथील घरी स्वतःला सेल्फ-आयसोलेट केले आहे. राज्यातील एका भाजप आमदाराला कोरोनाची व्हायरस झाल्याचे समजताच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सारंगी त्या आमदारासोबत दोन कार्यक्रमात सहभागी झाले होते. आता त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.\nकेंद्रीय राज्यमंत्री सारंगी यांनी ट्विट करत माहिती दिली की, 2 आणि 3 जुलै रोजी दोन कार्यक्रमात बालासोर जिल्ह्यातील नीलागिरीचे आमदार सुकांत कुमार नायक यांच्यासोबत सहभागी झाले होते. नायक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार स्वतःला दिल्लीतील घरी क्वारंटाईन केले आहे.\nनायक यांना सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झालेले ते ओडिशाचे पहिले आमदार आहेत. नायक हे माजी आमदार मदन मोहन दत्ता यांच्या अंत्य संस्कारात सहभागी झाले होते. यावेळी सांरगी देखील उपस्थित होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/23/https-twitter-com-ani-status-1286083395294908416/", "date_download": "2020-09-27T23:41:34Z", "digest": "sha1:PGDMEAJVL7FF3VLIPJBRPJ5B2TD7Z6BC", "length": 5338, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अरेच्चा! चक्क चहा विक्रेत्याला बँकेने घोषित केले 50 कोटींचे डिफॉल्टर - Majha Paper", "raw_content": "\n चक्क चहा विक्रेत्याला बँकेने घोषित केले 50 कोटींचे डिफॉल्टर\nजरा हटके, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By आकाश उभे / चहा विक्रेता, बँक / July 23, 2020 July 23, 2020\nहरियाणाच्या कुरूक्षेत्र येथे एक असा विचित्र प्रकार समोर आला आहे की जो समजल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. येथे एका चहा विक्रेत्याला बँकेने तब्बल 50 कोटी रुपयांचे डिफॉल्टर घोषित केले आहे. मात्र चहा विक्रेते राजकुमार यांचे म्हणणे आहे की त्यांनी कधीही कर्ज घेतले नाही, तरीही त्यांना 50 कोटी रुपयांचे कर्जदार बनविण्यात आले आहे.\nराजकुमार म्हणाले की, कोव्हिड-19 मुळे आर्थिक स्थिती खराब झाल्याने मी कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र बँकेने ही म्हणत अर्ज नाकारला की मी आधीपासूनच 50 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. माहित नाही हे कसे शक्य झाले.\nराजकुमार कुरूक्षेत्रमध्ये चहाचे दुकान चालवतात. त्यांनी सांगितले की, याच कमाईद्वारे ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. कोरोना व्हायरस महामारीमुळे त्यांचा धंदा चालत नव्हता. ज्यामुळे त्यांना बँकेच्या कर्जाची गरज पडली. मात्र बँकेने त्यांना डिफॉल्टर असल्याचे सांगत अर्ज रद्द केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-police-lcb-pressnote.html", "date_download": "2020-09-27T22:18:32Z", "digest": "sha1:6UNXYMJVO4EYEQPP37CX4AZE5ROF7C65", "length": 9277, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "नांगर चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेत - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / नांगर चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेत\nनांगर चोरीतील आरोपी मुद्देमालासह अटकेत\nस्थानिक गुन्हे शाखा: अब्दुल्ला तमीजोद्दीन पटेल रा. शेलगांव (ज.), ता. कळंब यांनी त्यांच्या शेत गट क्र. 87 मघ्ये चिंचेच्या झाडाखाली ठेवलेला डबल पलटी नांगर किं.अं. 28,000/- रु. चा दि. 23.0402020 ते 24.04.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता.\nसदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- 1)मधुकर अर्जुन काळे 2)सुब्राव लहु काळे 3)विकास बहादुर शिंदे 4)सतीश बहादुर शिंदे सर्व रा. खामकरवाडी पारधी पिढी, ता. कळंब यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला वरील नांगर व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.\nपोलीस ठाणे, येरमाळा: रमेश बापुराव मुंढे रा. उपळाई, ता. कळंब यांनी दि. 25.04.2020 रोजी 11.30 वा. सु. उपळाई शिवारात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावातीलच- अविनाश केशव हरभरे यांना शिवीगाळ करुन, दगड डोक्यात मारुन जखमी केले. यात अविनाश हरभरे हे बेशुध्द होउन खाली पडले. अशा मजकुराच्या अविनाश हरभरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 01.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, वाशी: समाधान नारायण गायकवाड रा. वाशी यांच्या मालकीच्या वाशी येथील देशी दारु दुकानाचा दरवाजा अज्ञात चोरट्याने दि. 02.05.2020 रोजी 01.30 वा. सु. तोडून आतील देशी दारुचे 10 बॉक्स किं.अं. 25,980/- रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या समाधान गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): प्रेमानंद सपकाळ रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरा समोर लावलेली स्कुटर क्र. एम.एच. 25 एए 2980 ही दि. 30.04.2020 रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा प्रेमानंद सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/result/all/", "date_download": "2020-09-27T23:10:50Z", "digest": "sha1:I7ZPDXJHWUZB7634JZDTWZ7EQYQAI34E", "length": 16970, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Result- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्���ायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कधी होणार परीक्षा असं असू शकतं वेळापत्रक\nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आणि निकालाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.\n 10वी -12वीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाही\nएकेकाळी अंडी विकणारा आणि झाडू-पोछा करणारा मनोज कुमार झाला IAS\nमहाराष्ट्र Aug 10, 2020\nइंटरनेटच्या जोरावर केला UPSCचा अभ्यास, दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलं अव्वल यश\nUPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्याने दाखल केली तक्रार\nमिस इंडिया फायनलिस्ट मॉडेलनं क्रॅक केली UPSC परीक्षा, मॉडलिंगचे PHOTO व्हायरल\nमुंबई विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या\nमिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्यानं पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा\nUPSC Result : राहुल मोदी आणि 420 हे शब्द दिवसभर का होतायत ट्रेंड\nUPSC: पंढरपूरची उंच भरारी, एकाच दमात तालुक्यातून झाले IAS आणि IPS अधिकारी\nASI ची मुलगी झाली IAS; देशात 6 व्या क्रमांकावर येऊन पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न\nअंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा\nUPSC 2019 Result अंतिम परीक्षेत महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2010/12/story-of-keshar-production-in-kashmir.html", "date_download": "2020-09-27T22:34:43Z", "digest": "sha1:SHETQA3YLJKSTKZOHZJHC42OMFHHKR7I", "length": 15868, "nlines": 118, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: काश्मिरी केशराची मराठी कहाणी / The story of Keshar production in Kashmir.", "raw_content": "\nनागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधान भवन परिसरात पुस्तकांपासून ते फळांच्या रसांपर्यंत विविध प्रकारची दालने लागली आहेत. त्यातील एक दालन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.\nया दालनात मिळते चक्क काश्मिरी केशर\nएकेक ग्राम वजनाच्या छोटय़ा छोटय़ा डब्या तयार करण्यात आल्या आहेत. एक ग्राम केशराची किंमत आहे ५०० रूपये. म्हणजे एक किलो केशराचा भाव झाला पाच लाख रूपये. प्रथमदर्शनी आश्चर्याचा धक्का देणारा हा व्यवसाय नेमका आहे तरी कसा, असा प्रश्न पडला.\nजगात केशराचे उत्पादन होते ते फक्त तीन ठिकाणी. स्पेन, इराण आणि काश्मीर. केशराच्या पिकासाठी भुसभुशीत जमीन आणि बर्फाचा पाऊस अत्यावश्यक. तो केवळ या ठिकाणीच होत असल्यामुळे त्या पलिकडे अन्य कोठेही हे पीक घेता येत नाही.\nकाश्मिरातही श्रीनगर हायवे जवळ असणार्‍या पामपूर लगत ५० ते ६० किलोमीटर परिसरातच हे पीक घेतले जाते.\nकेशराचे कंद जमिनीचे वाफे तयार करून त्यात लावले जातात. वर्षातून एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फुले उमलतात. ती घरी नेऊन त्यातून अतिशय कौशल्याने हाताने केशर काढण्याचे काम शेतकरी करतात.\nकेशराचे फूल जांभळ्या रंगाचे तर आतील केशर लाल रंगाचा. एका फुलात फक्त तीन केशर. अडीच लाख फुले काढावी तर त्यातून मिळते जेमतेम एक किलो केशर.\nफूल थेट जमिनीतूनच वर येते, त्याला कोणताही पर्णसंभार नसतो. एकदा लावलेले कंद हळूहळू वाढत जातात. हे नवे कंद अन्यत्र लावता येतात. बर्फाचा पाऊस मात्र आवश्यक, अन्यथा हे पीक येणे दुरापास्त.\nहेक्टरी उत्पन्न एक किलो. मागणी मात्र प्रचंड. काश्मिरी केशराला तर उभ्या जगात मागणी. त्याच्याती��� औषधी गुणधर्मामुळे त्याचे मोल सोन्याहूनही अधिक. चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये केशरावर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांवर विशेष प्रकरणे आली आहेत.\nआपण केशर वापरतो ते श्रीखंडात, बासुंदीत, खिरीत. केशराची एक काडी जरी टाकली तरी त्याचा सोनेरी रंग आणि अनोखा स्वाद आपले खाद्यविश्व प्रमुदित करून टाकते. गरोदर स्त्रियांसाठी आणि लहान मुलांच्या गुटीमध्ये केशराचा वापर आवर्जून केला जातो. कांतीमान त्वचेसाठी आणि मोहक रंगासाठी त्याची मागणी अधिक.\nकेशर हे उष्ण. त्यामुळे बाधक गुणधर्म नाहिसे करण्यासाठी त्याचा वापर अटळ. रोगप्रतिकारक शक्ती देणारं, दृष्टी दोषावर जालीम आणि मेंदूचं टॉनिक म्हणून त्याला मागणी. एक उत्तम शक्तीवर्धक म्हणूनही हजारो वर्षांपासून माणसाला त्याची ओळख आहे. ही ओळख महाराष्ट्राला अधिक सोपेपणाने करून देण्यासाठी मॅग्नम फाऊंडेशन ही संस्था पुढे आली आहे. संस्थेच्या महासचिव ऍड.पुष्पा शिंदे २०-२२ वेळा काश्मिरात जाऊन आल्या. तेथील शेतकर्‍यांशी त्यांनी निर्भेळ ऋणानुबंध निर्माण केले आणि त्यामुळे काश्मिरातील केशर आता दरवर्षी शुद्ध स्वरूपात महाराष्ट्रात येऊन पोहोचते.\nपुष्पा शिंदे यांना लहानपणापासून समाजकार्याची आवड. त्याला पोषक असा त्यांचा वकिलीचा व्यवसाय. मुंबई आणि नागपूर येथील उच्च न्यायालयात वकिली करता करता त्या समाजकार्यही करतात.\nमॅग्नम फाऊंडेशन ही राष्ट्रीय पातळीवरची आणि निवडक मान्यवरांचा आधार असणारी ख्यातनाम स्वयंसेवी संस्था. राज्यातून बाहेर काश्मिरात जाऊन काम करणारी देशातील एकमेव संस्था. संत गोगले महाराजांनी १९३५ साली सुरू केलेली आणि आता ऍड.सुरेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे काम करणारी जमिनीचा कस वाढविणे, शेतकर्‍यांचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी काम करणारी ही संस्था दुधातील केशराच्या काडीसारखीच कल्याणकारी समाजाच्या निर्मितीमध्ये विरघळून गेली आहे.\nपत्ता : मॅग्नम फाऊंडेशन, ९०९, नववा माळा, ए विंग, लोकमत भवन, नागपूर. दूरध्वनी- ०७१२-२४२०७८२/ ९४२२१०४७५१.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृष��� दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nमोबाईल फवारणी यंत्रातून रोजगार निर्मिती\nमाती आणि माणसं समृद्ध करणारी कृषी विद्यापीठे / Agr...\nकाश्मिरी केशराची मराठी कहाणी / The story of Keshar...\nसिंधुदुर्गातील शेतकरी आता ऑनलाईन / Mahakrushi help...\n‘अंगूर और अंगूर की बेटी’ दोन्ही महागणार\nनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना एक हजार कोटी रुपयांची मद...\nफायदेशीर शेतीसाठी नवीन आणि नगदी पिके, Ginger and T...\nनाशिक जिल्हयातील मालेगाव येथे डाळींब महोत्सव - 201...\nशेतकर्‍यांना मदतीची थकबाकी मार्च अखेरपर्यंत पूर्णप...\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-assembly-election-2019/", "date_download": "2020-09-27T23:16:38Z", "digest": "sha1:FBZCNZQLIDTTC42X2LCRTVESSTW5KLK6", "length": 17509, "nlines": 209, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Assembly Election 2019- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्क���ाची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची ��ायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nसत्ता गमावल्यानंतर भाजपचा नवा अध्याय, नवी मुंबईत तयार होणार नवी रणनीती\nजनादेश मिळूनसुध्दा शिवसेनेने जनादेशाचा अपमान करुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ पकडल्यामुळे जे नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले त्या बाबतची स्पष्ट दिशा आणि आगामी कामाची योजना या अधिवेशनात ठरविण्यात येईल.\nऔरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा; शरद पवार, उद्धव ठाकरेंवर म्हणाले...\nमनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, पुण्यातून समोर आलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण\nराहुल गांधींची जीभ घसरली, मोदींवर केली सगळ्यात वादग्रस्त टीका\nविधान परिषद की विधान सभा निवडणुकीच्या प्रश्नावर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे\nशिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरेंवर घणाघाती टीका, वाचा काय आहे अग्रलेख\nराज ठाकरे इज बॅक शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर\nदिल्ली विधानसभा भाजपने घेतली मनावर, केजरीवालांना चितपट करण्यासाठी मास्टर प्लान\nभाजपने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या चर्चेनं खळबळ, आता सेनेनं दिली प्रतिक्रिया\nBREAKING VIDEO : अजितदादा बैठकीतून का निघून गेले\nAMIT SHAH UNCUT : शिवसेनेबद्दल अमित शहा नेमकं काय म्हणाले\nमहाराष्ट्र Nov 13, 2019\nVIDEO: सत्तासंघर्षात एण्ट्री घेतलेल्या नारायण राणेंना अजित पवारांचं 'ओपन चॅलेंज'\nमहाराष्ट्र Nov 5, 2019\nचिमुकलीनं उद्धव ठाकरेंकडे मांडली शेतकऱ्यांची व्���था, पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/24/novak-djokovic-fresh-statement-after-testing-positive-for-covid-19-on-adria-tour/", "date_download": "2020-09-27T22:28:48Z", "digest": "sha1:KYTOVVDYUPGQJ2PCYUTABXZ3RBHTB2HK", "length": 6779, "nlines": 44, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण, इतर खेळाडूंची मागितली माफी - Majha Paper", "raw_content": "\nनोवाक जोकोविचला कोरोनाची लागण, इतर खेळाडूंची मागितली माफी\nक्रीडा, कोरोना, मुख्य / By आकाश उभे / कोरोना, टेनिस, नोवाक जोकोविच / June 24, 2020 June 24, 2020\nजगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रिगोर डिमिट्री, बोर्ना कोरिक आणि विक्टोर ट्रोईकी हे खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय फिटनेस ट्रेनर मार्को पैंची आणि डिमिट्रीचे कोच ख्रिश्चिन ग्रोह यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचने आपल्या भावासोबत मिळून सर्बिया आणि क्रोएशिया येथे एंड्रिया टूर स���पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झाल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.\nजोकोविचने आता या स्पर्धेचे आयोजन करताना घाई केल्याचे म्हणत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांची माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, या स्पर्धेमुळे नुकसान झाल्याने मी सर्वांची माफी मागतो. मागील एका महिन्यात ऑर्गनायझेर आणि मी जे केले ते सर्व निर्मळ मनाने आणि चांगल्या भावनेनेच केले. आम्हाला विश्वास होतो की या दरम्यान सर्व दिशानिर्देश पाळले जातील व सर्व लोक यामुळे एकत्र येतील. मात्र आम्ही चुकीचे होतो व खूपच लवकर याचे आयोजन करण्यात आले.\nनोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झाला असेल तर कृपया चाचणी करा व सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा, असेही जोकोविचने म्हटले आहे. एंड्रिया टूरचे आयोजन करण्याचा उद्देश महामारीमुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी निधी उभा करणे हा होता. मात्र यावेळी कोणतेही सोशल डिस्टेंसिंगचे पालन झाले नाही. जोकोविच व इतर खेळाडू नेहमीप्रमाणेच एकमेकांना अलिंगन देत होते. जोकोविचमध्ये लक्षण अद्याप दिसलेली नाहीत, मात्र तो 14 दिवस सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/karnatak-govt-will-reinstatement-of-shivaji-maharaj-statue-in-eight-days-at-belgaon-mangitti-village-254019.html", "date_download": "2020-09-28T00:37:53Z", "digest": "sha1:PFSJMQD6WCMDUDN2E4BTHFX642Y6C765", "length": 15941, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Reinstatement Of Shivaji Maharaj Statue | बेळगावातील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nShivaji Maharaj Statue | बेळगावातील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन\nShivaji Maharaj Statue | बेळगावातील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार, कर्नाटक सरकारचं आश्वासन\nकर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिले आहे.\nविश्वनाथ येळ्ळूरकर आणि भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर\nबेळगाव : बेळगावातील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात (Reinstatement Of Shivaji Maharaj Statue) पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत हा निर्णय घेतल्याचं चित्र आहे (Reinstatement Of Shivaji Maharaj Statue).\nकर्नाटक प्रशासनाकडून आठ दिवसात परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आठ दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही, तर नवव्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार, असा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nबेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.\nसरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.\nवेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का\nShivaji Maharaj | बेळगावात शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कन्नडीगांचं संतापजनक कृत्य\nShivaji Maharaj | बेळगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला, पाच पुतळे…\nShivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा,…\nShivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला…\nShivaji Maharaj | बेळगावात शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कन्नडीगांचं संतापजनक…\nट्रॅक्टर नदीत कोसळला, सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू\nसंभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी\nमी अनेक चुका केल्या, पण बाळासाहेब पहाडासारखे माझ्या मागे उभे…\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला, कोल्हापूर-कर्नाटक बस सेवा बंद\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, एपीएमसी मार्केटमध्ये नियमांची पायमल्ली, मार्केटमध्ये…\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nBalya Binekar Murder | कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24…\nWorld Tourism Day | दिवेआगर समुद्रकिनारी MTDC ची स्वच्छता मोहीम\nRakul Preet Singh Live | होय, ड्रग्ज माझ्या घरात होते,…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजे���्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.cinestaan.com/articles/2020/mar/30/25130/p------------p", "date_download": "2020-09-27T22:54:50Z", "digest": "sha1:ERW7N5N5FNEPECEZF5ZCEGL4BO5M5PRX", "length": 8715, "nlines": 139, "source_domain": "www.cinestaan.com", "title": "आणि काय हवं? च्या दुसऱ्या सीजन मध्ये बरीच पात्र असतील, सांगताहेत प्रिया बापट", "raw_content": "\n च्या दुसऱ्या सीजन मध्ये बरीच पात्र असतील, सांगताहेत प्रिया बापट\nवरुण नार्वेकर दिग्दर्शित या सीजन मध्ये जुई आणि साकेतच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत.\nप्रिया बापट आणि उमेश कामत हि खऱ्या आयुष्यातील जोडी जुई आणि साकेतच्या रूपात परतले आहेत. एमएक्स प्लेयर वरील वरुण नार्वेकर दिग्दर्शित आणि काय हवं या वेब-सीरीजच्या दुसऱ्या सीजन मध्ये जुई आणि साकेतच्या आयुष्यातील घटनांची मजेदार आणि गमतीशीर मांडणी बघायला मिळेल.\nआमच्यासोबत झालेल्या विशेष चर्चेत बापट म्हणाल्या, \"आता लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. पहिल्या सीजन मध्ये जुई आणि साकेतचं नुकतंच लग्न झालं होतं. तीन वर्षानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. पहिल्या सीजन मध्ये जिथे बाह्य गोष्टींना म्हणजे त्यांचं पहिलं घर, पहिली कार यांना महत्व होतं, त्याउलट या सीजन मध्ये त्यांच्या नात्याची गोष्ट उलगडली जाणार आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतं यावर हा सीजन बेतलेला आहे.\"\nबापट पुढे म्हणाल्या, \"मला वाटतं प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे. आपण प्रत्येकच जण अशा परिस्थिती मधून गेलेलो असतो, त्यामुळे ते छानही वाटतं आणि आपण त्याच्याशी स्वतःला जोडूनही घेऊ शकतो. हि आपल्या घरातलीच गोष्ट आहे.\"\nया सीजनची आणखी वेगळी गोष्ट म्हणजे यात फक्त बापट आणि कामत काम करत नाहीयेत. \"या सीजन मध्ये इतरही पात्र आहेत. मला वाटतं आम्हाला हा मोकळा श्वास आहे. त्यांच्या आयुष्यात फक्त ते दोघेच नसू शकतात. काही माणसं आहेत जी येत राहतात. मला ते फार मजेशीर वाटतं. आणि जेव्हा तुमच्यासोबत उत्तम कलावंत असतात, तेव्हा कामाचा आनंद वेगळाच असतो,\" त्या म्हणाल्या.\nबापट म्हणाल्या कि तोच सेटअप असल्यामुळ��� शूटिंग करताना मजा आली. \"वरुण आणि उमेश बरोबर काम करताना नेहमीच मजा येते. सोबत रेडिओ मिर्ची आमचे निर्माते आहेत. त्यामुळे अशा चांगल्या टीम सोबत काम करताना मजा हि येते आणि ते सोपं हि असतं. कुठलाच तणाव नव्हता,\" त्या म्हणाल्या.\nकुठलंही प्रोजेक्ट निवडताना स्क्रिप्ट हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. \"उत्तम स्क्रिप्ट हाच एकमेव निकष आहे. जर स्क्रिप्ट मजेदार नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मला वाटतं एक चांगला दिग्दर्शक तुमच्याकडे चांगलंच स्क्रिप्ट घेऊन येतो,\" त्या म्हणाल्या.\nबापट यांचे पुढचे प्रोजेक्ट्स कोरोना व्हायरसमुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन आणि इंडस्ट्रीच्या बंद मुळे थांबले आहेत. \"जेव्हा शूटिंग सुरु होतील तेव्हाच पुढच्या चित्रपटाचं शूटिंग कधी आहे ते कळू शकेल,\" त्या म्हणाल्या.\nराज्य आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने सद्य परिस्थितीशी सामना करताहेत, त्यासाठी त्यांचं कौतुक व्हायला हवं असं त्यांना वाटतं. \"त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपले अधिकारी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळताहेत त्याचा मला गर्व आहे. ते उत्तम काम करताहेत,\" बापट म्हणाल्या.\n चा दुसरा सीजन २१ मार्च पासून एमएक्स प्लेयरवर दर्शवला जातोय. पहिल्या सीजन प्रमाणेच दुसरा सीजन सुद्धा सहा भागांचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mihaykoli.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%A3%E0%A4%9D%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T22:23:12Z", "digest": "sha1:7HKFF2GCYM4BCVDSFPELOMRNLWZG6SAB", "length": 6903, "nlines": 70, "source_domain": "mihaykoli.co.in", "title": "कोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा – Mi Hay Koli", "raw_content": "\nकोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा\nसाहित्य – १० ते १२ बकऱ्याचे पाय, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद , काळेमिरी , लवंगा, डालचिनी, भाजलेलं सुखं खोबरं, चार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट, ४ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.\nकृती – सर्व पायांचे २-२ तुकडे करून घ्यावे. आता सर्व पाय पाण्यात बुडतील एवढे पाणी घेऊन त्यांना किमान ३ ते ३.३० तास माध्यम आचेवर ठेवून पाय संपूर्णपणे उकळून उकळून त्यांचा कस काढून घ्यायचा. मांस हाडांपासून वेगळे झाले पाहिजे. ( टीप – जर आपल्याला झटपट शिजवून हवे असल्यास पाय कुकरमध्ये शिजण्याकरिता ठेवावे आणि किमान १० शिट्या घ्याव्यात ). पायाच्या रस्स्यासाठी लागणारे वाटण तयार क���ून घ्यावे. वाटणासाठी मी येथे एक वाटी कोथिंबीर, एक वाटी भाजलेलं सुखं खोबरं, १० काळेमिरी, ७ ते ८ लवंगा, २ डालचीनीचे छोटे तुकडे आणि ४ हिरव्या मिरच्या घ्याव्यात. ( या रस्स्यामध्ये काळेमिरी, लवंग आणि डालचिनी या तीन सामग्रीचा फ्लेव्हर्स जास्त असतो ). ३. ३० तासानंतर पाय मस्त उकळून त्यातून कस, चिकट स्त्राव आणि हाडांपासून मांस देखील वेगळे झालेले आपणास दिसेल. भांड्यामधून पाय आणि स्टॉक वेगळे करून घ्यावेत. कढईत ४ चमचे तेल टाकावे आणि तापवून घ्यावेत. ( ४ चमच्यापेक्षा जास्त टाकू नये कारण पायांच्या हाडांपासून देखील बरेच तेल सुटलेले असते.) तेल तापल्यावर त्यात २ मोठे चमचे आले लसणाची पेस्ट टाकावीत. पेस्ट टाकल्यावर ती तेलात चांगली परतवून घ्यावी. पेस्ट परतवून झाल्यानंतर त्यात एक चमचा हळद टाकावी. २ मोठे चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. कोळी मसाला आले लसणाच्या पेस्ट मध्ये चांगला परतवून घ्यावा. मसाला परतवून झाल्यावर त्यात तयार केलेले आपले वाटण टाकावे. वाटणाला तेल सुटे पर्यंत सतत ते मसाल्यात परतत रहा. आता आपल्या सर्व मसाल्यांतून तेल बाजूला सुटून चांगला ताव निघालेला दिसेल. यात आता शिजलेले पाय सोडावे. सर्व पाय मसाल्यात चांगले घोळून ५ मिनिटे परतत रहा. आता यात पायापासून तयार केलेला स्टॉक हळूहळू टाका. स्टॉक टाकल्यावर सर्व मसाल्यातून निघालेला ताव वर आलेला दिसेल म्हणजेच आपले मसाले चांगले भाजले आहेत असे समजावे. आता पायाच्या रस्याला चांगली १० मिनिटे उकळ काढावी. रस्याला चांगली उकळ आल्यावर त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि एक उकल काढून गॅस बंद करावा. आता आपला कोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा तयार झाला आहे. हा रस्सा आपण वाफाळत्या भाता सोबत किंव्हा गरमागरम भाकरी सोबत खाऊ शकता.\nEgg Lapeta – अंड्याचा लपेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/ramdas-kadam-will-resume-action-against-plastic/", "date_download": "2020-09-28T00:06:06Z", "digest": "sha1:6EXIHJ2WOCGFLIUXKTUGQHYOMKTANI6U", "length": 29824, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "प्लास्टिकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू होणार- रामदास कदम - Marathi News | Ramdas Kadam will resume action against plastic | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nप्लास्टिकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा स��रू होणार- रामदास कदम\nबंदीमुळे राज्यातील प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले.\nप्लास्टिकविरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू होणार- रामदास कदम\nमुंबई : निवडणुकीच्या काळात प्लास्टिक विरोधात थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली असून येत्या आठ दिवसांत त्याचे परिणाम दिसतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. बंदीमध्ये काही सूट देण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nप्रश्नोत्तराच्या तासात प्लास्टिक बंदीबाबत विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कदम यांनी सांगितले की, सरकारने बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाईच्या भीतीने प्लास्टिकचा वापर बंद झाला होता. मात्र आता पुन्हा प्लास्टिकपिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. तेव्हा सरकार काय भूमिका घेणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला होता. आचारसंहितेमुळे कारवाईचे काम थाबंले होते. आता पुन्हा ही कारवाई सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत या कारवाईचे परिणाम दिसू लागतील, अशी माहिती कदम यांनी दिली.\nबंदीमुळे राज्यातील प्लास्टिक उत्पादन करणारे कारखाने बंद झाले. बेरोजगार झालेल्यांना सरकार नुकसान भरपाई देणार का, असा प्रश्न भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित यांनी केला. तर, आशिया खंड जेवढा आहे, तेवढा प्लास्टिकचा कचरा समुद्रात साठलेला आहे. त्यामुळे प्लास्टिकचे छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी इतर व्यवसायाकडे वळावे, यापुढे प्लास्टिक कारखाने सुरू होऊ देणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.\nआपल्या राज्यात ८० टक्के प्लास्टिक गुजरातमधून येत होते, त्यामुळे तिथले लोक बेरोजगार झाले आहेत. गुजरातमध्येही प्लास्टिकबंदी लागू करावी यासाठी मी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n...तर मी कधीही शिवबंधन सोडू शकतो; शिवसेनेच्या माजी मंत्र्याची पक्षनेतृत्वावर नाराजी\nआज तुम्हाला शिवी घालणार नाही, कारण...; रामदास कदमांना निलेश राणेंचा टोला\nमंत्रीमंडळ विस्तार : उद्धव ठाकरेंचा रावते, कदम, सावंतांना डच्चू\n...अन् रामदास कदमांनी फडणवीसांना थेट 'काळजीवाहू मुख्यमंत्री' संबोधले\nमुलासाठी रामदास कदम दापोलीत तळ ठोकून \nभिवंडीत प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांवर पर्यावरणमंत्र्यांचा छापा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nशिक्षण धोरणाच्या टास्क फोर्समधून भालचंद्र मुणगेकर यांची माघार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्य��� मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/binod-arent-you-he-binod-20417/", "date_download": "2020-09-27T22:44:38Z", "digest": "sha1:EJMMCDTY3Z2M3FZZU26FREZ7TAYPQBEF", "length": 12843, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "#Binod Aren't you 'he' Binod? | तुम्ही नाहीत ना 'तो' बिनोद ? मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीस ज्याला शोधतायेत ..काय आहे प्रकरण जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\n#Binodतुम्ही नाहीत ना ‘तो’ बिनोद मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीस ज्याला शोधतायेत ..काय आहे प्रकरण जाणून घ्या\nसध्या भारतात सोशलमिडीयावर सर्वत्र बिनोदचा शोध घेतला जात आहे. कोण आहे हा बिनोद हा तोच बिनोद ज्याच्यामुळे चक्क पेटीएमनं स्वतःच्या ट्विटर हँडलंच नाव बदललं.विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीसही या बिनोदबद्दल बोलत आहेत.वाचकांनो, पेटीएमने हे का केलं ते माहित नाही पण आता या बिनोद अर्थात #Binod ने इन्स्टा,ट्विटर ,युट्युब असा सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.\nकाय आहे हे #Binod प्रकरण\nमीमच्या जगतात सध्या बिनोद टॉप प्रायोरीटी झाला आहे. तर बिनोद शोधण्यासाठी आधी नक्की घडलं काय ते जाणून घ्यावं लागेल. झालं अस की , युट्यूबवर ‘स्ले पॉईंट’ नावाचं एक चॅनल आहे. अभ्युदय आणि गौतमी नावाच्या दोन तरुणांनी हे चॅनल काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. ते इंटरनेटवरच्या ट्रेंडिंग विषयांवर काही रंजक व्हीडिओ बनवतात.काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय युट्यूब चॅनेल्सच्या कमेंट सेक्शनमध्ये काय असतं हे दाखवलं होत. ‘Why Indian Comments Section is Garbage (BINOD)’ असं टायटल देऊन त्यांनी हा व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये कमेंटमध्ये करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विचित्र कमेंट वाचल्या आहेत. यातच एक कमेंट होती. बिनोद थारू नावाच्या युजरनं “बिनोद”ही इतकीच कमेंट पोस्ट केली होती. विशेष म्हणजे या बिनोद थारूने सर्वत्र अशीच स्वतःच्या नावाची बिनोद अशी कमेंट केली आहे. आणि मग सुरु झाला मीमचा धुव्वादार पाऊस .. म्हणूनच सगळीकडे तुम्हाला रिप्लाय किंवा कॉमेंट्स मध्ये ‘BINOD’. दिसत असणार. यातच एकाने पेटीएमला चॅलेंज दिलं आणि पुन्हा बिनोदची चर्चा सुरू झाली.\nमुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीसही ‘बिनोद’बद्दल बोलत आहेत\nभारतीय लोक कॉमेंट बॉक्समध्ये काहीही कॉमेंट करतात हे स्ले पॉईंटने लक्षात आणून दिल्यावर ‘बिनोद’ अवघ्या भारतभर पसरला आणि हा हा म्हणता सगळीकडे ‘बिनोद’ आणि फक्त बिनोदचे मिम्स सुरु झाले. मग यात कायम सतर्क असणारी पोलीस यंत्रणा कशी मागे राहील. त्यांनीही ट्विटर वर ‘बिनोद’ बद्दल ट्विट केले . यात मुंबई, नागपूर आणि जयपूर पोलीस आघाडीवर आहेत.\nRanu Mondal...म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nBollywood Drug chat caseदीपिका, सारा, श्रद्धा यांनी ड्रग्स घेण्यावर नकार, सीबीडी ऑईलबाबत श्रध्दाची कबुली\nBollywood Drug chat caseएनसीबीकडून धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक, घरी सापडला होता गांजा\nBollywood Drug chat caseअभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात\nड्रग्स प्रकरणबॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...\nBollywood Drug chat caseड्रग्ज पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाला करण जोहरचा इन्कार, म्हणाला मी ड्रग्ज...\nBollywood Drug Probeदीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी\nS P Balasubrahmanyamप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयरा��ेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/05/blog-post_596.html", "date_download": "2020-09-27T23:18:23Z", "digest": "sha1:DGIRELLROVZ5MEK6BLOG2JL7X3RZLRAC", "length": 21206, "nlines": 134, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शरीरसौष्ठवाचे भाई गेले - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शरीरसौष्ठवाचे भाई गेले", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमुंबई शरीरसौष्ठवाचे आजीवन अध्यक्ष सत्यवान कदम यांचे निधन\nशेकडो शरीरसौष्ठवपटूंना घडविणाऱ्या मातृछाया व्यायामशाळेचे सर्वेसर्वा, मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरेखुरे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आणि शरीरसौष्ठवाचे भाई असलेले सत्यवान उर्फ भाई कदम यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.\nमुंबईतील शरीरसौष्ठवाला भारतातील सर्वात शक्तिशाली संघटना बनविण्याचे कौशल्य दाखविण्याची किमया भाई यांच्याच अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेने करून दाखविली. भाईंनी शरीरसौष्ठवाची चळवळ उभारल्यामुळे आणि तरूणाईला फिटनेसचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिल्यामुळेच मुंबईत मोठ्या संख्येने व्यायामशाळांची निर्मिती होऊ लागली. त्यांच्या या कार्यामुळे शरीरसौष्ठवात त्यांचा दराराच नव्हता तर त्यांचे शब्दही अंतिम मानले जायचे. आपले अवघे आयुष्य शरीरसौष्ठव खेळाच्या प्रचार, प्रसार आणि० प्रगतीसाठी समर्पित करणारे भाई स्वत: एक पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावले. तसेच त्यांनी ६०च्या दशकांत भारत श्री हा बहुमानही संपादला.\nमुंबई शरीरसौष्ठवाची सुत्रे एकहाती सांभाळणाऱ्या भाईंनी १९७१ साली दादर कबुतरखान्याशेजारी मातृछाया व्यायामशाळा सुरू केली. ही नुसती व्यायामशाळा नव्हती तर राष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठवपटूंच्या निर्मितीचा कारखाना होता. या कारखान्यातून मधुकर थोरात, ��ाम रहाटे, विकी गोरक्ष, मोहनसिंग गुरखा, विनय दलाल, भाऊ गुजर, वॉल्टर फर्नांडिस, प्रकाश गव्हाणे, प्रविण गणवीरसारखे हीरे शरीरसौष्ठव खेळाला सापडले. भाईंकडे शरीरसौष्ठवाचे अफाट ज्ञान आणि माहिती असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शेकडो खेळाडू त्यांच्याकडे यायचे. तसेच अनेक ठिकाणी ते स्वत: मार्गदर्शन शिबीरे घ्यायचे. शरीरसौष्ठवात असंख्य खेळाडू घडविल्याबद्दल राज्यशासनाने १९९१ साली दादोजी कोंडदेव राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविले होते. मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष असलेल्या भाईंच्या नेतृत्वाखालीच अनेक जागतिक, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्पर्धांचे आयोजन मुंबईत केले गेले.\nशरीरसौष्ठवाची अपरिमित हानी : चेतन पाठारे\nभाई यांच्या निधनाचे वृत्त कळताच शरीरसौष्ठवावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने मुंबई शरीरसौष्ठवाची अपरिमित हानी झाल्याची भावना भारतीय शरीरसौष्ठवाचे सरचिटणीसी चेतन पाठारे यांनी व्यक्त केली. भाई हे अखंड शरीरसौष्ठवाचे मार्गदर्शक होते, राजदूत होते. त्यांच्या मृत्यूमुळे शरीरसौष्ठवात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मुंबई शरीरसौष्ठवाचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली. मुंबई शरीरसौष्ठवाचे पितृछत्र हरपल्याची श्रद्धांजली सरचिटणीस राजेश सावंत यांनी वाहिली. महाराष्ट्राने शरीरसौष्ठव क्षेत्रातील उत्कृष्ट मार्गदर्शक गमावल्याची श्रध्दांजली ॲड. विक्रम रोठे यांनी वाहिली. भाईंवर दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे मोजकेच नातेवाईक होते. मात्र याप्रसंगी त्यांचे शिष्य असलेल्या शाम रहाटे आणि मधुकर थोरात यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.\nअंध मुलांसाठी सुरू केला ऑर्केस्ट्रा\nशरीरसौष्ठव हे भाईंचे पहिले प्रेम असले तरी गायन हे त्यांचे दुसरे प्रेम होते. ते स्वत: चांगले गायक होतेच, त्यांना संगीतांची चांगली जाण होती. त्यांनी अंध मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक ऑर्केस्ट्राही सुरू केला. या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून राज्यभर अनेक प्रयोगही केले. मात्र 13 वर्षांपूर्वी त्यांना पार्किसन झाल्यामुळे त्यांच्या या गोष्टी तिथेच थांबल्या. तसेच त्यांचा संघटक म्हणून स्पर्धेतील प्रत्य��्ष सहभागही कमी झाला.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पं���ित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sucide/all/page-7/", "date_download": "2020-09-27T22:36:54Z", "digest": "sha1:QHUIQ5QDHKNBHEDXTDQ72CQG6N3DNRXZ", "length": 16582, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sucide- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पै���े, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nभय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती\nआध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची आणखी एक सुसाईट नोट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे.\nभैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी\nब्लॉग स्पेस Jun 12, 2018\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nमी धार्मिक राॅबीनहूड...भय्यू महाराजांचा जीवनप्रवास\nभय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार\n'अकाली मृत्यू चटका लावणारा'\nVIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण \n'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं टि्वट \nजिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं\nआत्महत्येसाठी भय्यूजी महाराजांन��� या पिस्तुलाचा केला वापर\nमहागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल\nभय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T22:25:59Z", "digest": "sha1:3BH6KIW5MA5FYVDACCGPLBTXX6HZGNCH", "length": 14183, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅथे ड्रॅगन - विकिपीडिया", "raw_content": "\nहॉंगकॉंग ड्रॅगनएअर एअरलाईन्स लिमिटेड ही हॉंग कॉंगस्थित आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी कॅथे ड्रॅगन नावाने धंदा करते. या कंपनीचे पूर्वीचे नाव ड्रॅगनएर होते[१] संपूर्णपणे कॅथे पॅसिफिकच्या मालकी असलेल्या कॅथे ड्रॅगनचे कॉर्पोरेट मुख्यालय कॅथे ड्रॅगन हाऊस आणि मुख्य केंद्र हॉंग कॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.[२] ३० ऑक्टोबर २०१३च्या माहितीनुसार ही विमानकंपनी आशियातील ४४ शहरे आणि १३ देशांमध्ये प्रवासी सेवा पुरवित आहे. तसेच कंपनीची ३ मित्रकंपन्यांद्वारे इतर मार्गांवर सेवा देते. कॅथे ड्रॅगनकडे एरबसच्या ४१ विमानांचा ताफा आहे, ज्यात ए-३२०, ए-३२१, ए-३३० आणि बोईंगच्या ७४७ (कार्गो) विमानांचा समावेश आहे. कॅथे ड्रॅगन हि वन वर्ल्ड विमानसंघाची संलग्न सदस्य आहे. या कंपनीची स्थापना २४ मे, १९८५ रोजी चाओ कुआंग पीउ यांनी केली. ते सध्या कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत. जुलै १९८५ मध्ये हवाई वाहतुकीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर कंपनीने पहिल्यांदा कोटा किनाबलु, मलेशिया या शहराला पहिले उड्डाण केले. २०१० पर्यंत ड्रॅगनएर आणि तिची मुख्य कंपनी कॅथे पॅसिफिकच्या मिळून १,३८,००० उड्डाणे, जवळपास २ कोटी ७० लाख प्रवाशांची आणि १.८ अब्ज कि.ग्रॅ. पेक्षा जास्त मालाची वाहतूक झालेली होती.[३]\nविमान कंपनीची स्थापना हॉंगकॉंगमध्ये २४मे १९८५ रोजी कुआंग पिउ चाओ, जे सध्याचे मानद अध्यक्ष आहेत; यांच्या पुढाकाराने हॉंगकॉंग-मकाऊ इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीची उपकंपनी म्हणून झाली होती. जुलै,१९८५ मध्ये हॉंगकॉंग सरकारकडून हवाई वाहतूक प्रमाणपत्र मिळाल्यावर, बोईंग ७३७-२०० सह काई टाक आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मलेशियामधील कोटा किनाबलु आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंतच्या सेवेसह कंपनी कार्यरत झाली. १९८६ मध्ये फूकेट, थायलंड तसेच मेनलॅंड चायना मधील ६ दुय्यम दर्जाच्या शहरांमध्ये कंपनीची नियमितपणे चार्टर तत्वावर सेवा सुरु झाली. १९८७ साली कंपनीने, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची सदस्य असणारी पहिली हॉंगकॉंग स्थित कंपनी होण्याचा मान मिळविला.\nगेल्या ४० वर्षात हॉंगकॉंगची सगळ्यात मोठी विमानकंपनी, कॅथे पॅसिफिक साठी ड्रॅगनएअर पहिली स्थानिक प्रतिस्पर्धी कंपनी होती; आणि तेव्हापासूनच कॅथे पॅसिफिकने, ड्रॅगनएअरचे फ्लाईट स्लॉटस ब्लॉक करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. जानेवारी १९८७ मध्ये कंपनीने दोन लांब पल्ल्याचे McDonnell Douglas MD-11 विमाने घेऊन विस्तार केला. नंतर हॉंगकॉंगच्या हवाई वाहतूक लायसेन्सिंग ऑथोरिटीच्या समोर झालेल्या सुनावणीनंतर हॉंगकॉंगच्या सरकारने एक मार्ग एक कंपनी हे धोरण लागू केले. जे कि २००१ पर्यंत लागू होते. कंपनीला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रभावशील मार्ग मिळत नव्हते. कंपनीसाठी सगळ्यात नुकसानदायक बाब हि होती कि, हॉंगकॉंगचे तेव्हाचे आर्थिक सचिव सर ज��न ब्रेम्रीज, हे कॅथे पॅसिफिकचे माजी अध्यक्ष होते.[४] नंतर काही काळाने कॅथे पॅसिफिकने जगातील इतर भागातील बाजारपेठ मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले व अविकसित मेनलॅंड चायना ड्रॅगनएअरसाठी सोडून दिला. कमी फायदेशीर मार्ग स्वीकारणे भाग पडल्यामुळे कंपनीने मेनलॅंड वर लक्ष केंद्रित केले.\nजानेवारी १९९० मध्ये कॅथे पॅसिफिक, स्वायर ग्रुप आणि CITIC पॅसिफिकने कंपनीचे ८९% शेअर्स घेतले, ज्यात CITIC पॅसिफिकचा हिस्सा ३८% होता; त्याचवेळी कंपनीचे अध्यक्ष कुआंग पिउ चाओ ह्यांच्या परिवाराचा हिस्सा २२% वरून ६% झाला. मालकीत बदल झाल्याच्या परिणामास्तव कॅथे पॅसिफिकचे दोन मार्ग बीजिंग आणि शांघाय हे ड्रॅगनएअरला मिळाले. तसेच Lockheed L-1011 TriStar भाडेतत्वावर मिळाले. मार्च १९९३ मध्ये कंपनीच्या विमान ताफ्यात पहिले एअरबस A-३२० सामील झाले आणि डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडे एकूण ६ A-३२० विमाने होती.\n२८ सप्टेंबर २००६ रोजी, कॅथे पॅसिफिक, स्वायर ग्रुप, CITIC पॅसिफिक, एअर चायना, आणि चायना राष्ट्रीय विमानचालन महामंडळ गट यांच्यात झालेल्या शेअर्सच्या पुनर्गठन नंतर, ड्रॅगनएअर हि कॅथे पॅसिफिकची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी झाली.[५]\nजानेवारी २०१६ मध्ये, कॅथे पॅसिफिकने ड्रॅगनएअरचे नाव बदलून कॅथे ड्रॅगन करीत असल्याचे घोषित केले.[६] कॅथे ड्रॅगन हे नाव २१ नोव्हेंबर २०१६ पासून कार्यरत झाले.[७]\n^ \"दि वर्ल्ड'स बेस्ट एअरलाईन्स इन २०१४\". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"हेड ऑफिस - हॉंग कॉंग ऑफिस\".\n^ \"कॅथे पॅसिफिक रिलिझेस कॉम्बिनेड ट्रॅफिक फिगर्स फॉर डिसेंबर २००९\". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"हॉंग कॉंग एअरलाइनस लिमिटेड हिस्टरी\". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"ड्रॅगनएअर एअरलाईन्स सर्विसेस\". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"टू अवॉर्ड-विंनिंग एरलाईन्स, वन एन्हान्सड ट्रॅव्हल एक्सपेरियन्स - ड्रॅगन एअर इज नाऊ कॅथे ड्रॅगन\". १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.\n^ \"ड्रॅगनएअर इज नाऊ कॉल्ड कॅथे ड्रॅगन\".\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०२० रोजी ११:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-Blog-nagar/corona-gave-mantra-survival-54878", "date_download": "2020-09-27T23:25:45Z", "digest": "sha1:FQDNZKIAVSTEOVQIE7355FH3LM3H7UW7", "length": 20473, "nlines": 199, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Corona gave this mantra of survival | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाने जगण्याचा हा दिला मंत्र\nकोरोनाने जगण्याचा हा दिला मंत्र\nकोरोनाने जगण्याचा हा दिला मंत्र\nकोरोनाने जगण्याचा हा दिला मंत्र\nडाॅ. बाळ ज. बोठे पाटील\nरविवार, 24 मे 2020\nहिरोशिमा, नागासाकी उद्‌ध्वस्त केल्यानंतरही ही शहरे नव्या जोमाने उभी राहिली आणि जगात सर्वांत आघाडीचे तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडली. हीच स्थिती आता सर्व जगाची होईल.\nनगर : स्वातंत्र्यानंतर भारतात हरितक्रांती झाल्याने शेती फुलली. दुग्धोत्पादन वाढले. मागील शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेटने सर्वांना मोहजालात ओढून घेतले. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच मोबाईलक्रांती होऊन प्रत्येकाच्या घरातील तो सदस्य बनला. आता खूप प्रगती केली, या आविर्भावात असलेल्या माणसाला कोरोनाने जागेवर आणले. खरी गरज काय आहे, आपण काय करायला हवं, याचं आत्मपरीक्षण करायला लावलं. आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीचे पर्व सुरू झाले असे म्हणावे लागेल. \"वर्क फ्रॉम होम', \"सोशल डिस्टन्स', \"होम क्वारंटाईन' या नवीन शब्दांनी प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. आगामी काळात या शब्दांना कवेत घेऊन पुढे चालावे लागणार आहे. हिरोशिमा, नागासाकी उद्‌ध्वस्त केल्यानंतरही ही शहरे नव्या जोमाने उभी राहिली आणि जगात सर्वांत आघाडीचे तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडली. हीच स्थिती आता सर्व जगाची होईल. परिस्थितीशी लढून भरारी घेण्याचे ते बळ देईल. त्यामुळेच आता प्रत्येकाला कोरोनारूपी संकटाशी समरस होऊन जगावं लागणार आहे. रडत बसण्यापेक्षा उंच भरारी घेण्यासाठी पंख बळकट करावे लागणार आहेत.\nजपानचा आदर्श सर्वांना दिशादर्शक\nअमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या श���रांवर 1945 मध्ये बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 80 हजार नागरिकांचा बळी गेला. बॉम्बहल्ल्यातील उष्णतेने लोक अक्षरशः होरपळून गेले. गंभीर आजाराने ग्रासल्यानंतर आगामी काळात लवकरच सुमारे दीड लाख लोक मरण पावले. आधी हिरोशिमावर हल्ला झाल्यानंतर जपानने आत्मसमर्पण न केल्याने नागासाकी शहरावर बॉम्ब टाकून शहर उद्‌ध्वस्त करून टाकले. त्यामुळे जपानने हार पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. त्याचे परिणाम जगाने अनुभवले. तरीही ही शहरे, हा देश नव्या दमाने उभा राहिला. आपण अमेरिकेच्या पुढे जायचेच, हा ठाम निश्‍चय करून तंत्रज्ञानात जगात नंबर एकचा देश बनला. हाच आदर्श आगामी काळात भारतीयांनीही घ्यायला हवा. कोरोना ही एक झलक आहे. आगामी काळात यापेक्षाही मोठ्या \"त्सुनामी' येऊ शकतात. कोणत्याही संकटात एकमेकांना बळ देणे, स्वतःच रक्षण स्वतःच करणे ही शिकवण कोरोनाने दिली. ही शिदोरी घेऊन सद्यःस्थितीशी लढायचं शिकायला पाहिजे. जपानचा आदर्श घेऊन जिद्द ठेवून भारतीयांनी पुढे येण्याची वेळ आता आली आहे.\nआता कोरोनासोबत जगायचं शिका\nअमेरिका, इटली या प्रगत राष्ट्रांना हतबल करणाऱ्या कोरोनाचं भारतात खूप काही चाललं नाही, असं म्हणावे लागेल. कारण भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे अनेक उदाहरणांमुळे स्पष्ट झाले आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाशी समरस होऊन जगण्याला दिलेले महत्त्व, दगडाला, झाडाला, पाण्याला आणि एकूणच निसर्गाला देव मानण्याच्या भूमिकेमुळे भारतात निसर्गाचे रक्षण होते आहे. हीच जमेची बाजू ठरली आहे. तरीही आगामी काळात कोरोना नष्ट होईलही, परंतु अशा परिस्थितीशी जगायचं शिकावं लागेल. आता कोरोना आहे, आगामी काळात अजून एखादा मोठा व्हायरस येऊ शकेल. त्याच्याशी सामना करण्याची रंगीत तालीम कोरोनाने करून दिली आहे, असे समजून कोरोनाशी जगायचं शिकलं पाहिजे.\nपाण्यात पडलात, आता पोहावेच लागेल\nकोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. व्यवसाय बंद पडले आहेत. आगामी काळात ते तितक्‍या क्षमतेने सुरू होतील, याची शाश्वती नाही. नोकरीहून घरी आलेला नोकरदार, पुन्हा त्याला नोकरी मिळेल, याची शक्‍यता सध्या तरी नाही. काहीही झाले, तरी प्रत्येकाला जगावेच लागेल. आपले कुटुंब जगवावेच लागेल. या भूमिकेतून मिळेल ते काम करावे लागेल. आता पाण्यात पडलाच आहात, तर जगण्यासाठी हात-पाय हलवाव��� लागतील. त्यातूनच पोहायचे प्रशिक्षण आपोआप मिळेल. त्यामुळे धीर धरून प्रयत्न करा, त्यातूनच नवीन क्रांती येऊन प्रत्येक जण स्वावलंबी होऊ शकेल, अशी आशा आहे. कामाची लाज बाळगू नका. एकमेकांना हसू नका. मित्रांना, आप्तेष्टांना, गरिबांना आधार द्या. एकमेकांना या महामारीतून सावरण्यासाठी बळ द्या. आपल्यासोबत आपला समाज असेल, तरच आगामी काळात जगण्याला अर्थ आहे; अन्यथा दुजाभाव करून कुढत जगणे व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.\nआगामी काळ डिजिटलायझेशनचाच असेल, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. शिक्षणक्षेत्रातही झपाट्याने बदल होणे अपेक्षित आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक या संकल्पनेत आता डिजिटल तंत्रज्ञानाची उपकरणे आवश्‍यक असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांच्या दप्तरात टॅबसारख्या उपकरणांची भर पडणार आहे. प्रत्येकाचा मोबाईल हा अनेक कामे करणारा रोबोट असणार आहे. तो एका नोकरासारखे आपले काम लीलया करेल. एका ठिकाणी बसून आठ तासांची नोकरी या संकल्पनेला छेद बसतो आहे. वेळेचे भान न ठेवता काम करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आता डिजिटलायझेशनची कास धरा. आपल्याला हे जमत नाही, असे म्हणून चालणार नाही. घरातील लहान मुलांना डिजिटल तंत्रज्ञानाचे गुरू करा. ते सर्व शिकवतील. नावीन्याचा शोध घेण्याचे बाळकडू त्यांना मिळालेले आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यातच या पिढीचे भले आहे.\nसुरक्षा, चांगले आरोग्य हीच संपत्ती\nपैसा हा घटक जगण्याला आवश्‍यक असला, तरी तो अंतिम सत्य नाही. माणसाची सुरक्षा, चांगले आरोग्य असणे, हीच संपत्ती खरी असल्याचे कोरोनाने दाखवून दिले. कोणत्याही मानवी हालअपेष्टांची वाटणी होणार नाही, तर त्यामध्ये सर्वांना होरपळावे लागेल, ही शिकवण कोरोनामुळे मिळाल्याने समाज सुरक्षित असण्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. राज्याची, देशाची संपत्ती किती मोठी आहे, यापेक्षा नागरिकांचे आरोग्य कसे आहे, कार्यक्षमता किती आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तीच परिस्थिती प्रत्येक कुटुंबाची असणार आहे. औषधोपचारांवर होणारा खर्च आगामी काळात आरोग्य चांगले ठेवण्यावर होण्यासाठी माणूस विचार करेल, यात शंका नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nबेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मी युवकांचा आवाज बनेन : रोहित पवार\nनगर : बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख\nनगर : ``शिवसेना आणि कै. अनिल राठोड हे समिकरण होते. त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे काम केले. हाकेला धावणारा नेता, म्हणून...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमनोज कोतकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची चुप्पी\nनगर : केंद्रात सत्तेत असलेला व देशात सर्वात मोठा ठरलेल्या भाजपची नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे एक खासदार, तीन आमदार...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'एनसीबी'च्या कामावर संजय राऊतांचे प्रश्‍नचिन्ह\nमुंबई : परदेशातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटच्या मुळाशी जाऊन त्याचा नायनाट करावा, हे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पर्थकाचे (एनसीबी)...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nनगर भारत मोबाईल कोरोना corona आग बळी bali महायुद्ध इटली निसर्ग व्हायरस सामना face व्यवसाय profession नोकरी प्रशिक्षण training शिक्षक रोबो रोबोट आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE-3/", "date_download": "2020-09-27T23:29:39Z", "digest": "sha1:KAV6HEO6KJU6UAUSEGEP6X4SSKZEGMTU", "length": 8024, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "शिवाजी महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसविणार ; कर्नाटक प्रशासनाकडून आश्वासन - Live Trends News", "raw_content": "\nशिवाजी महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसविणार ; कर्नाटक प्रशासनाकडून आश्वासन\nशिवाजी महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसविणार ; कर्नाटक प्रशासनाकडून आश्वासन\nबेळगाव (वृत्तसंस्था) जर ८ दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यावर ८ दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.\nबेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटले होते. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला होता. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कायदेशीर बाबींची पूर्तता करून आठ दिवसात पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे कळते. दरम्यान, ज्या गावात पुतळा हटवला त्या मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.\nजिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या दोन हजाराहून अधिक चाचण्या\nयावल पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-should-not-create-controversy-over-shivaji-maharaj-for-politics/", "date_download": "2020-09-27T23:37:21Z", "digest": "sha1:KVAVBP45ORCMPYNLJACSU4PFZTXIX3US", "length": 9717, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'काँग्रेसने राजकारणासाठी शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करू नये'", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘काँग्रेसने राजकारणासाठी शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करू नये’\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करून त्याच्या आधारे आपला राजकीय मतलब साधण्याचा प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे. अपयशामुळे काँग्रेस पक्ष हताश झाला असला तरी आपले राजकीय महत्त्व टिकविण्यासाठी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून वाद निर्माण करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.\nपाटील म्हणाले की, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व गुलामनबी आझाद यांनी या जयघोषाला आक्षेप घेतला. त्यामुळे सभापती व देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नियम स्पष्ट केले. त्यावरून पद्धतशीर गदारोळ केला गेला. सभापतींनी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यापासून रोखल्याचा अत्यंत चुकीचा आरोपही केला गेला. काँग्रेस नेत्यांनी उदयनराजे यांच्या घोषणेला आक्षेप घेतला नसता तर पुढे काही घडलेच नसते.\nते म्हणाले की, कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात मणगुत्ती येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या दोन गटातील वादातून हा प्रसंग निर्माण झाला. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी स्थानिक आमदार आहेत. त्यांची या वादात भूमिका आहे. या वादात महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये, असे जारकीहोळी यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे. काँग्रेस नेत्याशी संबंधित घडामोडींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद होणे व राजकीय गदारोळ होणे हा प्रकार पुन्हा घडला.\nते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे दैवत आहेत. काँग्रेस पक्षाकडून गेल्या काही दिवसात शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करण्याचा व त्याच्या आधारे भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा मी निषेध करतो. काँग्रेसला भाजपाशी जो काही राजकीय संघर्ष करायचा असेल तो त्यांनी जरूर करावा, आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. पण काँग्रेसने या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नये.\n…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती\nमीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला\nभाजपाच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाचा विळखा\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3", "date_download": "2020-09-28T00:39:39Z", "digest": "sha1:46QI7CVLG6TYMOKB2HDKC3ZXATEDJOEO", "length": 7559, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मूळ - विकिपीडिया", "raw_content": "\nमूळ हे एक नक्षत्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय २७ नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे हे वृश्चिक राशीत येत असून विंचवाच्या नांगीतील नऊ तारे मिळून हे बनले आहे. भारतीय योजनेप्रमाणे याचा समावेश धनू राशीत होतो. होरा १६ ता. ४० मि. ते १७ ता. ४० मि., क्रांति -३५° ते -४५° [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. या ठिकाणी एप्सायलॉन, झाय, म्यू, झीटा, ईटा, थीटा, आयोटा, जी, काय, लॅंब्डा व उप्सायलॉन असे याचे लहानमोठे ११ तारे साधारण वर्��ुळाकृतीत दिसतात. यातील लॅंब्डा (शोला) हा योगतारा (मुख्य तारा) १·७ प्रतीचा [⟶ प्रत], निळसर पांढरा असून त्याचा वर्णपटीय वर्ग बी-२ असा आहे. म्यू चर (तेजस्विता कमी जास्त होणारा) असून लॅंब्डा, एप्सायलॉन ही जोडी नुसत्या डोळ्यांनीही दिसते. लॅंब्डाच्या किंचित पूर्वेस एम-६ व एम-७ हे विरळ तारकागुच्छ आहेत. फलज्योतिषानुसार या तीक्ष्ण, दारुण नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या मातापित्यास धोका असतो, तर विशिष्ट अशुभ काल सोडल्यास असे मूल भाग्यवान, कुलवर्धक आणि दीर्घायू होते, असे कोष्ठीप्रदीपात सांगितले आहे. या नक्षत्राची देवता निर्ऋती व आकृती सिंहपुच्छ मानली आहे. १५ ऑगस्टच्या सुमारास रात्री नऊ वाजता हे नक्षत्र मध्यमंडलावर येते. ४५ उत्तर अक्षांशाच्या उत्तरेकडील स्थानावरून हे नक्षत्र दिसत नाही. हे आकाशगंगेत असून येथून पुढे आकाशगंगा रुंद झालेली आहे, म्हणून याचे मूळ हे नाव पडले असावे.\nठाकूर, अ. ना.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/criminal-case-will-be-filed-against-negligence-with-patients-in-kalyan-dombivali-20409/", "date_download": "2020-09-27T23:38:41Z", "digest": "sha1:4Z7TOALEKO2U7IDLCJETOOT7K747OWGI", "length": 11916, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "criminal case will be filed against negligence with patients in kalyan dombivali | रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीमध्ये होणार गुन्हे दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nआयुक्तांचा निर्णयरुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कल्याण डोंबिवलीमध्ये होणार गुन्हे दाखल\nकल्याण : कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने खंबीर भूमिका घेतली आहे. कोरोना चाचण्या वाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना चाचण्या वाढल्या की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर वेळीच उपचार करून मुत्यु दराला आळा बसु शकतो. तसेच पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या कोरोना संशियतामुळे कॉन्टॅक्ट ट्रसिंग वाढवून चेन तोडण्यास मदत होऊन रूग्णसंख्या कमी होण्यास आळा बसू शकतो. अशातच कल्याण डोंबिवलीमधील खाजगी ओ पी डी चालविणारे डॉक्टर कोरोना टेस्टबाबत हलगर्जीपणा करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी खंबीर भूमिका घेत कारवाईचा बडगा उचलला आहे.\nफॅमिली डॉक्टर कोव्हीड फायटर संकल्पनेनुसार अनेक खाजगी डॉक्टर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला कोरोना साथरोगाला आळा घालण्यासाठी सहकार्य करत आहेत. मात्र काही खाजगी डॉक्टर ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णाच्या इतर सर्व तपासण्या करताना कोरोना टेस्ट मात्र करत नाहीत. यामुळे अनेकदा रुग्ण कोरोनामुळे अत्यवस्थ होऊन मग कोरोना रुग्णालयात दाखल होतो. अशा रुग्णाला तातडीने आयसीयूची गरज लागते. असे रुग्ण दगावण्याची शक्यतादेखील अधिक असल्यामुळे शहरातील मृत्यू दर वाढण्याची भीती असल्याने रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या खाजगी डॉक्टरवर साथ रोग कायद्यानव्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.\nपालिका प्रशासनाने १७ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केली असून या केंद्रावर रुग्णांची मोफत अँटिजेंन टेस्ट केली जाते. यामुळे कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाबरोबरच सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांना या केंद्रावर तपासणीसाठी संदर्भीत करावे, असे आवाहन पालिकेच्या साथरोग अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.\nमराठवाडाधक्कादायक... कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या पदाधिाकाऱ्याने केली आत्महत्या\nवीज बील प्रकरणमंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे हा सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : प्रविण दरेकर\nखळबळजनक प्रकारचर्चित आरोपी बाळा बिनेकरची दिवसाढवळ्या हत्या, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...\nचंद्रपूरताडोबा पर्यटनाला लवकरच होणार सुरुवात ; व्यावसायिकांना मोठा दिलासा\nसर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटकेडीएमसी क्षेत्रात २८४ इमारती धोकादायक, तर १८७ अतिधोकादायक\nAppoint an administrator१८ गावांच्या उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून उर्वरित ९ गावांचा समाविष्ट करा\nखऱ्या हाताचा स्पर्श...अखेर सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोनिकाच्या वडिलांची इच्छा पूर्ण\nसंभ्रमात टाकणारं विधान“ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं,” भाजपा आमदाराचा मोठा दावा\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-police-sp.html", "date_download": "2020-09-28T00:01:27Z", "digest": "sha1:AP5TRPR65BHMOD3OUVN6MR4RISHRMHR4", "length": 7207, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "शिस्तीचे पालन करा -पोलीस अधीक्षकांचे आवाहन - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद शहर / शिस्तीचे पालन करा -पोलीस अधीक्षकांचे आवाहन\nशिस्तीचे पालन करा -पोलीस अधीक्षकांचे आवाहन\nउस्मानाबाद: कोरोना (कोविड- 19) या साथीच्या, संसर्गजन्य आजाराविरुध्द समाजात जनजागृती व्हावी, लॉकडाउन संबंधी नियमांचे पालन व्हावे. या उद्देशाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासना तर्फे आज दि. 23.04.2020 रोजी 11.00 वा. उस्मानाबाद शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी- श्रीमती दिपा मुधोळ, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक . संदीप पालवे, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी . संजय कोलते, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, पो.नि. दगुभाई शेख, उमाकांत कस्तुरे, धरमसिंग चव्हाण, सतिश चव्हाण इत्यादी हजर होते.\nछत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन रॅली सुरु होउन वाहने देशपांडे स्टँड- शम्स चौक- जिल्हा सामान्य रुग्णालय- समता कॉलनी- मध्यवर्ती इमारत यामार्गे फिरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅली दरम्यान वाहन ताफा शहरातील मुख्य वस्त्या- चौक येथे थांबत होता. या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सो तसेच मा. पोलीस अधीक्षक सो यांनी ध्वनीक्षेपकावरुन जनतेस संबोधीत करुन लॉकडाउन काळातील नियम- बंधने, दंडात्मक कारवाई, सोशल डिस्टन्सींग, यात जनतेची भुमीका आणि जबाबदारी या विषयी माहिती देउन जनतेने पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन के\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजी 165 पॉजिटीव्ह, 1 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 25 सप्टेंबर रोजी 165 जण पॉजिटीव्ह आले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे.\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 24 सप्टेंबर रोजी 194 पॉजिटीव्ह, 8 मृत्यू\nउ स्मानाबा द - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. 24 सप्टेंबर रोजी 194 जण पॉजिटीव्ह आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.\nउस्मानाबाद : सुनेचा छळ, गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - दिव्या जगदीश नाईक, रा. समता नगर, उस्मानाबाद यांनी वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)जगदीश रंगनाथ नाईक (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahityasetu.org/blog/mraatthii-saahity-vishv/yaatraa-prikrmaa-saahity-snmeln", "date_download": "2020-09-28T00:31:43Z", "digest": "sha1:XDOHRNXVLJFHHLVZJ3XXEBZ6XKOSZA6O", "length": 10105, "nlines": 59, "source_domain": "www.sahityasetu.org", "title": "यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन | sahitya-setu", "raw_content": "\nएक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ\nयात्रा परिक्रमा साहित्य संमेलन\nयात्रा परिक्रमा साहित्य संमेलन\nकर्दळीवन सेवा संघ आयोजित अनोखे आणि कृतिशील\nयात्रा परिक्रमा साहित्य संमेलन\nसत्पुरुषांचे आशीर्वचन, परिसंवाद, व्याख्यान, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म, चित्र प्रदर्शन, आणि बरेच काही...\nरविवार २८ जानेवारी २०१८ सकाळी १० ते संध्याकाळी ७\nठिकाण : असेंब्ली हॉल, गरवारे कॉलेज कर्वे रोड, पुणे\nगेल्या काही वर्षांमध्ये साहसी धार्मिक आध्यात्मिक परिक्रमांमध्ये सर्व वयोगटातील बंधू – भगिनी सहभागी होत आहेत. सहभागींमध्ये उच्चशिक्षित युवक – युवतींचे प्रमाण खूप आहे. देश – विदेशातील हजारो व्यक्ती या परिक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. विशेषतः महिलांचे प्रमाण खूपच वाढत आहे.\nकैलास मानसरोवर यात्रा * कर्दळीवन परिक्रमा * नर्मदा परिक्रमा * श्रीदत्त परिक्रमा * काशी पंचक्रोशी परिक्रमा * स्वर्गारोहिणी यात्रा * द्रोणागिरी परिक्रमा * गिरनार परिक्रमा * पिठापूर – कुरवपूर परिक्रमा * लाहिरी महाशय राणीखेत गुहा परिक्रमा * पंचकैलास – आदि कैलास, किन्नर कैलास, श्रीखंड कैलास, मणि महेश कैलास * पंचकेदार – केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहे.\nकर्दळीवन, कैलास, नर्मदा, स्वर्गारोहिणी, गिरनार, दत्त परिक्रमा या चारधाम, काशी, अलाहाबाद गंगासागर सारख्या फक्त अध्यात्मिक यात्रा नाहीत. यामध्ये साहस आहे, शारीरिक कष्ट आहेत आणि एक वेगळया प्रकारची, पूर्णतः वेगळी ( अद्भुत...दैवी...अनुभूती ) आहे. आधुनिक जगातील बंधुभगिनी देश – विदेशातून यासाठी उत्सुक आहेत. या सर्व सद्य परिस्थितींचा विचार करून कर्दळीवन सेवा संघाने यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यातील अनुभवांची देवाण – घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन करावे; तसेच अधिकारी सत्पुरुषांचे दर्शन आणि आशीर्वाद मिळावे, या उद्देशाने हे संमेलन योजले आहे. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत. सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म, चित्र प्रदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा महोत्सवात होणार आहेत.\nदेशात प्रथमच अशा प्रकारच्या यात्रा – परिक्रमा महोत्सव आयोजित केला जात आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती, लेखक, प��िक्रमार्थी, परिक्रमा आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी यात्रा परिक्रमांची माहिती, परिक्रमार्थींच्या अनुभवांची देवाण – घेवाण, परिक्रमांचे लघु चित्रपटांमधून दर्शन आणि त्यातून एक उत्कट अनुभूती असे या संमेलनाचे स्वरूप आहे.\nसाहस + अध्यात्म + धार्मिक परंपरा + पर्यावरण + संस्कृती + समन्वय + लोकजीवन\nसंपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nसंकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले, पुणे\nडॉ. पी. डी. पाटील – कुलपती – डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, पुणे\nपू. प्रतापे महाराज – भालोद, गुजरात\nपू. हरिओमतीर्थ स्वामी महाराज – मांडवे\nपू. सुमनताई ताडे – पुणे\nपू. गोखले काका – रत्नागिरी\nबाबा भांड – अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nप्रा. मिलिंद जोशी – कार्याध्यक्ष – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे\nउमेश झिरपे – गिरीप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिम\nभारती ठाकूर – निमाड अभ्युदय मंदलेश्वर, मध्यप्रदेश\nउषःप्रभा पागे – पुणे\nश्रीहरेकाका – कोल्हापूर ब्रह्मा रेड्डी – हैदराबाद\nरवींद्र गुर्जर – पुणे\nसहभागी शुल्क रु. ९००/- ( चहा, अल्पोपहार व भोजनासह )\nतसेच प्रत्येकाला रु. १५००/- ची पुस्तके भेट + सर्व परिक्रमांसाठी ५ % सवलत कूपन\nमर्यादित प्रवेश... त्वरित नोंदणी करा\nऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा\nआयोजक कर्दळीवन सेवा संघ, पुणे\n६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन, पुणे – ४११००४\nफोन : (०२०) २५५३०३७१/ २५५३४६०१ ईमेल : swami@kardliwan.com\nमोबाईल : ९३७११०२४३९ / ९६५७७०९६७८\nहा ईमेल अधिकाधिक व्यक्तींना फॉरवर्ड करावा ही विनंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-4463", "date_download": "2020-09-27T22:24:02Z", "digest": "sha1:CWZPXIG3637T5EFGLIXJ5OXZAGL5FCFQ", "length": 24840, "nlines": 147, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nप्रत्येक माणसाच्या अंतर्मनात आपण निरोगी राहावे आणि दीर्घायू व्हावे अशी अपरंपार इच्छा असतेच. आरोग्य टिकावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक जण जमेल तसा आणि जमेल तेवढा प्रयत्न करत असतो. दीर्घायू होणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मनातली ही इच्छा साकार करण्यासाठी प्रयत्न करणे जमत न��ही. त्यामुळे फारसे कष्ट न घेता आणि चटपट साध्य होईल असे काही आरोग्याबाबत असेल तर त्यावर अनेकांच्या उड्या पडतात.\nजन्म आपल्या हातात नसतो, पण मृत्यू कोणाला चुकत नाही. अगदी सकाळी भेटलेला धडधाकट मित्र हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक जातो. बातमी येते आणि सगळेच जण चकित होतात. आजच्या काळात हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचा विळखा घट्ट होत चालला आहे.\nजगण्यातला संघर्षही कोणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपले आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसे होईल, आनंदी कसे असेल याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. मृत्यूचे भय, भीषणता, दैन्य, दुःख वाटू नये अशी जीवनाची अखेर आखता येते. मनाचा पक्का निर्धार केला तर निरामय अशी जीवनाचे नियोजन करता येते.\nबहुतांश चाकरमानी, सुशिक्षित मंडळी, नोकरी करणारे बडे साहेब, लहानमोठे स्वयंरोजगारवाले, डॉक्टर, वकील, इंजिनीअर लोक, आपापल्या परीने विमा, मुदत ठेवी, भविष्यनिर्वाह निधी, रोख रक्कम, दागदागिने इत्यादी स्वरूपात उद्याची बेगमी करून ठेवतात. पण आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्याचा, निरोगी जीवन मिळविण्याकरिता करावयाच्या यम-नियमांचा विचार फार उशिरा म्हणजे पन्नाशी-साठीनंतर सुरू होतो. तोपर्यंत काही प्रमाणात उशीर झालेला असतो. त्याकरिता सुजाण लोकांनी अगोदरपासून पुढील विचार दिशा वाचून आपणास लागू पडतील अशा गोष्टी अमलात आणल्या तर ‘नाबाद शंभर’ आकांक्षा करावयास हरकत नाही.\nआयुष्याचे शतकवीर आणि सुपरसेंटेनेरियन लोक जगात सर्वाधिक जपानमध्ये आहेत. त्यामुळे जपानी लोकांनी दीर्घायुषी होण्याची कला आत्मसात केली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याची जी रहस्ये आहेत, त्यातील एक म्हणजे त्यांची वॉटर थेरपी आहे, असे सांगितले जाते.\nया पद्धतीत दररोज सकाळी उठल्यावर न चुकता उपाशीपोटी, तीन ते चार ग्लास कोमट पाणी पिणे. ही वॉटर थेरपी पारंपरिक जपानी औषधोपचारांचा एक प्रकार मानला जातो. याला विज्ञानाचा पाया आहे असे या पद्धतीचे पुरस्कर्ते ठामपणे सांगतात. जागे होताच पाणी प्यायल्याने पचनसंस्था उत्तम राहते आणि त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते असे जपानी लोक मानतात. या जपानी वॉटर थेरपीमुळे निरंतर आरोग्याचे वरदान आपल्याला लाभते यावर त्यांचा विश्वास आहे.\nजपानच्या या जलोपचाराचे काही मह��्त्वाचे टप्पे सांगितले जातात. त्यांचे नियमितपणे आणि सातत्याने अनुसरण केल्यास आरोग्याच्या दृष्टीने इष्ट फायदे मिळतात.\nसकाळी उठल्यावर सर्वात प्रथम, अगदी दात घासण्यापूर्वी, पूर्ण उपाशीपोटी, चार ते सहा ग्लास कोमट पाणी प्यावे. प्रत्येक ग्लास १६० ते २०० मिलीलीटर पाण्याने भरलेला हवा.\nचवीसाठी त्यात लिंबू पिळून टाकावे. पण लिंबू वापरलेच पाहिजे असे अजिबात नाही. काही जणांना लिंबाच्या पाण्यामुळे छातीत जळजळ होते. लिंबातल्या आम्लतेमुळे दातांची झीज होऊ शकते.\nजर एका वेळी ४ ते ६ ग्लास पाणी पिताना पोट डब्ब झाल्यासारखे वाटत असेल, तर थोड्या थोड्या अंतराने एक एक ग्लास करत पाण्याचा तो ४-६ ग्लासांचा हप्ता पूर्ण करावा.\nया पद्धतीत कोमट पाणी वापरले जाते, कारण याच्या उद्‍गात्यांच्या मते थंड पाण्याने आतड्यातील चरबी आणि तैलता घट्ट होते आणि पचण्यास जड होते.\nपाणी प्यायल्यावर लगेच दात ब्रश करावेत.\nत्यानंतर ४५ मिनिटे काहीही खाणे किंवा नाश्ता टाळावा.\nदुपारी आणि रात्री जेवणापूर्वी अर्धा तास एक ग्लास पाणी प्यावे.\nदुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये.\nवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी केवळ एक ग्लास कोमट पाणी प्यावे. या पाण्याचे प्रमाण त्यांनी हळूहळू वाढवत न्यावे.\nजपानी पेयजल पद्धतीचे काही आरोग्यदायी फायदे सांगितले जातात.\nहेल्थलाईन या आरोग्यपत्रिकेत नमूद केल्यानुसार या जपानी जलोपचाराचे काही फायदे थोड्या दिवसात जाणवायला सुरुवात होते.\nकेवळ दहा दिवसात बद्धकोष्ठतेची त्रासदायक लक्षणे दूर होऊ लागतात.\nएका महिन्यात टाइप-२ मधुमेह आणि उच्च रक्तदाब काही प्रमाणात कमी होऊ लागतो.\nसहा महिन्यांच्या कालावधीत कर्करोगाच्या त्रासामध्ये सुधारणा होते.\nवजन कमी होणे - दिवसातून बऱ्याच वेळा भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते. आणि डिहायड्रेशनची काळजी घेतल्यामुळे साखरयुक्त गोड पेयांपासून दूर राहणे सोपे होते. त्यामुळे साहजिकच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. जेवणापूर्वी ग्लासभर पाणी प्यायल्याने अतिरिक्त खाणे टळते. प्रत्येक जेवणानंतर दोन तास न खाण्याची सक्ती असल्याने जेवल्यावर भूक नसताना अकारण चरणे कमी होते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज प्रतिबंधित होतात. या दोन्ही कारणांमुळे रक्तातील साखर कमी राहत�� आणि वजनही नियंत्रणात राहते.\nचयापचय क्रिया - पाणी पिण्यामुळे अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत होते. ज्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा पक्क्या असतात अशांना अन्नपचन होऊन वेळेवर पोट साफ होऊ लागते. पाण्याच्या सेवनाच्या या जपानी पद्धतीमुळे चयापचय क्रिया २४ टक्क्याने वाढते असे सिद्ध झाले आहे.\nरोगप्रतिकारशक्ती - या पद्धतीत पाणी नियमितपणे आणि आवश्यक त्या प्रमाणात प्यायले जाते. त्यामुळे अन्नपचनाच्या क्रियातून निर्माण होणारे, शरीराला अनावश्यक असलेले दूषित पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित होतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक उत्साह वाढतो. याचा उत्तम परिणाम शरीरातील लसिका प्रणालीच्या संतुलनावर होऊन प्रतिकारशक्ती वाढते.\nमेंदूची तरतरी - मानवी मेंदूच्या पेशीत ७५ टक्के पाणी असते. एक ग्लास पाणी प्यायल्याने मेंदूच्या परिशीलन करण्याची गती १४ टक्क्यांनी वाढते. मेंदूतील संदेश नियंत्रण विद्युत प्रवाहाने होते. हा प्रवाह मज्जापेशीतील द्रव पदार्थांमुळे होत असतो. नियमित आणि भरपूर पाण्यामुळे तल्लखपणा, एकाग्रता, कल्पकता, सर्जनशीलता, स्मरणशक्ती वृद्धिंगत होते.\nत्वचेचे आरोग्य - पाण्याचे प्रमाण योग्य राहिले तर त्वचा टवटवीत राहते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. त्वचा निरोगी राहते.\nडोकेदुखी - अनेकदा सकाळी उद्‍भवणाऱ्या डोकेदुखीचे कारण डिहायड्रेशन असते. या जलोपचाराने डोकेदुखी होण्याचे प्रमाण खूप कमी होते.\nमूत्रपिंडाचे आरोग्य - पाणी योग्य प्रमाणात प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार विशेषतः किडनी स्टोन्स, युरिनरी इन्फेक्शन्स कमी होतात.\nमासिक पाळीतील समस्या - मासिक पाळीमध्ये पोट दुखण्याचा त्रास असेल तर कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो. खरेतर या काळात होणाऱ्या वेदना मासपेशी ताणल्या गेल्यामुळे होतो. कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो.\nभूक वाढते - भूक न लागण्याची समस्या रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने कमी होते. वेळेवर आणि उत्तम भूक लागू शकते.\nसांधे दुखणे - आजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यावर अंग मोडून गेल्यासारखे वाटते. हा त्रासही या जलोपचाराने सांध्यातील स्नायूबंधांमध्ये लवचिकता येऊन कमी होतो.\nया सर्व फायद्यांमुळे शरीरातील विविध संस्था उत्तम राहतात आणि त्यामुळे ही वॉटर थेरपी अनुसरणारे लोक शतायुषी बनतात असा या जपानी लोकांचा दावा आहे. जॅपनी��� मेडिकल सोसायटी या अधिकृत संस्थेच्या मते अनेक प्रकारच्या जुन्या आणि नव्या आजारांवर ही वॉटर थेरपी १०० टक्के उपयुक्त आहे. या संस्थेच्या अधिकृत दाव्यानुसार या पद्धतीमुळे डोकेदुखी, अंगदुखी, हृदयविकार, सांधेदुखी, छातीत धडधडणे, अपस्माराचे झटके, अतिरिक्त वजनवाढ, खोकला, दमा, क्षय रोग, मेनिनजायटिस, मूत्रपिंडाचे आणि मूत्रसंस्थेचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, मूळव्याध, मधुमेह, बद्धकोष्ठता डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे कर्करोग, मासिक पाळीचे त्रास, आणि नाक-कान-घशाचे आजार बरे होतात.\nमात्र या पद्धतीबाबत वैद्यकीय क्षेत्राकडून काही आक्षेप आहेत.\nया संपूर्ण पद्धतीच्या फायद्यांबाबत कोणतेही शास्त्रीय संशोधन अधिकृतरीत्या झालेले नाही.\nपाणी पिण्याने फार तर बद्धकोष्ठता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मूळव्याधीमध्ये फरक पडेल, तसेच मूतखडे निर्माण होणे काही प्रमाणात कमी होईल.\nमधुमेह, कर्करोग, मेंदूचे आजार यांच्यामध्ये केवळ पाणी पिऊन सुधारणा होणार नाही.\nपाणी प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होईल, पण या साऱ्या आजारांना औषधोपचार घ्यावा लागतोच. अन्यथा ते आजार गंभीर स्वरूप धारण करतील.\nमाणसाची निरामय होण्याची आणि दीर्घायुषी होण्याची मनीषा अपरंपार आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या उपचारपद्धती मध्येच डोके वर काढतात आणि हातचे सोडून पळत्यापाठी लागल्यासारखे लोक त्याच्या मागे लागतात. पण त्यांना शास्त्रीय आधार नसतो.\nआधुनिक वैद्यकशास्त्र अनेक आजारांवर उपाय शोधत असते. त्यामुळेच तर उद्‍भवणाऱ्या गंभीर रोगांवर खात्रीशीर उपाय करून त्या रुग्णाची आयुर्मर्यादा वाढवली जाते. पण योग्य वेळी घेतला जाणारा समतोल चौरस आहार, नियमितपणे व्यायाम, पुरेशी विश्रांती, व्यसने टाळणे, नियमितपणे आरोग्याची तपासणी करणे हेच दीर्घायू होण्याचे खरे उपाय आहेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय नागरिकांची आयुर्मर्यादा केवळ ३८ वर्षे होती, आज २०२० मध्ये ती सत्तरीच्या घरात येऊन पोचली आहे. हे दीर्घायुष्य नव्हे का साहजिकच झटपट आणि पटपट मिळणाऱ्या सवंग उपायांच्या मागे न लागता, आरोग्यासाठी रोज थोडा वेळ दिला तर दीर्घायुष्य नक्की मिळते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभिय��न\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/seven-hours-on-the-khadaparshi-sulka-in-junnar-by-7-mountainers/", "date_download": "2020-09-27T23:56:33Z", "digest": "sha1:XJGMU4NZUWEZCSREPRBRV2AKQRCSHYHM", "length": 7257, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खडापारशी सुळक्‍यावर सात तास थरार", "raw_content": "\nखडापारशी सुळक्‍यावर सात तास थरार\nपुण्यातील एस. एल. ऍडव्हेंचर संस्थेच्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई, 450 फूट उंच खडापारशी चढाई\nवेल्हे – एस. एल. ऍडव्हेंचर या पुणेस्थित संस्थेच्या 7 गिर्यारोहकांनी शनिवारी (दि. 7) तब्बल 450 फूट उंच खडापारशी या अत्यंत कठीण अशा सुळक्‍यावर 7 तासांत यशस्वी चढाई केली. लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली आखली गेलेली ही मोहीम रॉक क्‍लाइम्बिंगच्या क्षेत्रातील एक अवघड मोहीम म्हणून ओळखली जाते.\nसकाळी साडेनऊ वाजता वजीर वीर कृष्णा मरगळे यांनी लीड क्‍लाइम्बिंगला सुरुवात केली, त्यांना बिले दिला लहू यांनी. या मोहिमेत एक ठरविण्यात आले होते की, सर्वच्या सर्व 7 गिर्यारोहक 7 तासांत 7 तारखेला एकाचवेळी सुळक्‍याच्या शिखरावर पोहचायचे. ठरल्याप्रमाणे सगळे या अवघड सुळक्‍यावर चढाई करत होते. अगदी शेवटच्या टप्प्यावर शिखरापासून अंदाजे 20 फूट चढाई बाकी होती. सर्व गिर्यारोहक अत्यंत कमी जागेत स्वतःला अँकर करून थांबले होते. ऊन मी म्हणत होते, पाणी संपत आले होते. दुपारच्या जेवणाचा प्रश्‍नच नव्हता, यश समोर दिसत होते.\nशिखरावर चढाई सुरू केली, चढण्यासाठी कृष्णाने कपारीत हात घातलाच होता की, तिथे एक अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप दडी मारून बसला होता. एक पट्टीचा ट्रेकर हा सर्पमित्रही असतो आणि या अनुभवाचा अंदाजे 400 फूट उंचावर जिथे पळून जाण्यास एक इंचदेखील जागा नव्हती तिथे उपयोग झाला. सर्वांनी मिळून त्या सापास बाजूला वाट करून दिली आणि चढाई पुन्हा सुरू केली. कृष्णा मरगळे आधी शिखरावर पोहोचला.\nत्यानंतर मानसिंह आणि लहू उघडे जात असताना अचानक ज्याला पकडले होते तोच मोठा दगड निखळून खाली आला. लहूने क्षणही वाया न घालवता बिलेवर येऊन तो तसाच दाबून धरला आणि खाली उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना वाचवले. त्यानंतर भारती विद्यापीठाचे शिरीष कुलकर्णी, तुषार आणि रोहित अंतोडगी यांनी शिखरावर भगवा फडकवला. हैदराबादेतील पीडितेला श्रद्धांजली तसेच डॉ. पतंगराव कदम यांना शिखरावर आदरांजली वाहण्यात आली. शिवगर्जना करून सर्वजण रॅपलिंग करून हे सात गिर्यारोहक खाली उतरले ते नानाच्या अंगठ्याकडे पाहतच.\nविशेष : कहीं ये “वो’ तो नहीं…\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\nअबाऊट टर्न : सायबर-शिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2020-09-27T21:58:53Z", "digest": "sha1:YUN2JZO73YOX65XKKQODAG474YFTR4J7", "length": 8619, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युनूस इस्माईल शेख Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n2 भावांच्या मृत्यू प्रकरणाच्या कामात हलगर्जीपणा, पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकास…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस मासिक पगारातून महिन्याला 10 हजार रुपये 2…\nपूनम पांडेने घेतला लग्न मोडण्याचा निर्णय, म्हणाली…\n‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\nदीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल…\n‘ड्रग्स’ पार्टीबाबत करण जोहर यांचं स्पष्टीकरण,…\n‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’…\nमोठ्या प्रमाणावर होणार ‘पिनाका’ मिसाईलची…\nअंगावर पांघरूण घेऊन झोपल्याने होतात ‘हे’ 4…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मरा��ीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार…\nनियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5 मोठे फायदे \n’या’ 2 समस्यांमध्ये रात्री चुकूनही करू नये हळदीच्या दुधाचं सेवन, जाणून…\nऑक्टोबरमध्ये होतोहेत अनेक बदल, ज्याचा थेट परिणाम पडणार तुमच्या खिशावर,…\nल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव\nप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया यांचे निधन\nझोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10856", "date_download": "2020-09-27T22:49:44Z", "digest": "sha1:JLF4RGFEMDHKQOGH5TQJE5SBMQU26XYK", "length": 10936, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nगडचिरोली जिल्हयात आज ३ कोरोनाबाधितांची नोंद तर ६ जण झाले कोरोनामुक्त\nसंजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्य योजनांच्‍या अनुदानात वाढ होणार\nटिपागड दलम डिव्हीसीएम यशवंत बोगा याला पत्नी सुमित्रासह अटक\nनेरला उपसा सिंचन योजनेला पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट\nगडचिरोली - आष्टी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली, लवकरच कामाला सुरुवात होणार\nगुंडापल्ली परिसरात दुचाकीसह ६ लाख ५५ हजारांचा दारूसाठा जप्त\nनक्षलवाद्यांनी पुन्हा काढले डोकेवर\nदेशात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण तर १९५ रुग्णांचा मृत्यू\nआज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार\nकोरोना : सरकारने ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या\nभंडारा जिल्ह्यात आज ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद : कोरोना बाधितांची संख्या झाली ५८\nराज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचं वृद्धापकाळामुळे निधन\nगेवरा खुर्द येथील युवकाचा खड्यात पडून झाला दुर्दैवी मृत्यू : एकुलता एक मुलगा गमावल्याने कुळमेथे कुटुंबीयां��र पसरली शोककळा\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nआज गडचिरोली जिल्ह्यात ४७ नवीन कोरोनाबाधित , तर २८ जण कोरोनामुक्त\nग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उभारणे हे मुख्य उद्दिष्ट : दुग्धविकास मंत्री सुनील केदार\nटेकडाताला जवळील ठेंगणा पुल पाण्याखाली, अनेक वर्षांची डोकेदुखी कायम\nनांदेडमधून पंजाबमध्ये गेलेले तब्बल ७९५ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह\nमहिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश\nभारताने सात दहशतवादी तळांना केले लक्ष्य, ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा\nअनुसूचित जाती - जमाती च्या आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ : लोकसभेत विधेयक मंजूर\nशाकाहारी साठी ११० रुपये तर मांसाहारीसाठी १८० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग\nतेलंगणात पबजीच्या व्यसनापायी युवक आयसीयूत\nदेसाईगंज येथे धावत्या वाहनातून पडला विद्यार्थी ; अनर्थ टळला\nभारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जीसह तिघांना नोबेल पारितोषिक जाहीर\nमहाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातले ६ दिग्गज मंत्री पिछाडीवर\nपुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता : हवामान विभागाने वर्तवला अंदाज\nदेशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार , नियमभंगासाठी आता पाच ते दहापट दंड\nमंगळवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३१३ उमेदवारांनी केले अर्ज दाखल\nरानडुक्कराच्या हल्ल्यात ४ जण जखमी, एक गंभीर\nकोरोना महामारीच्या अनुषंगाने सिरोंचा व ग्लासफोर्डपेठा कन्टेनमेंट झोन घोषित - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nदिल्ली विधानसभा निवडणुक : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मीळ पांढरे अस्वल\nगडचिरोलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी रस्त्याचे बांधकाम न करताच लाटला ७० लाख रुपयांचा निधी\nअवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या महिलेस ५ वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची सुनावली शिक्षा\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nआलापल्लीच्या जंगलात चितळ, निलगाव, रानडुकराची शिकार, वन्यप्राण्यांचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त\n'महालक्ष्मी एक्स्प्रेस' मधील सर्व प्रवाशांची ���खेर सुखरूप सुटका\nएक हजारांची लाच स्वीकारल्याने चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nसरकारी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना मार्च महिन्यात अर्धाच पगार\nभद्रावती- माजरीदरम्यान संघमित्रा एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे इंजिन गाडीपासून झाले वेगळे\nभाजपची चौथी यादी जाहीर : खडसेंना दिलासा तर तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू\nगडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील २९ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह\nअखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक , अपघातात बाप - लेकाचा मृत्यू\nबालकांचे प्रश्न , तक्रारींचे निवारण करणे हा जनसुनावणीचा हेतू : डॉ.आनंद\nधानोरा पंचायत समितीमध्ये मंजूर पदापेक्षा अतिरिक्त भरलेल्या पदांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा - जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडाल�\nजि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिराचे भूमिपूजन\nदुचाकीसह नदीत वाहून गेलेल्या वढोली येथील तुळशिदास चुधरी याचे प्रेत सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/on-the-occasion-of-marathi-bhasha-din/", "date_download": "2020-09-27T22:53:26Z", "digest": "sha1:P74XFEJVMK4ESPC5CMKUDLRAUJXSSZGV", "length": 16905, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeमराठी भाषा आणि संस्कृती‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने\n‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने\nFebruary 27, 2017 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश मराठी भाषा आणि संस्कृती, वैचारिक लेखन, शैक्षणिक\n“केवळ काॅन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून मुलं ‘आपली’ भाषा विसरत नाहीत, तर त्या भाषेचे जिवंत प्रेम त्यांना घरी कुठेच दिसत नाही व म्हणून ती भाषा मुलं त्याज्य ठरवतात. ‘आम्ही आपल्या भाषेचे प्रेमी आहोत’ असं उठ-सूट बोलण्यापेक्षा, त्या भाषेचे प्रेम मुलांना आपल्या आई-वडीलांच्या जगण्या-वागण्यातून आपसूक जाणवायला लागते आणि ते तसे जाणवले तरच ��े पुढे मुलांकडून जोपासले जाते; मग ती कोणत्या का माध्यमातून शाळा शिकेनात.\nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nपुलंचा हा उतारा केवळ मराठीच नव्हे प्रत्येक भारतीय भाषेला लागू आहे म्हणून वर केवळ ‘आपली’ भाषा असा उल्लेख केला आहे.. मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय.. मराठी, गुजराती, मारवाडी अशा सर्वच देशी भाषांबद्दलची त्या त्या भाषीक समाजातील अनास्था वाढत चालली असल्याचे समाजात वावरताना लक्षात येते. इंग्रजी शिकणे म्हणजे स्वत:ची भाषा कमी लेखणे किंवा विसरणे नव्हे हे कोणी लक्षात घ्यायला मागत नाहीय.. त्यात या अनास्थेत ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी परिस्थिती आहेच..\nआजच्या ‘राजभाषा दिना’च्या निमित्ताने मला सांगावसं वाटतं की आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..\nभांडणावरून विषय आला म्हणून सांगतो, घरी मुलाला किंवा मुलीला शाळेत घालायची वेळ येते, तेंव्हा त्याला किंवा तिला कोणत्या शाळेत घालावं यावरून छोटेसे वाद होतात. फार कमी घर याला अपवाद असतील. वाद कोणत्या शाळेत म्हनजे कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं यावरून होतात. इथे आश्चर्याची होष्ट अशी की मातृभाषेच्या शाळेत घालण्यास बहुतेक घरात ‘मातृ’पक्षाचाच विरोध असतो. यालाही अपवाद असतील पण ते ही कमीच.\nलोकलच्या प्रथमवर्गीत सो काॅल्ड हाय सोसायटीतील दोन मराठी माणसं भांडताना (म्हणजे वेगळ्याप्रकारे चर्चा करताना) हटकून इंग्रजीत वाद घालताना दिसतात. दुस-या वर्गात इंग्रजीची जागा हिन्दी घेते. खरंतर मराठी ही लढवय्यांची भाषा असताना व प्रेमापेक्षा लढण्यालाच उद्युक्त करणारे अनेक शब्दप्रयोग मराठीत असताना निदान भांडताना तरी इतर भाषांचा आधार का घ्यावा लागतो हेच मला कळत नाही. (याचा अर्थ मराठी भांडखोरांची भाषा आहे असं नाही. खरं तर मराठीजनांएवढी सहनशील जमात देशात कुठे सापडू नये. प्रेमाने मागाल तर कांसेची लंगोटी देतील परंतू गृहीत धरून चालाल तर मात्र तुमची खैर नाही. अन्याया विरूद्ध , मग तो कोणावरचाही असो, लढण्यासाठी धावतो तो लढवैया मराठीच..) खरंतर मराठी शिवी ही जगातील पहिल्या दोन क्रमांकात येते जाते ( पहीला क्रमांक पंजाबी). मराठीतली शिवी एके ५७ च्या गोळीसारखी सण्णकन लागून समोरच्या माणसाला घायाळ करून जाते.\nनाहीतरी मराठी माणसाला भांडल्याशिवाय कुठे काय मिळालंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. आणि भांडल्याशिवाय जे मिळतं त्यात आपल्याला गोडी वाटतंच नाही हे ही तेवढंच खरं. फक्त दुर्दैव येवढच की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. तेवढं मात्र होऊ देऊ नका ही कळकळीची विनंती..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t377 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात द���डी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/08/blog-post_12.html", "date_download": "2020-09-28T00:05:27Z", "digest": "sha1:BQOPYOFXFYAXSJYMJN5SVTYJZLXNVUMQ", "length": 16602, "nlines": 101, "source_domain": "www.newsmasala.in", "title": ""टेक केअर गुड नाइट" ! सायबर गुन्हेगाराविरोधात शहरी कुटुंबाचा लढा !! दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी , वाचा खालील लिंकवर क्लिक करून !!!", "raw_content": "\n\"टेक केअर गुड नाइट\" सायबर गुन्हेगाराविरोधात शहरी कुटुंबाचा लढा सायबर गुन्हेगाराविरोधात शहरी कुटुंबाचा लढा दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या रसिकांसाठी , वाचा खालील लिंकवर क्लिक करून \n- ऑगस्ट १२, २०१८\nदीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]\n‘टेक केअर गुड नाइट’ (टीसीजीएन) ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित\n३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी हे सुद्धा उपस्थित होते. गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिले आहे.‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.\nया चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेल��� आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जान��वारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shiv-sena-mps-meeting-abruptly-canceled/", "date_download": "2020-09-27T22:07:34Z", "digest": "sha1:CQQWLQRPPL7LKMOXAMRI5STS24WKWYH2", "length": 4799, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेना खासदारांची बैठक अचानक रद्द", "raw_content": "\nशिवसेना खासदारांची बैठक अचानक रद्द\nमुंबई – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची आज बोलावलेली मातोश्रीवरील बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजेच्या सुमारास पार पडणार होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना सांगण्यात आले होते. परंतु, आज सकाळी अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक नेहकी कशामुळे रद्द करण्यात आली, याची माहिती सेनेकडून देण्यात आली नाही.\nसंसद अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी सभागृहात नेमके कशाप्रकारे कामकाज करायला हवे, संसदेमध्ये सादर होणाऱ्या वेगवेगळ्या विधेयकांबाबत नेमकी काय भूमिका असायला हवी, याची व्यूहरचना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांच��� संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/blog-2/amrut-bang-and-satish-girsavale-write-on-international-youth-day-and-challenges-of-india-255163.html", "date_download": "2020-09-27T22:23:54Z", "digest": "sha1:NTEACFIJYXOYB72EGMCJAJ4YKALT7BWG", "length": 39275, "nlines": 235, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "BLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nBLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं\nBLOG: International Youth Day | जगातील सर्वात तरुण देश आणि त्याच्या समोरील आव्हानं\nजागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते (International youth day and challenges of India).\nअमृत बंग, सतीश गिरसावळे (निर्माण, गडचिरोली)\nजागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विविध पैलूवर चर्चा घडवून आणली जाते (International youth day and challenges of India). पोर्तुगाल देशातील लिस्बन येथे ऑगस्ट 1998 दरम्यान पार पडलेल्या युवकांशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.\nयावर्षी “Youth Engagement for Global Action” ही थीम निश्चित करण्यात आली आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था, समाजकारण आणि राजकारण यामध्ये युवांचा सहभाग कसा वाढवता येईल याबाबत यात विशेष प्रयत्न करण्याचा विचार आहे.\nयाच पार्श्वभूमीवर भारतीय युवकांविषयी देखील विचार होणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन 2015 च्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतात आहे. सद्यस्थितीत भारताची अर्धी लोकसंख्या 25 वर्षाखालील आहे. 2020 मध्ये भारतातील लोकांचे सरासरी वय हे 29 वर्षे असेल तेव्हा जपानमध्ये ते 48 वर्षे असेल हा अंदाज आता खरा ठरतोय. भारतातील 18 ते 28 या गटातील युवकांच्या संख्येची तुलनाच करायची झाली, तर सध्यस्थितीत केवळ भारतातील युवकांची संख्या ही पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.\nअर्थातच युवा हा भारताचा चेहरा, ताकद आणि भविष्य आहे. उद्याचा भारत कसा असेल हे आजच्या युवकांच्या कामगिरीवर ठरेल. त्यामुळे एक सक्षम आणि सर्व समाजघटकांना न्याय्य असलेला भारत घडवण्यासाठी समाजातील जटिल आणि ज्वलंत अशा विविध समस्यांवर उपाय शोधणे हे आव्हान युवा पिढीसमोर आहे. सोबतचं आपण एके काळी तरुण होतो, याचं म्हातारपणी दुःख वाटू नये, असे उन्नत, समृद्ध व अर्थपूर्ण तारुण्य जगण्याची संधी मिळेन. स्वत:च्या जीवनासाठी आनंददायी प्रयोजन मिळणे आणि सुयोग्य करियर निवडता येणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासूनचा इतिहास बघता अनेक टप्प्यावर युवकांनी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडलेली दिसते. स्वातंत्र्यलढ्याचे लोण संपूर्ण भारतात पसरवण्यासाठी पूर्ण देशभरात युवांची मोठी फौज कार्यरत होती. अगदी महात्मा गांधीच्या आंदोलनात अनेक युवांनी अदृश्य इंजिनांची भूमिका बजावली. त्यामुळेच महात्मा गांधी युवकांना ‘Agent For Social Transformation’ म्हणायचे.\nपुढे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात युवकांचे योगदान सर्वपरिचित आहे. जेपींच्या मार्गदर्शनात युवकांनी ‘राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक’ अशा 7 क्रांतीचा विचार केला. जेपींच्या ‘संपूर्ण क्रांती’ या नाऱ्याला प्रतिसाद देत संपूर्ण समाजजीवन ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. ‘मैं धुनी युवकोंके तलाश मैं हु’ असं म्हणणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या या आंदोलनाची विशेषता म्हणजे युवांचा सहभाग फक्त आंदोलनापुरता मर्यादित नव्हता, तर आंदोलनात सहभागी युवकांपैकी अनेकांनी रचनात्मक कामाद्वारे समाजपरिवर्तनाचा वसा पुढे चालू ठेवला आहे.\nअगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हटलं तर 2011 मध्ये अण्णा आंदोलन. या काळात झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात युवकांनी मारलेली उडी भारत सरकारला हलवून सोडणारी होती.\n70–80 च्या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहित आहे. त्यावेळचे वा��ावरण देखील अशा प्रकारच्या निर्णयाला पोषक होते. दरम्यानच्या काळात झालेल्या भांडवलशाहीच्या प्रसारामुळे मात्र आपल्या जीवनाकडे बघण्याचा आजच्या आमच्या युवा पीढीचा दृष्टीकोन खूप बदलला आहे. “अधिकाधिक पैसा कमावणं हेच जणू जगण्याचे एकमेव ध्येय आहे” असा विचार अनेकांच्या मनावर बिंबलेला दिसतो. म्हणून सामाजिक कृती तर दूर पण साध्या संवेदनशीलतेचा देखील अभाव अनेक ठिकाणी जाणवतो. विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान घ्यायला इच्छूक आणि सक्षम असे युवा ‘चेंज मेकर्स’ फारसे नाहीत ही एक मोठीच अडचण आहे.\nसध्या भारताताकडे बघितलं तर भारतासमोर हिमालयाएवढी मोठी आव्हानं आहेत. दुसरीकडे युवकांसमोर ते आव्हान सोडवण्याची संधी देखील आहे. भारताला राष्ट्र म्हणून समृद्ध होण्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्या न्याय्य विकासासाठी बऱ्याच आव्हानांना सामोर जाण्याची आणि आव्हानांवर ‘टिकून’ काम करु शकेल असा युवांची फळी “निर्माण” करण्याची आज खरी गरज आहे.\nसर्व समाजघटकांच्या न्याय्य विकासासाठी कुठल्या आव्हानांना युवांना सामोरे जाणे गरजेचे.\nभारतीय शेती प्रचंड मोठ्या संकटातून जात असल्याचे अनेक संदर्भ आपल्यासमोर आहेत. 1995 नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आपण जेव्हा शेतकरी आत्महत्या मोजायला सुरुवात केली, तेव्हापासून भारतात तब्बल 3,50,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच दर 12 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो.\nभारतातले 57 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत, म्हणजेच भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक आणि यांचा जीडीपीतला वाटा 17 टक्के इतका अन्यायकारक आहे.\n2016 मधील भारत सरकारच्या स्वतःच्या आर्थिक सर्वेक्षणात दिसून आले की, महाराष्ट्रासह इतर 16 राज्यांमधील शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 20,000 रुपये आहे म्हणजेच 1600 रुपये प्रती महिना एवढे कमी. यातून भारतीय शेतकरी आणि शेती प्रचंड मोठ्या अरिष्टातून जात असल्याचं स्पष्ट आहे.\nभारतातील शेतकरी आत्महत्या, शेतीतील अमानवीय कष्ट, शेतीवर होणारा खर्च, शेतीचे उत्पन्न आणि उत्पादकता लक्षात घेता कृषि प्रधान भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कल्पक आणि हुशार युवांना शेतीक्षेत्रात काम करण्याची गरज आहे.\nदरवर्षी आरोग्यासेवेवरील खर्च न झेपल्यामुळे सुमारे 5 कोटी भारतीय जनता दारिद्र्य��ेषेच्या खाली ढकलली जात आहे. सुमारे 5 कोटी ( मराठवाडा आणि विदर्भ यांची एकूण लोकसंख्या 4.2 कोटी आहे.)\nनीती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार भारतात दर 1 लाख प्रसूतीमागे 130 माता मरतात, हेच प्रमाण चीनमध्ये 56 , श्रीलंकेत 60 तर स्वीडनमध्ये 4.4 असं आहे.\nभारतातील सरकारी रुग्णालयामध्ये 11 हजार 82 रुग्णांमागे एक डॉक्टर आहे, तर 2 हजार 46 रुग्णांसाठी एक बेड. त्यामुळे 80 टक्के लोकांना परवडत नसले तरी खासगी वैद्यकीय सेवाच घ्यावी लागते.\nWHO च्या एका अहवालानुसार राष्ट्रीय आरोग्यावर खर्च करणाऱ्या 175 देशांमध्ये भारताचा क्रमांक 171 लागतो. अफगाणिस्तान, नेपाळ आणि मालदीव हे देशसुद्धा आरोग्यावर आपल्यापेक्षा खूप जास्त पैसा खर्च करतात. यासारख्या अनेक कारणांमुळे भारतातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती दारूण असल्याचे अनेक पुरावे दिवसागणिक समोर येत आहे.\n2019 पर्यंत भारतात 26 टक्के लोक अशिक्षित होते. पण उरलेल्या 74 टक्के सुशिक्षित लोकांमध्येही प्राथमिक शाळेतच बाहेर पडलेले 23 टक्के लोक आहेत.\nप्रथम संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या असर सर्वेनुसार यावर्षी पाचवीतील 52 टक्के मुलांना दुसरीसाठीचं पाठ्यपुस्तक वाचता येत नव्हतं आणि 49 टक्के मुलांना 2 अंकांची वजाबाकी जी दुसरीत शिकवतात तीही करता येत नव्हती.\nअमर्त्य सेन यांच्यासारखे तज्ज्ञ सांगतात, की भारत सरकारने अनेक वर्ष जीडीपीच्या किमान 6 टक्के खर्च हा शिक्षणावर करावा, पण 2017 च्या आर्थिक सर्वेक्षणात सिद्ध झालं आहे की भारतात शिक्षणावर 2.7 टक्के एवढा खर्च होतो.\nभारतातील शाळेची परिस्थिती, शिक्षकांची संख्या, शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेता एकंदरीत शिक्षणव्यवस्थेची परिस्थिती खूपच गंभीर आहे.\nविषमता आणि गरिबी :\nभारतातल्या आर्थिकदृष्ट्या खालच्या 90 टक्के लोकांकडे भारतातील फक्त 19.3 टक्के संपत्ती आहे. तसेच सर्वात श्रीमंत 1 टक्का लोकांकडे 58.4 टक्के संपत्ती आहे. म्हणजेच खालच्या 90 टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीच्या तिप्पट\n‘अ‍ॅक्शन अगेन्स्ट हंगर च्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये भारतातले 14.5 टक्के लोक भूकेललेले होते. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 119 देशांमध्ये भारताचा नंबर 103 वा आहे. म्हणजेच भारतामागे फक्त पाकिस्तान आणि आफ्रिकेतले असे काही 16 देश आहेत.\nसध्या भारतात गेल्या 45 वर्षांतली सगळ्यात जास्त बेकारी आहे. 2011-12 मध्ये ती 2.2 टक्के होती. ती जानेवारी 2019 मध्���े 6.1 टक्क्यावर गेली. खेड्यात तर बेकारी यापेक्षाही जास्त आहे. भारतातली विषमता, गरीबी आणि बेकारी बघता या क्षेत्रात प्रचंड आव्हानं आहेत.\nWHO ने सेन्ट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाची 2018 ची आकडेवारी वापरुन काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित 15 शहरांमधील 14 शहरं भारतात होती.\nयेल विद्यापीठातल्या एका रिपोर्टप्रमाणे एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताचा नंबर 177 लागतो. एन्व्हायर्नमेंटल हेंल्थमध्ये 177 तर एअर क्लालिटीमध्ये 180 देशांमध्ये भारताचा नंबर 178 लागतो.\nसाामाजिक आव्हानांशी लढण्यासाठी भारतात तरुणांचे प्रयत्न\nवरील सामाजिक प्रश्न आणि समस्या या उदाहरणादाखल घेतल्या आहेत. भारतीय युवांसमोर धार्मिक आणि जातीय तेढ कमी करण्यासारखे अनेक आव्हानं आहेत.\nही आव्हानं मोठी असली तरी यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक कार्यकर्ते भारतात वेगवेगळ्या जागी करताना दिसतात ही आनंदाची बाब आहे. असाच एक प्रयोग सर्च संस्थेच्या माध्यमातून डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने सुरु आहे. “निर्माण” असं या उपक्रमाचं नाव असून सामाजिक क्षेत्रात युवां नेतृत्व घडवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे.\nनिर्माणची ही शिक्षणप्रक्रिया जून 2006 मध्ये सुरु झाली. आता याला 12 वर्षे होत आहेत. अशा अनेक सामाजिक समस्यांना बघून युवांना हताश होवू न देता, सामाजिक समस्यांविषयी युवांना सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने हे संपूर्ण काम सुरु आहे.\nमहात्मा गांधींच्या नई तालिम या शिक्षण प्रयोगाला मार्गदर्शक मानून आकार घेत असलेली निर्माण प्रक्रिया युवांच्या आयुष्याला समाजाभिमुख प्रयोजन लाभावे यासाठी प्रयत्नशील आहे.\n2006 ते 2020 या काळातल्या निर्माणच्या 10 बॅचेसमध्ये देशभरातील 14000 हून अधिक युवक-युवती सहभागी झाले आहेत. त्यापैकी आज 390 युवक देशभरात कुठला ना कुठला सामाजिक प्रश्न घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. विविध स्वयंसेवी संस्था, दुर्गम भागात शासकीय सेवा, सोशल एंत्रप्रुनरशिप, फेलोशिप्स, इत्यादीच्या माध्यमातून हे युवा कार्यरत आहेत. सोबतच शंभराहून अधिक विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मार्गदर्शक यांचे एक नेटवर्क उभे राहिले आहे.\nनिर्माणमधील अनेक युवांनी विविध नामवंत विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. यात जॉन्स हॉपकिन्स, हारवर्ड आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठ, आय.आय.टी. मुंबई, आय.आय.टी. दिल्ली, आय.आय.टी. कानपूर, यु. डी. सी. टी. मुंबई, इत्यादी संस्थांचा समावेश आहे. आज त्यातील अनेकजण करिअरच्या नेहमीच्या चौकटीच्या बाहेर पडून सामाजिक प्रश्नांवर काम करताहेत. अजून बरीच मजल मारायची बाकी आहे पण आज अनेक लुकलुकते दिवे जागोजागी प्रकाशमान होत आहेत ही आम्हाला अत्यंत सकारात्मक बाब वाटते.\nनिर्माणच्या अकराव्या बॅचसाठीची या वर्षीची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. निर्माण शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी http://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरील उपलब्ध अर्ज भरुन त्वरित पाठवावा.\nइतर प्राण्यांपासून मनुष्याला वेगळे करणारी एक बाब म्हणजे आपले जीवन हे केवळ प्रकृतीवर (Nature) नाही तर संस्कृतीवर (Culture) देखील आधारलेले असणे. याच संस्कृतीचा, त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विज्ञान – तंत्रज्ञानाचा, त्यामुळे झालेल्या भौतिक प्रगतीचा (), बदललेल्या जीवन ध्येयांचा परामर्श घेऊन युवा पिढी आज काय विचार करते हे प्रथम समजून घ्यायला हवे. पण सोबतच ही भौतिक प्रगतीची प्रक्रिया जास्तीत जास्त सर्वसमावेशक होणे आणि पर्यावरणीयदृष्ट्या समतोल राखणे अत्यावश्यक आहे. आपली संस्कृती ही अधिकाधिक माणसांना अर्थपूर्ण जीवनाची अनुभूती मिळण्यासाठी आणि ‘निव्वळ ग्राहक’ न बनता ‘जागरूक नागरिक’ बनण्यासाठी प्रवृत्त करणारी असणे गरजेचे आहे. ‘निर्माण’ हे त्या दृष्टीने टाकलेले एक पाउल आहे.\n(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\nकोरोना विरुद्धच्या युध्दात युवकांची भूमिका काय\nBLOG: जीएसटी, गुटखा-खर्राबंदी, आरक्षण हवं की नको यासाठी समीक्षा समिती नेमणार का\nBLOG: तथ्यप्रियता: गडचिरोलीचे नक्षल, कार्ल्याचे कोळी आणि मी – सामान्यीकरणाचा धोका\nसुदाम मुंडेचा पॅरोल तातडीने रद्द करा आणि तुरुंगात टाका, सामाजिक…\nविदर्भातील पुराचा गडचिरोली, चंद्रपुराला मोठा फटका, अनेकांचे संसार उघड्यावर, गोरगरिबांचंही…\nचंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय…\nगडचिरोलीत 777 कोटींचे रस्ते-पूल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण\nRain Updates: रत्नागिरी-गडचिरोलीला पावसानं झोडपलं, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल\nGadchiroli | गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन��हा एकनाथ शिंदेंकडे\nचंद्रपूर आणि गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळा सुरु होणार, विजय वडेट्टीवारांची…\nगडचिरोलीत 'कोरोना'चा शिरकाव, मुंबई-पुण्याहून आलेल्या तिघांना लागण\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/nawab-malik-denies-rumors-of-12-ncp-mlas-joining-bjp-254259.html", "date_download": "2020-09-28T00:02:17Z", "digest": "sha1:UN4XY6LST7BVDF7P2BRKI64AKJL2EO2Y", "length": 17305, "nlines": 210, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात... | Nawab Malik Denies Rumors of 12 NCP MLAs joining BJP", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nराष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…\nराष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात...\nनिवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर निर्णय झालेला नाही, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावल्या आहेत. हे वृत्त निराधार असल्याचा दावा मलिक यांनी केला. (Nawab Malik Denies Rumors of 12 NCP MLAs joining BJP)\n“काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.\nकुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है,\nउलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी \nराष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार\nराणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर, उस्मानाबाद – पुन्हा विजयी\nबबनराव पाचपुते – श्रीगोंदा, अहमदनगर – पुन्हा विजयी\nवैभव पिचड – अकोले, अहमदनगर – पराभूत (आता आमदार नाही)\nनमिता मुंदडा – केज, बीड (आधी आमदार नव्हत्���ा, आता विजयी)\nनमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली होती. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत.\nराष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले तत्कालीन आमदार\nभास्कर जाधव – गुहागर, रत्नागिरी – पुन्हा विजयी\nजयदत्त क्षीरसागर – बीड, बीड – पराभूत (आता आमदार नाही)\nपांडुरंग बरोरा – शहापूर, ठाणे – पराभूत (आता आमदार नाही)\nदिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत (आता आमदार नाही)\nरश्मी बागल – करमाळा, सोलापूर – (आधी आमदार नव्हत्या, निवडणुकीतही पराभूत)\nशेखर गोरे – माण, सातारा – (आधी आमदार नव्हते, निवडणुकीतही पराभूत)\nशरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानच��� 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/10/Dail100-cctv-project.html", "date_download": "2020-09-27T22:50:46Z", "digest": "sha1:CKZVBFKBMVPYBBHLUXDUVE5G22BOU5BZ", "length": 6509, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "डायल 100 चे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण - JPN NEWS", "raw_content": "\nHome MANTRALAYA डायल 100 चे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण\nडायल 100 चे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण\nमुंबई - शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह डायल १०० प्रकल्पाचे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच या प्रकल्पासाठी येणाऱ्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार आहे.\nमुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात सीसीटीव्ही जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शक्ती प्रदान समिती स्थापन करण्यात आली. समितीने ६ जानेवारी २०१२ ला मुंबईसाठी ६०० कोटी रूपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, या प्रकल्पाच्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने समितीने अतिरिक्त ३४९ कोटीच्या खर्चास मान्यता दिली होती. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी या प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी सीसीटीव्ही जाळे विस्तारित करण्यासाठी १० मे २०१६ ला उच्चस्तरीय शक्ती प्रदान समितीने प्रकल्पाची किंमत ९९६ कोटी निश्चित केली. त्यानुसार प्रकल्प सल्लागार कंपनीने अभ्यास करून निश्चित केलेल्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार २४ रूपये इतक्या किंमतीस मान्यता देण्यात आली. याशिवाय पोलीस आयुक्तालयांतर्गत डायल १०० हा मुंबई सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प संचालित करण्यात येत असून एल.अँड.टी. यांच्यातर्फे त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकात्मिकरण करण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ११.३९ कोटी रूपयांच्या खर्चासही समितीने मान्यता दिली असून हा खर्च सीसीटीव्ही प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T00:25:57Z", "digest": "sha1:ZCGARV6ESAL2K6ZFE46DPG7BH4VH2DPT", "length": 6241, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मूस - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख चतुष्पाद प्राणी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मूस (निःसंदिग्धीकरण).\nमूस एक चतुष्पाद प्राणी आहे. या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते.\n४ निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता\nनिसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता[संपादन]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शे���रअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mns-chief-raj-thackeray-3-security-guards-corona-free-nck-90-2185401/", "date_download": "2020-09-28T00:24:13Z", "digest": "sha1:OHKRIG235C7VOWZLWTI5PVDHDCXGWMWM", "length": 13861, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mns chief raj thackeray 3 security guards corona free nck 90 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nराज ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांनी जिंकली करोनाविरुद्धची लढाई\nराज ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांनी जिंकली करोनाविरुद्धची लढाई\nलॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्यांलाही करोनाचा संसर्ग झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. या माहितीनंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालं आहे. पण कार्यकर्त्यांना चिंता करण्याचं कारण नाही. कारण करोनाची बाधा झालेल्या सुरक्षा रक्षकांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.\nमनसे एका पदाधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. या तिन्ही पोलिसांनी करोनावर मात केली आहे. हे तीन पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता करोनामुक्त झाले आहेत.\nआणखी वाचा- “महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहे की…”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. पण करोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलं आहे.\nआणखी वाचा- धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण\nठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग\nठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.\nदरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क��यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 धनंजय मुंडेंच्या संपर्कातील व्यक्तींना २८ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला\n वर्ध्यातील महिलांनी लॉकडाउनमध्ये केली २५ लाखांची उलाढाल\n3 “महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहे की…”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=28&bkid=57", "date_download": "2020-09-28T00:02:44Z", "digest": "sha1:YF2H72U7MNG732VUI6Y4ZKHEWNKEUTBZ", "length": 2329, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. रा रं. बोराडे यांचा हा कथासंग्रह. रा. रं. बोराडे यांच्या कथातून ग्रामिण जीवनातील आचार-विचार, वर्तनसंकेत, श्रध्दास्थाने, सामाजिकसंकेत, जीवन जगण्याच्या पध्दती व त्या निमित्याने व्यक्त झालेल्या त्यांच्या भावभावना या सर्वांचा आविष्कार झालेला आहे. व्यक्तिच्या जन्माबरोबरच त्याची नाती जन्माला येतात. ग्रामिण जीवनात मानसन्मानाला, नत्यागोत्याला विलक्षण महत्व ही माणस व हे संबंध सांभळतांना त्यांची होणारी फरफट बोराडे यांनी ह्या कथासंग्रहातील कथांनकांत मांडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-09-27T23:43:59Z", "digest": "sha1:ITOTDF2ZVDKXKMC4AW6M2TLWIGTS22IT", "length": 16019, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजधानी एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nमुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर थांबलेली मुंबई राजधानी एक्सप्रेस\nराजधानी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात.\nइ.स. १९६९ सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेंपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात �� प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.\nसध्या एकूण २२ राजधानी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.\n12235–12236 दिब्रुगढ राजधानी नवी दिल्ली → लखनौ → वाराणसी → मुजफ्फरपूर → समस्तीपूर → गुवाहाटी → दिब्रुगढ आठवड्यातून एकदा\n12301–12302 हावडा राजधानी (गया मार्गे) नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → गया → पारसनाथ → धनबाद → हावडा आठवड्यातून ६ दिवस\n12305–12306 हावडा राजधानी (पाटणा रेल्वे स्थानक|पाटणा मार्गे) नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → जासिदिह → मधुपूर → हावडा आठवड्यातून एकदा\n12309–12310 पाटणा राजधानी नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → राजेंद्र नगर रेल्वे स्थानक रोज\n12313–12314 सियालदाह राजधानी नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → धनबाद → असनसोल → दुर्गापूर → सियालदाह रोज\n12423–12424 दिब्रुगढ टाउन राजधानी नवी दिल्ली → कानपूर → अलाहाबाद → मुघलसराई → पाटणा → बरौनी → नौगाचिया → कटिहार → गुवाहाटी → दिब्रुगढ रोज\n12425–12426 जम्मू तावी राजधानी नवी दिल्ली → लुधियाना → चक्की → कथुआ → जम्मू तावी रोज\n12431–12432 त्रिवंद्रम राजधानी हजरत निजामुद्दीन → कोटा → वडोदरा → वसई रोड → दिवा → पनवेल → मडगांव → मंगळूर → शोरनूर → एर्नाकुलम → तिरुवनंतपुरम आठवड्यातून ३ दिवस\n12433–12434 चेन्नई राजधानी हजरत निजामुद्दीन → आग्रा → ग्वाल्हेर → झाशी → भोपाळ → नागपूर → वरंगल → विजयवाडा → चेन्नई सेंट्रल आठवड्यातून २ दिवस\n12435–12436 दिब्रुगढ टाउन राजधानी नवी दिल्ली → लखनौ → वाराणसी → हाजीपूर → गुवाहाटी → दिब्रुगढ आठवड्यातून २ दिवस\n12437–12438 सिकंदराबाद राजधानी हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंडराबाद आठवड्यातून एकदा\n12439–12440 रांची राजधानी नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → बोकारो → रांची आठवड्यातून २ दिवस\n12441–12442 बिलासपूर राजधानी नवी दिल्ली → झाशी → भोपाळ → नागपूर → दुर्ग → रायपूर → बिलासपूर आठवड्यातून २ दिवस\n12453–12454 रांची राजधानी नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → डाल्टनगंज → रांची आठवड्यातून २ दिवस\n12951–12952 मुंबई राजधानी नवी दिल्ली → कोटा → रतलाम → वडोदरा → सुरत → मुंबई सेंट्रल रोज\n12953–12954 ऑगस्ट क्रांती राजधानी हजरत निजामुद्दीन → कोटा → रतलाम → वडोदरा → सुरत → मुंबई सेंट्रल रोज\n12957–12958 अहमदाबाद राजधानी नवी दिल्ली → जयपूर → अजमेर → अबु रोड → पालनपूर → अहमदाबाद रोज\n22691–22692 बंगळूर राजधानी हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंदराबाद → रायचूर → अनंतपूर → बंगळूर आठवड्यातून ४ दिवस\n22693–22694 बंगळूर राजधानी हजरत निजामुद्दीन → झाशी → भोपाळ → नागपूर → सिकंदराबाद → धोन → बंगळूर आठवड्यातून ३ दिवस\n22811–22812 भुवनेश्वर राजधानी नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया →बोकारो → अद्रा → बालेश्वर → कटक → भुवनेश्वर आठवड्यातून ३ दिवस\n22823–22824 भुवनेश्वर राजधानी नवी दिल्ली → कानपूर → मुघलसराई → गया → बोकारो → टाटानगर → बालेश्वर → कटक → भुवनेश्वर आठवड्यातून ४ दिवस\nराजधानी एक्सप्रेस गाड्यांची सूची व वेळापत्रक\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग • अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दार्जिलिंग हिमालय रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग • कालका-सिमला रेल्वे • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे • निलगिरी पर्वत रेल्वे\nडेक्कन ओडिसी • दुरंतो एक्सप्रेस • गरीब रथ एक्सप्रेस • गोल्डन चॅरियट • लाइफलाईन एक्सप्रेस • पॅलेस ऑन व्हील्स • राजधानी एक्सप्रेस • संपर्क क्र���ंती एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • गतिमान एक्सप्रेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१६ रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/three-buckets-1888318/", "date_download": "2020-09-27T23:23:08Z", "digest": "sha1:B5DPRKDPOSPYV4TQAC2UV6JTV25JHDO3", "length": 25849, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Three Buckets | थ्री बकेट्स | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nरेमंड जे. लुसिआ यांनी त्यांच्या ‘बकेट्स ऑफ मनी’ या पुस्तकात हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे.\nनिवृत्तीनंतरची गुंतवणूक करण्यापूर्वी आपले उत्पन्न-खर्च, मालमत्ता-देणी यांची मांडणी कशी करावी येथपर्यंत आपण या स्तंभातील लेखांमधून आजवर आलो आहोत. आता प्रत्यक्ष गुंतवणूक कशी करावी हे पाहू या.\nरेमंड जे. लुसिआ यांनी त्यांच्या ‘बकेट्स ऑफ मनी’ या पुस्तकात हा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. विषयाचे भारतीयीकरण करून आपल्या येथील गुंतवणूक संधी विचारात घेऊन मांडणी करतो. आपण गुंतवणूक करताना तीन प्रकारांत करतो. (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन आवश्यक आहे. रेमंड लुसिआ याला थ्री बकेट्स म्हणतात. या तीन बास्केटमध्ये तुमच्या गुंतवणुका विभागून ठेवा. गुंतवणूक विभाजन (अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन) अजून वेगळे काय निवृत्तीनंतरसुद्धा काही भाग ‘अ’ प्रकारात आवश्यक आहे. नव्वद टक्के निवृत्ती नियोजनासाठी येणारे लोक, ‘‘आमच्या आयुष्यभर कमाईची पुंजी आहे, आम्हाला कसलीच जोखीम घ्यावयाची नाही.’’ सर्व पसे ‘ब’ बास्केटमध्ये गुंतवा,’’ असे सांगतात. वयपरत्वे औषधोपचारासाठी लागले तर म्हणून मोठी रक्कम बचत खात्यावर ठेवतात.\nमाझ्याकडे आलेल्या सत्तर वष्रे वयाच्या गृहस्थाने एका लहान सहकारी बँकेत सत्तर लाख ठेव स्वरूपात ठेवले होते. बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आम्ही डिपॉझिटवर ९ टक्के व्याज देतो; पण लाभांश १२ टक्के देतो- म्हणून १५ लाख रुपयांचे शेअर्स घेतले होते. शेअर्सवर कर कापला जात नाही म्हणून खुशीत होते. मिळणाऱ्या एकरकमी दीड लाख परताव्यावर भारतदर्शनाची सहल बेतलेली असे. यात जोखीम काय असे मला विचारत होते. आपल्या दुर्दैवाने बँक बुडाली तर असे मला विचारत होते. आपल्या दुर्दैवाने बँक बुडाली तर असे विचारल्यावर. ‘डिपॉझिट इंशुरन्स असतो ना असे विचारल्यावर. ‘डिपॉझिट इंशुरन्स असतो ना’ म्हणाले. फक्त एक लाखाचा असतो म्हटल्यावर हृदयाचे ठोके वाढायला लागले.\nबहुतेक लोकांना दरमहा मिळणाऱ्या पगाराइतके व्याज पेन्शन स्वरूपात मिळावे, ही अपेक्षा असते. पूर्वी करत असलेल्या एसआयपी तशाच चालू ठेवायच्या असतात. ट्रिपला जाण्यासाठी बँकेत एक वर्षांचे आवर्ती जमा खाते उघडलेले असते आणि या व्यापातून बाहेर पडण्याची तयारी नसते.\nयाऐवजी गुंतवणूक करताना आपल्या मासिक खर्चाचा अंदाज घ्या. पूर्वीच्या गुंतवणुकांचा आढावा घ्या आणि येणारी ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंड फंड, शिल्लक रजेची रक्कम या सर्व रकमा अधिक पूर्वीची गुंतवणूक तीन बास्केटमध्ये अ-३० टक्के, ब- ४० टक्के, व क- ३० टक्के अशी गुंतवा.\nसमजा निवृत्तीच्या क्षणी तुमच्या जवळ येणारी रक्कम व पूर्वीच्या गुंतवणुका मिळून तुमच्याजवळ एक कोटी पुंजी आहे. तुमचा निवृत्तीनंतरचा मासिक खर्च अंदाजे ३५,००० रुपये असेल तर, ब प्रकारातील गुंतवणुकांचा विचार करता रु. १५ लाख ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेत गुंतवा. त्यावर दर तीन महिन्यांनी व्याज ८.५ टक्के (वार्षकि) दराने मिळेल. (साधारणत: दरमहा रु. १०,६००) केंद्र सरकारच्या ‘वरिष्ठ वयवंदन योजना’ पेन्शन पॉलिसीमध्ये रु. १५ लाख गुंतवा. ८ टक्के दराने दरमहा रु. १०,००० खात्यात जमा होतील. ही योजना केंद्र सरकारची असून आयुर्वमिा महामंडळातर्फे राबवली जाते. एजंटना कमिशन फक्त ०.१ टक्के एकदाच मिळत असल्याने कोणीही आपणहून या योजनेबद्दल बोलत नाही. याची जाहिरात एलआयसी करीत नाही की केंद्र सरकार. दहा लाख रुपये सरका���ी बँकेत ठेव स्वरूपात ठेवा. यावर साधारणत: ७ टक्के दराने तीन महिन्यांत रु. १७,५०० (साधारणत: दरमहा ५,८०० रुपये) व्याज मिळेल. या ठेवीसमोर गरज नसताना ओव्हरड्राफ्टची सोय करून घ्या. म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस ही रक्कम काही काळासाठी वापरता येईल. बचत खात्यात रक्कम कमीत कमी ठेवता येईल. (म्हणजे दोन महिन्यांच्या खर्चाइतकी) आपल्या एकूण कॉर्पसच्या ४० टक्के रक्कम मुद्दल जोखीममुक्त स्वरूपात गुंतवल्यावर आता ‘अ’ आणि ‘क’ प्रकाराकडे वळू या.\nआपल्याकडे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स पूर्वी खरेदी केलेले असतील तर त्यावर लाभांश चांगला मिळतो. पूर्वी घेऊन ठेवलेल्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनांचा लाभांश ३०-३५ टक्क्य़ांपर्यंत सहज मिळतो. याद्वारे तुमच्या गरजेइतकी रक्कम दरमहा मिळत असेल तर काही म्युच्युअल फंडांसाठी ग्रोथ पर्याय निवडा. आपल्या जिव्हाळ्याच्या तळेगाव, पुणे, नाशिक येथील जास्तीच्या घराचे कुलूप काढून तो भाडय़ाने द्या. सध्या शेअर बाजार खूप वर आहे. स्थावर मालमत्तांमध्ये पुढील काही काळ परतावा मिळणे कठीण आहे म्हणून आज नव्याने यात गुंतवणूक करू नका. जास्तीत जास्त गुंतवणूक ‘क’ प्रकारात म्हणजे तरल गुंतवणूक करा. ग्रोथ पर्याय निवडा. लिक्विड म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २४ तासांत काढता येते. बाजार खाली आल्यावर सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लानद्वारा ‘अ’ बास्केटमध्ये फिरवा.\nबाजारातील तेजीमंदीचा आढावा घ्या. त्यानुसार तेजीमध्ये ‘अ’ गटातील गुंतवणूक ‘क’ गटात फिरवा आणि मंदीमध्ये ‘क’ गटातून टप्प्याटप्प्याने ‘अ’ गटात फिरवा. हे आपल्याला जमेल का समजेल का म्हणून चांगल्या सल्लागाराची निवड करा. त्याला योग्य मानधन द्या. सर्व म्युचुअल फंड घराण्याचे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेटर फंड असतात, ते निवडा. ते वेळ, काळ पाहून ही अदलाबदल करत राहतील.\nशक्यतो म्युच्युअल फंडांच्या सर्व गुंतवणुका ग्रोथ पर्यायासह घ्या व गरजेनुसार त्या फंडातून रक्कम काढून घ्या. समजा, तुम्हाला वर्षांतून एकदा चांगल्या संस्थेमार्फत सहलीला जायचे आहे. त्या वेळेस आवश्यक रक्कम लिक्विड फंडातून काढून घ्या. दरमहा जास्त उत्पन्न हातात घेऊन त्यावर २० टक्के आयकर देऊन दर वर्षी बँकेत एक वर्षांचे आवर्ती जमा खाते काढून ट्रिपला जाण्यात नुकसान आहे. इतर गरजांसाठी किंवा मोठय़ा खरेदीसाठी, त्या-त्या वेळेस लिक्विड फंडातून रक्कम काढून घ्या. ‘अ’ गटात होणारा नफा गरजेनुसार लिक्विड फंडात किंवा स्थिर उत्पन्न योजनांत हस्तांतरित करा.\nअशा पद्धतीने तुमचे उत्पन्न आयुष्यभर वाढत राहील. वाढणाऱ्या आयुर्मानाची चिंता राहणार नाही व तुमच्यापश्चात तुमची संपत्ती पुढील पिढय़ांकडे हस्तांतरित होईल. लक्षात ठेवा, आपल्या देशात पीपीएफ सोडल्यास शंभर टक्के सुरक्षित असे काहीही नाही. जोखीम समजून घ्या. त्याची भीती राहणार नाही.\nबाजार जोखीम मग कशाला घ्या\nमागील लेखावर (अर्थवृत्तान्त, १ एप्रिल २०१९) ‘भक्त’ मंडळींच्या खूप प्रतिक्रिया आल्या. मुख्यत: शेवटच्या मुद्दय़ावर त्यांच्या टीकेचा रोख आहे – ‘‘सत्तारूढ पक्षास संपूर्ण बहुमत मिळणारच मग शेअर बाजार खाली जाईलच कसा..\nनिश्चलीकरणाचा सर्वात जास्त फायदा म्युच्युअल फंडांना झाला, पर्यायाने शेअर बाजाराला झाला. त्यामुळे म्युच्युअल फंड आणि शेअर दलाल हे आज भक्त आहेत. शेअर बाजाराच्या मंडळींनी आधीच काही गोष्टी गृहीत धरून बाजार वर नेला आहे. हीच मंडळी होणारी गोष्ट घडून गेली (‘जे थवानू हतू, ए थयी गयो, अवे बजारमां काई मजा नथी’) अर्थात आता बाजारात राम नाही म्हणून बाजार आपटवतील.\nवॉरेन बफे हे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’बद्दल सांगतात की, शेअर योग्य किमतीला असेल तरच घेण्यात फायदा आहे. महागात खरेदी करण्यात अर्थ नाही. पी/ई रेशो आज महाग आहे. शेवटी आकडे खरे बोलतात\nबाजारात तेजी आल्यावर सेबीने डेरीव्हेटिजवर मार्जनि वाढवण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकदारांचा स्वभाव विचारात घेता, शेअरची किंमत ठरवताना (खरेदीसाठी ऑर्डर टाकताना) ‘कारण (कॉज) आणि परिणामांचा (इफेक्ट्स)’ विचार केला जातो. बाजारात पसा किती आणि काय दराने मिळणार, हा विचार केला जातो. मार्जनि वाढल्यावर जास्त पसे गुंतवावे लागतात. जास्त व्याज तुटते, मग खरेदी कमी/कमी होत जाते. बाजार डेंजर झोनमध्ये अजून पुढे-पुढे जात राहिल्यास, प्रत्येक टप्प्यावर सेबी मार्जनि वाढवत जाते.\nआज बाजार, दरमहा जमा होणाऱ्या आठ हजार कोटींच्या एसआयपीमुळे आणि भविष्य निर्वाहनिधीच्या इंडेक्स फंडांमधील गुंतवणुकांमुळे वर आहे. भविष्य निर्वाहनिधीचा पसा हा दीर्घ मुदतीचा असतो; पण नवगुंतवणूकदार एसआयपी परतावा नाही म्हणून बंद करू शकतात. चीनमध्ये दोन वर्षांपूर्वी बाजार कोसळल्यावर सर्व कामगारांना विशेष कर्जे देऊन बाजार सावरण्य���साठी जबरदस्तीने शेअर्स खरेदी करायला लावले. हे भारतात शक्य नाही. समजा, सर्व गणिते चुकली आणि बाजार वर गेला.. तर किती पुढे जाईल ४०,०००, ४५,०००, ५०,०००. जर ४०,५०० पर्यंत गेल्यास परतावा आठ टक्के येतो, जो जोखीममुक्त व्याजदर आहे. मग बाजाराची जोखीम घ्या कशाला\n(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n2 शब्दावाचून कळले शब्दांच्या पलीकडले\n3 उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन सोबती\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/article-on-best-film-director-mrinal-sen-abn-97-2046526/", "date_download": "2020-09-28T00:17:57Z", "digest": "sha1:G3QOOODHATFLKIVDUUPR3BFM5NN623MI", "length": 24014, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on Best Film Director Mrinal Sen abn 97 | मृणाल सेन आणि एकलव्य! | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nमृणाल सेन आणि एकलव्य\nमृणाल सेन आणि एकलव्य\nश्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांना जाऊन एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने..\nउद्या, ३० डिसेंबर रोजी श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांना जाऊन एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने..\nजागतिक चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवणाऱ्या काही मोजक्या भारतीय दिग्दर्शकांत मृणाल सेन यांचे नाव आदराने घेतले जाते. एकीकडे अत्यंत विचारप्रवर्तक चित्रपट निर्माण करणाऱ्या मृणाल सेन यांनी ‘भुवन शोम’सारखा नितांत रमणीय भावचित्रपटदेखील दिग्दर्शित केला. ते साम्यवादी विचारसरणीचे कट्टर पुरस्कत्रे होते, तसेच साहित्य आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासकदेखील होते. ते एक उत्तम लेखकही होते. त्यांनी ‘Always Being Born’ या नावाचे अप्रतिम आत्मचरित्र लिहिले आहे, तसेच चित्रपटविषयक विपुल लेखनही केले आहे.\nएका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले होते.. ‘‘तुमच्या पावलांच्या ठशावर पाय देत कोण तुमच्यामागून येईल\nत्यावर मृणालदा म्हणाले, ‘‘माझ्या पाऊलखुणाच कोठे उमटल्या आहेत भुतांची पावले उमटत नसतात.’’ मात्र, त्यांच्या पाऊलखुणा त्यांच्या चित्रपटांच्या रूपात कायम टिकून आहेत.\nमृणालदा यांना वेगवेगळ्या विषयांचे आकर्षण होते व त्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. २००० साली ‘The Little Magazine’मध्ये त्यांनी ‘Our Lives, Their Lives’ या नावाचा एक लेख लिहिला होता. मिथ्यकथा आणि त्यांचे जीवनातील स्थान, मिथ्यांची बदलती रूपे यावर त्यांनी त्या छोटेखानी लेखात उत्तम टिप्पणी केली होती.\nएके दिवशी मृणाल सेन त्यांच्या सुमारे सहा-सात वर्षांच्या मुलासोबत कोलकात्याच्या एका चौकात बसले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात ढग जमा झाले होते व ते काळेभोर बनले होते. जोराचा वारा सुटला होता. अचानक एक भलीमोठी वीज आकाशाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जोरदार आवाज करीत चमकत गेली. ती पाहून त्यांचा मुलगा उद्गारला, ‘‘बाबा, तो पाहा, 70 mm स्क्रीन.’’\nही आठवण सांगून मृणालदा लिहितात, ‘मी चमकलो. ही प्रतिक्रिया विलक्षण होती. अशा परिस्थितीत माझ्या आजोबांनी ते या वयाचे असताना, विजेला पुराणकाळात अवतरणाऱ्या आकाशातील एका विशाल पक्ष्याची उपमा दिली असती. पण आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माझा म���लगा या तंत्रयुगाची भाषा बोलत होता. आणि ते साहजिकच होते. एक आठवडय़ापूर्वीच मी त्याला 70 mm सिनेमा दाखवला होता. त्या अनुभवातून तो साऱ्या जगाच्या भाषेत बोलत होता. ही कुणा एका देशाची किंवा मानवसमूहाची भाषा नव्हती. माझा मुलगा त्या भाषेत बोलला आणि मला जाणवले, की जग आमच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचले आहे. मात्र, लगेचच हेही जाणवले, की जगाशी संपर्क करणारा या नात्याने मीदेखील एका चौरस्त्यावर येऊन पोहोचलो आहे.’\n‘खेडय़ात राहणाऱ्या एखाद्या मुलाचे उदाहरण घेऊ. त्याने कदाचित काही सिनेमा पाहिले असतील, पण त्याने 70 mm चित्रपट पाहिलेला नसेल. अशावेळी आजच्या काळात असूनही माझ्या मुलाच्या उद्गारांचा अर्थ त्याला कळणार नाही. याचाच अर्थ- मी ज्याला जगाची भाषा म्हणत होतो, ती माझ्या देशातील बहुसंख्य माणसांना न कळणारी आहे आजही खेडय़ातला एखादा कल्पक मुलगा वीज पाहिल्यावर जटायू किंवा गरुडाचे उदाहरण देईल. आज जरी व्हिडीओ पार्लर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे सर्वत्र उगवलेले आहेत, तरी ही भाषा त्याला कळणारी नाहीच. मला वीज किंवा 70 mm बद्दल सांगायचे नाही. मला सांगायचे आहे की, एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी ज्या जनतेसमोर जातो त्यांच्यात किती मोठे अंतर पडले आहे आजही खेडय़ातला एखादा कल्पक मुलगा वीज पाहिल्यावर जटायू किंवा गरुडाचे उदाहरण देईल. आज जरी व्हिडीओ पार्लर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे सर्वत्र उगवलेले आहेत, तरी ही भाषा त्याला कळणारी नाहीच. मला वीज किंवा 70 mm बद्दल सांगायचे नाही. मला सांगायचे आहे की, एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून मी ज्या जनतेसमोर जातो त्यांच्यात किती मोठे अंतर पडले आहे आणि ते वाढतेच आहे.\n‘माझ्यासमोरचा प्रश्न असा आहे की, मी कुणासाठी कलाकृती निर्माण करू शहरी लोकांसाठी की ग्रामीण जनतेसाठी शहरी लोकांसाठी की ग्रामीण जनतेसाठी याचे एक आदर्श उत्तर असे की.. मधला एखादा मार्ग शोधून काढला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ- मी तडजोड करावयास तयार झालो पाहिजे. लोकांशी संपर्क करण्यास इच्छुक कलाकार या नात्याने मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे मोलाचे वाटते. पण या परिस्थितीत मी ते कसे करू शकणार याचे एक आदर्श उत्तर असे की.. मधला एखादा मार्ग शोधून काढला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ- मी तडजोड करावयास तयार झालो पाहिजे. लोकांशी संपर्क करण्यास इच्छुक कलाकार या नात्याने मला अधिकाधिक लोकांपर्य���त पोहोचणे मोलाचे वाटते. पण या परिस्थितीत मी ते कसे करू शकणार कलात्मक पातळीवरही यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्यांची उत्तरे शोधणे सोपे नाही.’\nहा एक लहानसाच प्रसंग.. पण त्यामुळे मृणालदांच्या मनात विचारांची एक साखळी निर्माण झाली. त्यांना एक जुनी आठवण झाली. १९७५ साली ते आदिवासी जीवनावरील ‘मृगया’ हा चित्रपट तयार करीत होते. या चित्रपटाचा नायक मिथुन चक्रवर्ती होता. तसे हे आदिवासी विश्व त्यांच्यासाठी आणि युनिटमधील बहुतेकांसाठी नवीनच होते. जंगलाने वेढलेल्या एका गावात ते शूटिंग करीत होते. वातावरणाची ओळख व्हावी म्हणून त्यांनी साऱ्या युनिटला पाच दिवस आधीच जंगलात आणून ठेवले होते. मृणालदांनी चित्रपटाच्या नायकाला एका स्थानिक तरुणाकडून धनुर्विद्येचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे त्याने पाच दिवस कसून सराव केला. शूटिंग सुरू झाल्यावर पहिला शॉट हा नायक झुडपामागे लपलेल्या हरणावर बाण मारतो असा होता. त्याप्रमाणे त्याने व्यवस्थित शॉट दिला व मृणालदाही म्हणाले.. ‘‘उत्तम.’’\n‘‘नाही, हे चुकीचे आहे.’’ शूटिंग पाहण्यासाठी आलेला एक आदिवासी म्हणाला- ‘‘तुमच्या माणसाने बाण सोडण्यासाठी अंगठय़ाचा उपयोग करायला नको होता. बाणाचे त्याच्याकडचे टोक त्याने अंगठय़ाशेजारच्या दोन बोटांत पकडले पाहिजे.’’\n‘‘कारण आम्ही एकलव्याचे वंशज आहोत.’’ तो काहीशा रागानेच म्हणाला. मृणालदा चकित झाले. हजारो वर्षांपूर्वीची महाभारतातील एकलव्य आणि द्रोणाचार्याची कथा इतक्या कालावधीनंतरही या दुर्गम भागातील अशिक्षित आदिवासी तरुणापर्यंत येऊन पोहोचली होती. त्यांना वाटले, परंपरांची मुळे किती सशक्त आणि किती खोलवर पोहोचलेली असतात\nपण खरी चकित होण्यासारखी गोष्ट तर एक वर्षांने घडली. मृणाल सेन पॅरिसला गेले असता एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा फ्रेंच प्रेक्षकांना सांगितला. सेन यांनी जेव्हा त्यांना आजच्या युगातील तरुण आणि प्राचीन मिथ्यकथा यांचा संबंध सांगितला तेव्हा तेही प्रभावित झाले. पण त्यांच्यापैकी एकजण (त्याने नंतर आपली ओळख आफ्रिकन आई आणि फ्रेंच बाप यांचा मुलगा अशी करून दिली) उठून म्हणाला की, याबाबतीत माझे मत वेगळे आहे. ‘एकलव्य-द्रोणाचार्य’ ही कहाणीच पूर्णत: खोटी असल्याचा त्याला संशय आहे. त्यावर सेन यांनी विचारले की, ‘‘तुला असे का वाटते’’ त्याने सांगितले की, मी स्वत: एक व्यावसायिक धनुर्धर असून देशोदेशीच्या धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. तो म्हणाला, ‘‘तुम्ही जगात कोठेही जा.. अगदी दुर्गम भागात जा. तुम्ही पाहाल की कोठेही बाण वापरणारे हे कधीच अंगठय़ाचा वापर करीत नाहीत. ते मधल्या दोन बोटांत धरूनच बाण सोडतात’’ त्याने सांगितले की, मी स्वत: एक व्यावसायिक धनुर्धर असून देशोदेशीच्या धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. तो म्हणाला, ‘‘तुम्ही जगात कोठेही जा.. अगदी दुर्गम भागात जा. तुम्ही पाहाल की कोठेही बाण वापरणारे हे कधीच अंगठय़ाचा वापर करीत नाहीत. ते मधल्या दोन बोटांत धरूनच बाण सोडतात मुळात हीच पद्धत रूढ असताना द्रोणाचार्यानी अंगठा मागून घेतला म्हणून भिल्ल दोन बोटांनी बाण मारू लागले, ही कथा खोटी ठरते.’’\nहा प्रसंग सांगून मृणालदा लिहितात, ‘मी विचार करू लागलो.. असे जर असेल तर ही ‘बनविलेली’ गोष्ट खरी का मानली गेली त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडील एकाही अभ्यासकाने यादृष्टीने विचार का केला नाही त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडील एकाही अभ्यासकाने यादृष्टीने विचार का केला नाही तिला आक्षेप का घेतला नाही तिला आक्षेप का घेतला नाही’ मृणाल सेन यांनी हा लेख लिहूनही आता सुमारे २० वर्षे झाली. बंगालमध्ये त्यानंतर या विषयावर चर्चा झाली किंवा नाही, मला ठाऊक नाही. पण महाराष्ट्रात अनेक विद्वानांनी महाभारताचा अभ्यास केलेला आहे. आदिवासी लोकांच्या चालीरीतींचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी कुणी या कथेच्या खरे-खोटेपणाविषयी किंवा शक्याशक्यतेविषयी विचार केला आहे का’ मृणाल सेन यांनी हा लेख लिहूनही आता सुमारे २० वर्षे झाली. बंगालमध्ये त्यानंतर या विषयावर चर्चा झाली किंवा नाही, मला ठाऊक नाही. पण महाराष्ट्रात अनेक विद्वानांनी महाभारताचा अभ्यास केलेला आहे. आदिवासी लोकांच्या चालीरीतींचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी कुणी या कथेच्या खरे-खोटेपणाविषयी किंवा शक्याशक्यतेविषयी विचार केला आहे का या कथेला जर वास्तवाचा आधार नसेल तर ही कथा मुळात जन्मली कशी व समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपत गेली कशी, याबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल निर्माण झाले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांस��ठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 टपालकी : बाकी टपाल हशील..\n2 जावे फिओर्डच्या देशा..\n3 दखल : शिक्षणहक्कावर ‘कोयता’\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-sister-shweta-singh-kirti-shares-an-emotional-video-ssv-92-2220919/", "date_download": "2020-09-27T22:38:39Z", "digest": "sha1:GRKQ43LB6KF47C7XVD37RLIXM3B7CBGI", "length": 11385, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sushant Singh Rajput sister Shweta Singh Kirti shares an emotional video | सुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nसुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ\nसुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ\nहा व्हिडीओ म्हणजे सुशांतच्या अनेक आठवणींचा एक संग्रहच आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे सुशांतच्या अनेक आठवणींचा एक संग्रहच आहे. ग���टार वाजवण्यापासून, चित्र काढेपर्यंत सुशांतच्या अनेक आठवणी या व्हिडीओत एकत्रित केल्या आहेत.\nसुशांत प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होता, हे या व्हिडीओतून सतत दिसून येत आहे. खेळ असो, अभ्यास असो किंवा मग अभिनय.. सुशांतने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली होती. या व्हिडीओच्या शेवटी सुशांत त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत गोविंदाच्या गाण्यावर मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहे.\nअभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत सिंह तणावात असल्याने आत्महत्या केल्याचा दावा वारंवार केला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने चौकशीही करत आहेत. अनेकांनी सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनंदेखील त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबई��ील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 ‘बाहुबली’ला मिळाली बॉलिवूडची ‘देवसेना’\n2 जिमनॅस्टिक रिंगवर वर्कआउट करण्यात आमिरची लेक दंग; व्हिडीओ होतोय व्हायरल\n3 नव्या जाहिरातीमुळे सैफ-करीना चर्चेत; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/dispute-in-raosaheb-danve-family-his-son-in-law-mla-harshvardhan-jadhav-criticized-him-mhak-426868.html", "date_download": "2020-09-28T00:21:37Z", "digest": "sha1:LUVNGYNBYJKX3EASHTRAIHVN5NHFDICP", "length": 20147, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दानवेंनी केला जावयाचा राजकीय घात, हर्षवर्धन जाधवांनी सासऱ्यांवर केले गंभीर आरोप, dispute in raosaheb danve family his son in law mla harshvardhan jadhav criticized him mhak | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nदानवेंनी केला जावयाचा राजकीय घात, हर्षवर्धन जाधवांनी सासऱ्यांवर केले गंभीर आरोप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nदानवेंनी केला जावयाचा राजकीय घात, हर्षवर्धन जाधवांनी सासऱ्यांवर केले गंभीर आरोप\n'संजना यांना हाताशी धरून राव साहेब दानवे जाधव कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा घरोबा तोडून, घर फोडून संजना यांना कन्नड मधून भाजप चा आमदार बनवण्याचे षडयंत्र रावसाहेब करीत आहेत.'\nसिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 31 डिसेंबर : महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झालीय. त्यानंतर आता पंचायत निवडणुका सुरू असून त्यात पाडापाडीच्या राजकारणाने वातावरण तापलंय. अनेक पंचायत समित्यांमध्ये स्थानिक राजकाण लक्षात घेऊन सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये तोडफोडीच्या राजकारणाला उत आलाय. कोणी कुणाला पाठिंबा दिला आणि कुणाला धोका दिला हे कळणही अवघड झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड पंचायत समितीमध्ये असलेले जावयाचं वर्चस्व सासऱ्यांनीच खालसा केलंय. राजकारणातली ही सासरे आणि जावयांची जोडी विख्यात असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सासरे असलेल्या दानवेंवर गंभीर आरोप केला आहेत.\nकन्नड पंचायत समितीवर हर्षवर्धन जाधव यांचं वर्चस्व आहे. रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आपलं पॅनल उभं केलं होतं. पंचायत समितीच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे सदस्य फुटल्याने तिथे भाजपने सत्ता निर्माण झाली. त्यामुळे जाधवांना धक्का बसलाय. त्यामुळे त्यांच्या घरातच भांडण लागलंय. रावसाहेब दानवे यांनी आपल्या आघाडीचे सदस्य फोडले असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.\nउद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप\nराव साहेब दानवे यांच्या कन्या संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. जाधव पुढे म्हणाले, संजना यांना हाताशी धरून राव साहेब दानवे जाधव कुटुंबाचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा घरोबा तोडून, घर फोडून संजना यांना कन्नड मधून भाजप चा आमदार बनवण्याचे षडयंत्र रावसाहेब करीत असल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केलाय. रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यास आपण तयार असल्याचंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/desktop-pcs/desktop-pcs-price-list.html", "date_download": "2020-09-27T22:16:40Z", "digest": "sha1:2FRIJUZ7M2U6F374XUCO4XNO2CHQB7YA", "length": 20506, "nlines": 426, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डेस्कटॉप पसिस India मध्ये किंमत | डेस्कटॉप पसिस वर दर सूची 28 Sep 2020 | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nडेस्कटॉप पसिस India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nडेस्कटॉप पसिस दर India मध्ये 28 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 559 एकूण डेस्कटॉप पसिस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर��वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पुंता चोरे 2 दौ 4 गब द्र२ 500 विंडोवस 7 होमी बेसिक 15 इंच स्क्रीन मुलतीकोलोर 10 कमी 5 मग आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Amazon, Homeshop18, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी डेस्कटॉप पसिस\nकिंमत डेस्कटॉप पसिस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन आपापले म्ड८७८ह्ण A ड्युअल फिरेप्रो द५०० १६गब मॅक प्रो ब्लॅक Rs. 2,79,900 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.199 येथे आपल्याला पोस्टरंगुळली फुटबॉल लव्ह अर्तवोर्क फुटबॉलफं मौशेप्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nडेस्कटॉप पसिस India 2020मध्ये दर सूची\nपुंता चोरे 2 दौ 4 गब द्र२ 500 व� Rs. 12999\nपुंता चोरे इ५ 8 गब द्र३ 1 टब � Rs. 16398\nतेग चोरे 2 दौ 4 गब द्र२ 500 विं� Rs. 10985\nतेग चोरे 2 दौ गब द्र२ 320 विंड Rs. 9804\nपुंता पेन्टियम ड्युअल चो� Rs. 11587\nपुंता चोरे 2 दौ 4 गब द्र३ 1 टब Rs. 13999\nलेनोवो 19 5 इंच डेस्कटॉप इंट Rs. 23650\nदर्शवत आहे 559 उत्पादने\nपुंता चोरे 2 दौ 4 गब द्र२ 500 विंडोवस 7 होमी बेसिक 15 इंच स्क्रीन मुलतीकोलोर 10 कमी 5 मग\n- डिस्प्ले युनिट सिझे 15.4 inch\nपुंता चोरे इ५ 8 गब द्र३ 1 टब विंडोवस 7 उलटीमते 15 इंच स्क्रीन मुलतीकोलोर\n- ड़डिशनल फेंटुर्स No\n- डिस्प्ले युनिट No\nतेग चोरे 2 दौ 4 गब द्र२ 500 विंडोवस 7 प्रोफेशनल 512 म्ब 15 6 इंच स्क्रीन ब्लॅक\n- डिस्प्ले युनिट सिझे 15.6 inch\nतेग चोरे 2 दौ गब द्र२ 320 विंडोवस 7 प्रोफेशनल 512 म्ब 15 6 इंच स्क्रीन ब्लॅक\n- डिस्प्ले युनिट सिझे 15.6 inch\nपुंता पेन्टियम ड्युअल चोरे 4 गब द्र२ 500 विंडोवस 7 उलटीमते 512 म्ब 18 इंच स्क्रीन मुलतीकोलोर\n- डिस्प्ले युनिट सिझे 18 inch\nपुंता चोरे 2 दौ 4 गब द्र३ 1 टब विंडोवस 7 उलटीमते 512 म्ब 15 इंच स्क्रीन मुलतीकोलोर\n- ड़डिशनल फेंटुर्स No\n- डिस्प्ले युनिट Yes\nलेनोवो 19 5 इंच डेस्कटॉप इंटेल सिलेरून ४गब ५००गब डॉस ब्लॅक\n- प्रोसेसर स्पीड 1.70 GHz\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 500 GB\n- रॅम सिझे 4 GB\nदगचं ऑल इन कॉम्पुटर चोरे 2 दौ विथ 500 गब हद्द 4 रॅम वायफाय विंडोवस 7 मस ऑफिस इंस्टॉलेड ट्रायल व्हरसिओन\n- प्रोसेसर स्पीड 3.20 GHz\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 500 GB\n- रॅम सिझे 4 GB\nडेल इंस्पिरों 7790 १०ठगेने���न कॉरेई७ १०५१०ऊ १६गब रॅम १त्ब २५६गब संसद २गब ग्राफिक्स विंडोवस 10 27\n- प्रोसेसर स्पीड 4.90 GHz\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1 TB\n- रॅम सिझे 12 GB\nहँ अँड रिझें 3 21 58 इंच फहद डीओ पिकं ८गब १त्ब हद्द 256 गब संसद विंडोवस 10 मस ऑफिस जेट ब्लॅक 5 ३९कग 22 कॅ१०६३ईं\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1 TB\n- रॅम सिझे 8 GB\n- डिस्प्ले युनिट सिझे 21.5 Inches\nहँ पॅव्हिलिओन चोरे इ७ ९थ गें२३ 8 इंच फहद डीओ १६गब २त्ब हद्द 256 गब संसद मक्स२३० ४गब विंडोवस 10 मस ऑफिस 2019 तौच स्क्रीन स्नोवफलके व्हाईट 5 ५९कग 24 qb0076in\n- प्रोसेसर स्पीड 2 GHz\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 2 TB\n- रॅम सिझे 16 GB\nथे मास्टरपीएस वोल्टेड पिकं\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 2.1 TB and More\n- रॅम सिझे 1 GB\nआपापले मृर्१२हन नेमकं ९थ गेन इ५ ८गब २त्ब 68 58 कमी 27 मॅक ओस रडव सिल्वर ब्लॅक\n- ड़डिशनल फेंटुर्स 50/60 Hz\nहँ चोरे इ५ ६थ गेन डेस्कटॉप पिकं इंटेल ८गब १त्ब डेव्हीड ४गब ग्राफिक्स\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1.1 TB - 2TB\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी Upto 500 GB\n- रॅम सिझे 2 GB\nहँ 190 ०३०१ही इ३ ८थ गेन 4 गब 1 टब डॉस इंट डीओ विथ मौसे अँड कीबोर्ड ब्लॅक\nऑल इन वने एस्सेमबेल्लेद कॉम्पुटर\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी Upto 500 GB\n- रॅम सिझे 2 GB\nएप्सन त्मु 220 पॅरलल; पोर्ट\nहँ सिलेरून ड्युअल चोरे 4 गब द्र४ 1 टब फ्री डॉस 19 5 इंच स्क्रीन ब्लॅक 37 मम x 49 62 18 मग\n- डिस्प्ले युनिट No\nआपापले मर्ट४२हन नेमकं ८थ गेन इ५ ८गब १त्ब 54 61 कमी 21 5 मॅक ओस रडव सिल्वर ब्लॅक\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी Upto 500 GB\n- रॅम सिझे 2 GB\nहँ स्लिमळीने 290 अ०००७ही सिलेरून ज४००५ ४गब 1 टब डॉस इंट डीओ विथ मौसे अँड कीबोर्ड ब्लॅक\nलेनोवो इडिअसन्तरे अ३४० १०थ गेन इंटेल चोरे इ३ 21 5 इंच फहद ऑल इन वने पिकं ८गब रॅम १त्ब हद्द विंडोवस 10 मस ऑफिस 2019 फॉगजि व्हाईट फँ०इब्००क्रिन\n- प्रोसेसर स्पीड 2.10 GHz\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1 TB\n- रॅम सिझे 8 GB\nआस्सेम्ब्लेड 15 4 इंच ऑल इन वने डेस्कटॉप\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 1.1 TB - 2TB\n- रॅम सिझे 2 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/amit-shah-corona-report-negative-255959.html", "date_download": "2020-09-27T23:37:35Z", "digest": "sha1:CFXGLGE2MEHDROREIWIOFHHCOCXP4YEP", "length": 20483, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Amit Shah Corona Report Negative |", "raw_content": "\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला पहिला धक्का, जॉस बटलर तंबूत\nमाझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, परमेश्वर आणि पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी : अमित शाह\nमाझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, परमेश्वर आणि पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी : अमित शाह\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे (Amit Shah Corona Report Negative).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे (Amit Shah Corona Report Negative). अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन”, असं अमित शाह म्हणाले (Amit Shah Corona Report Negative).\nआज मेरी कोरोना टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आई है\nमैं ईश्वर का धन्यवाद करता हूँ और इस समय जिन लोगों ने मेरे स्वास्थ्यलाभ के लिए शुभकामनाएं देकर मेरा और मेरे परिजनों को ढाढस बंधाया उन सभी का ह्रदय से आभार व्यक्त करता हूँ\nडॉक्टर्स की सलाह पर अभी कुछ और दिनों तक होम आइसोलेशन में रहूँगा\nअमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचेदेखील आभार मानले आहेत. “कोरोनाविरोधात लढाईत मला मदत करणारे मेदांता रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचा मी मनापासून आभारी आहे”, असं अमित शाह म्हणाले आहेत.\nकोरोना संक्रमण से लड़ने में मेरी मदद करने वाले और मेरा उपचार करने वाले मेदांता अस्पताल के सभी डॉक्टर्स व पैरामेडिकल स्टाफ का भी आभार व्यक्त करता हूँ\nअमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. खुद्द अमित शाह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. “कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले होते.\nकोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं\nदेशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण\nदेशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nकेंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.\nकर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी…\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\n...तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात…\nअशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला पहिला धक्का, जॉस बटलर तंबूत\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थानला पहिला धक्का, जॉस बटलर तंबूत\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2017/12/63-Death-in-5-months.html", "date_download": "2020-09-27T23:03:11Z", "digest": "sha1:Z52ZOHL64GMR2NV3UDZNHXWG2SXILMJV", "length": 7253, "nlines": 70, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "५ महिन्यांत ३२४५ दुर्घटनांमध्ये ६३ जणांनी जीव गमावला - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI ५ महिन्यांत ३२४५ दुर्घटनांमध्ये ६३ जणांनी जीव गमावला\n५ महिन्यांत ३२४५ दुर्घटनांमध्ये ६३ जणांनी जीव गमावला\nविविध दुर्घटनांमध्ये १४९ जखमी -\nमुंबई | प्रतिनिधी - मुंबईत अवघ्या पाच महिन्यांत विविध ठिकाणी तब्बल ३२४५ आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये ६३ जणांना जीव गमवावा लागला असून १४९ जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दुर्घटनांमध्ये आग लागून झालेले मृत्यू, बिल्डिंग कोसळणे, झाड अंगावर पडणे, समुद्र-तलावात बुडून झालेले मृत्यू, अ‍ॅक्सिडंट, सिलिंडर स्फोटांत मृत्यू अशा अनेक दुर्घटनांचा समावेश आहे. या दुर्घटनांमध्ये आगीच्या दुर्घटनांची संख्या जास्त आहे. पाच महिन्यांची आकडेवारी पाहता प्रत्येक महिन्यात मुंबईत विविध प्रकारच्या ६४९ दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या आणि कंपन्यांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही याची पाहणी करण्याकरिता अग्निशमन दलात लवकरच ४० जीप आणल्या जाणार आहेत.\nसाकीनाका दुर्घटनेत १२ कामगारांना जीव गमवावा लागल्यानंतर पालिकेने सोसायट्या, व्यवसाय-आस्थापनांना आगप्रतिबंध योजना उभारण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर ज्याठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा आढळणार नाही त्यांची वीज-पाणी कापणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात लवकरच इन्स्पेक्शन केले जाणार आहे. अग्निशमन अधिकारी आणि पालिका अधिकारी या इन्स्पेक्शनमध्ये सहभागी असतील. हे काम वेगाने होण्यासाठी आणि आगी लागण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जीपची संख्या वाढवण्यात येणार आहे. अग्निमशन दलात सध्या ३९ जीप आहेत. ��ामध्ये प्रतिजीप ६.११ लाख किमतीच्या आणखी ४० जीप दाखल होतील. या जीपमध्ये वायरलेस डिव्हाईसदेखील असेल, ज्यामुळे आगीच्या घटनेची माहितीही तातडीने मिळण्यास मदत होणार असून मदतकार्य लवकर सुरू करण्यासाठी मदत होईल. यामध्ये टाटा कंपनीच्या जीप घेण्यात येणार असून यातील २८ जीपची ऑर्डरही देण्यात आली आहे.\nदुर्घटनांची आकडेवारी - महिना दुर्घटना मृत जखमी\nएप्रिल ४८१ ३ २७\nमे ४८६ २ ७५\nजून ६६७ ४ १७\nजुलै ९८४ ३९ ३४\nऑगस्ट ६२७ १५ १४\nएकूण ३२४५ ६३ १४९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/03/mpsc-current-malala.html", "date_download": "2020-09-28T00:16:48Z", "digest": "sha1:5EHIDQ72HLCSDSHQVU3BZTRNJNW3TP6G", "length": 6475, "nlines": 84, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर मलाला युसुफझाई ६ वर्षांनंतर मायदेशी परतली ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nतालिबान्यांच्या हल्ल्यानंतर मलाला युसुफझाई ६ वर्षांनंतर मायदेशी परतली\nपाकिस्तानातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी आणि नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी तरुणी मलाला युसुफझाई मायदेशी अर्थात पाकिस्तानात परतली. पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ ती देशाबाहेर राहत होती. तालिबानी दहशतवाद्यांनी तिला यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.\nचार दिवसांच्या दौऱ्यासाठी ती मायदेशात ‘मिट मलाला’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आली आहे. ऑक्टोबर २०१२मध्ये १५ वर्षांची मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करीत असल्याने तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला चढवला होता. यामध्ये तिच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती. त्यानंतर पाकिस्तानातील पेशावरच्या मिलिटरी रुग्णालयात तीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिला लंडनमध्ये चांगल्या उपचारांसाठी पाठवण्यात आले. मलाला सारख्या शाळकरी मुलीवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा त्यावेळी जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता.\nमुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला २०१४ मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. [Source: Loksatta, Sakal | Match 30, 2018]\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\n���हिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/whatsapp-big-decision-legal-action-against-sender-of-bulk-messages/", "date_download": "2020-09-27T23:12:29Z", "digest": "sha1:EH462CXTQYIOHCVQKCH6AQB7WCQ53DMN", "length": 5866, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा निर्णय; बल्क मेसेज पाठवणारावर करणार कायदेशीर कारवाई", "raw_content": "\nव्हॉट्सअ‍ॅपचा मोठा निर्णय; बल्क मेसेज पाठवणारावर करणार कायदेशीर कारवाई\nफेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने एक मोठे पाऊल उचलले आहे. एकदम मोठ्या संख्येने संदेश पाठवणाऱ्या खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅपने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एका ठराविक कालावधीच्या आत जर कुणी हे मर्यादेपेक्षा अधिक संदेश पाठवले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.\nसंदेश पाठवण्याच्या कारवाई बरोबरच जर एखाद्या यूजरने काही मिनिटांत डजनभर ग्रुप बनवले तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येऊ शकते. सध्या हा निर्णय फक्त बिजनेस अकाउंट साठी आहे.\nउदाहरणार्थ, जर पाच मिनिटांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप व्यवसाय खाते तयार केले गेले असेल आणि त्या खात्यातून 15 सेकंदात 100 संदेश पाठवले गेले असतील तर कंपनी त्या खात्यावर कारवाई करेल. कंपनी ते खातेही बंद करू शकते.याशिवाय काही मिनिटांत डझनभर ग्रुप तयार करणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटनाही लक्ष्य केले जाईल. वास्तविक व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम संदेश तपासण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हा नियम 7 डिसेंबरापासून लागू केला आहे.\nदरम्यान काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्पॅम आणि बल्क मेसेजेस आळा घालण्यासाठी बल्क मेसेज फॉरवर्ड करणे थांबवले होते. अशा परिस्थितीत, वापरकर्ते एकाच वेळी केवळ पाच लोकांना संदेश पाठवू शकतात.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-huge-auction-of-onion-prices-remain-stable-lasalgaon-nashik", "date_download": "2020-09-27T22:00:11Z", "digest": "sha1:O66DTI2ADDJQHN3T55EOKUVP6JYMEFXL", "length": 5483, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लासलगाव : बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; तूर्तास भाव स्थिर Huge auction of Onion; Prices remain stable Lasalgaon Nashik", "raw_content": "\nलासलगाव : बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; तूर्तास भाव स्थिर\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकमध्ये जोरदार वाढ होत असून देशांतर्गत बाजारात मागणी कायम असल्याने कांद्याचे दर स्थिर पाहायला मिळाले. लाल कांद्याला सरासरी 6 हजार 900 प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तुर्कस्तान या राष्ट्रांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने तेथून भारतात होणारी आयात मंदावल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये तुर्कस्तान मधून आयात मंदालेली आहे.\nत्यामुळे लासलगाव बाजार समिती सह जिल्ह्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढूनही भाव स्थिर असल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यापासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवकमध्ये वाढ झाल्याने संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी दिसून आली.\nमागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने लासलगाव बाजारात कांद्याची आवक ढगाळ वातावरणामुळे मंदावल्याने कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत 17 डिसेंबर रोजी लाल कांद्याला ऐतिहासिक 11,111 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज टप्प्याटप्प्याने घसरण होत कांदा सहा हजार ते आठ हजार क्विंटल असा स्थिर झाला आहे.\nनाशिक जिल्ह्यासह इतर राज्यांतूनही नवीन कांद्याची आवक चांगलीच वाढलेली आहे मात्र अजूनही मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा समाधानकारक होत नसल्याने कांद्याचे दर हे वाढलेले दिसत आहे. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 1933 वाहनातून लाल कांद्याची 20970 क्विंटल आवक होऊन त्याला कमीत कमी 3000 जास्तीत जास्त 7900 तर सरासरी 6901 रुपये भाव मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/26/will-not-be-displayed-till-may-19-modi-biopic/", "date_download": "2020-09-27T22:48:32Z", "digest": "sha1:CV42XXOFD43USQTT7OSUC7XPHL6A2JLX", "length": 4816, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "१९ मे पर्यंत प्रदर्शित होणार नाही 'पी.एम. मोदी' - Majha Paper", "raw_content": "\n१९ मे पर्यंत प्रदर्शित होणार नाही ‘पी.एम. मोदी’\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / निवडणूक आयोग, पीएम मोदी, लोकसभा निवडणूक, विवेक ऑबेरॉय / April 26, 2019 April 26, 2019\nगेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आध��रित पी. एम. मोदी बायोपिकच्या प्रदर्शनाबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलली गेली. शेवटी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आला होता. निवडणूक आयोगानेही अखेर हा चित्रपट १९ मे पर्यंत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘पी.एम. मोदी’ या बायोपिकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या चित्रपटाचे निवडणुकीच्या धामधुमीत प्रदर्शन रोखले गेले. हा चित्रपट एप्रिल महिन्यातच प्रदर्शित केला जाणार होता. पण, हा चित्रपट आता १९ मे नंतर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/200-hateful-accounts-closed-from-facebook/articleshow/76236127.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-09-28T00:11:32Z", "digest": "sha1:NJSFQJ75JS5ZR7MVUWZCJNX5HM6UHRDK", "length": 12623, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nद्वेषमूलक २०० खाती फेसबुककडून बंद\nवृत्तसंस्था, सॅन फ्रॅन्सिस्कोगौरवर्णीयांना सर्वश्रष्ठ मानणाऱ्या द्वेषमूलक गटांशी संबंधित असलेली २०० खाती (अकाऊंट) फेसबुकने बंद केली आहेत...\nगौरवर्णीयांना सर्वश्रष्ठ मानणाऱ्या द्वेषमूलक गटांशी संबंधित असलेली २०० खाती (अकाऊंट) फेसबुकने बंद केली आहेत. अमेरिकत सध्या सुरू असलेल्या वर्णद्वेषी दंगलीमध्ये शस्त्रांसह सहभागी होण्यासाठी हे गट लोकांना उद्युक्त करीत होते. फेसबुक आणि इन्स्ट���ग्रामवर हे गट प्राऊड बॉइज आणि अमेरिकन गार्ड या नावाने कार्यरत होते. या गटांच्या माध्यमातून ते द्वेष पसरवण्याचे काम करीत होते.\nअधिकाऱ्यांनी ही खाती बंद करण्याची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. त्यासाठी या गटांवर नजर ठेवण्यात येत होती. मिनियापोलिस भागात जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिस अधिकाऱ्याकडून हत्या झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न हे दोन गट करीत होते.\nयासंदर्भात फेसबुकच्या दहशतवादविरोधी आणि धोकादायक संघटना धोरणाचे संचालक ब्रायन फिशमॅन यांनी सांगितले, 'हे दोन्ही गट आपल्या समर्थकांना आणि सदस्यांना निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र करण्याची योजना आखत होते. तसेच काही प्रकरणांमध्ये तर शस्त्रास्त्रांसह सहभागी होण्याची तयारी करीत होते.' या गटांची काय योजना होती. ते अमेरिकेत कोणत्या भागात राहात होते याबाबतची माहिती मात्र, कंपनीने जाहीर केली नाही. आतापर्यंत सुमारे १९० खाती फेसबुकवरून बंद करण्यात आली आहेत. प्राऊड बॉइज आणि अमेरिकन गार्ड या दोन्ही गटांनी द्वेष पसरवणाऱ्या भाषणांना प्रतिबंध करणाऱ्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे या गटांना फेसबुकवरून हटवण्यात आले होते. अशा प्रकारे द्वेष पसरवणारी खाती, पेजेस, गटांना फेसबुकवरून काढून टाकण्याची कृती यापुढेही सुरूच राहणार असल्याचेही फेसबुकच्या अधिकाऱ्याने सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n कंडोम धुवून पुन्हा विकणारे अटकेत; तीन लाख कं...\nCoronavirus काळजी घ्या; करोना आणखी धोकादायक\nचीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्...\nCoronavirus vaccine एकाच डोसमध्ये करोनाचा खात्मा\nCoronavirus vaccine करोना: अत्याधिक प्रभावी अॅण्टीबॉडीच...\n'अनलॉक'मुळे भारतात फुटू शकतो 'करोना बॉम्ब': WHO महत्तवाचा लेख\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे स���पले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nगुन्हेगारीनागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\nमुंबईठाकरे सरकार घेणार केंद्राशी पंगा; थोरात यांनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nमुंबईNDAचं अस्तित्वच धोक्यात; या 'पॉवरफुल' पक्षाने सांगितलं कारण\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.art.satto.org/mr/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T00:49:36Z", "digest": "sha1:A6X67KTB5CRIBP4CWQQ6ZJWYZAIFITSV", "length": 24020, "nlines": 203, "source_domain": "www.art.satto.org", "title": "टोकदार मोकळी जागा | कला संवेदना - घर आणि बाग कल्पना", "raw_content": " आपण आपल्या JavaScript अक्षम आहेत असे दिसते. तो दिसून ठरत आहे म्हणून आपण हे पृष्ठ पाहण्यासाठी करण्यासाठी, आम्ही आपण आपल्या JavaScript पुन्हा-सक्षम करा की विचारू\nवॉल स्टिकर वॉल स्टिकर\nनाजूक रंगांमध्ये स्वयंपाकघरांचे फोटो\nकोपरा डी-आकाराच्या स्वयंपाकघरांचे फोटो\nजांभळ्या मध्ये स्वयंपाकघरातील चित्रे\nस्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीसह लिव्हिंग रूमची चित्रे - फर्निचर कल्पना\nतपकिरी आणि फिकट तपकिरी रंगात राहत्या खोलीची छायाचित्रे\nपांढर्‍या खोलीत लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nपांढर्‍या, फिकट तपकिरी आणि तपकिरी रंगात राहत्या खोलीची चित्रे\nटीव्ही भिंतीवरील फोटो - टीव्हीच्या मागे भिंतीमागील कल्पना\nआतील भागात झोनिंगसाठी चित्रे आणि कल्पना\nजांभळ्यामध्ये लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nकॉरिडॉर आणि हॉलवेसाठी फोटो आणि कल्पना\nएक मजली घरासाठी फोटो आणि कल्पना\nजलतरण तलावासह आधुनिक घरांची छायाचित्रे\nबागांची व्यवस्था आणि लँडस्केपींग\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nअन्या जायोरवा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेली निकोलोवा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेफका estiन्टीसीवा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nबोरियाना जॉर्जियावा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nकालिंका स्टोइलोवा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nदेसी इवानोव्हा ………. माझे वतीने निवडलेले सहभागी फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nआशिया डोईकोवा ………. माझे कडून सहभागींचे निवडलेले फोटो\nअन्न व्यवस्था आणि सजावट\nकोणीय मोकळी जागा अनुकूलित करा\n18.02.2014 द्वारा पोस्ट केलेले: कला सेन्स\nमुख्य कल्पना, ते स्वतः करा\nयापूर्वीच्या साक्षीवर आधारित ही कल्पना आहे \"आळशी सुसान\" नावाचे कार्यशील शू कॅबिनेट, जागेच्या उपयोगात सोयीची आणि कार्यक्षमतेची जोड. येथे मूलभूत दृष्टिकोन अधिक सोपी आहे कारण तेथे रचना त���ार करण्याची आवश्यकता नाही. केवळ उपलब्ध मोकळी जागा फिरती प्लॅटफॉर्म चढवून अनुकूलित केली जातात. ते प्रीफेब्रिकेटेड किंवा आकारात केले जाऊ शकतात आणि जंगम यंत्रणेसह संलग्न केले जाऊ शकतात. अशाप्रकारे, कमीतकमी वापरण्यायोग्य क्षेत्र गमावताना, कोप of्यांचा अधिक चांगला वापर प्राप्त होईल. हे या जागेत ठेवलेल्या सर्व वस्तू आणि उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुलभ करते कारण फिरणारे विमान आपल्यास अन्यथा कोप in्यात “लपलेले” राहून खायला घालते.\nविशेषत: कपाट आणि स्टोरेज क्षेत्रासाठी उपयुक्त, स्वयंपाकघरांच्या कॅबिनेटमध्ये या यंत्रणेचे प्रकार आपल्यास मोठ्या प्रमाणात मदत करतील, जिथे बर्‍याचदा सहज प्रवेश नसल्यामुळे आम्ही मागील रांगेत काय ठेवले ते विसरतो.\nसह स्वयंपाकघर सजावट कल्पना भिंत आणि फर्निचर स्टिकर.\nफिरवत कॅबिनेट, फिरवत शेल्फ् 'चे अव रुप, कल्पना, घरासाठी कल्पना, लहान खोली कल्पना, स्वयंपाकघर साठी कल्पना, घरासाठी कल्पना, कोठार कल्पना, कोन वापरुन, ते स्वतः करा, स्पेस ऑप्टिमायझेशन, ऑप्टिमायझेशन, कपाट व्यवस्था, कोठार व्यवस्था, व्यावहारिक कल्पना, फर्निचर प्रक्रिया, सुविधा, लहान खोली मध्ये सोयीसाठी, स्वयंपाकघर मध्ये सोयीस्कर, कार्यात्मक डिझाइन, कोपरा niches, कोणीय मोकळी जागा, घरासाठी कल्पना, आतील रचना, फर्निचर, अंतर्गत कल्पना, कल्पना कल्पना, आधुनिक घर, सजवण्याच्या कल्पना, कलात्मक कल्पना\nआता आम्ही इस्टर अंडी सजावट पूर्ण केले आहे, याबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे ...\nबाग किंवा पोर्च मध्ये स्विंग\nयेथे बागेत किंवा पोर्चमध्ये आणखी काही मस्त स्विंग कल्पना आहेत ज्या आपण करू शकता ...\nबाग मार्ग आणि गल्ली\nअ‍ॅलेवे आणि पथ केवळ सजावटीच्या उद्देशानेच तयार केलेले नाहीत, तर प्रतिबंधित करण्यासाठी देखील आहेत ...\nसौंदर्याचा आनंद घेण्याव्यतिरिक्त, लिव्हिंग रूममध्ये सजावट केल्याने आराम आणि अनुभूती मिळाली पाहिजे ...\nत्यांना जिवंत भिंती म्हणतात. आणि ते खरोखरच जिवंत आहेत एक सतत विदेशी आणि ताजेपणा, एक मूड ...\nरंगीबेरंगी विपुलतेचा एक ग्लास\nहे वाहून नेण्यास सोपी आहे, तरीही अत्यंत प्रभावी टेबल सजावट, सिम ...\nबगीचे सजावट हे अनेक सर्जनशील कल्पना आणि समाधानाचे कारण आहे. यावर अवलंबून ...\nआपण सतत प्रवासात राहून नवीन गंतव्ये मिळवण्याची कल्पना कशी कराल\nएलिटिस आणि लेडी जेन\nजगातील स्टिकर्स आणि गृह सजावट\nआर्ट स्टुडिओ - डाग ग्लास\nबबल स्टुडिओ - विणकाम .क्सेसरीज\nसंग्रह शोधा - महिना निवडा - सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2020 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2020 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2019 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2019 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2018 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2018 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2017 मार्च एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2016 जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2016 मार्च एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2015 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2015 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2014 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2014 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2013 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2013 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनय��एमएक्स एप्रिल 2012 मार्च एक्सएनयूएमएक्स\nआर्ट सेन्सेस एक इलेक्ट्रॉनिक इंटिरियर डिझाइन प्रकाशन आहे जे नवीन आणि ताजे अंतर्गत आणि बाग सजावट कल्पना सादर करेल. घरासाठी मनोरंजक कल्पना.\nआम्ही आपल्याला कलात्मक सल्ला आणि व्यावहारिक सूचना मदत करू.\nमजा करा आणि सर्जनशील भावना आपल्याला पूर्णपणे भारावून टाकू द्या\nअद्वितीय शैली आणि अभिजातपणा, अद्वितीय कोझनेस आणि कळकळ, रंग आणि आकार यांच्यात सुसंवाद मिळवा. प्रत्येक घर एक आल्हाददायक आणि आकर्षक ठिकाण बनू शकते, जे अभ्यागतांना प्रभावित करते आणि त्यांच्यावर अवलंबून असते.\nसट्टो आर्ट गॅलरी सादर करणारी एक ऑनलाइन गॅलरी आहे - डागलेला काच и तेल पेंटिंग्ज.\nसट्टो आर्ट गॅलरी बद्दल »\nआर्ट स्टुडिओ सट्टो - लेखकाचा डागलेला काच. पेंट केलेला ग्लास.\nजर व्यावसायिक दृष्टीकोन कंपनीचे तत्वज्ञान असेल तर नवीन कार्याकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून नवकल्पना आणि दृष्टी हे महत्त्वाचे शब्द आहेत. साठी प्राधान्य सट्टो आर्ट स्टुडिओ अद्वितीय प्रतिमा आणि कला संस्मरणीय कार्ये तयार करण्याची मोहक चव जपण्यासाठी आहे.\nसट्टो आर्ट स्टुडिओ विषयी »\nआतील भागात डाग-काचेच्या खिडक्या.\nरंगविलेल्या काचेच्या पेंट केलेल्या काचेच्या तंत्रात स्टेन्ड ग्लास हा एक प्रकारचा लेख आहे आणि लेखकांचे एक अद्वितीय कार्य आहे. हे एका हाताने बनविले जाते, प्रत्येक डागलेल्या काचेच्या एकाच प्रतीमध्ये प्रक्षेपित केले जाते. प्रकल्प वैयक्तिक प्राधान्यांनुसार निश्चित केला जातो आणि पूर्णपणे आतील बाजूस असतो.\n© 2012-2020 कला संवेदना - घर आणि बाग कल्पना\nगोपनीयता धोरण वापरण्याच्या अटी संपर्क आणि जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-now-number-3-covid-19-deaths-after-america-and-brazil-339305", "date_download": "2020-09-27T23:34:57Z", "digest": "sha1:G6QRJZB2YQRHQMBNM5ZQXG3LSPYO24VV", "length": 14577, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिंताजनक! 62 हजारांपेक्षा अधिक लोकांनी गमावला जीव, मृतांच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानी | eSakal", "raw_content": "\n 62 हजारांपेक्षा अधिक लोकांनी गमावला जीव, मृतांच्या आकडेवारीत भारत तिसऱ्या स्थानी\nमागील 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा विक्रमीरित्या वाढला आहे.\nकोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचल्यानंतर देशातील मृतांचा आकडाही चिंताजनकरित्या वाढला आहे. आतापर���यंत देशात 62635 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृतांच्या आकडेवारीत मॅक्सिको तिसऱ्या स्थानावर होते. याठिकाणी 62594 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला होता. मॅक्सिकोची जागा आता भारताने घेतली आहे. सर्वाधिक मृतांची नोंद झालेल्या राष्ट्रांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.\nसर्च-रिसर्च : निर्मिती स्मार्ट विटांची \nअमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख 85 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. ब्राझील दुसऱ्या स्थानावर असून याठिकाणी एक लाख 19 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतामध्ये जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. देशात मे महिन्याच्या अखेरीस 10 लाख लोकांमागे पाच जण कोरोनाचे बळी ठरले होते. हा आकडा आता 45 वर पोहचला आहे.\n24 तासांत आढळले सर्वाधिक रुग्ण\nमागील 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा विक्रमीरित्या वाढला आहे. शुक्रवारीच्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 76 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 65 हजार 032 लोक बरे झाले आहेत. गुरुवारी 75 हजार 760 नवे रुग्ण सापडले होते. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 34 लाखांहून अधिक असून यातील 26 लाख लोकांनी कोरोनाला मात देखील दिली आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nजवळपास 4 कोटी लोकांची चाचणी\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 3 कोटी 94 लाख 77 हजार 848 लोकांच्या चाचण्या घेण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यात एक कोटीहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला ला���्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/sri-lanka-ban-cow-slaughter-prime-minister-rajapaksa-made-announcement-344004", "date_download": "2020-09-27T23:30:50Z", "digest": "sha1:62RA7KPMIBSH5Z5R3G2WNTULSIMSUXKW", "length": 14387, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीलंकेत होणार गोहत्या बंदी; पंतप्रधान राजपक्षे यांनी केली घोषणा | eSakal", "raw_content": "\nश्रीलंकेत होणार गोहत्या बंदी; पंतप्रधान राजपक्षे यांनी केली घोषणा\nश्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने गोहत्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोलंबो- श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने गोहत्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. राजपक्षे यांनी सत्ताधारी श्रीलंका पोडूजना पेरुमना समुदयाला (SLPP) संसदेत सांगितले की, सरकार लवकरच गोहत्या बंदीचा कायदा करणार आहे. त्यांनी म्हटलं की यावर फार पूर्वीपासून विचार केला जात होता, पण कायदा करण्��ात आला नाही. असे असले तरी देशात गोमांस खाण्यावर बंदी असणार नाही, आयात केलेले गोमांस खाता येणार आहे.\nखूप काळापासून याची मागणी होत होती\nराजपक्षे देशाच्या बोद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृती विभागाचे मंत्री आहे. याबाबतचा प्रस्ताव केव्हा सादर केला जाईल, याबाबतची माहिती त्यांनी दिलेली नाही. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात बोद्ध धर्म मानणारे लोक आहेत. देशातील ९९ टक्के लोक मांसाहारी आहेत. मात्र, हिंदू आणि बोद्ध धर्म मानणारे लोक गोमांस खात नाहीत. रिपोर्टनुसार, बोद्ध समुदायाचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गोहत्येवर बंदी आणण्याची मागणी करत होते. अखेर राजपक्षे सरकारने याबाबत काही ठोस निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.\n अभूतपुर्व योगदानाबद्दल स्पेसक्राफ्टला दिले कल्पना चावलाचे नाव\nगोमांसच्या आयातीवर बंदी नाही\nराजपक्षे यांनी स्पष्ट केलं आहे की, देशात जरी गोहत्या बंदी करण्यात येणार असली तरी गोमांसाच्या आयातीवर बंदी असणार नाही. याचा अर्थ गोमांस खाण्यावर बंदी असणार नाही. विशेष म्हणजे राजपक्षे यांच्या या प्रस्तावाला सत्ताधारी पक्षातील कोणत्याही सदस्याने विरोध केला नाही. पक्षानेही स्पष्ट केले आहे की, वोटबँकसाठी अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n''आमच्या हद्दीत घुसू नका, अन्यथा...''; किम जोंग उन यांचा दक्षिण कोरियाला इशारा\nसोल- माफी मागितल्यानंतर 48 तास उलटतात तोच उत्तर कोरियाने शेजारी देश दक्षिण कोरियाला इशारा दिला आहे. मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याच्या मृतदेहाचा शोध...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nकाळे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष\nसंगमनेर ः कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय ���ासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत...\nदिलीप वळसे पाटील म्हणतायेत, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी करणार प्रयत्न\nमंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली...\n जर 'पीयूसी'साठी जादा दर आकाराल तर'; आरटीओने दिला कडक इशारा\nपुणे : प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर वाढलेले नाहीत. ग्राहकांकडून जादा दराने आकारणी करणाऱ्या पीयूसी केंद्र चालकांविरुद्ध कडक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/complaint-lodged-against-husband-mother-law-father-law-and-brother", "date_download": "2020-09-27T22:03:37Z", "digest": "sha1:6EHMNFZK23DEHZU5PH4RKXD5ACCNRTSX", "length": 15815, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "सांगोल्यात विवाहितेचा छळ; नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार | eSakal", "raw_content": "\nसांगोल्यात विवाहितेचा छळ; नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार\nलग्नात नऊ तोळे सोन्याचे दागिने व इतर प्रापंचिक साहित्य देण्यात आले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी, तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये आमचा काही योग्य तो मान पण केला नाही, आम्हास जमीन घ्यायची आहे तेव्हा तू वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस सासरच्या व्यक्तींकडून त्रास दिला जात होता. या वेळी विवाहितेच्या वडिलांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतरही विवाहितेच्या वडिलांनी आणखी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये दिले.\nसांगोला (सोलापूर) : लग्नात तुझ्या माहेरच्यांनी आमचा काही योग्य तो मानपान केला नाही, यासह जमीन खरेदी करण्यासाठी वेळोवेळी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे व मारहाण करून माहेरी घालवून पुन्हा नांदण्यास नेले नाही म्हणून खिलारवाडी (ता. सांगोला) येथील विवाहितेने नवर���, सासू, सासरा व दिरांवर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nहेही वाचा : कोरोना नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला नाही : पालकमंत्री भरणे\nफिर्यादी विवाहितेचे 7 जुलै 2016 रोजी खिलारवाडी (ता. सांगोला) येथील उदय भीमराव खिलारे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नात नऊ तोळे सोन्याचे दागिने व इतर प्रापंचिक साहित्यही देण्यात आले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी, तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये आमचा काही योग्य तो मान पण केला नाही, आम्हास जमीन घ्यायची आहे तेव्हा तू वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस सासरच्या व्यक्तींकडून त्रास दिला जात होता. या वेळी विवाहितेच्या वडिलांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतरही विवाहितेच्या वडिलांनी आणखी दोन लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये दिले. परंतु विवाहितेस वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मारहाण व त्रास दिला जात होता.\nडिसेंबर 2019 मध्ये मारहाण करून नवऱ्याने विवाहितेस माहेरी आई-वडिलांकडे हाकलून दिले. तेव्हापासून विवाहितेस नांदण्यासाठी नेण्यात आले नाही. 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी एक वाजता वडिलांसोबत पीडित विवाहित महिला सासरच्या घरी गेली असता विवाहितेचा नवरा उदय भीमराव खिलारे, सासू मालन भीमराव खिलारे, सासरे भीमराव गजेंद्र खिलारे, दीर जनक भीमराव खिलारे व योगीराज भीमराव खिलारे (सर्व रा. खिलारवाडी, ता. सांगोला) यांनी पुन्हा नांदण्यास घेतले नाही. मारहाण, माहेरून पुन्हा नांदणेस नेले नाही, नवऱ्याने दुसरे लग्न केले असल्याची माहिती तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याची फिर्याद विवाहितेने नवरा, सासू, सासरा व दिरांविरुद्ध तक्रार केली आहे.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर; 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री\nजागतिक रेबीज दिन विशेष सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर...\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्या���ा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nकाळे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष\nसंगमनेर ः कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/there-no-lockdown-solapur-public-curfew-will-be-imposed-indapur", "date_download": "2020-09-27T22:08:31Z", "digest": "sha1:VN4KQJCYIAXSGNIILXMC7ZOD6QEWHNFR", "length": 15989, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रेकिंग! सोलापुरात कोणताही लॉकडाउन नाही; इंदापुरात 12 ते 23 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू | eSakal", "raw_content": "\n सोलापुरात कोणताही लॉकडाउन नाही; इंदापुरात 12 ते 23 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू\nसोलापुरात यापुढे कोणताही लॉकडाउन केला जाणार नाही\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने घ्यावी स्वतःच्या घरातील सदस्यांची काळजी\nसोलापूरकरांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि स्वच्छता या नियमांचे करावे तंतोतंत पालन\n50 ते 55 वर्षांवरील को-मॉर्बिड लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांच्या आरोग्याची घ्यावी खबरदारी\nसोलापुरात नव्हे तर इंदापुरात 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान पाळला जाईल जनता कर्फ्यू\nसोलापूर : राज��य सरकारमार्फत \"मिशन बिगीन अगेन' ते \"पुन:श्‍च हरिओम' या मोहिमेअंतर्गत लॉकडाउन अनलॉक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. सोलापुरात नव्हे तर इंदापुरात 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी \"सकाळ'च्या माध्यमातून केले आहे.\nकेंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात 24 मार्चनंतर तब्बल 72 दिवसांचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतरही सोलापूरकरांच्या मागणीनुसार दहा दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. आता जनजीवन सुरळीत झाले असून पुन्हा लॉकडाउन करण्याचा अजिबात विचार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची लस अद्यापही आलेली नसल्यामुळे संसर्ग कमी करण्याची जबाबदारी सरकारच्या बरोबरीने जनतेनेही घ्यायला हवी; जेणेकरून हा विषाणू लवकरच हद्दपार होईल, असा विश्वासही पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.\n\"माझे कुटुंब माझी जबाबदारी'ची व्हावी प्रभावी अंमलबजावणी\nराज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता दहा लाखांवर पोचली असून, मृतांची संख्याही 28 हजारांहून अधिक झाली आहे. 50 ते 60 वर्षांवरील पूर्वीचे गंभीर आजार असलेले लोक कोरोनाचे बळी ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी \"माझे कुटुंब माझी जबाबदारी'ची नवीन योजना राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत 50 वर्षांवरील सर्वच व्यक्तींचा फेरसर्व्हे करून त्यांची नियमित तपासणी व चौकशी केली जाणार आहे व त्यांच्यावर देखरेख ठेवून वेळेत निदान करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशाही सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी \"सकाळ'च्या माध्यमातून प्रशासनाला केल्या.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर; 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री\nजागतिक रेबीज दिन विशेष सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर...\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवा��ी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nकाळे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष\nसंगमनेर ः कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/final-stages-preparation-grape-season-335794", "date_download": "2020-09-27T23:10:28Z", "digest": "sha1:KIMBS5K2W757TORZ4Q7IKJNI7XKRFN7E", "length": 18749, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "मरगळ झटकून द्राक्ष हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nमरगळ झटकून द्राक्ष हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात\nसांगली, ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गेल्या वर्षी शेतकऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करुन आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरु झालेली आहे. नाशिकसह सांगली जिल्ह्यातील काही प्रयोगशिल शेतकऱ्यांनी जुलै अखेरीस बागांची छाटणी घेतली आहे. जिल्ह्यात सरसकट 10 सष्टेंबर ते ऑक्‍टोबर अखेरीस छाटण्याकडे कल आहे. क���रोना, हवामान, बाजारपेठ, निर्यात असे अनेक प्रश्‍न घेवून आर्थिक परस्थितीतही पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत.\nसांगली, ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गेल्या वर्षी शेतकऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करुन आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरु झालेली आहे. नाशिकसह सांगली जिल्ह्यातील काही प्रयोगशिल शेतकऱ्यांनी जुलै अखेरीस बागांची छाटणी घेतली आहे. जिल्ह्यात सरसकट 10 सष्टेंबर ते ऑक्‍टोबर अखेरीस छाटण्याकडे कल आहे. कोरोना, हवामान, बाजारपेठ, निर्यात असे अनेक प्रश्‍न घेवून आर्थिक परस्थितीतही पुन्हा एकदा नव्या जोमाने लढण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत.\nराज्यात सांगली, नाशिक, कर्नाटकासह सोलापूर, अहमदनगर, पुणे, जालना जिल्ह्यात क्षेत्र मोठ्या संख्येने वाढते आहे. पैसे कमावून देणारे पीक म्हणून आता शिक्षिक शेतकरी, तरुण याकडे वळताहेत. ही जमेची बाजू आहे. यातील अनेक मोठे शेतकरी समजून-उमजून शेती करीत आहेत. मात्र लहान क्षेत्र असलेले शेतकरी न समजवून घेता, सल्लागार, डॉक्‍टर, दुकानदार यांच्या सूचनेनुसार शेती करताहेत. जस की कोरोनाच्या सध्याच्या काळात सोशल डिस्टसिंग, मास्कची दक्षता न घेता थेट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजून प्रत्यक्ष उपचार करुन स्वतःची तब्बेतीला रोग प्रतिकार शक्तीलाच जवळ करताहेत. जमिनीचा पोत सुधारण्यावर ताकद खर्च करण्यापेक्षा रोगावर इलाजाचा शेतकरी शिकार बनतोय.\nद्राक्ष हंगामाची रणनिती ठरवताना गतवर्षीचा परतीचा पाऊस, मार्चपासूनची कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची उलथापालथीने बागायतदार पुरता भांबावला आहे. यंदा हंगाम कसा असेल कोरोना संकट किती दिवस चालेल कोरोना संकट किती दिवस चालेल हवामान साथ देईल का हवामान साथ देईल का द्राक्ष निर्यात होतील का द्राक्ष निर्यात होतील का असे एक ना अनेक प्रश्न आहेत. द्राक्ष निर्यात करणाऱ्या विविध कंपन्यांशी संवादातून सर्वसाधारण डिसेंबर सुरुवातीपासून मालाची आवश्‍यकता स्पष्ट होते.\nऑक्‍टोबर नंतर पावसाची शक्‍यता नसल्याचे हवामान विभागाचे मत आहे. या सर्व बाबींचा विचार करता फळ छाटणी हंगामास हरकत नाही, याची चर्चा सुरु झाली आहे.\nफळ छाटणी करताना मध्यतरी आणि सध्या पडलेल्या पावसामुळे बऱ्याच बागांची पानगळ, खरड छाटणीला 150 दिवस वय झालेल्यांसाठी काही अडचण नाही. मात्र अपूर्ण ��िवसात छाटणीची घाई करू नये. पानांची संख्या कमी झालेली असल्यास अद्यापही पाने वाढवून काडी पक्वतेकडे लक्ष द्यावे लागेल.\nकोरोना महामारीत कामगार मिळतील की नाही, याचीही चर्चा आहे. सध्या तरी कामगारांचा तुटवडा भासेल, असे चित्र नाही. लहान बागायतदारांनी कामगारांबरोबर काम केल्यास खर्चात बचत होईल. चालू वर्षाची द्राक्ष कामे आपल्याला सामाजिक अंतर ठेवूनच करावी लागणार आहेत. द्राक्षबाग पोषण व संरक्षणासाठी खते वापरताना संशोधन केंद्राच्या शिफारसी महत्वाच्या आहेत. संरक्षणासाठी जैविक बुरशीनाशके व कीटकनाशक फवारणी, आळवणी अपेक्षीत आहेत. संजीवक मर्यादित वापरुन चांगली द्राक्षे तयार करावी लागतील. निर्यातीसाठी प्रमाणित केलेल्या रसायनांची यादी प्रत्येक देशाची वेगवेगळी असते. त्यामुळे फवारणी वेळापत्रक अभ्यासपूर्ण करावेत लागेल. द्राक्षाला दर काय मिळेल हे आपल्या हातात नसल्याने उत्पादन खर्च मर्यादितच करावा लागेल.\nजिल्ह्यातील द्राक्षाचे क्षेत्र 1.20 लाख एकर\nकोरोनातही 32 हजार टन फळांची निर्यात\nद्राक्षाप्रमाणे यंदापासून बेदाण्याचीही ऑनलाईन नोंदणी\nसंकटातही शेतकऱ्यांना एक संधी\nऔषध टंचाईची शेतकऱ्यांना वाटतेय भिती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/disputes-maharera-are-resolved-through-counseling-339528", "date_download": "2020-09-27T22:29:41Z", "digest": "sha1:OTDW53H4MFAWPJF2TAUHRG6Q45F3DX3Y", "length": 17863, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत! | eSakal", "raw_content": "\nबिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत\n- बांधकाम व्यावसायिक आणि सदनिका धारकांतील मतभेद चर्चेतून होताय दूर\n- समुपदेशन केंद्रात 684 प्रकरणे दाखल\nपुणे : बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा वेळेत दिला नाही, जाहिरात केल्याप्रमाणे बांधकाम केले नाही, बुकिंग झाल्यानंतर नोंदणीकृत करार करण्यास उशीर लावला, तसेच सदनिका खरेदी करणाऱ्यांनी वेळेत पैसे दिले नाहीत अशा विविध तक्रारी समुपदेशनाद्वारे देखील मिटवल्या जात आहेत. तक्रार दाखल करण्यापूर्वी तक्रारदारांना महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (महारेरा) समुपदेशनाचा पर्याय दिल्याने अनेक वाद चर्चेतूनच निकाली लागत आहेत.\n- पुण्यात 'हे' ९ अधिकारी भेदणार कोरोनाचे चक्र​\nमहारेरामध्ये दाखल होणारी प्रकरणे चर्चेतून मिटवण्यात याव्यात, यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यात आत्तापर्यंत ६८४ तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील ५५४ वादांचा चर्चेतून निपटारा करण्यात आला आहे. तर उर्वरित १३० प्रकरणे प्रलंबित असून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऍड. सुदीप केंजळकर यांनी याबाबत सांगितले की, तक्रार दाखल करण्यापूर्वी संबंधित प्रकरण समुपदेशनासाठी पाठवायचे का अशी विचारणा तक्रारदाराकडे केली जाते. त्याने होकार दिल्यास दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. दोघांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महारेराकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी दोन्ही पक्षकारांच्या बाजू समजावून घेतात आणि त्यांच्यात योग्य ती तडजोड घडवून आणतात. ही सर्व चर्चा महारेराच्या रेकॉर्डवर असते आणि संबंधित प्रकरणाचा महारेराचे न्यायीक अधिकारी निकाल देतात.\n- राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याविरोधात शिवसैनिक उपोषणाला बसणार\nपुन्हा तक्रार करण्यास वाव :\nचर्चेतून निघालेल्या मार्गाची दोन्ही पक्षकारांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक असते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा दाद मागण्यास तक्रारदारांना वाव असतो. पूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तक्रार करता येते. तसेच नवीन दावा देखील करता येतो. त्याची स्वतंत्र सुनावणी होऊन त्यावर निकाल दिला जातो.\nसमुपदेशनातून वाद मिटवण्यासाठी महारेराकडून चांगला पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. चर्चा करून मतभेद दूर होत असल्याने न्याय व्यवस्थेवरील ताण देखील कमी होत आहे. त्यामुळे तक्रारदारांनी सकारात्मक दृष्ट्या या पर्यायाचा विचार करावा. त्यातून स्वतःचा आणि न्याय पालिकेचा वेळ वाचणार आहे.\n- ऍड. सुदीप केंजळकर\nबिल्डरने वेळेत घराचा ताबा दिला नाही म्हणून मी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी महारेरात गेलो होतो. तेथे आमच्यातील वाद समुपदेशनातून मिटवण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.\n- Video : 'दार उघड उद्धवा, दार उघड', भर पावसात भाजपने घातला गोंधळ​\n- समुपदेशन केंद्रात आत्तापर्यंत 684 तक्रारी दाखल\n- त्यातील 554 वादांचा चर्चेतून निपटारा\n- थेट तक्रार दाखल करण्यापूर्वी अनेकांची समुपदेशनाला पसंती\n- चर्चेतून झालेल्या तोडग्याबाबत महारेरा आदेश देत असते\n- निकालाची अंमलबजावणी न केल्यास तक्रारीची संधी\nराज्यात नोंदणी झालेले बिल्डर आणि एजंट\nअर्जदार अर्ज दाखल मंजूर अर्ज प्रकल्प पूर्ण\nमहारेराकडे दाखल एकूण तक्रारी :\nतक्रारी न��ंदणीकृत बिल्डर नोंदणी नसलेल्या\n11, 619 निकाली तक्रारी निकाली तक्रारी\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोलापुरात रेबिजचे प्रमाण शून्यावर; 48 हजारांहून अधिक मोकाट कुत्री\nजागतिक रेबीज दिन विशेष सोलापूर : जागतिक फॉर्म्यूल्यानुसार 32 व्यक्‍तींमागे एक कुत्रा असा अंदाज लावला जातो. मात्र, सोलापूर...\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nलूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nकाळे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष\nसंगमनेर ः कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता, विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/satirical-news/editorial-article-dhing-tang-278172", "date_download": "2020-09-27T22:56:27Z", "digest": "sha1:SYUBEYWQA3N2FPBBB2TFB3LHCBL4NJIH", "length": 17025, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिंग टांग : चहावाला वि. लिंबू सरबत! | eSakal", "raw_content": "\nढिंग टांग : चहावाला वि. लिंबू सरबत\nसदू : (फोन फिरवत) हलोऽऽ...कोरोना गो\nदादू : (सावधपणे फोन उचलत) गो कोरोना\nसदू : (आवाज ओळखत) दादूराया, मी बोलतोय, सदू\nदादू : (अघळपघळपणे) मज्जेत\nसदू : (खुशालीत) टॉप इथं आमच्या शिवाजी पार्कात सगळं शांत आहे\nदादू : (समजुतदारपणे) घराबाहेर पडू नकोस हं\nसदू : (फोन फिरवत) हलोऽऽ...कोरोना गो\nदादू : (सावधपणे फोन उचलत) गो कोरोना\nसदू : (आवाज ओळखत) दादूराया, मी बोलतोय, सदू\nदादू : (अघळपघळपणे) मज्जेत\nसदू : (खुशालीत) टॉप इथं आमच्या शिवाजी पार्कात सगळं शांत आहे\nदादू : (समजुतदारपणे) घराबाहेर पडू नकोस हं\nसदू : (दिलासा देत) मी एरवीही बाहेर पडत नाही\nदादू : (खवचटपणे) तेही खरंच घरकोंबडा\nसदू : (दुर्लक्ष करत)...आणि तुझं काय दादूराया\nदादू : (गंभीरपणाने) मी माझ्या महाराष्ट्राच्या काळजीत व्यग्र आहे, सदूराया दिवसभर मी खूप बिझी असतो दिवसभर मी खूप बिझी असतो माझ्या महाराष्ट्रावर संकट आलं आहे\nसदू : (कळकळीने) माझ्याही\nदादू : (खवचटपणे) मला तुझीही काळजी वाटते रे जो कोणी माझ्या महाराष्ट्राकडे वाईट नजरेनं बघेल, त्याची गाठ माझ्याशी आहे, असं तू म्हणायचास जो कोणी माझ्या महाराष्ट्राकडे वाईट नजरेनं बघेल, त्याची गाठ माझ्याशी आहे, असं तू म्हणायचास\nसदू : (त्वेषाने) गोळ्या घातल्या पाहिजेत यांना\nदादू : (गोंधळून) विषाणूला गोळी कशी घालणार घातलीच तर औषधाची घालावी लागेल ना\nसदू : मी औषधाच्या गोळ्यांबद्‌दलच बोलत होतो\nदादू : (भावविवश होत) केवढं मोठं संकट रे, केवढं मोठं संकट या महामारीच्या संकटातून माझा महाराष्ट्र सुखरुप बाहेर काढण्याचं काम मला करायचं आहे या महामारीच्या संकटातून माझा महाराष्ट्र सुखरुप बाहेर काढण्याचं काम मला करायचं आहे खूप मोठी जबाबदारी आहे, सदूराया\nसदू : तुझ्या शेजारच्या गल्लीतल्या चहाच्या टपरीवरचा चहावाला विलगीकरण कक्षात गेला म्हणे तुझे एकशेसत्तर कर्मचारीही आयसोलेट करण्यात आल्याचं कळलं\nदादू : (काळजीच्या सुरात) हो ना पण कोणी दिली तुला ही ब्रेकिंग न्यूज\nसदू : (कोरडेपणाने) टीव्हीवर कालपास्नं दाखवताहेत म्हणून तर फोन केला म्हणून तर फोन केला तू तिथं, त्या टपरीवर चहा प्यायला गेला नव्हतास ना\nदादू : नाय, नो नेव्हर एकतर मी चहाच पीत नाही\nसदू : (जीव भांड्यात पडत) मग काही टेन्शन नाही मला आपली उगीच काळजी वाटत होती\nदादू : (खुलासा करत) मी हल्ली लिंबू सरबत पितो साध्या पाण्यात हं फ्रिजमधली बाटली काढून तोंडाला नाही काही लावत शिवाय लिंबामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते म्हणे शिवाय लिंबामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते म्हणे सदूराया, तूसुद्धा लिंबू सरबत करुन पीत जा हं सदूराया, तूसुद्धा लिंबू सरबत करुन पीत जा हं संत्रीबिंत्री खात जा जरा संत्रीबिंत्री खात जा जरा प्रकृतीची काळजी घे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझं आवाहन आहे की चहा सोडा, लिंबू सरबत प्या\nसदू : (अमान्य करत) चहा हे आपलं राष्ट्रीय पेय आहे\nदादू : (निर्धारानं) नहा चकोच...आपलं ते हे...चहा नकोच मी तर माझ्या पुढल्या भाषणात \"लिंबूसरबताचे फायदे'' जनतेला सांगणार आहे मी तर माझ्या पुढल्या भाषणात \"लिंबूसरबताचे फायदे'' जनतेला सांगणार आहे \"मास्क लावा, लिंबू सरबत प्या'' हाच माझा महाराष्ट्राला संदेश असणार आहे\nसदू : मास्क लावून सरबत कसं पिता येईल दादूराया\nदादू : (शिताफीने विषय बदलत) तुमच्या परिसरात लॉकडाऊन व्यवस्थित चालू राहील, याची काळजी तू घ्यायला हवीस ती तुझी जबाबदारी आहे, सदूराया\nसदू : (शांतपणे) इथं चहाच्या सगळ्या टपऱ्या बंद आहेत\nदादू : (चिडून) मघापास्नं बघतोय सारखं \"चहा, चहा, चहा'' चाललंय तुझं सारखं \"चहा, चहा, चहा'' चाललंय तुझं माझा चहा आणि चहावाल्याशी आता काहीही संबंध नाही माझा चहा आणि चहावाल्याशी आता काहीही संबंध नाही कळलं\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमॅकडोनाल्डची फ्रॅन्चायझी देतो म्हणाले अन् साडे आठ लाख रुपयांना गंडवून गेले\nपुणे : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली. ही...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nपोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं\nसातारा : गर्भवतींसाठी कोविड चाचणी अनिवार्य असल्याने मी 23 जून रोजी पेठ किन्हई येथील आरोग्य केंद्रात चाचणी केली असता, मला कोरोनाबाधित घोषित केले. घरची...\nगुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता\nपुणे : का��ी जणांना गणितांशी संबंधित प्रश्न सोडविण्यात अडचण असेल तसे असल्यास, आता आपण गुगल लेन्सची मदत घेऊ शकता. गुगलने आपल्या गुगल लेन्सवर होमवर्क...\n अरुणदादांच्या आधारामुळे कोरोनाग्रस्तांना अश्रू अनावर; कामाची होतेय प्रशंसा\nनाशिक : (येवला) तुमच्या घरात ही व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे; पण घाबरू नका, आम्ही व्यवस्थितपणे उपचार करतोय. तुम्ही त्रास होत असेल, तर तपासणी करून घ्या,...\nकन्या दिवस : मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nसातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. ज्यामुळे स्त्रीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/paytm-has-warning-for-all-users-says-beware-of-kyc-completion-account-block-calls-sms/articleshow/76643560.cms", "date_download": "2020-09-27T23:43:01Z", "digest": "sha1:3D7UWTYCKZHNZLMDWIYVOVSBUNRQGOO7", "length": 16611, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPaytm चा इशारा, एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट\nऑनलाइन व्यवहार वाढल्यानंतर आर्थिक फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे पेटीएमवरून आर्थिक व्यवहार करणाऱ्या युजर्संना पेटीएमने काही सूचना केल्या आहेत. कंपनीने केवायसी आणि अकाउंट ब्लॉकच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असे म्हटले आहे.\nनवी दिल्लीः पेटीएम केवायसी (Paytm KYC) च्या नावावर फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध रिचार्ज आणि पेमेंट अॅप Paytm ने आपल्या युजर्संना एक इशारा दिला आहे. कंपनीने केवायसी आणि अकाउंट ब्लॉकच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असे म्हटले आहे. जर तुम्ही पेटीएम युजर्स असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा ���ाही सेकंदात तुमचे बँक अकाउंट रिकामे होवू शकते.\nवाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी\nया सारख्या एसएमएसपासून राहा सावध\n- Or it needs to be renewed (याला नुतनीकरण करण्याची गरज आहे)\nतुम्हाला एसएमएस किंवा फोन करून केवायसी किंवा अन्य कारण सांगून वैयक्तिक माहिती विचारली जाते. अनेकवेळा युजर्संकडून Anydesk या सारखा कोणताही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. Anydesk, TeamViewer, किंवा QuickSupport यासारखे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर एक ९ डिजिट कोड जनरेट केले जाते. युजर्सला या कोड मागितले जाते. कोड मिळाल्यानंतर हॅकर्स तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. आता तुमच्या फोनची स्क्रीन सहज ट्रॅक केले जाते. यावरून पेटीएम आणि मोबाइल बँकिंग अॅप अॅक्सेस घेतात व तुमचे अकाउंट रिकामे करू शकतात.\nवाचाः जिओचे धमाकेदार डेटा पॅक, ५१ रुपयांपासून सुरू, २४० जीबी पर्यंत डेटा\nएक अन्य प्रकारे म्हणजेच पेटीएम सारखी दिसणारी फेक वेबसाईट बनवून तुमचे पासवर्ड आणि ओटीपी जाणून घेतात. हॅकर्स www.paytmuser.com, www.kycpaytm.in किंवा jn29832.ngrok.io/index.php वेबसाईट बनवतात. ही दिसायला अधिकृत वेबसाइट दिसते. परंतु, ती खोटी असते. युजर्स या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती नमूद करताच ही माहिती हॅकर्सला मिळते.\nवाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा\nया गोष्टी ध्यानात ठेवा\n>> पेटीएम केवायसी नेहमी कंपनीची अधिकृत स्टोर किंवा त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीकडून करून घ्या.\n>> पेटीएम कधीही ऑनलाइन केवायसी किंवा एसएमएस पाठवत नाही. कंपनीच्या मेसेजमध्ये केवळ अपॉइंटमेंट करण्यासाठी किंवा जवळच्या केवायसी पॉइंट लोकेट करण्यासाठी लिंक होते.\n>> पेटीएम कधीही कॉल करून तुम्हाला कोणताही अॅप इन्स्टॉल करावा असे सांगत नाही.\n>> पेटीएम कधीही Paytm Minimum KYC साठी कोणताही एसएमएस किंवा ईमेल पाठवत नाही.\n>> कंपनी कॅशबॅक साठी कोणतीही लिंक पाठवत नाही. तुमचे कॅशबॅक थेट तुमच्या पेटीएम वॉलेट किंवा बँक खात्यात जमा होते.\n>> पेटीएम कर्मचारी तुम्हाला कोणताही पिन, ओटीपी, पासवर्ड रिसेट लिंक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सीव्हीव्ही किंवा पिन बँक डिटेल्ससंबंधी माहिती विचारत नाही.\n>> जर पेटीएम एजंट केवायसी साठी आला तर त्याचे आयडी कार्ड चेक करा.\n>> पेटीएम कधीही तुम्हाला Paytm.com सोडून कोणत्याही यूआरएलवर डिटेल्स टाकण्यास सांगत नाही. कंपनी कधीही कोणत���याही प्रकारे लॉटरी किंवा नोंदणी फीस किंवा टॅक्स पैसे मागत नाही. हे सर्व लक्षपूर्वक पाहिल्यास आपण आर्थिक फसवणूक पासून दूर राहू शकतो.\nवाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन\nवाचाःशाओमीने लपवले नाव, लिहिले 'मेड इन इंडिया'\nवाचाः फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळण...\nकन्फर्म, ८ ऑक्टोबरला येतोय सॅमसंग Galaxy F41 स्मार्टफोन...\nजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या ...\nसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन क...\nसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000...\nरियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पाव��ामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nमुंबईNDAला १० महिन्यांत दोन धक्के; शरद पवार 'या' पक्षाला म्हणाले Thanks\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n; गृहमंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T00:34:44Z", "digest": "sha1:WM6YSMZ3N4BSEQJV4PX7K5RYPE4JK2ID", "length": 10076, "nlines": 249, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकिरा कुरोसावा - विकिपीडिया", "raw_content": "\nहे जपानी नाव असून, आडनाव कुरोसावा असे आहे.\nअकिरा कुरोसावा (मराठी लेखनभेद: आकिरा कुरोसावा ; जपानी: 黒澤 明 किंवा 黒沢 明 ; रोमन लिपी: Kurosawa Akira, कुरोसावा अकिरा;) (मार्च २३, इ.स. १९१०; टोक्यो, जपान - सप्टेंबर ६, इ.स. १९९८; तोक्यो, जपान) हा जपानी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक होता. सुमारे ५७ वर्षांची प्रदीर्घ चित्रपट-कारकीर्द पाहिलेल्या कुरोसावा यांनी ३० चित्रपट दिग्दर्शिले.\nकुरोसावा यांनी चित्रकार म्हणून काही काळ व्यावसायिक कामे केल्यानंतर इ.स. १९३६ साली जपानी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आरंभी पटकथालेखक व सहायक दिग्दर्शकाची कामे केल्यानंतर त्याने दुसर्‍या महायुद्धकाळात इ.स. १९४३ साली सुगाता सान्शिरो चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले.\n१९४३ सुगाता सान्शिरो 姿三四郎 Sugata Sanshirō\n१९४४ इचिबान उत्सुकुशिकु 一番美しく Ichiban utsukushiku\n१९४५ जोकु सुगाता सन्शिरो 續姿三四郎 Zoku Sugata Sanshirô\n१९४८ योइदोरे तेन्शि 酔いどれ天使 Yoidore Tenshi\n१९४९ शिउकानारु केत्तो 静かなる決闘 Shizukanaru ketto\n१९५० सुक्यन्दारु 醜聞 Sukyandaru\n१९५१ हाकुचि 白痴 Hakuchi\n१९५२ इकिरु 生きる Ikiru\n१९५४ शिचिनिन नो सामुराइ 七人の侍 Shichinin no samurai\n१९५७ कुमोनोसु जो 蜘蛛巣城 Kumonosu-jō\n१९६१ योजिन्बो' 用心棒 Yōjinbō\n१९६२ शुबाकि साञ्जुरो 椿三十郎 Tsubaki Sanjūrō\n१९६३ तेङ्गोकु तो जिगोकु 天国と地獄 Tengoku to jigoku\n१९६५ अकिहिगे 赤ひげ Akahige\n१९७० दोदेसुकादेन どですかでん Dodesukaden\n१९८० कागेमुशा 影武者 Kagemusha\n१९८५ रान 乱 Ran\n१९९० युमे 夢 Yume\n१९९१ हाचिगात्सु नो रापुसोदि 八月の狂詩曲 Hachigatsu no rapusodī\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अकिरा कुरोसावाचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९९८ मध��ल मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१४ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/tag/sakshi-malik/", "date_download": "2020-09-27T22:19:40Z", "digest": "sha1:MCBNAZQEVEKWGWWNYJGPM3IZRZXSSBDM", "length": 1728, "nlines": 51, "source_domain": "kheliyad.com", "title": "Sakshi Malik Archives - kheliyad", "raw_content": "\nम्हणून साक्षी आणि मीराबाईला अर्जुन पुरस्कार नाही\nFollow us देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारांच्या यादीतून पहिलवान साक्षी मलिक आणि वेटलिफ्टिंगची खेळाडू मीराबाई चानू Mirabai Chanu ...\nSakshi claims Arjuna awards | साक्षीचा अर्जुन पुरस्कारावर दावा\nTeam kheliyad | भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांसाठी सध्या खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अनेक क्रीडा महासंघांनी आपापल्या खेळाडूंची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-malabar-hill-shivsena-leader-eknath-sinde-bungalow-fire-updates-mhas-433499.html", "date_download": "2020-09-27T22:47:11Z", "digest": "sha1:QYVMV2YD67WOY3QHOBN36ICQUYSOHTT6", "length": 17989, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिलमधील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग, mumbai malabar hill shivsena leader eknath sinde bungalow fire updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nVIDEO : एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिलमधील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nVIDEO : एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिलमधील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग\nएकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतला आग लागली असल्याची माहिती आहे.\nमुंबई, 5 फेब्रुवारी :शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग लागली असल्याची माहिती आहे. मलबार हिलमधील 14 मजल्याच्या इमारतीला आग लागली आहे.\nआगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या कर्मचारी वसाहतीमधील इमारतीतून तीन जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हँगिंग गार्डन जवळच्या इमारतीला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nएकनाथ शिंदे यांच्या मलबार हिलमधील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग#Mumbai #NewsUpdate pic.twitter.com/TXsuvG41RP\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातून सातत्याने आगीच्या घटना समोर येत आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून योग्य खबरदारी घेण्याचं आणि आगीचे प्रकार लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T23:04:38Z", "digest": "sha1:UV3P4NHAHJ6APSR62NIH76W7MO7WRRU6", "length": 22235, "nlines": 129, "source_domain": "navprabha.com", "title": "ज्येष्ठांना कसे जपावे..? | Navprabha", "raw_content": "\n– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी\nज्येष्ठांनी कसे जगावे यावर आम्ही विचार केला. आपले जगणे ते जगतीलही. लिहिले व त्यांनी ते वाचले. त्यावर आपले जगणे ठरविले असे काही नाही. दोन अधिक दोन चारच होणार असे काही नाही. जीवन जगणे ही बेरीज-वजाबाकी असू शकत नाही. माणसाच्या जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा त्याचे जगणे पराधीन होऊन जाते.\nअशा पराधीन झालेल्या ज्येष्ठांविषयी आम्ही बोलू. मागच्या कित्येक लेखात मी असा विचार मांडला होता की ज्येष्ठांनी पराधीन होता कामा नये. पण पराधीन होणे न होणे आपल्या हाती नसतेचप्रेशरची माणसे, हृदयाचा आजार असलेली मधुमेहाचा आजार असलेली माणसे आपली औषधे नियमित घेत असतात तरीदेखील आजार जसा जुनाट व्हायला लाग���ो तसा शरीरावर त्या आजाराचा पगडा वाढतो- दुष्परिणाम होऊ लागतात.\nप्रेशरचा त्रास असलेल्याचा रक्तदाब एकदम वाढतो.. मस्तकातील नस तुटते.. त्याला लकवा मारतो. हॉस्पिटलातून वाचून घरी आणला जातो, तेव्हापासून मरेपर्यंत अंथरुणावरच सर्वकाही या आजारातून दगावला तर बरे म्हणायचे. हळुवार चालत जाणे जर जमत असेल तर आपली नित्याची कामे आपणच करणे शक्य होते. नसेल तर…\nआपण लाड करून वाढवलेली माणसे आपल्या आसपास असतातच… ती आपली सगळी कामे करतात. पैसे असतील तर नर्स ठेवली जाते. म्हातारा कॉटवर पडलेला असतो.. सेवेला फक्त नर्स बाईच असते. बाकी कुणीही त्या आपल्या माणसाला भेटायला त्या खोलीतपण जात नाहीत. वेळ कुणाला आहे सेवेला फक्त नर्स बाईच असते. बाकी कुणीही त्या आपल्या माणसाला भेटायला त्या खोलीतपण जात नाहीत. वेळ कुणाला आहे म्हातार्‍या माणसासोबत बसणे कुणाला आवडेल म्हातार्‍या माणसासोबत बसणे कुणाला आवडेल बोलू न शकणार्‍या माणसाशी कोण बोलेल बोलू न शकणार्‍या माणसाशी कोण बोलेल पण तुम्ही जर त्याच्याजवळ बसाल, त्यांच्याशी बोलाल… तर ते लवकर बरे होऊ शकतात. तुमच्या मायेचा स्पर्श त्यांना जगवू शकतो. तुम्ही ते कराल ना\nअशा आजारी व ज्येष्ठांना तुमची गरज आहे. तुम्हाला त्यांना जपावे लागेल. वृद्धत्व हे प्रत्येक माणसाच्या नशिबाला येते. आयुष्याच्या सरते शेवटी प्रत्येक जण हाच विचार करतात, ‘देवाने मला माझे हात-पाय धड असताना न्यावे’ सगळ्यांच्या नशिबात हे भाग्य नसते. आजार बळावल्याने अंथरूण धरलेल्या आपल्या माणसाची सेवा पुष्कळजण करतात – करावीच लागते.\nमी बघितले, एकटा घरचा धनी, आपल्या कुटुंबासाठी राब राब राबला, बायका-मुलांकरता काबाडकष्ट केलेत, कुठे फिरायला गेला नाही, नाटक-सिनेमा बघितले नाही, स्वतःच्या शरीराचा विचार न करता मरत राहिला… घर बांधले… मुले मोठी झाली… शरीर थकले… अंथरुणावर पडला. वृद्धत्व हाच त्याचा आजार होय. त्याची बायको सेवा करू लागली. स्वतःकरता बांधलेल्या खोलीत, पाण्याच्या गादीवर तो झोपला व झोपूनच राहिला. दिवस गेले, महिना संपला, असे हे चालूच होते. सगळे काही कॉटवर बायकोही वैतागून गेली. केव्हा केव्हा तो भ्रमात जातो. तिला शिविगाळ करतो. म्हातारपणात माणूस परत एकदा लहान मूल बनतो… पराधीन बनतो.\nआम्ही लहान मुलांची जोपासना करतो. त्याला खाऊ घालतो, आंघोळ घालतो, डायपर बदलतो हो ना मग म्��ातारा माणूस हा एक मूल आहे असे समजून त्याची सेवा का करत नाही मग म्हातारा माणूस हा एक मूल आहे असे समजून त्याची सेवा का करत नाही हा प्रश्‍न विचारणे ठीक आहे हो, पण ते करणे किती कठीण असते याची कल्पना न केलेली बरी. एक मात्र सत्य आहे. त्याची सेवा त्याची बायकोच करू शकते. बायको नसेल तर सूनबाई, मुलगी किंवा नर्स, नाहीतर कुणीच नाही\nआपल्या माणसाला आपण जपले पाहिजे. नाहीतर कोण जपणार ज्याच्याकडे पैसे आहेत तो ती तजवीज करूनच ठेवतो. अशा प्रकारची ओल्ड एज होम्स आहेत. तिथे पैसे द्या, तुमची सेवा होईल. कुणी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. फक्त आपल्या माणसाच्या प्रेमाला तुम्ही मुकाल ज्याच्याकडे पैसे आहेत तो ती तजवीज करूनच ठेवतो. अशा प्रकारची ओल्ड एज होम्स आहेत. तिथे पैसे द्या, तुमची सेवा होईल. कुणी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. फक्त आपल्या माणसाच्या प्रेमाला तुम्ही मुकाल माणसाला पुष्कळ काही हवे असते, सगळेच काही प्रत्येकाला मिळतेच असे नाही. जेवढे नशिबात असते तेवढेच मिळते. कमी-जास्त नाहीच. शेवट सेवाही करणारी माणसे थकतात. ज्यांना वॉटर बेड विकत घेणे जमते, ते आणतात. ज्यांना शक्य नसते ते साध्या कॉटवर पेशंटला ठेवतात. नर्स ठेवणे जमत नसेल तर ठीक नाहीतर कुणीतरी वेळ मिळेल तसा सेवा करत असतो.\nमी एका पेशंटला बघायला गेलो होतो. पेशंट एकटीच कॉटवर पडली होती. घरात प्रवेशताना सूनबाई दिसली. चांगली ठणठणीत होती. पण इकडे सासूबाईंची सेवा ती करत नव्हती. घरी फक्त ती जेवण बनवायची. आपल्या मुलांची सोय करायची. पतिराजांची काळजी घ्यायची. पतीराज म्हणजे त्या बेडवर पडलेल्या म्हातारीचा मुलगा. तिची सर्व सेवा तोच करायचा. सगळे करून कामावर जायचा. कधी दुपारी सूनबाई तिला काही खाऊ घालायची. मग तिचे सगळे कॉटवरच. प्रत्येक दिवशी डायपर आणायला पैसे नव्हते. मी तिला तपासायला गेलो होतो. कॉटवरील गादी लघवीने ओली झाली होती. रूमभर लघवीचा घमघमाट पसरला होता. दोन दिवसांपूर्वी ती कॉटवरून खाली कोसळली होती. हात मोडला होता. शरीराला आणखी एक व्याधी जडली होती. मी काहीच करू शकलो नाही व तो मुलगाही चुपचाप बाजूला उभा होता. शेजार्‍यांनी कौतुक केले व पोराचे किती काळजी घेतो ग बिचारा मुलगा चार दिवसांनी आला व म्हणाला, ‘आई गेली मुलगा चार दिवसांनी आला व म्हणाला, ‘आई गेली’ मी म्हटले, ‘सुटली बिचारी’ मी म्हटले, ‘सुटली बिचारी\nअसे कितीतरी म्हातारे, म्हातार्‍या आपल्या जीवनाच्या सरतेशेवटी कॉटवर पडलेली असतात त्यांची कोण व कशी सेवा करणार\nमूत्रपिंड निकामी झालेली कितीतरी माणसे दर आठवड्याला डायलिसीस करायला जातात. पैसे खर्च होतच राहतात.. आयुष्यभर केलेली कमाई संपते. मुले बघतात. पैसे कमी होताहेत. माया पण आटून जाते. शेवट ठरलेला असतो.\nएका घरात पतीला हार्ट अटॅक आला.. धावत पळत हॉस्पिटलात गेला.. दोन-तीन लाख संपले.. अँजिओप्लास्टी झाली. दोन-तीन लाख संपले. साहेब घरी आले. हल्लीच रीटायर झाले होते. दारू, सिगारेट ओढणे चालूच होते. सहा महिन्यांनंतर परत घरी अचानक कोसळले. धावाधाव झाली. हॉस्पिटलात बायपास झाली. दोन-चार लाख संपले. बायकोही रिटायर झाली होती. हातातली पुंजी संपल्याने बायको हताश झाली. चक्क वेडी झाली. कुणी एक बाई तिची सेवा करते. कुठलाही आजार नाही. फडाफडा बोलणारी, चालणारी बाई चक्क लाचार झाली होती. तिला आता कुणी बघावे तर शेजारी तिचा नवरा बसलेला.. बेफिकिर तर शेजारी तिचा नवरा बसलेला.. बेफिकिर टेबलावर दारूचा ग्लास.. हातात तीच सिगारेट्स. जीवन असेच संपणार होते.\nकितीही प्रयत्न केले तरी नशिबात घडणारे घडत राहील… असे म्हणणार्‍याची मला केव्हा केव्हा कीव येते. प्रत्येक प्रौढ माणसाने यावर विचार करावा. ज्येष्ठ झाल्यावर काय करणार कशाप्रकारे जगणार ठरवावे व त्याची तरतूद करावी. सगळ्या बाजूंनी विचार करावा. कुणालाही दोष न देता.. लादता काम करावे.\nमाझ्या एका कथेचा म्हातारा आपल्या मुलीच्या घरी राहतो. जावई, नातू, मुलगी.. त्याची बायको सेवा करतात. ते धडधाकट आहेत. भरपूर जेवतात. पण त्यांची स्मरणशक्ती थकलेली आहे. ते आपल्यातच असतात. पराधीन झालेले आहेत. खोकला नाही, आजार नाही, रक्तदाबावर औषधे चालू आहेत. पण रात्रभर खोकतात. घरच्यांना झोपू देत नाहीत. शेजारी दुसर्‍या कॉटवर झोपलेल्या बायकोला जागे करतात. ती बिचारी आजारी आहे. तरीही उठतात. नवरा जागाच राहतो व तीही पराधीन झालेत बिचारे. त्यांना कळत नाही आपण काय करतो ते पराधीन झालेत बिचारे. त्यांना कळत नाही आपण काय करतो ते मी म्हटले, ‘रात्रभर खोकत राहिलात तर दवाखान्यात भरती करावे लागेल..’ मात्रा लागू पडली. खोकला बंद मी म्हटले, ‘रात्रभर खोकत राहिलात तर दवाखान्यात भरती करावे लागेल..’ मात्रा लागू पडली. खोकला बंद विचारले तर सांगतात बरे आहे. खोकला नाही. सगळे काही ठीक चाललेय\n���ज गरज आहे ती ज्येष्ठांना जपण्याची त्यांना आधार देण्याची. तो आधार कुणी द्यावा त्यांना आधार देण्याची. तो आधार कुणी द्यावा कसा द्यावा कुठपर्यंत द्यावा हे ज्याचे त्याने ठरवावे. दोन अधिक दोन किती हा विचार न करता प्रत्येकाने ठरवावे… आपण काय करायचे कारण आपणही केव्हा ना केव्हा ज्येष्ठ होणारच. पराधीनता ही शेवटी आपल्याही नशिबात असणार कारण आपणही केव्हा ना केव्हा ज्येष्ठ होणारच. पराधीनता ही शेवटी आपल्याही नशिबात असणार\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nडॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...\nकोरोना विरोधात रसायन द्रव्ये\nडॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स.. कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...\nभाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २\nडॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...\nगायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३\nवैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...\nडॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T22:33:54Z", "digest": "sha1:Y5CXG5QUIGJBHEACG5XDJXEFQRZO6ZNZ", "length": 8869, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "येडेश्वरी देवीची यात्रा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nCoronavirus Impact : ‘कोरोना’च्या ‘महामारी’मुळं राज्यातील सर्वात मोठी यात्रा…\nउस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील प्रशासनाकडून कोरोनो व्हायरसची साथ पसरू नये म्हणून पैठणमध्ये होणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी देण्यात आले. त्यानंतर सर्वात मोठी समजली जाणारी उस्मानाबाद येथील येडेश्वरी…\nसॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी, रवीना टंडनचा अधिकाऱ्यांवर…\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे…\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळं नव्या…\n‘त्या’ Whatsapp ग्रुपची ऍडमिन होती दीपिका, ज्यात…\nCoronavirus : अकोल्या गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nजाणून घ्या एका पाणी विकणाऱ्या व्यक्तीबद्दल ज्याने चीनच्या…\nBSNL कडून 4 नवीन ब्रॉडबॅन्ड प्लॅन लॉन्च, 300 Mbps च्या…\nबदलणार चेकनं पेमेंट करण्याची पधदत, नवीन वर्षात लागू होणार…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nज्युस ऐवजी सालीसकट फळ खाणं का असतं जास्त फायदेशीर \nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’ लसीची मानवी…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने वाढवली चिंता\nबारामती : मराठा समाजाकडून अजित पवार यांच्या घरासमोर ‘ढोल…\n…तर कोणत्याही परिस्थितीत परत घेतले जातील PM-Kisan स्कीमचे 6000 रुपये \nपरभणी जिल्ह्यातील शेत शिवारातील पिकांवर ओले संकट \nभारतीय व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी H-1B नोकर्‍यांसाठीच्या प्रशिक्षणावर 15 कोटी डॉलर खर्च करणार अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/Sewri", "date_download": "2020-09-28T00:24:47Z", "digest": "sha1:2VBQTMKWAUSAIQRNIRPZ2QJYNQH7D7FN", "length": 4588, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n८९ लाखांच्या चोरी प्रकरणी ७ जणांना अटक\nकंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड F/South : परळ, शिवडी\nलाँकडाऊनमुळे 150 रुपये परत करू न शकलेल्या मिञाला दगडाने ठेचून मारलं...\nपोलिस दल अस्वस्थ: कोरोनाने घेतला आठवा बळी\nशिवडीतील गोदामाला भीषण आग\nRSS मानहानी प्रकरण: आधीपेक्षा दहापट त्वेषाने लढणार- राहुल गांधी\nपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयाला 36 लाखांची मदत\nपाण्याच्या पुनर्वापरासह सेंद्रीय खत निर्मिती\nअनधिकृत पार्किंगकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष\n'राग दाबून ठेऊ नका, व्यक्त करा'\nसमाजात शांती, एकोप्यासाठी मिरवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya", "date_download": "2020-09-27T23:52:22Z", "digest": "sha1:XG3S44LDJYJHSXKIHCU5LBKQAASJ46BW", "length": 15947, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Regional political News, State political News | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा...\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. मात्र, येथील मंदिरातील उंदराच्या कानात भाविक...\nशेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस...\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव��र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...\nबेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मी युवकांचा आवाज बनेन...\nनगर : बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित...\nअनिल राठोड मंत्री होणार होते : गडाख\nनगर : ``शिवसेना आणि कै. अनिल राठोड हे समिकरण होते. त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटुंब चालविण्याचे काम केले. हाकेला धावणारा नेता, म्हणून...\nअजित पवारांनंतर शिवतारेंनी घेतली शरद पवारांची भेट\nसासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. आज...\n...हे तर सामान्यांच्या जखमेवर मीठ\nमुंबई : एकीकडे भरमसाट वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ...\nमनोज कोतकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची...\nनगर : केंद्रात सत्तेत असलेला व देशात सर्वात मोठा ठरलेल्या भाजपची नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे एक खासदार, तीन आमदार...\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा...\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nभाजपचे व्यापारी कृषी विधेयकाच्या साह्याने...\nमुंबई : नव्या कृषी विधेयकाचा फायदा घेऊन काळाबाजार करणारे भाजपचे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करू नयेत म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची जुनी पद्धत...\n....या अभिनेत्रींचे मोबाईल फोन NCB ने केले जप्त\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाॅलीवडू आणि ड्रग कनेक्शन याची चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दीपिका...\nमाॅर्निंग वाॅकला भेटल्यावर चहासाठी राऊतांकडे गेलो...\nजालना : राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. तशीच माझी व देवेंद्र फडणवीस यांची खासदार संजय राऊत यांच्याशी भेट झाली, असा दावा भाजपचे केंद्रीय...\nनगरमध्ये 756 कोरोना रुग्णांची भर, मृत्यूची संख्या...\nनगर : जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाचे 756 नवीन र��ग्ण आढळले असून, आतापर्यंत 679 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात काल ५१३...\nशरद पवार यांनी पाठविले नगरकरांसाठी रेमडीसीवीर...\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, खासगी रुग्णालये व कोविड सेंडरमध्ये बेड शोधण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. मध्यंतरी जिल्ह्यात...\nडाॅ. हिना गावितांना भाजपची बाजू मांडण्याची...\nजळगाव : महाराष्ट्रात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ज्या वेळी भाजपचा खासदार निवडून येईल त्यावेळीं देशात भाजपची बहुमताने सत्ता येईल असे म्हटले जात होते...\n`खडसे आमचे मार्गदर्शक; त्यांनी टिव्हीवर जाऊन...\nपुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आमचे मार्गदर्शक आहेत. आमच्यासाठी ते पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही....\nमराठा आरक्षणावर जबाबदारीने निर्णय घ्या, अन्यथा...\nसातारा : मराठा आरक्षण प्रश्नाचे नेतृत्व कोणी करायचे हे महत्वाचे नाही. सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शासन, राजकिय पक्ष व न्यायालय यांनीही...\nमराठा आरक्षणाच्यानिमित्ताने विनायक मेटे,...\nसातारा : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटीत लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली...\nनगर : ``कोरोनाच्या काळात ग्रामसेवक चांगले काम करीत आहेत. यापुढे अनेक सर्व्हेक्षण करायचे आहेत. त्यासाठी इतर विभागांची मदत मिळणार आहे. बदल्यांच्या...\nमराठा तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळत आहे ......\nपुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला आहे. 'मराठा आरक्षणावरील...\n नगर जिल्हा शिवसेनेसाठी करणार...\nनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे \"...\nमुख्यमंत्र्यांची ‘आशा’ना साद.. \"आंदोलन...\nमुंबई : राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा आहेत. कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने कामबंद आंदोलन...\nशिर्डीतील साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन...\nशिर्डी : साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त��राव झाल्याने निधन...\nनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांवर\nनगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आज नव्याने 790 रुग्णांची भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकूण 40 हजार 650 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच बरे...\nकोरोनाबाबत सरकारने जबाबदारी झटकू नये : हजारे\nपारनेर : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्णांना आॅक्सिजन बेड मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे अनेकांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-28T00:19:49Z", "digest": "sha1:BMISFN5Z57RN5RSYYYWT4P2TLGUIA3YV", "length": 16753, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "पायलट परतले, पण.. | Navprabha", "raw_content": "\nराजस्थानातील कॉंग्रेसचे तरुण तुर्क नेते सचिन पायलट यांचे भरकटलेले आणि ज्योतिरादित्य शिंद्यांच्या पावलावर पाऊल टाकत भविष्यात भाजपच्या विमानतळावर उतरू पाहणारे विमान अखेर निमूटपणे कॉंग्रेसच्या गोटात परतले आहे. ‘प्रशासकीय बाबींवर पक्षांतर्गत आवाज उठवणे म्हणजे बंडखोरी नव्हे’ असे भले ते आता परत जाताना म्हणत असले, तरी ज्या प्रकारे त्यांनी राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील आपल्या पक्षाचे सरकार पाडण्यासाठी जिवाचा आटापिटा केला, आमदारांची फोडाफोडी आणि जमवाजमव केली, शक्तिप्रदर्शन करविले, भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ मदतीने परराज्यात जाऊन हालचाली केल्या ते पाहिले तर याला बंडच म्हणावे लागते. मात्र, राजकारणात पायलट यांच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त पाहिलेल्या गहलोत यांनी आपल्या पाठीशी शेशंभर कॉंग्रेस आमदारांचे पाठबळ कायम ठेवल्याने सचिन पायलट यांना जेमतेम अठरा आमदारांनिशी हात चोळत बसावे लागले. त्यामुळे नामुष्कीजनक परिस्थितीत गेला महिनाभर वावरलेल्या पायलटांना विधिमंडळात गहलोत यांचा बहुमताचा ठराव मतदानाला येण्याआधीच आपले विमान मागे फिरवावे लागले आहे.\nमध्य प्रदेशमध्ये अशाच बंडात पुरेपूर हात पोळले गेलेल्या कॉंग्रेस पक्षाने या बंडखोरीबाबत ताठर भूमिका घेत त्यांना सरळसरळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांना भेट नाकारण्यात आली होती, त्यांचे उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेश अध्यक्षपदही काढून घेण्यात आले होते. मात्र, आता आपल्या या युवा नेत्याच्या मदतीस प्रियांका गांधी धावल्या आणि त्यांनी समेट घडवून आणला आहे. यातून पक्ष सरचिटणीस पदावर असलेल्या प्रियांकांची प्रतिमा उजळली आहे किंवा पद्धतशीरपणे उजळविण्यात आली आहे.\nसोनिया गांधी यांच्या मागे पक्षाची कमान सांभाळण्यात राहुल गांधी यांना आजवर सतत घोर अपयश येत राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका यांचे अशा प्रकारे समेटासाठी पुढे येणे, राहुल आणि सचिन पायलट यांची भेट घडवून आणण्यात आणि समेट करण्यात पुढाकार घेणे यातून काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. सोनियांचा वारसा पेलण्यासाठी प्रियांका सक्षम आहेत असा संदेश यातून पक्षजनांमध्ये गेलेला आहे आणि भविष्यात त्यांची ही संकटमोचकाची भूमिका त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी देण्यास कारण ठरू शकते.\nसचिन पायलट यांनी काल माघारी येताना आपण बंड केलेच नव्हते असा आव जरी आणला असला, तरी गेला महिनाभर त्यांनी केलेला सत्तांतराचा खटाटोप लक्षात घेता या सार्‍या घटनाक्रमातून त्यांची प्रतिमा निश्‍चितच कलंकित झाली आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर असताना यांना सत्तास्थापनेची स्वप्ने पडत होती. एवढी सत्ताभिलाशा घेऊन वावरणार्‍या या नेत्याची पक्षात गळचेपी झाल्याची भावना कितीही वाजवी जरी असली, तरी त्यांनी निवडलेली बंडाची वेळ चुकीचीच होती. प्रियांका आणि राहुल यांनी आपल्या या तरुण तुर्क सहकार्‍याला पक्षामध्ये पुन्हा जरी आणले असले तरी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल त्यांचे ज्या प्रकारे थंडे स्वागत केले, ते पाहिले तर वरकरणी जरी हा संघर्ष आता संपुष्टात आल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तो संपलेला नाही हेच स्पष्ट होते आहे. पक्षात कायम राहिलेल्या पायलटांना दिल्लीत हारतुरे मिळाले, परंतु कर्मभूमीत परतल्यावर मात्र गहलोत यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवत काल जैसलमेर गाठले यातच सारे काही आले आहे. गहलोत यांनी पायलट यांची ‘निकम्मा’ आणि ‘नकारा’ अशी शेलकी संभावना काही दिवसांपूर्वी केली होती. आपले सरकार पाडायला निघालेल्या या पोराची आपण कशी जिरवली असाच भाव गहलोत यांच्या मनामध्ये याक्षणी असेल यात शंका नाही. त्यामुळे पायलट जरी पक्षात परतलेे असले तरी फसलेल्या बंडाळीची नामुष्की घेऊन आलेले आहेत. त्यांची पक्षामध्ये पुनःप्रस्थापना करण्याचे आता राहुल – प्रियांकांकडून प्रयत्न जरूर होतील, परंतु राजस्थानात त्यांना कितपत वाव दिला जाईल याबाबत साशंकता आहे. केंद्रीय पक्षकारणात त्यांना अधिक मानाचे स्थान बहुधा दिले जाईल, परंतु राजस्थानाची सत्ताकमान त्यांच्याकडे जाणे कठीण आहे. कॉंग्रेसमधील जुन्या आणि नव्यांच्या या धुमाळीत आपला कार्यभाग साधू पाहणार्‍या भाजपाला मात्र तोंडघशी पडावे लागले. सचिन यांना स्वतःचे अस्तित्व स्वतंत्र ठेवून भाजपच्या साथीने सत्ता मिळवायची होती, परंतु ते साध्य होत नाही हे कळून चुकल्यानेच त्यांना विमान माघारी वळवावे लागले आहे. ‘सुबहका भूला श्याम वापस घर आए तो उसे भुला नही कहते’ हे म्हणायला छान असले तरी प्रत्यक्षामध्ये या बंडखोरीने गहलोत यांच्यावर उमटलेले ओरखडे सहजासहजी बुजणारे नसतील.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nयेत्या गांधी जयंतीपासून गोव्यामध्ये ‘आत्मनिर्भर गोवा’ मोहीम राबवण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भरते’च्या हाकेनुसार राज्य सरकार फार मोठे...\nराज्यातील खासगी इस्पितळांकडून कोरोना रुग्णांची लूटमार होत असल्याची चौफेर टीका जनतेमधून झाल्यानंतर सरकारने तत्परतेने हे शुल्क काही प्रमाणात कमी करण्याचे आणि या...\nगोमंतकाच्या ‘मत्स्यगंधे’चा कोरोनाने घास घेतला. आशालताबाई गेल्या. सहा दशके रंगभूमी, रुपे��ी पडदा आणि छोट्या पडद्याला व्यापून राहिलेल्या या गुणी अभिनेत्रीचे हे अशा...\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/02/3506/", "date_download": "2020-09-27T22:51:17Z", "digest": "sha1:KA647PHBSXPHBYYP7HWXCSXQCZD7NAAK", "length": 34912, "nlines": 274, "source_domain": "www.sudharak.in", "title": "शेवटी जबाबदारी आपलीच आहे – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nशेवटी जबाबदारी आपलीच आहे\nहा पक्ष निवडून आला की तो पक्ष, याला फारसे महत्त्व नाही, कारण मुद्दे तेच आहेत, आव्हाने तीच आहेतगेल्या वर्षी होती, तीच. मी योजना आयोगाच्या विकासाबद्दलच्या अहवालाकडे पाहतो. छान वाटते. अर्थव्यवस्था चांगल्या पायावर उभी आहे. अडचणी, अडथळे असूनही अर्थव्यवस्था पुढे जायला तयार आहे. परदेशी गुंतवणूक वाढते आहे. नव्या भाग भांडवल उभारण्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. पैसे असल्याची खूण आहे, ती विश्वासही असल्याची. परदेशी गंगाजळीही सव्वाशे अब्ज डॉलर्स आहे. गर्व वाटण्यासारखी स्थिती आहे, ही. प्रश्न असा की आपण या पैशांच्या वापराची योजना काय करतो आहोत दुर्दैवाने खूपसा भाग माहिती तंत्रज्ञानावर, खढ वर आधारित आहे सगळा नाही, खूपसा. पण आपण ‘बँक ऑफिस’ कामावर, इझज वर, सॉफ्टवेअरवर भर देतो आहोत. इतर जगातली रटाळ, पुनरावृत्त, कारकुनी कामे करत आहोत. स. आपल्याकडे कुशल माणसांचा मोठा साठा आहे. मी चीन आणि भारत यांची एक तुलना पाहिली. मुख्य फरक म्हणजे येत्या काही वर्षांत भारतातली २-३ कोटी तरुण माणसे जगाच्या रोजगार-बाजारात येतील. चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय वाढते आहेभारताचे अजून ‘तरुण’ आहे. काय धोरण आहे, याबद्दल दुर्दैवाने खूपसा भाग माहिती तंत्रज्ञानावर, खढ वर आधारित आहे सगळा नाही, खूपसा. पण आपण ‘बँक ऑफिस’ कामावर, इझज वर, सॉफ्टवेअरवर भर देतो आहोत. इतर जगातली रटाळ, पुनरावृत्त, कारकुनी कामे करत आहोत. स. आपल्याकडे कुशल माणसांचा मोठा साठा आहे. मी चीन आणि भारत यांची एक तुलना पाहिली. मुख्य फरक म्हणजे येत्या काही वर्षांत भारतातली २-३ कोटी तरुण माणसे जगाच्या रोजगार-बाजारात येतील. चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय वाढते आहेभारताचे अजून ‘तरुण’ आहे. काय धोरण आहे, याबद्द��� आपण ज्ञानसाठ्यातली फायदेशीर स्थिती कशी वापरणार आहोत आपण ज्ञानसाठ्यातली फायदेशीर स्थिती कशी वापरणार आहोत फक्त ‘बँक ऑफिस’ कामाने निभणार नाही आहे.\nदुसरे म्हणजे, आयुष्यांचा दर्जा आर्थिक सुबत्तेइतक्या वेगाने सुधारत नाही आहे. आपले झपाट्याने नागरीकरण होते आहे. ग्रामीण भागातून माणसांचे लोंढे शहरांकडे येताहेत. महानगरांत झोपडपट्ट्याच झोपडपट्ट्या दिसताहेत. काय करणार आहेत आपली शहरे यासाठी लोक नोकऱ्या शोधत येतात, आणि सोईसुविधा नसल्याने झोपडपट्ट्यात लोटली जातात. फक्त सरकारनेच सोडवायचे आहेत का, हे प्रश्न लोक नोकऱ्या शोधत येतात, आणि सोईसुविधा नसल्याने झोपडपट्ट्यात लोटली जातात. फक्त सरकारनेच सोडवायचे आहेत का, हे प्रश्न की आपण काही दबावही आणायला हवेत की आपण काही दबावही आणायला हवेत ‘अॅक्शन इंडिया’ मागचा हेतू हा दबाव आणण्याचा होता. कमीत कमी चर्चा तर व्हायला हव्या. एकीकडे अर्थव्यवस्था आश्वासक वाटते, दुसरीकडे समन्याय्य वाटपाचे प्रश्न उरतातच. सरकारच्या किमान समान कार्यक्रमात एक राष्ट्रीय सल्लागार समिती घडली आहे, सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली. पहिल्याच सभेत समितीने पाचसहा कळीचे मुद्दे मांडलेले मी ऐकले. सगळ्यात महत्त्वाचा होता माहितीचा अधिकारआपण पुढे जायचे असेल तर हा कळीचा मुद्दा आहे. नागरिकांनी माहिती मागितली तर ती मिळायला हवी आणि वेळेवर न मिळाल्यास कोणाला तरी शिक्षा व्हायला हवी. सुरुवात तर चांगली होते आहे. अंतिम उद्दिष्ट साध्य होईलच असे नाही. कायद्याचा मसुदा चर्चेत दुबळा केला जाईल. पण आपण नेटाने हे विधेयक पारित करायलाच हवे. इथेच लोकांच्या सक्षमीकरणाला सुरुवात होऊ शकते. शाळांमध्ये दुपारचे जेवण, ग्रामीण रोजगार, आरोग्य, कायद्यात सुधारणा, पेयजल, अशाही मुद्द्यांवर समितीत चर्चा होते आहे. बाहेरचे तज्ज्ञही वापरले जात आहेत. आधी लोक स्वतःशी बोलतात. मग एकमेकांशी ओळखी करून घेतात, मग प्रश्नांची जटिलता लक्षात आली की एकट्यादुकट्या व्यक्तीने/गटाने ते सुटत नाहीत हे कळते आणि तज्ज्ञांना बोलावले जाते. आपण चौकट तर उभारतो आहोत, गैरसरकारी संस्थांनाही सोबत घेत. हे निरोगीपणाचे लक्षण आहे. समिती तीन तास सोनिया गांधींशी बोलल्यानंतर दीड तास पंतप्रधानांशीही बोलली. कामे होतीलच असे नाही, पण सुरुवात तर झाली आहे, प्रक्रियेची.\nसामाजिक क्षेत्र���त माणसांच्या गरजांचे प्रश्न आघाडीवर असतील. पाणी, साक्षरता, आरोग्य, घरे, अन्न, महत्त्वाची आव्हाने आहेत, ही. अन्न भरपूर आहे, पण सगळ्यांपर्यंत पोचत नाही आहे. मला हे सांगणाऱ्या मित्राला मी विचारले, “अन्न-वितरणात माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचे काय होते आहे ” कुठून कुठे कुणाला अन्न पाठवायचे, याची चांगली माहिती देण्यासाठी खढ वापरता नाही का येणार” कुठून कुठे कुणाला अन्न पाठवायचे, याची चांगली माहिती देण्यासाठी खढ वापरता नाही का येणार” आपण हे सरकारच्या गळी उतरवायला हवे. कौशल्य आहे, तंत्रज्ञान आहे, इच्छाही आहे आणि विरोधही आहे कारण हितसंबंधही आहेत. या हितसंबंधांशी आपण लढायचे आहे. मूलभूत गरजा, पाणी, पर्यावरण, यांवर सरकारशी बोलत राहायलाच हवे. मला पाण्याच्या खात्याचा सचिव भेटला. तरुण, हुषार, प्रश्नाला बांधील पण काहीसा वैफल्यग्रस्त (मीरींशव). आपण आपल्या पूर्वापार घडलेल्या यंत्रणांमध्ये अडकतो आहोत. काय करायचे ते माहीत आहे, करू शकणारी माणसे आहेतपण होत नाही आहे.\nप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दुर्दशा आहे. मोठाली इस्पितळे हवी आहेतबांधली जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण होत नाही आहे. पारंपरिक पद्धती वापरून आधुनिक वैद्यकाचा खर्च कमी करता येईल का माझी खात्री आहे की आरोग्य हा येत्या काळातला मोठा उद्योग असणार आहे. अमेरिका ठोक राष्ट्रीय उत्पादनाच्या १५-१६ टक्के आरोग्यावर खर्च करते. प्रजा वयस्क होते तसे हे खर्च वाढतात. आपण फक्त इझज आणि खढ आउटसोर्सिंगमध्ये अडकतो आहोत, इतर शक्यता विसरून. ब्रिटनमधला एक जण म्हणाला, “सॅम, एका ब्रिटिश कंपनीत पंधरा हजार माणसे सॅलडसाठी भाज्या चिरायला लागताहेत.” भारतात करता येईल का हे, पंधरा हजारांकडून युरोपसाठी भाज्या चिरून घेणे माझी खात्री आहे की आरोग्य हा येत्या काळातला मोठा उद्योग असणार आहे. अमेरिका ठोक राष्ट्रीय उत्पादनाच्या १५-१६ टक्के आरोग्यावर खर्च करते. प्रजा वयस्क होते तसे हे खर्च वाढतात. आपण फक्त इझज आणि खढ आउटसोर्सिंगमध्ये अडकतो आहोत, इतर शक्यता विसरून. ब्रिटनमधला एक जण म्हणाला, “सॅम, एका ब्रिटिश कंपनीत पंधरा हजार माणसे सॅलडसाठी भाज्या चिरायला लागताहेत.” भारतात करता येईल का हे, पंधरा हजारांकडून युरोपसाठी भाज्या चिरून घेणे आपल्याला टोमॅटो आणि सेलरी पिकवता येतील का आपल्याला टोमॅटो आणि सेलरी पिकवता येतील का तर काय बँक ऑफिसची संकल्पना फक्त खढ साठी नाही आहे, ती आरोग्य, अन्न, सगळीकडे वापरता येईल. असला विचार केला नाही तर २-३ कोटी तरुणांना रोजगार नाही देता येणार. आजच अमेरिकनांना काळजी वाटते आहे की वयस्क आणि पेन्शनरांना सामाजिक सुरक्षा पुरवायला लोकांना देशात येऊ देणे आवश्यक ठरेल. तर जग काही नव्याच बंधांनी जोडले जाणार आहे. इथे भारतात बॅक ऑफिस कामे करणारे तरुण अमेरिकन वयस्कांना सामाजिक सुरक्षा पुरवणार आहेत. अमेरिका, युरोप, भारत, चीन, साऱ्यांचा एक जागतिक समाज बनणार आहे. आणि त्यात भारतीयांचे ज्ञान हे कळीचे शस्त्र असेल. पण यासाठी काही धोरण आहे का, आपले \nमला ज्ञानातला पुढाकार टिकवून ठेवायच्या दृष्टीने तीन क्षेत्रे दिसतातविज्ञान-तंत्रज्ञान, विद्यापीठीय शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान. आपल्या देशाच्या सुरुवातीच्या नेत्यांनी चाळीसेक वर्षांपूर्वी आय.आय.ट्या घडवल्या म्हणून आज ज्ञानक्षेत्रात आपण सबळ आहोत. पण आज विज्ञान-तंत्रज्ञानातविशेषतः विज्ञानात तरुण फारसे जात नाही आहेत. आज तिशीत असलेले किती गणिती रामानुजन होतील. किती भौतिकशास्त्रज्ञ आपण उभारू शकूमला माहीत नाही. आजचे बहसंख्या तरुण अभियांत्रिकी, अर्थशास्त्र (व्यवस्थापनशास्त्र) शिकून बहुराष्ट्रीय कंपन्या आण इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये जातात, कारण तिथे पगार जास्त असतात.\nमाझे जुनेच म्हणणे आहेजगातले हुषार लोक श्रीमंतांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त असतात आणि (म्हणून) श्रीमंतांकडे सोडवायला प्रश्नच नसतात. गरिबांचे प्रश्न सोडवायला आवश्यक ती कौशल्ये मिळतच नाहीत. ते प्रश्नही खूप जटिल असतात आणि ते सोडवण्यासठी पैसेही मिळत नाहीत. तर आपले विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या लोकांशी, त्यांच्या वीसेक वर्षे भविष्यातल्या गरजांशी जुळते आहे का आपली विद्यापीठे सुरचित आहेत का आपली विद्यापीठे सुरचित आहेत का विज्ञान-तंत्रज्ञान आणि विद्यापीठे हातात हात घालून चालताहेत का विज्ञान-तंत्रज्ञान आणि विद्यापीठे हातात हात घालून चालताहेत का आणि माहिती तंत्रज्ञानातही गुंतवणूक हवी आहे. आपण चिप्स डिझाइन करतो आहोत का आणि माहिती तंत्रज्ञानातही गुंतवणूक हवी आहे. आपण चिप्स डिझाइन करतो आहोत का दहा हजार हार्डवेअर हाताळू शकणारे घडवतो आहोत का दहा हजार हार्डवेअर हाताळू शकणारे घडवतो आहोत का आपण फार सॉफ्टवेअरमध्येच गुंततो आहोत का\nआपण उत्पादन करणे सोडून दिले आहे, असे दिसते. आपण मान्यच केले आहे की चीन वस्तूंचे उत्पादन करेल, आणि भारत सेवा क्षेत्रात राहील. भारतीय उत्पादन उद्योग मेला आहे. आपण संच विकत घेतो, जोडतो. माझ्या दूरसंचार क्षेत्रात तरी फक्त हेच होत आहे. एका अब्जाच्या देशाला हे परवडेल का काय करतो आहोत, उत्पादन-क्षेत्रात काय करतो आहोत, उत्पादन-क्षेत्रात सरकारी धोरणे उत्पादनांशी सुसंगत आहेत सरकारी धोरणे उत्पादनांशी सुसंगत आहेत माझ्या क्षेत्रात तरी नाहीत. चीनची धोरणे, ते देत असलेल्या सोईसुविधा, हे भारतात उपलब्धच नाही\nआपण धोरणांच्या चौकटीत असे अडकलो आहोत की जागतिकीकरणाचे तात्विक समर्थन करायला स्थानिकीकरणाला मारून टाकतो आहोत. कठिण आहेत, हे प्रश्न, आपण जागतिक स्थितीचीही काळजी करायला हवी आणि जिल्हापातळी, गावपातळीचाही विचार करायला हवा. स्थानिक अंमलबजावणी झालीच नाही तर धोरणे केवळ कागदावरच राहतील. आपण जिल्हा-गावपातळ्यांवर कुठे हस्तक्षेप करायचा याचा खूप हुषारीने विचार करायला हवा आहे. धोरणांचाही, अंमलबजावणीचाही. यानंतर सॅम पित्रोदा अनेक ई-योजना व्यवहारात कशा अपुऱ्या पडत आहेत त्याची उदाहरणे देता. एक ‘ई’ नसलेले उदाहरण त्यांच्या दिवंगत आईचे पैसे बँकेतून मिळवून देण्याचे आहेभारतातील अनेकांना रोज भोगावे लागते, तसले. ‘हा फॉर्म आणा’, ‘ते अटेस्टेशन द्या’ अशा सहा-सहा महिन्यांनी दिलेल्या सूचना इ.इ. आणि एका अधिकाऱ्याच्या ओळखीने मात्र एका रात्रीतून काम होते” हे सर्वांसाठी, सामान्य कार्यपद्धतीचा भाग म्हणून कसे करता येईल” हे सर्वांसाठी, सामान्य कार्यपद्धतीचा भाग म्हणून कसे करता येईल ही खरी आव्हाने आहेत. ती सोडवायची तंत्रे-तंत्रज्ञाने उपलब्ध आहेत फक्त ती वापरली जायला हवीआहेत. कधी तसे करायची इच्छाशक्ती नाही, कधी पद्धती बदलण्याला विरोध आहे. हे आपण एकत्रपणे सोडवायचे आहे. आपण असे प्रश्न मांडून सोडवतो की नाही यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आपले भविष्य कोणता पक्ष राज्यावर येतो यावर अवलंबून नाही. एखादे सरकार जरा मदत करेलही, पण खऱ्या अर्थाने आपण व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, समाज म्हणून या समस्या कशा मांडतो, त्या सोडवायला करते दबाव आणतो, कशा चर्चा करतो, लोकशाही कशी वापतोयावर आपले भविष्य अवलंबून आहे.\nप्रश्न मांडायला तज्ज्ञ असणे आवश्यक नाहीबोलणे आवश्यक आहे. आणि हे सगळीकडे बोलले जायला हवेमंबईतच नाही. म्हणून अशा चळवळी उभारायला हव्या आहेत. आपण आपल्या समूहांच्या, समाजाच्या प्रश्नांकडे बघायला लागायला हवेमग तो कचरा हटवण्याचा प्रश्न असो की शिक्षक मिळवायचा की विजेच्या तारेचा खांब उभारायचा. तुम्ही हे करायचे आहे, इतर कोणी येणार नाही आहे, हे करायला. आपण फार काळ निष्क्रिय राहिलो आहोतआता सक्रिय व्हायलाच हवे आहे. आपण इतरांवर दोष ढकलतोआता स्वतःचा वाटा उचलायला हवा, दोषातला.\nमी योजना आयोगाला सांगितलेतुम्ही माझी आजी ऐंशी वर्षांपूर्वी घर झाडायची तसले झाडू वापरता आहात. तेव्हा खोली दहा बाय दहा फुटांची होतीठीक होते. आज खोली पन्नास बाय साठ फुटांची आहे. तुम्ही चांगली हत्यारे का देत नाही आहात श्रमाला प्रतिष्ठा द्यायला हवी की नको\n. . . . मी जगभर चांगली हत्यारे वापरणारे कामगार पाहतो. सक्षम वाटतात ते. इथे त्याच जुन्या झोळ्यांमध्ये तीच जुनी हत्यारे घेऊन कामगार येतात. आपण बांधकामाच्या कामगारांची हत्यारे सुधारून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही देऊ शकत का ते करता येत नसेल, तर ‘हाय-टेक’ची चर्चा व्यर्थ आहे. कोणी करायचे आहे हे ते करता येत नसेल, तर ‘हाय-टेक’ची चर्चा व्यर्थ आहे. कोणी करायचे आहे हे आपण आवाज तर करायला हवा ना, कोणाला तरी ऐकू जाईलसा आपण आवाज तर करायला हवा ना, कोणाला तरी ऐकू जाईलसा काही गोष्टी आपण करायच्या आहेत, काही प्रशासनाने, काही राजकारण्यांनी, काही तज्ज्ञांनीपण शेवटी जबाबदारी आपलीच आहे.\n. . . . मी फार सांगू शकेन असा तज्ज्ञ नाही आहे. मी देशाच्या स्थितीचा अहवाल देऊ शकणार नाही. पण मी लोकांशी ‘हात मिळवतो’, नजरेतली चमक पाहतो, अश्रू पाहतो, घाम पाहतो, त्यातून काही गोष्टी मला जाणवतात. त्या महत्त्वाच्या असतात. तुम्ही सगळे इथे आहात, हे छानच आहेतुम्हाला काळजी वाटते आहे, हॉल भरला आहे पण तिकडे माणसे उभी आहेत. ती काम करणारी माणसे आहेत. त्यांना येण्यासाठी कोणी पाच रुपये दिले नाहीयेत. आपणहून आलेत, ते. ही सारी ऊर्जा आव्हाने पेलायला समर्थपणे कशी वापरायची\nमहाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल (चएऊ) तर्फे सॅम पित्रोदा यांनी मुंबईत ४ ऑकोट २००४ ला ‘अॅक्शन इंडिया’ चे वार्षिक भाषण दिले. त्याचा संक्षेपचएऊ3 च्या ‘मंथली इकॉनॉमिक डायजेस्ट’ ने त्यांच्या २९ ऑक्टोबरच्या २००४ च्या अंकात छापला. त्या���ील काही भाग देत आहोत. हे भाषण पुण्याच्या रमेश तेलंगांनी उपलब्ध करून दिले.\nAuthor सॅम पित्रोदाPosted on फेब्रुवारी, 2005 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: ‘स्वातंत्र्य आणि ‘मान्यता’\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_33.html", "date_download": "2020-09-27T23:17:47Z", "digest": "sha1:FSWYZK2EAKEXE3ZUKTXNSSP7KPEBZDFO", "length": 26921, "nlines": 218, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "सरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nभारत देश हा एक प्राचीन देश असून या देशावर परकिय शत्रूंनी मोठी आक्रमणे करून येथील निसर्ग संपदा, अमूल्य संपत्ती लुटली आहे. आपआपसातील मतभेद, द्वेष, कुटुनिती, फुटीरवृत्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, आक्रमकधर्मवाद, समाजातील विषमता वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद, आणि अतिस्वार्थ, देशाविषयी प्रेम नसणे, संरक्षण यंत्रणेकडे दूर्लक्ष, कमीदर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सैनिकांची उदासीनता, अयोग्य व कुचकामी युद्धनिती, प्रगतशस्त्राचा अभाव, राजेशाही, कर्तबगार व शुरविर राजाचा अभाव, कुटनितीचा अभाव, शस्त्रप्रबळ व बुद्धस्थितीचा सखोल आढावा व सुसज्ज तयारी, योग्य निर्णय क्षमता यामुळे परकिय शत्रूंनी भारतीयांच्या अकार्यक्षमतेचा पूरेपूर फायदा घेवून भारतातील निष्क्रीय, विलासी, अतिस्वार्थी, राजांना पराभूत केले. काही परकिय शत्रूचा उद्देश भारतातील अमाप संपत्तीची लूट करणे हा होता तर काही परकियांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करून राजकीय यंत्रणा स्थापन केली. मुख्यत्वे मूघल राजवटीतील राजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. कालांतराने मुघलांचा शेवटचा बादशहा बाहदूर शहा जफर याला इंग्रजांनी कैद करून दिल्ली काबीज केली. ज्याचे शस्त्र प्रबळ तसेच युद्धनिती, लढण्याची क्षमता व आत्मविश्वास, सैनिकी क्षमता, शस्त्राताचा मोठा साठा, कुशल सैनिक, तत्कालीन लालची भारतीय राजाची सत्तेसाठी फितूरी याचा वापर करून इंग्रजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. सुमारे १५० वर्षे इंग्रजांनी भारत देशावर सत्ता गाजवली. त्यामध्ये काही भारतीय राजांनी इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारून इंग्रजापुढे शरणांगती पत्करली. तर काहींना इंग्रजांनी पराभूत करून त्याचा प्रदेश हस्तगत केला. अशा स्थितीत भारतीय जनता ही मोठ्या गुलामगिरीत अडकली होती. भारतीय जनता ही पारतंत्र्यात आपले जीवन जगत होती त्यात इंग्रजांची सत्ता अधिक मजबूत होवून भारतीयांवर अन्याय अत्याचार, करत होती. मोठ्या प्रमाणावर जुलमी राजवट प्रस्थापित झाली होती. त्यांना प्रजेविषयी कोणतीही आस्था नव्हती कारण भारतीय नागरीकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा, लाचारी, फुटीरवृत्ती, अनिष्ठप्रथा, कालबाह्य पंरपरा, चालिरीती यामुळे भारतीय जनतेतील स्वाभिमान नष्ट झाला होता व त्याचबरोबर इंग्रजांचे अन्याय अत्याचार भारतीयांवर अधिकाधिक वाढत होते. अशास्थितीत इंग्रजीसत्ता उलथून टाकण्याच्या उद्देशाने क्रांतीकारकांनी इंग्रज विरुद्ध मोठा लढा दिला. ब्रिटीशांमध्ये एक प्रकारची दशहत निर्माण करण्याचे कार्य क्रांतीकारकांनी केले. त्यासाठी प्रसंगी काहींना त्यांच्या प्राणाची आहूती द्यावी लागली. त्यांनी अत्यंत निर���भिडपणे त्यागी वृत्तीने, शौर्याने इंग्रजांशी झुंज दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन वृत्तपत्रांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती यासाठी भारतीय नागरिकांमध्ये संघटीत भावना जागविण्याचे काम वृत्तपत्रांनी केले. शिवाय क्रांतीकारक विचारांची पेरणीसुद्धा केली. त्यातून प्रांत, जाती, धर्म, वंश यांचा विचार न करता हजारो लाखो युवक राष्ट्रासाठी एकत्र आले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्यासाठी पुढे आले. अर्थात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यात भारतीय वृत्तपत्रांनी मोठे योगदान दिले. विचारातून क्रांती निर्माण करून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी वृत्तपत्रे व त्यांचा वाढता वाचकवर्ग पाहून ब्रिटीशांनी अनेक वृत्तपत्रांवर बंदी घालण्यास सुरुवात केली. पण त्याचा परिणाम अधिककाधिक सकारात्मक होवून अनेक भारतीय युवक या क्रांतीकारी चळवळीत सहभागी झाले. छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलून इंग्रजांना भारतीयांनी आपले शूरत्व दाखवून दिले. राष्ट्रासाठी प्राण हातावर घेवून स्वातंत्र्य चळवळी अग्रभागी असणाऱ्या युवकांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. देशासाठी बलिदान देणारे कोवळे तरुण युवक पाहून ब्रिटीशांनाही नवल वाटले. त्यातूनच अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वत:च्या घरावर तुळशीपत्रक ठेवून स्वातंत्र्याच्या होमकुंंडात आहुती द्यायला पुढे सरसावले. मात्र अलिकडे याच क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर पडत असून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती व उच्च मुल्यांचा मोठ्या प्रमाणात -हास होताना दिसतो आहे. ही बाब खचितच राष्ट्रासाठी योग्य नाही. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम पुन्हा एकदा चेतवण्यासाठी अशा क्रांतीकारी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण होणे अगत्याचे आहे. शासनाने त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून राष्ट्रभक्ती वाढविण्यासाठी प्रतीवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करून क्रांतीकारकांच्या त्यागाची व शौर्याची माहिती नव्या पिढीला करून दिली पाहिजे.याकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने प्रसार माध्यमांना क्रांती दिनानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जावे, जेणेकरून स्वातंत���र्याच्या होमकुंडात आहूती दिलेल्या क्रांतीकारक आणि तत्कालीन वृत्तपत्र संपादकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाईल.\n(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच दर्पण पत्रकार पुरस्कारने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ��े ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/02/01/crime-102/", "date_download": "2020-09-27T23:14:54Z", "digest": "sha1:GJROZI7WETK7I737TT2WVVHCH5G62C4X", "length": 8712, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप \nआठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप \nराहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला.\nफटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी बाजारातून काढता पाय घेतला. गुरूवारी दुपारी राहुरीच्या आठवडे बाजारात ही घटना घडली.\nतालुक्याचा बाजार असल्याने भाजीपाला व इतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन ३ भामट्या महिलांनी हात की सफाई केली. भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलांचा पाठलाग करत पर्समधील १५०० रूपयांची रोकड त्यांनी लांबवली.\nदरम्यान, पर्समधील पैसे काढल्याचे काही नागरिकांनी पाहताच या महिलेला रंगेहात पकडून चोप देण्यात आला. भामट्या महिलांनी चोरलेले १५०० रूपये काढून देत बाजारातून काढता पाय घेतला.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/29/vidhansabha2019-kopargaon/", "date_download": "2020-09-28T00:08:59Z", "digest": "sha1:2KDW3HN6OROHSBFL3UPG2IWVZFVKYXT7", "length": 12594, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "#Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्���ांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n#Vidhansabha2019 काय होणार कोपरगाव मतदार संघात\nकोपरगाव मतदारसंघात प्रत्येक विधानसभेची निवडणूक ही पाण्याच्या प्रश्नावर लढली जाते. यंदाच्या निवडणुकीत आमदार स्नेहलता कोल्हे या मैदानात असतीलच. परंतु प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे आशुतोष काळे असले तरी वहाडणेंची भूमिका महत्त्वाची ठरेल. नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभा लढवू शकतात त्यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबा अपेक्षित आहे.\nकोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर मध्यंतरी भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्यात पाच नंबरच्या साठवण तलावावरून आरोप-प्रत्यारोप झाले.\nशहराच्या दृष्टिने कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटावा म्हणून आमदार कोल्हे यांनी निळवंडे पाइपलाइनचा प्रश्न धसास लावला. त्याला काळे-वहाडणेंनी तीव्र विरोध केला, तर साठवण तलावाच्या प्रश्नात काळे-वहाडणेंनी प्रश्न उचलून धरला, तर आमदार कोल्हेंनी त्यात रस घेतला नसल्याचे चित्र बघावयास मिळाले.\nहे असू शकतात संभाव्य उमेदवार\nभाजपकडून विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उमेदवारी फायनल आहे. राष्ट्रवादीतर्फे आशुतोष काळे, भाजपतर्फे नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेश परजणे, सेनेकडून प्रमोद लबडे, नितीन औताडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, मनसेतर्फे अलिम शहा यांना तिकीट मिळू शकते.\nपाहुयात २०१४ मधील विधानसभेची स्थिती\nभाजपच्या आ. स्नेहलता कोल्हे ९९,७६३ मिळवत आमदारकी मिळवली होती\nतर राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांना ७०,४९३ मते मिळाली होती शिवसेने कडून निवडणूक लढलेले नितीन औताडे यांना १९,५८६ मते मिळाली होती.\n२०१९ : लोकसभा निकाल\nशिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी ह्या तालुक्यातून ८८ हजार ६४३ मते मिळविली होती\nतर काँग्रेसचे आ.भाऊसाहेब कांबळे यांना ४९ हजार ३४४ मते मिळाली होती\nहे ठरू शकतात प्रचारातील मुद्दे\nकोपरगाव मतदारसंघात निळवंडे पाणी पुरवठा पाइपलाइनचा मुद्दा, एमआयडीसी, तालुक्यासह शहरातील रस्त्यांचा प्रश्न, पिण्याच्या व शेत��च्या पाण्याचा प्रश्न, सत्तेतील हिस्सेदार कोल्हे व वहाडणें असूनही कोपरगाव तालुक्याची झालेली परवड अशा अनेक समस्या आहेत यंदाची निवडणूक याच प्रश्नावर होईल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/13/ahmednagar-now-at-risk-of-this-disease-50-infected/", "date_download": "2020-09-27T22:09:27Z", "digest": "sha1:V44ELJRDCJE27RPVC3MP5DCUTBY4BT4N", "length": 10784, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर मध्ये आता 'या' आजाराचा धोका,50 जणांना झाली लागण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/अहमदनगर मध्ये आता ‘या’ आजाराचा धोका,50 जणांना झाली लागण \nअहमदनगर मध्ये आता ‘या’ आजाराचा धोका,50 जणांना झाली लागण \nअहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५० जणांना “सारी’ची लागण झाली आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीत २३ आणि ग्रामीण भागात २७ रुग्ण आढळून आले आहेत.\nसध्या या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. कोरोनाबरोबरच सारीचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे.\nपावसाळ्यात सारी आजाराचे रुग्ण वाढण्याची अधिक शक्यता आहे.जिल्हा प्रशासन या साथरोगांबाबत अधिकच सतर्क झाले आहे.\nपावसाळ्यातील साथरोगांना अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.\nसारी म्हणजे काय , त्याची लक्षणे कोणती \nकमी कालावधीत, म्हणजे सात दिवसाच्या आत ताप, खोकला आणि दम लागणे किंवा श्वास घेता न येणे या तक्रारी घेऊन रुग्ण येतो.\nत्यावेळी डॉक्टरी भाषेत त्याला सारी अवस्था असे म्हणतात. उपचारादरम्यान विविध चाचण्या करून या आजाराचे नेमकं निदान शोधण्याचे काम सुरु असते.\nव्हायरल इन्फेकशन स्वाइन फ्लू, कोरोना, बॅक्टरीअल इन्फेकशनमुळे (जिवाणू संसर्ग) सारी होऊ शकते. न्युमोनिया हे सुद्धा सारीचे एक लक्षण आहे.\nकोरोना या आजारात सारीची बरीच लक्षणे साम्यपणे आढळतात. त्यामुळे सर्व सामान्य जनता सारी नवीन विषाणूं आहे की याबद्दल विचार करताना दिसत आहेत.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/social-viral/fact-check-coronavirus-killed-by-taking-steam-for-only-5-minutes-know-truth-behind-this-whatsapp-message-161412.html", "date_download": "2020-09-27T23:31:02Z", "digest": "sha1:MPEJ4FXMQTBAVL34NNGDQBDY5SVLPBUC", "length": 34735, "nlines": 250, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Fact Check: केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होतो? काय आहे या व्हॉट्सअॅप मेसेज मागील सत्य, जाणून घ्या | 👍 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्श��ातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nFact Check: केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होतो काय आहे या व्हॉट्सअॅप मेसेज मागील सत्य, जाणून घ्या\nकोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात फेक मेसेजेसना (Fake Messages) उधाण आलं आहे. दरदिवशी दिशाभूल करणारी नवी माहिती सोशल मीडियावर पाहायला मिळते. असाच एक व्हॉट्सअॅप मेसेज (Whatsapp Message) मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. या मेसेजमध्ये वाफ घेतल्याने कोरोना व्हायरस मरतो. त्यामुळे 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान 'वाफ प्रक्रीया' सुरु करा. केवळ 5 मिनिटं वाफ घेतल्याने आठवड्याभरात कोरोना विषाणू नष्ट होईल. असा दावा करण्यात आला आहे. तसंच हा संदेश तुमच्या सर्व ग्रुप्स, नातेवाईक, फ्रेंड्स आणि शेजाऱ्यांना पाठवा. त्यामुळे आपण सर्व एकत्रितपणे कोरोना व्हायरसवर मात करु आणि या सुंदर जगात मुक्तपणे फिरु शकू, असंही सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.\nदरम्यान अशी कोणत्याही प्रकारची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही. तसंच वाफ घेतल्यानो कोरोना विषाणू नष्ट होतो, या माहितीला कोणताही वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे हा मेसेज पूर्णतः चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि फॉरवर्ड करणे टाळा. (ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करा अशा मेसेजद्वारे लोकांची फसवणूक; जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य)\nव्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होणारा मेसेज:\nडॉक्टरों के अनुसार, अगर COVID-19 को नाक से भाप के जरिए मारा जाता है, तो कोरोना को खत्म किया जा सकता है अगर सभी ने भाप अभियान शुरू किया\nउपरोक्त दिशा में काम करने के लिए, हम दुनिया भर के लोगों से आग्रह करते हैं कि वे 07अगस्त से14अगस्त तक एक सप्ताह के* लिए * भाप प्रक्रिया * शुरू करें, अर्थात् सुबह, दोपहर और शाम\nभाप लेने के लिए सिर्फ 05 मिनट\nएक हफ्ते के लिए इस अभ्यास को अपनाने से हमें यकीन है कि घातक COVID-19 को मिटा दिया जाएगा\nकृपया इस संदेश को अपने सभी समूहों, रिश्तेदारों, दोस्तों और पड़ोसियों को भेजें ताकि हम सभी इस कोरोना वायरस को एक साथ मार सकें और इस खूबसूरत दुनिया में स्वतंत्र रूप से एचवी चल सकें\nप्रत्येक समूह को भेजे जाने का अनुरोध.\nगरम पाणी किंवा पेय घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही ही माहिती चुकीची आहे. व्हायरस 45-70 डिग्री वर मरतो असे मानले जाते. इतकं गरम पेय किंवा पदार्थ आपण सेवन करु शकत नाही. तसंच गरम पाणी प्यायल्याने किंवा वाफ घेतल्याने सर्दी-खोकला बरा होऊ शकतो. तसंच घसा खवखवत असल्यास गरम पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो. असे नवी दिल्लीच्या आरएमएलचे डॉक्टर ए. के. वार्ष्णय यांनी सांगितले आहे.\nगरम पानी वायरस से बचाता है या नहीं\nयापूर्वी अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कोणत्याही मेसेज, माहितीची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका किंवा पुढे पाठवू नका, असे आवाहन पोलिसांसह प्रशासनाकडून अनेकदा होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणे टाळा.\nCoronavirus COVID-19 Fact check Fake Message Viral Message Whatsapp Forward कोरोना व्हायरस कोविड-19 फॅक्ट चेक फेक मेसेज व्हायरल मेसेज व्हॉट्सअॅप फॉरवर्ड\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारू��� आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2020-09-28T00:06:11Z", "digest": "sha1:KEOBA7KQI5WYD3DSWLRL6WQJDKIAI3UZ", "length": 8402, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "म्हापसा मासळी मार्केटमधील १८ विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह | Navprabha", "raw_content": "\nम्हापसा मासळी मार्केटमधील १८ विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह\nम्हापसा शहरात काल कोरोनाचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यात म्हापसा मासळी मार्केटमधील १८ मासळी विक्रेते बाधित सापडल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागच्या पाच दिवसांपूर्वी मासळी मार्केट संघटनेच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेले १८ पैकी १४ मासळी विक्रेते म्हापसा शहरातील विविध भागामध्ये राहत आहेत. तर ४ मासळी विक्रेते शेजारील गावांतील आहेत. काल मरड २, खोर्ली ४, गणेशपुरी १, दत्तवाडी ३, घाटेश्‍वर नगर २, आंगड १, करासवाडा ३, आकय १ व डांगी कॉलनी येथे ४ मिळून २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आत्तापर्यंत म्हापसा शहरात २५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-has-treated-me-and-my-mother-maneka-gandhi-with-dignity-and-i-have-no-complaints-says-mp-varun-gandhi-1826507/", "date_download": "2020-09-28T00:03:13Z", "digest": "sha1:T3IH2VCUXWB5HHBLHMC3FIKQANVPZ4XH", "length": 13039, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp has treated me and my mother maneka gandhi with dignity and i have no complaints says mp varun gandhi | | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nभाजपाने माझा आणि माझ्या आईचा सन्मान राखला: वरुण गांधी\nभाजपाने माझा आणि माझ्या आईचा सन्मान राखला: वरुण गांधी\nमी कधीही पक्ष सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.\nभाजपाने माझा आणि माझी आई मेनका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नसल्याची भावना खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.\nभाजपाने माझा आणि माझी आई मेनका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नसल्याची भावना उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.\n‘टेलिग्राफ’मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचे नवे पुस्तक ‘ए रूरल मॅनिफेस्टो: रिअलायझिंग इंडियाज फ्युचर थ्रू हर विलेजेस’ याचीही माहिती दिली. ते म्हणाले, मला नागरिकांचा इतिहास आणि भारतातील आंदोलनांवर पुस्तक लिहायचे होते. मात्र, संपूर्ण देशाचा दौरा करताना लक्षात आले की, ग्रामीण अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे मी शैक्षणिक पुस्तक लिहिण्याऐवजी असे पुस्तक लिहिण्याची तयारी केली जी लोकांच्या नेहमी कामास येईल.\nग्रामीण भागातील संकटाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही एका सरकारला जबाबदार ठरवता येणार नाही. अनेक विषय असे असतात की जे राज्य आणि केंद्र सरकारसमोर असतात.\nआपले जीवन आणि राजकीय प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मी अशा वयात (वय२९) पक्षाचा सरचिटणीस बनलो, जेव्हा लोक याबाबत विचारही करत नसतात. पण मला वाटते की एक संघटना व्यक्ती विशेष किंवा त्यांच्या आकांक्षांपेक्षा मोठे असते. लोकांची सेवा करणे हा माझा उद्देश होता.\nभाजपामध्ये पक्षाचे नेते तुम्हाला भविष्यातील धोका किंवा अडचण म्हणून पाहतात का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, इतक्या वर्षांत माझ्यासमोर अनेक नवीन विषय समोर आले. पण मला कधीच रोखण्यात आले नाही. यासाठी मी पक्षाचा आभारी आहे. माझ्या आईला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यापूर्वीही तिने एनडीएच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तिचा आणि माझा सन्मान केला असून माझी पक्षाविरोधात कोणतीच तक्रार नाही.\nकाँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांबाबत त्यांनी विचारले असता ते म्हणाले की, मी ट्रॅक बदलणाऱ्यांपैकी नाही. कारण ते मला शोभत नाही. माझ्याबाबत कधीही असे होणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिन��िरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जाळले\n2 भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज\n3 शत्रुघ्न सिन्हांना ‘खामोश’ करण्याची भाजपाची तयारी, दिग्गज नेत्याकडून कारवाईचे संकेत\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-sent-emergency-humanitarian-aid-including-crucial-medical-and-food-supplies-to-lebanon-beirut-jud-87-2246103/", "date_download": "2020-09-27T23:07:24Z", "digest": "sha1:SZFEO7YXSFRR65OSXV4RHIXNVZOFOY25", "length": 13459, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India sent emergency humanitarian aid including crucial medical and food supplies to Lebanon Beirut | लेबनॉनच्या मदतीला धावला भारत; पाठवलं ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत साहित्य | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nलेबनॉनच्या मदतीला धावला भारत; पाठवलं ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत साहित्य\nलेबनॉनच्या मदतीला धावला भारत; पाठवलं ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत साहित्य\nआतापर्यंत १७८ जणांचा मृत्यू, ३० जण अद्यापही बेपत्ता\nकाही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधान बैरूत येथे झा���ेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानीही झाली होती. स्फोटाला काही दिवसांचा कालावधी लोटला असला तरी आताही मृतांची संख्या वाढल्याचं वृत्त समोर येत आहे. तर काही जण अद्यापही बेपत्ता झाले आहेत. त्यांचा सध्या शोध सुरू आहे. दरम्यान, आता लेबनॉनच्या मदतीला भारतानं हात पुढे केला असून त्यांना आपात्कालीन मदतही पाठवण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर यांनी दिली.\nभारतानं लेबनॉनसाठी ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत पाठवली आहे. यामध्ये वैद्यकीय मदतीसह अन्नधान्याचाही समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर दुसरीकडे ४ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटातील मृतांची संख्या वाढून आता १७८ इतकी झाली आहे. तर ३० जण अद्यापही बेपत्ता आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी देण्यात आली.\nसंयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार या स्फोटात सहा रुग्णालयांच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यापूर्वी या रुग्णालयांची संख्या तीन असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून १५ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर असलेल्या ५५ रुग्णालायांपैकी केवळ अर्धीच रुग्णालये सामान्यरित्या सुरू आहेत. तर ४० टक्के रुग्णालयांवर या स्फोटाचा मध्यम ते गंभीर स्वरूपाचा परिणाम झाला असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\nया स्फोटामुळे १२० शाळांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये जवळपास ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. तर ५० हजारांपैकी १ हजार घरांचंही पूर्णपणे नुकसान झालं आहे. परंतु या ठिकाणी स्फोटामुळे अन्नधान्याची कोणतीही कमतरता निर्माण झाली नसल्याचंही संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. बैरुत बंदरावरून ३० टक्के क्षमतेसह तर त्रिपोली बंदरावरून ७० टक्के क्षमतेसह काम सुरू होतं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रे���्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 “प्रिस्किप्शन वाचता येईल अशा अक्षरामध्ये लिहा”; उच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश\n2 पंतप्रधानांना प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइन व्हावं लागतंय की काय असं वाटतंय\n3 गृहमंत्री अमित शाह यांची करोना चाचणी निगेटीव्ह, ट्विट करुन दिली माहिती\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rat-eating-musahars-facing-starvation-death-1766902/", "date_download": "2020-09-27T23:31:15Z", "digest": "sha1:EFJPG33DKWG2RNUZYQAJIS52FNWL5U7E", "length": 12670, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rat eating Musahars facing starvation & death | उंदीर खाऊन जगणाऱ्या मुसाहर समाजावर उपासमारीची वेळ | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nउंदीर खाऊन जगणाऱ्या मुसाहर समाजावर उपासमारीची वेळ\nउंदीर खाऊन जगणाऱ्या मुसाहर समाजावर उपासमारीची वेळ\nसप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा करत असताना १४ सप्टेंबरला सोनवा देवीच्या दोन मुलांचा आजार आणि उपासमारीने मृत्यू झाला.\nसौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया\nउत्तर प्रदेश सरकार सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा करत असताना १४ सप्टेंबरला सोनवा देवीच्या दोन मुलांचा आजार आणि उपासमारीने मृत्यू झाला. सोनवा देवी यांच्या प्रमाणेच रकबा दुलमा पट्टी गावातील विरेंद्र मुसाहर यांचे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. विरेंद्र यांची पत्नी संगीता (३०) त्यांचा सहावर्षांचा मुलगा शाम यांचा ६ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू प्रामुख्याने उपासमारीने झाले आहेत.\nसोनवा देवी, विरेंद्र हे दोघेही मुसाहर समाजातील आहेत. महादलितांमध्ये मोडणाऱ्या मुसाहर समाजातील लोकांचे मुख्य अन्न उंदीर आहे. काही वेळेस गोगलगाय खाऊनही हे लोक दिवस ढकलतात. उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकाऱ्यांच्या मते हे मृत्यू उपासमारीने झालेले नाहीत. दोन मुलांच्या मृत्यूनंतर सोनवी देवीच्या घरी प्रशासनाकडून धान्य पोहोचवण्यात आले. ते पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी उसळली होती. सोनवी देवीच्या घरी धान्य पोहोचले ती किती भाग्यवान आहे अशी चर्चा त्या गर्दीमध्ये सुरु होती.\nमुसाहर समाज बऱ्याच काळापासून उपासमारीचा सामना करतोय. उत्तर प्रदेश सरकारच्या मते विरेंद्रची पत्नी संगीता आणि तिच्या मुलांचा डायरीयाने मृत्यू झाला त्याचा उपासमारीशी काहीही संबंध नाहीय. सोनवा देवीच्या दोन्ही मुलांचा ह्दयरोग आणि टीबीमुळे मृत्यू झाला असे खुशीनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हरीचरण सिंह यांनी सांगितले. दुसरे अधिकारी राकेश कुमार यांनी वैद्यकीय चाचण्यांमध्ये दोन्ही मुलांना टीबी नसल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. पण ही बाब उघड करु नये यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा दबाव होता असे सांगितले. मुसाहर समाज आणि सरकारकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत असले तरी उंदीर आणि गोगलगायीवर उपजिवीका करणारा हा समाज सध्या उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा स��ाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 नीरव मोदीच्या हिऱ्यांमुळे मोडला साखरपुडा\n2 भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह ‘या’ ९ देशात गाडी पळवा सुसाट\n3 बहिणीबरोबर मोबाइलवरुन भांडण झाल्यानंतर त्याने स्वत:वर झाडली गोळी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ramayan-sita-aka-dipika-chikhlia-share-behind-the-scene-photos-and-stories-avb-95-2185806/", "date_download": "2020-09-28T00:04:09Z", "digest": "sha1:24JXWMI55QN5HDOVKMNCS4LL4YQ4X5X4", "length": 12723, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ramayan sita aka dipika chikhlia share behind the scene photos and stories avb 95 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘झाडावर मोठा साप…’, दीपिका चिखलिया यांनी सांगितला शूटींग दरम्यानचा भयानक किस्सा\n‘झाडावर मोठा साप…’, दीपिका चिखलिया यांनी सांगितला शूटींग दरम्यानचा भयानक किस्सा\nसोशल मीडियाद्वारे त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.\nलॉकडाउनच्या काळात ३३ वर्षानंतर ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. प्रेक्षकांनी तितक्याच उत्साहाने ती पाहिली. तसेच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने पुन्हा अनेकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. मालिकेतील पात्र देखील पुन्हा एकदा चर्चेत होती. विशेष म्हणजे सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलीया. त्यांनी ३३ वर्षानंतरही मालिकेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच त्यांनी असाच एक किस्सा सोशल मीडियाद्वारे सांगितला असून त्याच्या चर्चा सुरु आहेत.\nदीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो रामायण मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळीचा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यावेळी घडलेला किस्सा सांगितला आहे.\n‘आम्ही शुटींगमध्ये व्यग्र होतो. कोणी डायलॉग आठवत होतं तर कोणी शांत बसले होते. नेहमी प्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु होते. सीन शूट करुन झाल्यानंतर आमचे कॅमेरा मॅन अजित नाईक यांनी ती जागा खाली करण्यास सांगितली आणि त्या झाडाखाली उभे राहू नका असे म्हटले. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. हे आम्हाला असे का सांगतायेत अजित यांनी सेटवरील इतर टेक्निशियन्सला देखील ती जागा खाली करण्यास सांगितले. आम्हा सर्वांना कळेना हे असे का बोलतायेत’ असे दीपिका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.\n‘सागर साहेबही आश्चर्यचकित झाले. त्यांनी अजितला विचारले काय झाले. त्यावर त्याने झाडावर बसलेल्या एका मोठ्या सापाकडे बोट दाखवले. त्यानंतर आम्ही सगळेजण जीव मुठीत घेऊन तेथून पळालो’ असे दीपिका यांनी पुढे म्हटले आहे. सध्या दीपिका यांची ही पोस्ट चर्चेत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 ओटीटीवर सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ ठरतोय लॉकडाउन फेव्हरेट\n2 …म्हणून जॅकलिनला पडतो लॉकडाउनचा विसर\n3 १६ वर्षांच्या मुलाने केल्या अश्लिल कमेंट, स्क्रिनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/taarak-mehta-ka-ooltah-chashmahs-nattu-kaka-starred-in-nani-teri-morni-ko-song-with-farhan-akhtars-mom-honey-irani-avb-95-2190075/", "date_download": "2020-09-27T23:43:48Z", "digest": "sha1:QUJA55DH5M2EVP56U3REZ66SE233TW7K", "length": 13706, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Nattu Kaka Starred In Nani Teri Morni Ko Song With Farhan Akhtar’s Mom Honey Irani avb 95 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘तारक मेहता..’मधील या कलाकाराने फरहान अख्तरच्या आईसोबत केले आहे काम\n‘तारक मेहता..’मधील या कलाकाराने फरहान अख्तरच्या आईसोबत केले आहे काम\nएका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.\nछोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेकडे पाहिले जाते. गेली १० ते १२ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच मालिकेधील जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका हे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. नट्टू काकाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही भूमिका साकारली आहे. पण आता नट्टू काका मालिकेत दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात बोलताना नट्टू काकां यांनी करिअरची सुरुवात कुठून झाली हे सांगितले आहे.\nलॉकडमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. पण आता सरकारने चित्रीकरणार परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. या नियमांअंतर्गत ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कलाकारांना शूटींगला जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आ��ा नट्टू काका मालिकेत दिसणार नसल्याच्या जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या.\nआणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का\nनुकताच या संदर्भात घनश्याम नायक यांनी स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आजवर ३०० हून अधिक मालिका आणि १०० पेक्षाजास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मी आजपर्यंत हिंदी आणि गुजरातीमध्ये ३५० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आणि जवळपास २५० चित्रपटांमध्ये काम केले आहे, सध्या लॉकडाउनमध्ये मी माझे जुने काम पुन्हा पाहत आहे’ असे म्हटले आहे.\nआणखी वाचा : तारक मेहतामधील ‘या’ कलाकाराला सुरुवातीला ३ रुपयांसाठी करावे लागत होते अनेक तास काम\nकरिअरच्या सुरुवाती विषयी बोलताना ते म्हणाले, ‘मी १९५९मध्ये शाळेत शिकत असताना बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची आई हनी इराणीसोबत चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्या सुद्धा त्यावेळी बालकलाकार होत्या. त्या चार वर्षांच्या होत्या आणि नानी तेरी मोरनी को मोर ले गया हे लोकप्रिय गाणे गायले. आम्ही मालाडमध्ये त्या गाण्याचे शुटींग केले. त्यानंतर मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.\n‘आता मी ७५ वर्षांचा आहे. मी ६८ वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण मला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील नट्टू काकाने एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली’ असे त्यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 ‘लाल बाजार’मध्ये होतायत खून; अजय देवगणने शेअर केला सस्पेन्सने भरलेला ट्रेलर\n2 ‘ती इच्छा अपूर्णच राहिली’; सुशांतसाठी ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याची भावनिक पोस्ट\n3 मुख्यमंत्र्यांचे आभार मानत देवदत्त नागे म्हणाला..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/beed-student-who-committed-suicide-for-tab-passed-ssc-exam-with-flying-colors-249890.html", "date_download": "2020-09-27T22:48:18Z", "digest": "sha1:5FFIV6LBUQ3IIPMSFH6QU4S372PV2S53", "length": 17416, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Beed Student who committed Suicide for tab passed SSC exam", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nटॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला\nटॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला\nबीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक संत या विद्यार्थ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती.\nमहेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड\nबीड : शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्यामुळे आत्महत्या केलेल्या बीडमधील दहावीच्या विद्यार्थ्याला 81 टक्के गुण मिळाले. परीक्षेत मिळालेलं घवघवीत यश पाहण्यासाठी अभिषेक या जगात नसल्याने संत दाम्पत्य गहिवरले. अभिषेकचे गुण ऐकून आईने अक्षरशः हंबरडा फोडला. (Beed Student who committed Suicide for tab passed SSC exam with flying colors)\nबीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक संत या विद्यार्थ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन दिला नाही ���्हणून अभिषेक नाराज झाला होता. अभिषेकने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.\nअभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवल्याचे समोर आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या आई वडिलांना त्याचा निकाल ऐकून अश्रू अनावर झाले.\nनेमकं काय झालं होतं\nखरीप हंगामाची लगबग सुरु होती. त्याच वेळी अभिषेकने शेतकरी वडिलांना टॅब घेऊन देण्याचा तगादा लावला होता. खत बी बियाणे घेण्यासाठीच शेतकऱ्याने उसनवारी पैसे आणले होते. त्यावेळी पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हताश झालेल्या आणि हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nज्याच्यासाठी बाप शेतात राबराब राबतोय, त्याच पोराने आत्महत्या केल्याने शेतकरी बाप पुरता हडबडून गेला होता. दहावीचा निकाल लागला त्यावेळीही हे शेतकरी कुटुंब शेतात राबत होतं. मुलगा जगातच नसल्याने या कुटुंबाने निकालाकडे लक्ष दिले नाही.\nशाळेतील शिक्षकांनी अभिषेकचा निकाल पाहून गावातील नागरिकांना कळवले. काही वेळातच निकालाची एक प्रत घेऊन गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. पोराने 81 टक्के गुण घेतल्याचे कळताच आईने हंबरडा फोडला.\nहेही वाचा : नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के\nऑनलाईन शिक्षणाचा फार्स एका गुणी विद्यार्थ्याचा जीव घेऊन गेला. टॅबसाठी वेळीच मदत मिळाली असती तर आज अभिषेक या जगात राहिला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.\nबाळा, पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, शेतकरी बापाचा शब्द टाळला, शाळकरी मुलाची आत्महत्या\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nउपचाराचं बिल पाहून चक्कर, बोईसरमध्ये रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी…\nमहेश सुतार : वाशी खाडीत आत्महत्या करणाऱ्यांना जीवनदान देणारा देवदूत\n'त्या ऊसतोड मजुरांच्या नेत्या नाहीत', पंकजा मुंडेंना संघर्ष समितीकडून घरचा…\nठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत…\nशिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम…\nबँक मॅनेजरला घरी बोल��वून पाय धुतले, आमदार सुरेश धस यांची…\nकौंटुबिक वादाला कंटाळून महिलेचा रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफ जवानाने…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramesh-nandanwar-has-got-90-marks-in-10th/", "date_download": "2020-09-27T21:59:52Z", "digest": "sha1:FD66JACTCQNZGWZU76VMFKJDC3MRPS4V", "length": 8448, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजी विकणाऱ्या बापाचे ‘हाल’ पाहिले, रमेशने जिद्द ठेवून दहावीत घवघवीत यश मिळवले", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nभाजी विकणाऱ्या बापाचे ‘हाल’ पाहिले, रमेशने जिद्द ठेवून दहावीत घवघवीत यश मिळवले\nनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.\nविद्यार्थीनीचा निकाल ९६.९१ टक्के लागला असून विद्यार्थीचा – ९३.९० टक्के लागला आहे. तर यंदाही राज्यात मुलीच अव्वल आहेत. दुसरीकडे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला असून सरासरी माघील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.\nबाप हातमजुरी करतो तर आई धुणीभांडी, लेकीने ९४ टक्के गुण मिळवत कष्टाचे चीज केले…\nदुसरीकडे नागपूर शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकणाऱ्या निखिल रमेश नंदनवार या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवीत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी व त्याचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. वडिलांच्या व्यवसायात मदत करताना रमेशला त्यांच्या कष्टांची जाणीव झाली अन मग जिद्दीला पेटून रमेशने दहावीत घवघवीत यश मिळवल आहे.\nअतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा हा विद्यार्थी असून त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत सर्व अभ्यास केला होता. त्याच्या निकालाची वार्ता घेऊन जेव्हा शिक्षक त्याच्या घरी गेले तेव्हा तो आठवडी बाजारात भाजी विकण्यासाठी गेल्याचे कळले. त्याला जेव्हा ही आनंदवार्ता कळवली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. शिक्षक व आईवडिलांच्या पाया पडून तो पुन्हा भाजी विकण्यासाठी निघून गेला. त्याचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.\nशेतकरी बाप गेल्याचं दु:ख पचवत सानिकाने परीक्षा दिली, ९७ टक्के गुण मिळवत पांग फेडले\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/tanhaji-movie-fame-actor-dhairyashil-talk-about-depression-and-how-to-overcome-it/videoshow/76564883.cms", "date_download": "2020-09-27T23:57:49Z", "digest": "sha1:ZQOC4CCJA7H65ITNGGGHWTCCU5VKQS6M", "length": 10202, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'तान्हाजी'चा मावळा म्हणतो नैराश्यावर मात करायला ही कविता ऐकाच\nमुंबई- अजय देवगनच्या 'तानाजी' सिनेमात मावळ्याची भूमिका साकारलेल्या अभिनेता धैर्यशीलने नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीचा एक उपाय सांगितला आहे. धैर्यशीलने नोबेल पुरस्कार प्राप्त स्पॅनिश कवी पाब्लो नेरूदा यांच्या कवितेचं मराठीत अनुवादन केलं आहे. सध्याच्या नैराश्यग्रस्त वातावरणातून बाहेर येऊन सकारात्मकतेने वाटचाल करण्यासाठी पाब्लो नेरूदांची ही कविता खूप प्रेरित करेल असे धैर्यश���लला वाटते.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nमनोरंजनतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nमनोरंजनदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nन्यूजलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/corona-patients/", "date_download": "2020-09-27T22:28:42Z", "digest": "sha1:VIUF4DIDNGX6QSPZIOZM7RHOHR4YSFA7", "length": 10531, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Corona patients Archives - MPCNEWS", "raw_content": "\nSangvi Crime : कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करते म्हणून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा…\nसप्टेंबर 27, 2020 0\nएमपीसी न्यूज - घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडीत महिला कोरोनाचे रुग्ण असलेल्या एका रुग्णालयात काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात काम करत असल्याच्या…\nPune news: कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित…\nसप्टेंबर 25, 2020 0\nएमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई…\nVadgaon News : एकजुटीने प्रतिकार करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकूया : आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे\nसप्टेंबर 22, 2020 0\nPune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणून…\nसप्टेंबर 22, 2020 0\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रशासनाचे प्रमुख म्हणून प्रत्यक्ष बैठक घ्या, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी आयुक्तांकडे केली आहे. गेल्या…\nChinchwad Crime : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 124 जणांवर कारवाई\nसप्टेंबर 21, 2020 0\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 20) 124 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 749 जणांना कोरोनाची…\nSangvi Crime : कोरोना आयसीयू वॉर्ड मधून रुग्णाचा मोबाईल फोन चोरीला\nसप्टेंबर 18, 2020 0\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या आय��ीयु वॉर्ड मधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबईल फोन चोरून नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे.…\nPune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मनीषा कदम\nसप्टेंबर 16, 2020 0\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढतेच आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन कोंढवा - येवलेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा कदम यांनी केले आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या \"माझे कुटुंब माझी…\nPune News : नियमावलीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके : रुबल अग्रवाल\nसप्टेंबर 16, 2020 0\nएमपीसी न्यूज - सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. त्याचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून त्यांच्याकडून बुधवारपासून तपासणी मोहीम राबविण्यात…\nPune Nwes : कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना मदत करा : चंद्रकांत पाटील\nसप्टेंबर 15, 2020 0\nएमपीसी न्यूज - शहरात कोरोनाचे संकट वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुणेकरांना मदत करावी, असे स्पष्ट आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तर, भाजप सरकारने दिलेल्या सुविधा…\nPune News : डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही\nसप्टेंबर 15, 2020 0\nएमपीसी न्यूज - पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रुग्णांची सेवा देण्यासाठी पुणे मनपाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी, सेंटर हॉस्पिटल, आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर नर्सेस व इतर कर्मचारी यांना…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5952", "date_download": "2020-09-27T23:23:35Z", "digest": "sha1:C4XREHXRE6HJHSL5CNJHHXTC6ZPT2UHV", "length": 10772, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nभारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने निधन\nइन्कम टॅक्स कमी करण्याचा सरकारचा विचार\nकॉंग्रेस अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा : शशी थरूर\nविद्यार्थ्यांनी काढली दारू, खर्रा व तंबाखूची प्रतिकात्मक अंत्ययात्रा\n२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जुनी पेन्शन बाबत समिती गठीत करण्याचे आदेश\nसौर पंप,वीजही नसल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित\nपुण्यात पावसामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोहचली १२ वर\nभाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव\nमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता\nएका महिलेचा दुसऱ्या महिलेवर ॲसिड हल्ला : नागपूर येथील घटना\nनागपूरमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण\nबॅंक ऑफ इंडिया आलापल्ली शाखेचा भोंगळ कारभार, लिंकफेलमुळे ग्राहक कमालीचे त्रस्त\nसायकलस्वारास धडक देणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा\nगोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ३० ऑक्टोबरपासून होणार परीक्षा\n७ ते १० ऑक्टोबर दरम्यान श्रीसाईबाबांचा १०१ वा पुण्यतिथी महोत्सव\nपरसलगोंदी परिसरात नक्षल्यांकडून दोन जणांची निर्घृण हत्या\nशिक्षक समिती चामोर्शी पंचायत समिती प्रशासनाविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात\nविश्वध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना भेट देवून केली चर्चा\nश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nवृक्षलागवड मोहिमेची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nराज्यात पुन्हा ११७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर : एकूण रुग्णसंख्या २८०० पार\nकढोली येथील वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने दोघांना जलसमाधी, दोघांचेही मृतदेह सापडले\nमहिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : गृहमंत्री अनिल देशमुख\nनागपुरात तरुणाची हत्या करून दुचाकीसह पुरले ; एक महिन्यानंतर उघडकीस आली घटना\nअपक्षांच्या संख्येसोबत मुक्त चिन्हांची संख्याही वाढली, अनेकांना ढोबळी मिरची, आलं, आईस्क्रीम, पाव, ब्रेडटोस्ट, कलिंगड मिळणार\nआलापल्लीत आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण, सदर व्यक्ती अकोला येथील असल्याची माहिती\n'स्टॅच्यु ऑफ युनिटी' जगातील आठवे आश्चर्य : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर\n'जैश' च्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, डोभाल ; दहशतवादी हल्ल्याची धमकी\nविधानपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं : २१ मे रोजी होणार विधानपरिषद निवडणुका\nसिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध पुरावा आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो\nमुरूमगावच्या महिलांची अहिंसक कृती : पुन्हा पडकली १२ लाखांची दारू\nराज्यात कोरोनाचे १५० नवे रुग्ण; एकूण संख्या पोहचली १०१८ वर\nखाऊ देण्याचे आमिष दाखवून केला तीन वर्षीय मुलीचा विनयभंग : आरमोरी पोलीस ठाण्यात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल\nचिचडोह बॅरेज पाहण्यासाठी होतेय गर्दी\nचंद्रपूर येथील चिमुकलीने स्वतःची पिगी बँक देवून केली मदत\nदिल्ली विधानसभा निवडणुक : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, ११ पाकिस्तानी सैनिक व २२ हून अधिक दहशतवादी ठार\nदारूतस्करावर कारवाई, १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त\nगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीव्दारे चिनी मोबाईल ॲपचा सर्रासपणे वापर\nप्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कोरोना बाधित व संबधित कुटुंबियांवर गुन्हा दाखल\nअवैध दारू तस्करी प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यात ७३ गुन्ह्यांची नोंद : ३२ आरोपींना केली अटक, ५० लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त\nबालिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा\nराज्यात पोलिस शिपाई संवर्गातील १० हजार जागा भरणार , काटोल येथे एसआरपीएफची महिला बटालियन\nकोरची तालुक्यातील मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू\nकाश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साप आणि मगरींच्या मदतीने हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेला कारावा�\nराष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत , शिवसेनेची मोर्चेबांधणी\nखड्डा बुजविण्यासाठी दगडाचा वापर, अपघाताची शक्यता\nखापा वनपरिक्षेत्र कार���यालयातील वनपाल व वनरक्षक अडकले एसीबीच्या जाळ्यात\nजिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाबाबतचे मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे आश्वासन ठरले फोल\nअहेरी जिल्ह्याची निर्मिती केव्हा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/13/breaking-accused-escapes-from-police-custody/", "date_download": "2020-09-27T23:53:49Z", "digest": "sha1:HARQV67P3PP7EQMYP4NDFMET7XQSVFDU", "length": 9378, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "ब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/ब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला \nब्रेकिंग : पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळाला \nअहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पोलिस ताब्यात असलेला आरोपीला घेऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयात जात असताना\nपोलिसांच्या हाताला हिसका देऊन तो पसार झाला. पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली होती.\nपारनेर पुरुष ठाण्यातील भादंवि 363 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या गुन्हातील आरोपी\nप्रविण उर्फ मिठू पोपट गायकवाड याला तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे\nयांच्या कडून अटक करण्यात आली होती.\nपोलिस कस्टडी रिमांडमध्ये असलेला त्याला बोत्रे यांनी काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास\nउपचारासाठी ग्रामीण रूग्णालय पारनेर येथे छातीत त्रास होत असल्याने उपचारासाठी नेले होते.\nत्याने पोलिसाच्या हाताला झटका देऊन पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पलायन केले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/26/news-2645/", "date_download": "2020-09-27T22:56:03Z", "digest": "sha1:EG22GTOT7SNSA24YHTO3IMPYPIXJQYNI", "length": 13568, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/पुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४��� विशेष रेल्वेगाड्या रवाना\nपुणे विभागातून १ लाख ८८ हजार ५७० प्रवाशांना घेऊन १४१ विशेष रेल्वेगाड्या रवाना\nपुणे, दि. 26 – महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला.\nपुणे विभागात सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही ज्या मजूर,\nकामगार यांना आपल्या गावी जाण्याची इच्छा असेल अशा परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन सुरळित व समन्वयाने करा अशा सूचानाही डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या.\nविभागीय आयुक्त कार्यालयात परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व समन्वयासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला.\nयावेळी रेल्वेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनील मिश्रा,पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा ,सहर्ष वाजपेयी, उपायुक्त दीपक नलावडे, विभागीय सुरक्षा आयुक्त श्री. त्रिपाठी आदी उपस्थित होते.\nडॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार व इतर राज्यामधील 1 लाख 88 हजार 570 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 141 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्या आहेत. परराज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु आहे.\nपुणे विभागातून यासाठी विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत.\nमजुरांची शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची व्यवस्था केली. तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील किती मजुरांनी गावाकडे जाण्याची मागणी केली आहे\nत्याप्रमाणे रेल्वेगाडयांचे नियोजन करा, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातील समन्वय अधिकारी यांनी मजूरांच वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत बारकाईने नियोजन करावे तसेच या श्रमिकांना पाठविताना सुरक्षित अंतर ठेऊन पाठविण्यात यावे. मजूरांना मास्क,\nजेवण, पाणी यासह आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात असे सांगून पुणे विभागातून परराज्यात परतणाऱ्या मजुरांबाबतचा जिल्हानिहाय आढावा घेतला.\nयामध्ये रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या पातळीवर सुरू असलेले नियोजन, समन्वय अधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवरील नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या नियोजनबाबत माहिती देण्यात आली. बैठकीला महसूल, पोलीस व रेल्वे विभागाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/13/the-relationship-of-the-ministers-with-the-brokers-the-chief-minister-should-intervene/", "date_download": "2020-09-27T23:47:30Z", "digest": "sha1:AIHUFKTZVXPUN2YDQOAZYZCREM55C6TF", "length": 10841, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा\n`त्या` मंत्र्यांचा दलालांशी संबंध; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा\nअहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आणि भाजपतर्फे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत.\nमात्र, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नसून मधल्या दलालांचा फायदा होत आहे. या दलालांशी सरकारमधील काही मंत्र्यांचे संबंध असून ते मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.\n‘आपली आर्थिक भागिदारी असलेल्या दूध पावडर कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत,’असा आरोप दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्वत: हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे. यासंबंधी डॉ. नवले यांनी सांगितले की, दूध प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे हे द्योतक आहे.\nराज्य सरकारमध्ये सामील असलेल्या काही घटकांचे हितसंबंध दूध व्यवसायात व शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या लुटीत सामावलेले असल्याने त्यांच्याकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.\nत्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच या प्रश्नांत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत,’ असंही नवले म्हणाले.\nआमच���या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/01/unemployment-on-instrumentalists-loss-of-so-many-lakhs/", "date_download": "2020-09-28T00:17:09Z", "digest": "sha1:H4CFP5HYCKMM3P6P4FVCOLRPVSQ7WU5W", "length": 14338, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "वाद्यवृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड; 'इतक्या' लाखांचे नुकसान - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar North/वाद्यवृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड; ‘इतक्या’ लाखांचे नुकसान\nवाद्यवृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड; ‘इतक्या’ लाखांचे नुकसान\nअहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर आज अनंत चतुर्थ दिवशी लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात आला. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी आणि डोळ्यांची पारणे फेडणारी असते.\nमात्र, यंदा कोरोनाच्या धर्तीवर या सोहळ्यावर अनेक मर्यादा असून विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे ना ढोल ताशांचा गजर… ना डीजेचा थरार अशी यंदाच्या गणेश विसर्जनाची अवस्था आहे. गणेशभक्तांच्या आनंदात विरजण पडले असून ढोल ताशा पथक व इतर वाद्य वृंद चालकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.\nयामुळे वाद्यवृंद चालकांचे 60 लाखांचे नुकसान कोरोना महामारीमुळे झाले आहे. लॉकडाऊनचा थेट फटका संगमनेर तालुक्यातील वाद्यकलाकारांना बसला आहे. कुठलेही कार्यक्रम होत नसल्याने तालुक्यातील 60 ते 70 बँड बँजो पथकातील सुमारे 500 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.\nगणेशोत्सवात दोन्ही मिरवणुकांना परवानगी नसल्याने उत्सव या कलाकारांच्या हातून गेला आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील वाद्य कलाकारांची अनेक पथके आहेत. मात्र करोनाच्या संकटामुळे या पथकातील कलाकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्येक वाद्यपथकात 10 ते 15 जण काम करतात मात्र त्यांच्या हाताला कामच राहिले नाही.\nगणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे गणेश भक्तांसाठी प्रचंड उत्साह असतो या मिरवणुकीची जय्यत तयारी सर्वच गणेश मंडळे करतात. मिरवणूक अधिक आकर्षित व्हावी यासाठी ढोल-ताशांच्या पथकांना खास आमंत्रित करण्यात येते. ढोल ताशा पथक पूर्वी पेक्षा खूप बदलले आहे. अधिकाधिक आकर्षित होत आहे.\nपूर्वी अनेक गणेश मंडळांचे स्वतःचे ढोल ताशा पथक असायचे कालांतराने यात बदल होऊन आता बाहेरून या पथकांना आमंत्रित करण्यात येते. मंडळाची गरज ओळखून या पथकांनी अनेक बदल केले आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ येथील ढोल-ताशा पथकांना मिरवणुकीसाठी खास मागणी असते.\nमोठ्या रकमेची सुपारी घेऊन हे पथक चालक मिरवणूक अधिक रंगतदार होईल यासाठी प्रयत्न करतात. संगमनेर शहरातही अनेक मंडळांकडे स्वतःचेच ढोल ताशा पथक आहे. याशिवाय शहरातील मंड���ांची गरज ओळखून काही उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पथकाची निर्मिती केली.\nया पथकात एकाचवेळी 15 ते 20 ढोल-ताशांचा समावेश करण्यात येतो. शहरात अनेक छोटे-मोठे ढोल ताशा पथक बँडपथक अस्तित्वात असून 5 हजार ते 2 लाखांपर्यंत सुपारी घेऊन ते गणेश मंडळांना सेवा पुरवितात. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूकच होणार नसल्याने या ढोल ताशा पथकांची तयारी वाया गेली आहे.\nत्यांचे लाखो रुपयांंचे नुकसान होणार आहे. जगभरात थैमान घालणारा करोना महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणावर पसरत आहे याचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. गणेशोत्सवात होणारी गर्दी व त्यातून मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.\nयामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी आणण्यात आली यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणूक निघणार नाही.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/09/11/corona-updates-in-ahmednagar-district/", "date_download": "2020-09-28T00:02:15Z", "digest": "sha1:CSUA4XKJL45BIRZ3T5JXAHHA224LQAHI", "length": 12355, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ८५६ कोरोना रुग्ण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ८५६ कोरोना रुग्ण \nअहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ८५६ कोरोना रुग्ण \nअहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे.\nदरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३९ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३८ आणि अँटीजेन चाचणीत २४५ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८, पाथर्डी ०४,, नगर ग्रामीण २०, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२, जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६०, संगमनेर ३०,\nरा��ाता ४१, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर ६४, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा १६, श्रीगोंदा ०४, पारनेर १८,अकोले ०५, राहुरी ४१, शेवगाव ०३, कोपरगांव ०९, जामखेड ०२ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज २४५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४२, संगमनेर ०९, राहाता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १०, पारनेर ०७, अकोले २०, राहुरी ०३, कोपरगाव ०९, जामखेड १६ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ५८१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रा.०८,\nश्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट १०, नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७, कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nबरे झालेली रुग्ण संख्या: २४७३१\nउपचार सुरू असलेले रूग्ण:४३३९\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबि��ेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2020-09-27T23:16:21Z", "digest": "sha1:O5Q42FEH7CWIFSDPZK6I5UGQOFJ2FLFO", "length": 16547, "nlines": 175, "source_domain": "lifebogger.com", "title": "घानियन फुटबॉल प्लेअरची चरित्रे प्लस अनटोल्ड बालपण कथा", "raw_content": "\nझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडू\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nसर्वइंग्रजी फुटबॉल खेळाडूवेल्श फुटबॉल खेळाडू\nनिक पोप बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडीन हेंडरसन बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएडी नकेतिया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वबेल्जियन फुटबॉल खेळाडूक्रोएशियन फुटबॉल खेळाडूझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडूडॅनिश फुटबॉल खेळाडूडच फुटबॉल खेळाडूफ्रेंच फुटबॉल खेळाडूजर्मन फुटबॉल खेळाडूइटालियन फुटबॉल खेळाडूपोर्तुगीज फुटबॉल खेळाडूस्पॅनिश फुटबॉल खेळाडूस्विस फुटबॉल खेळाडू\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफॅबिओ सिल्वा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वकॅमेरूनियन फुटबॉल खेळाडूघानियन फुटबॉल खेळाडूआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडूनायजेरियन फुटबॉल खेळाडूसेनेगलीज फुटबॉल खेळाडू\nएडॉर्ड मेंडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआंद्रे ओणाणा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसॅम्युअल चुकवेझ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहबीब डायलॉ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वअर्जेंटिना फुटबॉल खेळाडूब्राझिलियन फुटबॉल खेळाडूकोलंबियन फुटबॉल खेळाडूउरुग्वे फुटबॉल खेळाडू\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nLanलन लॉरेरो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nगॅब्रिएल मॅगलहेस बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोनाथन डेव्हिड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nजियोव्हानी रेना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअल्फोन्सो डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nख्रिश्चन पुलिझिक चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nली कांग-इन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफैक बोलकीया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटाकुमी मिनामिनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॅग्लर सोयूनुकु बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटेकफुसा कुबो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nख्रिस वुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमाईल जेदीनक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआरोन मोय बालहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nटिम काहिल बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nमार्क विंदू बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nघर आफ्रिकन फुटबॉल कथा घानियन फुटबॉल खेळाडू\nघानियन फुटबॉल प्लेयर्सकडे सर्वांचे बालपण कथा आहेत. लाइफबॉगरने या फुटबॉल तारे (सक्रिय आणि सेवानिवृत्त दोघेही) यांच्याबद्दल अतिशय मोहक, आश्चर्यकारक आणि आकर्षक चरित्र माहिती कॅप्चर केली.\nजसे पाहिल्याप्रमाणे, आमच्या वर्गात घाना मधील उल्लेखनीय फुटबॉलर्स (सक्रिय आणि सेवानिवृत्त) च्या बालपण कथांचा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्यांचा संग्रह आहे.\nजॉर्डन आय बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nLifeBogger संपादक - सुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nथॉमस पेटी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनोल्ड बायोग्राफी तथ्य\nकेवीन-प्रिन्स बोएटांग बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nमायकेल एसिएन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 26 सप्टेंबर 2020\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 23 सप्टेंबर 2020\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 19 सप्टेंबर 2020\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.seditoo.com/", "date_download": "2020-09-28T00:19:18Z", "digest": "sha1:LX7GIH6PBIYWWVI66SLATIYZH74S4FFG", "length": 2740, "nlines": 135, "source_domain": "www.seditoo.com", "title": "मराठी प्रेरणादायी गोष्टी - Smart Udyog Mission", "raw_content": "\nमराठी प्रेरणादायी गोष्टी Smart Udyog Mission\nएक व्यक्ती फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले व अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी आफ्रिकेला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://solapurpune.webnode.com/news/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5/", "date_download": "2020-09-27T23:14:12Z", "digest": "sha1:K6PQ6DSSD4OIL35SL2OEIOU353JV77PB", "length": 10900, "nlines": 193, "source_domain": "solapurpune.webnode.com", "title": "कुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला :: सोलापुर-पुणे प्रवासी संघटना", "raw_content": "\nHomepage > कुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला\nकुर्डुवाडी रेल्वे डबा निमिर्ती प्रकल्प रखडला\nरेल्वे मंत्रालयाकडून घोषित झालेला 'कुर्डुवाडी' येथील 'रेल्वे डबा' निमिर्ती प्रकल्प हा केवळ १०० कोटी रुपयांच्या निधीअभावी आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या उदासिनतेमुळे रखडला.\nब्रिटीशांच्या राजवटीत १८९७ मध्ये 'बाशी लाइट रेल्वे' या नावाने नॅरोगेज रेल्वे 'कुर्डुवाडी-बाशीर्' दरम्यान सुरू करण्यात आली. १९११ मध्ये ही रेल्वे 'कुर्डुवाडी-लातूर आणि कुर्डुवाडी-मिरज अशी करण्यात आली. लातूर-कुर्डुवाडी-मिरज असा ३२४ किमी अंतराचा रेल्वेमार्ग त्यावेळी सुरू करण्यात आला. यानंतर १९९३० मध्ये बाशीर् लाईट रेल्वे नॅरोगेज-वाफेचे इंजिन, प्रवासी डब्बे यांच्या दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी 'कुर्डुवाडी' येथे कारखाना स्वरुपात कार्यशाळेची निमिर्ती करण्यात आली.\n१९७२ मध्ये या कारखान्यात ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरील रेल्वेसाठी डब्बे तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले. या ठिकाणी अत्यंत कुशलतेने काम होत असताना १९८६ मध्ये येथील काम बंद पडले. कुर्डुवाडीच्या रेल्वे कारखान्याला १९८६ पासून अवकळा आली होती. तोपर्यंत या रेल्वेच्या कारखान्यात २५०० कामगार होते. तसेच येथे शिकाऊ कामगारांना प्रशिक्षण देण्याचीही सुविधा होती. परंतु ही सुविधाही आता बंद करण्यात आली आहे.\nसध्या या कारखान्यात कामाची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने, कोणत्याही क्षणी हा कारखाना बंद होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु यावेळी कारखाना बचाव समितीने पुकारलेल्या आंदोेलनामुळे आणि येथील लोकांच्या जागरुकतेमुळे हा कारखाना संपुष्टात येण्याची प्रक्रिया मंदावली आहे.\nसध्या या रेल्वेच्या कारखान्यात रेल्वे कामगार आणि अधिकारी मिळून ३१६ जण कार्यरत आहेत. परंतु या कारखान्याची अवस्था सध्या तरी मरणावस्थेत असल्यासारखीच आहे.\nसोलापूर पुणे प्रवासी संघटना अध्यक्ष Call : 97674 73255 Call : 97307 85799\nअध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे\n\"हॉटेल अथर्व\" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)\nपी एन आर स्थिति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/tmc-leaders-murder-accused-found-hansapuri-nagpur/", "date_download": "2020-09-27T22:36:28Z", "digest": "sha1:PCMTI2SJD2Z74PT2Y2EZG5XV5UKAB4AR", "length": 29646, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी - Marathi News | TMC leader's murder accused found in Hansapuri in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून ए��ाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक��त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी\nपश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली.\nनागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी\nठळक मुद्देचार महिन्यांपासून होता फरार : पश्चिम बंगालच्या हुगलीत झाली होती घटना\nनागपूर : पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली.\nमो. अकरम इसराईल (३३) रा. हुगली, पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. २९ जूनला हुगलीत टीएमसी नेता दिलीप राम यांचा गोळी घालून खून करण्यात आला होता. दिलीप रामची पत्नी हुगली ग्रामपंचायतची प्रमुख आहे. दिलीप हे टीएमसीचे नेते होते. त्यांच्या खुनानंतर हुगलीत तणाव निर्माण झाला होता. टीएमसी समर्थकांनी हुगली बंद करून भाजपा कार्यकर्त्यांवर दिलीप यांच्या खुनाचा आरोप लावला होता. आरोपींना त्वरित अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली होती. अकरमचा एक नातेवाईक तहसिल पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. दिलीपच्या खुनानंतर अकरम हुगलीतून फरार झाला. तो काही दिवस नातेवाईकांकडे लपला. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या घरी धाड टाकली. त्यांना आरोपी नाल साहब चौकाजवळ आढळला. अटक केल्यानंतर चौकशीत त्याने दिलीप राम खुनात फरार असल्याची कबुली दिली. तहसिल पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांना सूचना दिली आहे. ते येथे पोहोचल्यानंतर अकरमला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अकरम कुख्यात आरोपी असून त्याच्या विरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत. अकरम पूर्वीपासून टीएमसीशी निगडित होता. पश्चिम बंगालमध्ये राजकारणात सुरु असलेल्या घडामोडीतून यापूर्वीही अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. याच घडामोडीतून दिलीप राम यांचा खुन झाल्याची शंका आहे.\nदिवसाला होतेय १०० हून अधिक जणांवर कारवाई\nकोरोनाबाबत जनजागृती करा; नेटफ्लिक्ससह जिओचा रिचार्ज फ़्री मिळवा\nलॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर\nपोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय\nनागपुरात खुनी हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला देशी कट्ट्यासह अटक\nराष्ट्रवादीच्या माजी उपमहापौराचा हत्येचा कट रचल्याप्रकरणी एकाला अटक\nकेंद्राच्या पत्राचा राज्य शासनाला विसर\nवेळाहरी बाहुलीविहीर; ऐतिहासिक वारसा जाणार अतिक्रमणाच्या घशात\nआता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका\nजागतिक हृदय दिन; कोविडचा हृदय रुग्णांना अधिक धोका\nकोरोना गाईडलाईन्सनुसारच संघाचा विजयादशमी उत्सव\nपरिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/03/1892/", "date_download": "2020-09-27T22:49:45Z", "digest": "sha1:B7GMJFRV73JQHPBJ74YN3BEU34AZV6L7", "length": 25525, "nlines": 272, "source_domain": "www.sudharak.in", "title": "डॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nडॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार\n‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.\n‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’. बोलण्यापुरते स्त्रियांचे स्थान मोठे आहे. तिला देवीही म्हणण्यात येते. पण प्रत्यक्षात ते नगण्य आहे. एक सुंदर खेळणे, उपभोग्य दासी यापलीकडे प्रत्यक्षात तिचे स्थान नाही.\nउपर्युक्त विचार व्यक्त केले आहेत चतुरस्र बुद्धीचे व मूलग्राही विचारांचे श्रेष्ठ समाजवादी लोकनेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी स्त्रियांना वर उठविण्यासाठी त्यांनी विशेष राजकीय प्रयत्न केलेले होते.\nस्त्रियांच्या सन्मानाशी जोडला गेलेला एक मूलभूत प्रश्न शौचालय हा होता आहे. पुरूष कुत्र्यासारखा कुठेही लघ्वी करू शकतो, पण स्त्रियांना ती कित्येक तासांपर्यंत रोखून धरावी लागते, कारण सार्वजनिक ठिकाणी शौचालये नव्हती. अजूनही थोडीच आहेत. यासाठी १९६३ साली लोकसभेत सर्व���्रथम आवाज उठविणारे डॉ. लोहियाच होते. कारण त्यांना स्त्रियांविषयी चिंता सतत वाटत असे.\nयुरोपीय संस्कृतीत स्त्री आणि पुरुष यांना बरोबरीचे मानतात, पण भारतीय स्त्री त्या अवस्थेपासून अजून खूपच दूर आहे, इतकी की तिची ती अवस्थाच देशाच्या अधःपतनाचे मोठे कारण बनले आहे. स्त्रिया आणि योनिपावित्र्य याबाबतच्या आमच्याकल्पना सडलेल्या आहेत. शुचितेचा, पवित्रतेचा आणि शुद्धतेचा विचार स्त्रियांच्या शरीराच्या एका छोट्याशा भागापुरता केंद्रित करण्यात येत असतो. स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श होता कामा नये, लग्नाच्या पूर्वी तर मुळीच होता कामा नये, असे मानण्यात येते. त्यामुळे अन्य देशांपेक्षा भारतातील स्त्री अधिक जखडली आहे. डॉ. लोहिया म्हणतात, “स्त्रीपुरुषांना नीति-अनीतीच्या अलग अलग कसोट्या लावणे चूक आहे. भारतीय पुरुषांनी स्त्रीला शुद्ध राखण्याच्या प्रयत्नात तिला लांछित आणि अपमानित केले आहे. योनिशुचितेच्या ओझ्यामुळे कितीतरी घाणेरडे असे मानसिक आणि शारीरिक परिणाम स्त्रियांवर होतात. रजस्वला स्त्रीबाबत असाच विकृत विचार केला गेला आहे. तसे म्हटले तर स्त्रीपुरुषांच्या शरीरात मलमूत्र नेहमीच असते. म्हणून कायम अशुचि अवस्थेत त्यांना कोणी बाजूला बसवीत नाही. तेव्हा योनिशुचिता हाच एकमेव केंद्रबिंदु मानून स्त्रीचा विचार झाला तर ती खचितच निष्प्राण बनून राहील. योनिशुचितेच्या बाबतीत चूक झाली तर घाणीत पाय पडल्यावर जसे पाय धुवून भागते तसेच याहीबाबत मानले पाहिजे. त्यामुळे कायमची आत्मग्लानी किंवा तिरस्कार स्त्रीच्या वाट्याला येणार नाही”.\nमुलीचे लग्न करणे ही आईबापांची जवाबदारी नाही असे सांगून डॉ. लोहिया म्हणतात, ‘चांगले शिक्षण आणि सुदृढता प्राप्त करून दिली की आईबाबांची जवाबदारी संपते. पुढे आपला विवाह जमविण्याच्या प्रयत्नात मुलगी चुकली, समजा तिला विवाहबाह्य संबंधातून मूल झाले, तरी स्त्रीपुरुषांमधील स्वाभाविक संबंध प्राप्त करून घेण्यासाठी दिलेली ती किंमत यादृष्टीने त्याकडे पाहावे. त्यामुळे मुलीच्या चारित्र्याला कोणताही कलंक लागत नाही. स्त्रीपुरुषसंबंधात फक्त दोनच अपराध मानले पाहिजेत. ते म्हणजे बलात्कार आणि वचनभंग. मध्यमवर्गीय स्त्रियांबद्दल डॉ. लोहिया म्हणतात, की या स्त्रिया अग्निपरीक्षेनंतर देखील सीतेला वनवासाला पाठविणार्याग रामाला आपले मनाने व वाचेने आराध्य दैवत मानतात. त्याची कृती मग भले विपरीत होत असो. रामाने सीतेशी केलेला व्यवहार पाहिला की या स्त्रिया रामभक्ती कशी करू शकतात याचे आश्चर्य वाटते.\nचित्तोड पडल्यावर पद्मिनीने अन्य स्त्रियांसह जोहार केला. या उलट गेल्या महायुद्धातील रशियन हेर नटालीचे उदाहरण पहा. नटालीला युक्रेनमध्ये जर्मन पलटणीने पकडले. जर्मन अधिकार्या च्या स्वयंपाकघरात नोकरी करता करता तेथून जर्मन पलटणीच्या हालचालींच्या गुप्त बातम्या बिनतारी यंत्राच्या द्वारे ती आपल्या मायदेशात, रशियात पाठवी. या उपक्रमाद्वारे नटालीने जवळपास साठ/सत्तर हजार जर्मन फौजेला धारातीर्थी लोळवले. नटालीच्या हालचाली जर्मनांच्या लक्षात येताच त्यांनी तिला फाशी दिले. नटालीचे उदाहरण देऊन डॉ. लोहिया म्हणतात, आपल्या भारतात आता पद्मिनी नकोत, तर नटाली हव्या आहेत. जोहार करणाच्या पद्मिनीपेक्षा रणरागिणी पद्मिनी हवीआहे.\nस्त्रियांच्या जागृतीसाठी व हक्कांसाठी डॉ. लोहियांनी सतत संघर्ष केला. स्टालिन कन्या स्वेतलाना हिला आश्रय देण्यास भारत सरकारने तांत्रिक बाबी पुढे करून नकार दिला. त्यावेळेस तो प्रश्न लोहियांनी लोकसभेत अतिशय जिद्दीने धसास लावला आणि भारताच्या परराष्ट्रविषयक धोरणामध्ये एक महत्त्वाचे मानवीय तत्त्व – निर्भयताप्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. एका सुकुमार फुलाला भारत सरकार संरक्षण देऊ शकले नाही’ अशा शब्दांत आपल्या मनातील क्रोधमिश्रित विषाद लोहियांनी प्रगट केला. स्वेतलाना आपल्या मृत भारतीय पुतीच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी १९६६ साली भारतात आली होती. स्वेतलानाला भारतात आश्रय दिला तर रशिया रुष्ट होईल अशी भारत सरकारला भीती वाटली. या प्रकरणात सरकारचा असभ्यपणा तर उघड झालाच, परंतु भारताचे तटस्थेचे परराष्ट्रधोरण व सार्वभौम स्वातंत्र्य हे भयनिरपेक्ष नाही हे सिद्ध झाले.\nमिथ्याभिमान आणि श्रेष्ठत्वाचे चुकीचे आदर्श यामुळे भारतीय मन छिन्न भिन्न झाले आहे. डॉ. लोहिया म्हणतात, ‘केवळ एका या पातिव्रत्याच्या कसोटीवर हिन्दु माणूस सावित्रीला श्रेष्ठ मानतो. स्त्रीपुरुष समानता अभिप्रेत असणा-यांनी द्रौपदीला आदर्श मानले पाहिजे. द्रौपदी इतकी सुजाण, समंजस, शूर, धैर्यशील आणि हजरजवाबी होती की अशी दुसरी स्त्री सान्या जगाच्या इतिहासात सापडणार नाह��. तिच्या तेजस्वी बुद्धीपुढे, वादविवादांत कोणीच टिकत नसे. राजनीती, न्याय, धर्म आदि अनेक विषयांवर तिने मतप्रदर्शन केले आहे. सामान्यपणे हिंदू माणूस भावा-बहिणीचा संबंध ज्याला मानतो तसा कृष्ण-कृष्णेचा (द्रौपदीचा) संबंध आहे असे महाभारत वाचल्यावर वाटत नाही. ते सखा-सखीचे नाते आहे. यात भावाबहिणीचे प्रेम नाही. प्रियकर-प्रेयसीचे नाते आहे.\nखुद्द डॉ. राम मनोहर लोहियांच्या जीवनात सखा-सखीचे नाते असणार्याख काही स्त्रिया आल्या होत्या. पण डॉ. लोहियांचे लग्न व लग्नांतर्गत लैंगिक निष्ठा याबद्दलचे विचार लक्षात घेतले तर लग्नाच्या औपचारिकपणाची त्यांना गरज नव्हती. त्यांचा त्यावर विश्वास नव्हता म्हणून ते अविवाहितच राहिले.\nडॉ. राम मनोहर लोहिया स्वतंत्र प्रतिभेचे एक महान कर्मयोगी होते. आयुष्यात त्यांनी जी विचारधारा मांडली तिच्याप्रमाणे ते जगले. लोहियांच्या रसिकतेवर, तीक्ष्ण बुद्धिमत्तेवर, अन्यायाविरुद्ध सतत संघर्ष करणार्या् वृत्तीवर अपरंपार प्रेम करणार्या अनेकांतला मी एक त्यांच्या स्मृतीला मनोमन वंदन करतो.\nAuthor संजय सहस्रबुद्धेPosted on मार्च, 1998 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: समाजस्वास्थ्य\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/06/3604/", "date_download": "2020-09-27T21:56:38Z", "digest": "sha1:EDYIYYONVLUSVR65DJYUZIECSOTVO55H", "length": 13807, "nlines": 264, "source_domain": "www.sudharak.in", "title": "उदारीकरणामुळे भारतीय शेतकरी उद्ध्वस्त – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nउदारीकरणामुळे भारतीय शेतकरी उद्ध्वस्त\nभारतासह इतर विकसनशील देशांतील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक तसेच ब्रिटिश सरकार पुरस्कृत उदारीकरण आणि खाजगीकरणासंबंधीचे धोरणच कारणीभूत असल्याचा छातीठोक आरोप लंडनस्थित एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे.\nभारतात, विशेषतः आंध्र प्रदेशात, घडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला ब्रिटिश सरकारचेच धोरण जबाबदार असून, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्यांमुळे भारतासह इतर गरीब देशांतील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाल्याचा ठपकाही या संस्थेने ठेवला आहे. “ख्रिस्तियन एड’ नामक स्वयंसेवी संस्थेने भारतासह इतर विकसनशील देशांतील कोलमडलेल्या शेतीव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर जळजळीत प्रकाश टाकणारा अहवालच जारी केला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करण्यास ब्रिटिश सरकारपुरस्कृत विकासात्मक धोरणच कारणीभूत असल्याचेही यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. भारत, घाना आणि जमैका येथील कोलमडलेली शेतीव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या शोचनीय स्थिती याबाबत केलेल्या व्यापक अभ्यासाअंतीच या संस्थेने हे विदारक सत्य जगापुढे उघड करण्याचे धाडस केले आहे. ब्रिटिश सरकारपुरस्कृत धोरण आणि ब्रिटिश करदात्यांच्या पैशातून राबविण्यात आलेल्या विकासात्मक कार्यक्रमामुळे भारतीय शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या; तर मोठ्या संख्येने मजूर बेरोजगार झाले, असे ख्रिस्तियन एड या संस्थेचे संचालक दिलीप मुखर्जी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\n[आमचे काही वाचक भारतीय शेतीच्या दुरवस्थेला जागतिक बाजारव्यवस्था जबाबदार नाही असे आवर्जून कळवत असतात. पण दुरवस्थेच्या कारणांमध्ये जागतिकीकरण, उदारीकरणाचाही घटक आहे, असे सांगणारा एक अहवाल दै. लोकमत (१७ मे २००५) व इंडियन एक्सप्रेस (१७ मे २००५) यांनी उद्धृत केला. लोकमत ची बातमी वर देत आहे. सं.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – ड��. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/10/352.html", "date_download": "2020-09-27T23:20:19Z", "digest": "sha1:FLUR5HRGRIEH3KILFGDEHPOA4KX5V4AV", "length": 8700, "nlines": 99, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "352 सखी मतदार केंद्रात चालेल, केवळ महिला राज ! | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\n352 सखी मतदार केंद्रात चालेल, केवळ महिला राज \nमुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे केंद्र उभारले जाईल.\nया मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असतील.\nलैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.\nसर्वकाही महिलांकडूनच संनियंत्रित करण्यात येणाऱ्या या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये कोणत्याहीविशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.\nया केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्याआवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येईल.\nअशी केंद्रे निवडताना सु���क्षिततेवर विशेष लक्षपुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीक अशी केंद्र उभारण्यातयेतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची,सखी मतदान केंद्रांकरिता विशेष निवड करण्यात आली आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mshfdc.co.in/index.php/component/content/?id=16&Itemid=105", "date_download": "2020-09-27T22:30:15Z", "digest": "sha1:BBZZYIY7N57ZOVGDRDLQITZGEXMFX7CZ", "length": 3530, "nlines": 82, "source_domain": "mshfdc.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई", "raw_content": "मुख्य मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा | स्क्रिन रीडर अक्सेस | English | टेक्स्ट साईझ थिम\nशासन निर्णय / परिपत्रक\nकौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण\nमार्गदर्शन व सहाय्यता शिबीर\nसामाजिक न्याय विभागाचे फेसबुक पेज\nमुख्य पृष्ठ | लाभार्थी | यशोगाथा | उद्धिष्ट पूर्ती | फोटो गॅलरी | व्हिडीओ गॅलरी | संपर्क | आरएसएस | साईट मॅप\nकॉपीराईट © २०१९ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई. सर्व हक्क सुरक्षित. रचनाकार वेबवाईड आयटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_73.html", "date_download": "2020-09-27T22:24:49Z", "digest": "sha1:OU6Q6CHAGEDVEFPUN2W6OJ5X4C77NFRW", "length": 35080, "nlines": 190, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "नैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nछत्रपति शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे मावळे घडवले व स्वराज्य निर्माण केले ते असे स्वराज्य होते की ज्यात जाती धर्मापेक्षा महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले होते. परंतु हल्ली महाराजांना फक्त एका जाती-धर्माचे भासवुन काही लोक आपले राजकीय हेतू साध्य करीत आहे. यावरून या व्यवस्थेतील धर्मवादी व जातीवादी राजकारण्यांची नियत स्पष्ट होते. चिंतेची बाब ही आहे की विकृत इतिहास मांडणार्‍यांचे तर स्वार्थ असतो परंतु आम्ही ते सर्व सत्य मानून त्यांचा स्वीकार करून त्यांचे हेतू साध्य करून देतो. सध्या महापुरुषांचे नाव घेऊन ही मते मिळवली जातात त्यांच्या हेतूला आम्ही ओळखले पाहिजे. त्यांची नेतृत्व करण्याची क्षमता, समाजाविषयी आपुलकी, लोकशाही मुल्यांवर दृढ निष्ठा इत्यादी बाबी त्यांच्या कर्तृत्वात आहेत काय याचे मुल्यमापन करूनच मतदान केले पाहिजे. राजकारणात बहुतांशी नेते हे शैक्षणिक दृष्ट्या सक्षम नसतात. केवळ पदव्या मिळून तर काही तर नकली पदव्या खर्‍या म्हणून सांगतात. त्यांना देशाचे संविधान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ,भूगोल याचा ज्यांना अभ्यास नसतो तेच नेते यावर भाषणे ठोकतात.\nकाही धर्मांध ��ाजकारणी लोकशाहीचा अवमान सर्रास करतात. त्यांना आम्ही कायदेमंडळात कायदे तयार करण्यासाठी पाठवतो आणि अपेक्षा करतो की ते आमच्या हिताचे कायदे करतील. परंतु ज्यांची मानसिकताच संविधान विरोधी आहे ते भले कसे संविधानाचे रक्षण करते ठरतील या देशातील संविधान येथील जनतेच्या कल्याणासाठी निर्माण झाले परंतु हल्लीची राजकारणीजमात कल्याणाचे तर सोडा लोकांचे अहित कसे होईल याचाच प्रयत्न करते. कष्टकरी बळीराजा घामातून मोती पिकवतो. परंतु त्याच्या पदरी दारिद्र्याच पड़ते. दुष्काळ ,कर्जबाजारीपणा, व सरकारचे धोरण हे नेहमीच शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहे. धर्म-जातीच्या नावावर मते मिळवणारे या शेतकरी राजाला आपल्या जातीचा -आपल्या धर्माचा म्हणून कधी मदत करतात का या देशातील संविधान येथील जनतेच्या कल्याणासाठी निर्माण झाले परंतु हल्लीची राजकारणीजमात कल्याणाचे तर सोडा लोकांचे अहित कसे होईल याचाच प्रयत्न करते. कष्टकरी बळीराजा घामातून मोती पिकवतो. परंतु त्याच्या पदरी दारिद्र्याच पड़ते. दुष्काळ ,कर्जबाजारीपणा, व सरकारचे धोरण हे नेहमीच शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहे. धर्म-जातीच्या नावावर मते मिळवणारे या शेतकरी राजाला आपल्या जातीचा -आपल्या धर्माचा म्हणून कधी मदत करतात का त्यांना फक्त मते मिळवायची असतात. अब्जावधीचा मालक कसा शेतकर्‍यांचे दुःख जाणून घेणार त्यांना फक्त मते मिळवायची असतात. अब्जावधीचा मालक कसा शेतकर्‍यांचे दुःख जाणून घेणार त्यासाठी शेतकरी नेतृत्व हवे असते. तो शेतकर्‍यांच्या समस्या जाणू शकतो. ज्याने भोगले, ज्याने पाहिले असा सर्वसामान्यांचा नेता आम्ही निवडून दिला तर त्याला आमची काळजी असेल. बंगल्यात राहून शेतकर्‍यांच्या समस्या त्याला कशा माहीत होतील त्यासाठी शेतकरी नेतृत्व हवे असते. तो शेतकर्‍यांच्या समस्या जाणू शकतो. ज्याने भोगले, ज्याने पाहिले असा सर्वसामान्यांचा नेता आम्ही निवडून दिला तर त्याला आमची काळजी असेल. बंगल्यात राहून शेतकर्‍यांच्या समस्या त्याला कशा माहीत होतील महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कार्य अतुलनीय आहे. ते सदैव बळीराजांचा विचार करत असत. तसेच कृषी क्षेत्रात आज आम्ही जी प्रगती पाहतो यासाठी मोठ्या प्रमाणात नाईकांचे योगदान राहिले. त्यांनी पैसा, प्रतिष्ठा पाहिली नाही, भ्रष्टाचार ही केला नाही सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते राहिले.\nमुख्यमंत्रीपदी असतांनासुद्धा ते सामान्य लोकांत मिसळायचे. त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. तसेच महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री ज्यानी केंद्रात ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ते यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र निःस्वार्थी नेतृत्वाची प्रेरणा देते. असा नेता महाराष्ट्राला लाभला होता हे खूप मोठे आमचे भाग्य आहे. अशी असंख्य नावे आहेत त्यांचे चरित्र हे निष्कलंक होतेच त्याचबरोबर आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी ,कामगार ,गरीब यांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला. देशपातळीवर दुसरे असे नेतृत्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींच्या रूपाने देशाला लाभले होते, हे ही सर्वांना माहित आहे.\nअशी आमची नेतृत्वाची परंपरा खंडित झाली आहे . आज केवळ बोटावर मोजण्याइतके लोक राजकारणात चांगले आहेत. आजचे स्वार्थी नेते आपल्याला माहित नाहीत असे नाही. सर्वांना माहित असते तरी पण आपण त्याना पुन्हा-पुन्हा निवडून देतो व विवेक बुद्धी गहाण ठेवतो. थोडासाही विचार करावासा वाटत नाही. आपली पिढी बरबाद झाली पण येणारी पिढी ही आम्ही बरबाद करतो. पैशाच्या आमिषाला व भूलथापांना बळी पडून आम्ही घराणेशाही चालवतो. आम्हाला पर्याय नसतो का पर्याय असतात. नसेल तर समाजातील योग्य माणसाकडे नेतृत्व देऊन त्याला निवडणुकीत उभे करून निवडून आणण्याचे धाडस आम्ही करीत नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असतो व असायलाच हवा पण म्हणून लोकांना आपल्या धर्माचा जातीचा नेता निवडून यावा असे वाटते. आणि निवडूनही आणतात. उद्देश हाच असतो की तो आपल्या जातीचा धर्माचा आहे आपल्या समस्या तो सोडवेल परंतु होते ते अगदी वेगळे . त्याला आम्ही फक्त जातीचा आहे म्हणून निवडून देतो तो जातीच्या लोकांच्या समस्या सोडवतो असे नाही. शेवटी त्याच्या पक्षातील वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी तो वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे वागतो.\nजे नेते समाजातील विषमता दारिद्र्य व समाजाच्या शैक्षणिक अधोगतीला एकुण समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असलेले भाषण ठोकून समाजात प्रतिमा बनवतात आणि आम्ही त्याला आमचा कैवारी म्हणून निवडून देतो. परंतु, नंतर तो लोकांची निराशा करतो. असेही होते असे मुखोटेधारी पुरोगामी म्हणवून घेणारे गल्लोगल्ली सापडतात .ते धारण करणारे समाजवादी, मार्क्सवादी पुरोगामी धर्मनिरपेक्ष, म्हणून समाजात ओळख देत असले तरी ते प्रतिगामी असतात. आज काँग्रेसमधील बहुतांश नेते धर्मांधच आहेत जे जाती-धर्माचे राजकारण करून निवडून येतात. त्यामुळे सेक्युलर आहे म्हणून घेण्याचा अधिकार इतरां प्रमाणे काँग्रेसने गमावला आहे. राहिला प्रश्‍न स्वतःला मार्क्सवादी पुरोगामी म्हणून घेणार्‍याचां जर ते वर्गसंघर्ष लढ्यात गरीबात हिंदू-मुस्लीम करीत असतील तर ते लोक मार्क्सवादी होऊ शकत नाही. नैतिक मूल्ये जपणारा कॉम्रेड कधी जात धर्म पाहत नाही. परंतु ज्यांच्या मनात धर्मांधता डोक्यात इतर धर्माविषयी द्वेष असतो ते फक्त मुखोटेधारी असतात. त्यांचा व पुरोगामी विचारधारेचा काही संबंध नसतो त्यांच्या तोंडावरील पुरोगामी असल्याचा मुखवटा जेव्हा पडतो तेव्हा त्यांचा विकृत चेहरा दिसतो.\nहे गंभीर प्रश्‍न असताना व समाजाला समाज प्रबोधनाची गरज असताना हे पुरोगामी विचार जोपासणे गरजेचे असताना, जो व्यक्ति किंवा समुह पुरोगामी विचार जोपासतो, मग तो कोणी असो त्यास जर प्रबोधन करावे व विषमता कमी करावीशी वाटते, लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे असे वाटते, तेव्हा तो धर्म जात या आधारावर लोकांची विभागणी करत नाही. तो मानवतावादी दृष्टिकोण ठेवणारा पूरोगामी असतो. मानवतावादी असणे म्हणजे पुरोगामी असणे.\nपुरोगामी विचार करणारे कधी परिणामाची पर्वा करीत नाहीत. गेल्या दहा वर्षात गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश हे पुरोगामी विचाराचे लोक शहीद झाले तरी पण त्यांचा आवाज आजही पुस्तकातून ऐकू येतोच. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. भारतात पुरोगामी असणार्‍यांना खूप मोठी किंमत या देशात चुकवावी लागते. निरपराध लोक या व्यवस्थेने केवळ विरोधापायी मारले. पुरोगामी समाजवादी विचारांचा बुलंद आवाज दाबण्याचा प्रयत्न असफल झाला तर अशा लोकांना मारणे योग्य असे जातीयवादी लोकांना वाटते. पुरोगामी म्हणजे सत्यासाठी प्राणार्पण करणारा समाजसेवक. नवविचार रूजवणारा, समाज परिवर्तन करणारा गरीब लोकांची बाजू मांडणारा तो पुरोगामी असतो. परंतु, राजकारणात स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी महापुरुषाचे नाव पुढे करून मते मिळविणारे कधीच पुरोगामी नसतात ते प्रतिगामी आहेत. जे पुरोगामी आहेत असे म्हणतात. त्यांनी वास्तविक परिस्थिती वर बोलावे. सध्याच्या वि���मतेवर, धर्मांधतेवर व खाजगीकरणावर बोलावे व त्यास जबाबदार कोण हे पण सांगावे जर हे सांगण्याची हिंमत होत नसेल तर स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्याचा अधिकार कोणाला नाही आणि त्यांनी ते पुरोगामी असल्याचे लोकांना सांगू ही नये. पुरोगामी विचार हे स्वार्थासाठी नाही आहेत परिवर्तन घडवण्यासाठी आहेत.\nहे समाजाचे नेतृत्व करणारे आमचे नेते जरी आमच्या जातीचे आहेत असे वाटत असले तरी राजकारणात ते धर्मांध असतात. उदाहरणात मुस्लिमांचे ज्यांना हित बघायचे किंवा जो मुस्लीम हिताचा विचार करतो किंवा हिंदू हिताचा विचार करतो तो बंधुभावाचे धर्मनिरपेक्षतेचे संदेश देईल वाद वाढवुन जातीय तेढ निर्माण करणार नाही. परंतु आज ज्यांना वाद निर्माण करुन वाद वाढवून आपले स्वार्थ साध्य करायचे असते ते आमचे नेते नसतात. ते अशा गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे एकमेकांच्या धर्मातील जातीतील लोकांच्या उणीवा स्पष्ट होतील.\nमुळात राजकारण्यांना राजकारणात धर्म हवा तरी कशासाठी त्यांचे आचरण धर्मविरोधी असते. जातीयता वाढवणे हे पण अधर्मच आहे. राजकारणात धर्माचा उपयोग होतच नाही पण स्वार्थ हेतू साध्य करण्यासाठी हे धूर्त राजकारणी आपले विचार लोकांत रूजवतात व एक वोट बँक तयार करतात.\nयांच्यात नैतिक मूल्य तर असतच नाही सध्या अनैतिक काम करूनही तो व्यक्ती नैतिक, सज्जन म्हणून समाजात मिरवला जातो. राजकारणी हे इतके धूर्त असतात की येणार्‍या पिढ्यांचीही ते व्यवस्थेत, राजकारणात व्यवस्था करतात. आपल्यानंतर आपली नंतरची पिढी ही राजकारणात कशी येईल व त्यांना कसे राजकारणात पुढे जाता येईल याचीही व्यवस्था करतात . राजकारणी धडे त्यांना कुटुंबातच मिळतात.\nकोट्यावधी खर्च करून राजकारणी बंगले बांधतात व आरामात राहतात ही तफावत आज निर्माण झाली आहे. भारतातील वर्गसंघर्ष हे ज्वलंत समस्या आहे. येथील धूर्त राजकारण्यानी आम्हाला कधी या गोष्टींची जाणीव होवू दिली नाही व जरी जाणीव झाली तरी आम्ही निवडणूक काळात त्यांच्यावर विचार करीत नाही.\nआज पर्यंत भारताची प्रतिमा धर्मनिरपेक्ष राष्ट्राची होती आज हा देश धर्म राजकारण यांच्यावरून चालतो हे पण नाकारता येत नाही. धर्मनिरपेक्ष देश धर्मांध लोकांच्या हातात जाऊ द्यायचा नसेल, तर देशातील युवा पिढीला हे राजकारण थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे. पण दुर्दैव ह�� आहे की आमची युवा पिढी या धर्मांधतेच्या आहारी गेली आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षित असून ही चिकित्सक अभ्यास करण्याचे कौशल्य व विवेकी विचार आत्मसात करणे आजही जमले नाही. आमच्या बहुसंख्य युवापिढीने आज ही वास्तविकता नाही स्वीकारली व वास्तव परिस्थिति जाणूनही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आम्ही करीत नाही. राजकारण्यांसाठी आम्ही मानवता विसरतो शिक्षण घेऊन लोक शहाणे होतात असे पूर्वी म्हटले जायचे शिक्षणाने परिवर्तन होईल लोक विवेकवादी ,चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त होतील असा समज होता. परंतु हे आजच्या घडीला सत्य असल्याचे दिसत नाही. जास्त शिक्षण घेणारेच या धर्मांधतेच्या राजकारणाला बळी पडले आहेत.\nआम्ही लोकशाहीवादी राष्ट्रात राहतो व संविधानावर देश चालतो लोकप्रतिनिधींना निवडून देऊन आम्ही संसदेत पाठवतो हे खासदार आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व देशपातळीवर करतात.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी खासदारावर असते .परंतु वास्तविक योग्य व्यक्तीला आम्ही निवडून देत नाही एक भ्रष्टाचारी धर्मांध नेत्याला खासदार बनवतो व जिल्ह्याचा विकास होईल असे वाटते लोकसभा निवडणुकीबाबत सामान्यांची गफलत होते त्यांना वाटते आम्ही जे मतदान करतो यातून प्रधानमंत्री निवडतो परंतु असे नसते आम्ही फक्त खासदार निवडून देतो. आम्हाला फक्त खासदार निवडण्याचा अधिकार असतो तेव्हा देशपातलीवरील नेत्यांचा विचार न करता जिल्ह्याचा विचार करावा कारण आम्ही ज्याला निवडून देतो तो जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संसदेत करतो. तो निष्कलंक असला पाहिजे व त्याने विकास कामे केली पाहिजे. असे निस्वार्थी खासदार निवडून देणे ही काळाची गरज आहे.\n- नजीर महेबूब शेख\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-police/all/", "date_download": "2020-09-27T23:18:19Z", "digest": "sha1:JPKWVY7LHLXI4CK5J6YOJSRSJ3WUJXX3", "length": 16960, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai Police- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास ��ोजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n'शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली', प्रविण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका\n30 ते 40 वर्ष सत्ता उपभोगून काय केलं असा थेट सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.\nमुंबई: 12 वर्षात चोरल्या 108 सोनसाखळ्या, CCTVने केला खेळ खल्लास\nगनिमी कावा पद्धतीनं आंदोलन यशस्वी केल्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया\n'लोकल सुरू करा अन्यथा मी कायदेभंग करेन', संदीप देशपांडे यांचा सरकारला इशारा\n'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचं चित्र'\nबात 'हरामखोरीची' निघाली तर...'सामना'तील अग्रलेखावरून आशिष शेलारांचा पलटवार\nकापड व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा 24 तासांत उलगडा, समोर आलं ते भयंकर\n म्हणाली, मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं...\n मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळेललं सहन करणार नाही, मनसेची धमकी\nमुंबईत 7 मजली इमारतीचा अचानक कोसळला भाग, अपघाताचे भीषण Exclusive Photos\nBREAKING: मुंबईत 7 मजली इमारतीचा भाग कोसळला, महिला अडकल्याची भीती\nमुंबईतील 'या' उपनगरात 'ड्रग्स'चे अवैध अड्डे, आशिष शेलार यांनी केला मोठा खुलासा\nमुंबई पोलिसांना 'hats off' पाण्यात बुडणाऱ्या वृद्धाचा वाचवला जीव, पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/virat-kohli-rohit-sharma-ms-dhoni-most-popular-cricketers-globally-team-india-popular-cricket-team-in-world-finds-study-161687.html", "date_download": "2020-09-27T22:22:31Z", "digest": "sha1:HO77A5BLSX4LOEPSD2B5M2HS4DEEEGB2", "length": 33836, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Most Popular Global Cricketers: कोहली कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू; टीम इंडिया सर्वात प्रिय क्रिकेट संघ | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत क��लं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्य��� रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकु�� घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMost Popular Global Cricketers: कोहली कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू; टीम इंडिया सर्वात प्रिय क्रिकेट संघ\nएमएस धोनी, विराट कोहली (Photo Credit: Getty)\nभारताचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) लोकप्रियतेला काहीच मर्यादित नाही आणि पुन्हा एकदा एका अभ्यासानंतर याची खात्री पटली की 31 वर्षीय क्रिकेटपटू हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. दरम्यान, जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट संघ (Most Popular Cricket Team) म्हणून ‘टीम इंडिया’ने (Team India) देखील अव्वल स्थान मिळवले आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात क्रिकेट सामने आयोजित झाले नसले तरी भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि पुन्हा एकदा अभ्यासातून हे पक्क झाले आहे. विराटने या क्रमवारीत अव्वल स्थान मिळावले असून 'हिटमॅन' रोहित शर्माने (Virat Kohli) दुसरे स्थान मिळवले आहे. इतकंच नाही तरी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेला महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) देखील टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. SEMrushने लॉकडाऊन दरम्यान केलेल्या अभ्यासात विराट सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा केला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. (आयपीएल 2020 पूर्वी विराट कोहली इमोशनल, आरसीबी सोबत प्रवासाचा भावनिक व्हिडिओ केला शेअर Watch Video)\nजानेवारी ते जून दरम्यान प्रति महिना सरासरी 16.2 लाख वेळा कोहलीचं नाव सर्च केलं गेलं. या कालावधीक टीम इंडियाची सरासरी 2.4 लाख इतकी होती. टॉप-10 खेळाडूंमध्ये रोहित, धोनी, जॉर्ज मॅके, जोश रिचर्ड्स, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, क्रिस मॅथ्यूज आणि श्रेयस अय्यर आहेत. जानेवारी ते जून काळात प्रत्येक क्रिकेटपटूला 9.7, 9.4, 9.1, 7.1, 6.7, 5.4, 4,1 आणि 3,4 लाख वेळा सर्च केले गेले. याव्यतिरिक्त, पहिल्या दहामध्ये महिला खेळाडूंचं समावेश नसला तरी स्मृती मंधाना आणि एलिस पेरी यांना युवराज सिंह आणि शिखर धवनसारख्या मोठ्या नावांमध्ये अव्वल स्थान मिळाले.स्मृती 12 व्या तर एलिस 20 व्या स्थानावर आहे.\nदुसरीकडे, क्रिकेट टीमच्या संदर्भात भारताने या क्रमवारीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांना पछाडत अव्वल क्रमांक पटकाविला. प्रत्येक क्रिकेट संघाला प्रत्येक महिन्यात अनुक्रमे 66, .33, .29, .23, .16, .12, .12, .09, .05, .04 आणि .03 लाख वेळा सर्च केले गेले. “आमच्या अभ्यासाच्या निकालांमुळे आम्हाला आश्चर्य वाटले नाही, तरीही आम्ही उत्साही आहोत. विराट कोहली हा सर्वात जास्त शोधला जाणारा क्रिकेटपटू आहे आणि भारत, सर्वात जास्त शोधला जाणारा क्रिकेट संघ आश्चर्यचकित करणारा आहे, आश्चर्य म्हणजे काय की महिला क्रिकेटपटूंचा शोध बर्‍याचदा अव्वल दर्जाच्या पुरुषांपेक्षा जास्त वेळा शोधले जाते.”\nIndian Cricket Team Most Popular Cricketers Globally MS Dhoni Rohit Sharma Team India Virat Kohli एमएस धोनी जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर्स टीम इंडिया भारतीय क्रिकेट टीम रोहित शर्मा विराट कोहली\nIPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी\nAlyssa Healy Breaks MS Dhoni's Record: ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली ठरली एमएस धोनीच्या वरचढ, बनली सर्वात यशस्वी टी-20 विकेटकीपर\nWorld's Most Admired 2020 याद���त विराट कोहली टॉप-20मध्ये सामील; क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांचाही समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट\nIPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी RCB कर्णधार विराट कोहलीने शेअर केली मोटिवेशनल पोस्ट, पाहून तुम्हीही सहमत व्हाल (View Post)\nVirender Sehwag Trolls CSK: सलग दोन सामने गमावणाऱ्या चेन्नईला वीरेंद्र सेहवागने लगावला टोला, म्हणाला- 'पुढच्या सामन्यात ग्लुकोज लावून यावे लागेल'\nCSK vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा CSKला डबल दणका, चेन्नईविरुद्ध 44 धावांनी मिळवला विजय; एमएस धोनीची पुन्हा संधी खेळी\nCSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी (Watch Video)\nKXIP vs RCB आयपीएल सामन्यात केएल राहुलच्या शतकी डावामागे रोहित शर्माची भूमिका, पंजाब कर्णधाराने ट्विट करून केले उघड (See Tweet)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्��\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-hitting-a-two-wheeler-divider-cyclist-killed-167373/", "date_download": "2020-09-27T23:10:13Z", "digest": "sha1:XVR25PAXP6BPILC6BHUZP6WB3K6DMDYV", "length": 5705, "nlines": 75, "source_domain": "mpcnews.in", "title": "दुचाकीची दुभाजकाला धडक; दुचाकीस्वार ठारMPCNEWS", "raw_content": "\nPune : दुचाकीची दुभाजकाला धडक; दुचाकीस्वार ठार\nPune : दुचाकीची दुभाजकाला धडक; दुचाकीस्वार ठार\nएमपीसीन्यूज : भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला. हडपसर परिसरात रविवारी सकाळी हा अपघात घडला.\nपवन कुमार (वय 28) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अँथनी डिसूजा (34) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी हा अपघात झाला. मगरपट्टा चौकातून पवन कुमार आणि अँथनी डिसूजा हे एका दुचाकीवर भरधाव वेगाने जात होते.\nयावेळी पवन कुमार याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली.\nया अपघातात पवन कुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर डिसूजा हा जखमी झाला होता. नागरिकांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पवन कुमार याला मयत घोषित केले.\nअधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune: कोरोनाचे 1817 रुग्ण, 830 जणांना डिस्चार्ज, 29 जणांचा मृत्यू\nPune: कोरोनाचा रिपोर्ट लवकर देण्यासाठी प्रयत्न करू : डॉ. दीपक म्हैसेकर\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mphpune.blogspot.com/2019/07/blog-post.html", "date_download": "2020-09-27T22:31:06Z", "digest": "sha1:X6UQQYVA7N3TPY6PO4DGX7YDMLHVQNSJ", "length": 11198, "nlines": 69, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: घणघणतो घंटानाद", "raw_content": "\nअर्नेस्ट हेमिंग्वे लिखित आणि दि. बा. मोकाशी अनुवादित\nदि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे.\nमूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅॅसिस्टांविरुद्ध लढणा-या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोशी भेट होते. अ‍ॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो.\nया कम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅॅम्पगॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसNया एका पॅâसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं.\nवास्तविक, युद्धाच्या पाश्र्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघषार्चं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅॅसिस्ट नाहीत. मी त्यांना पॅâसिस्ट म्हणतो, पण ते पॅâसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’\nया पाश्र्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या विंâवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फु टावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फे कले गेले. या दुस-या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकुळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’\nएकूण , या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/death-of-up-girl-in-india-who-studied-in-us-on-scholarship-254735.html", "date_download": "2020-09-27T23:15:31Z", "digest": "sha1:K6H5EXQRHWU6E2HS5BHRKKOOCAE7NOF4", "length": 18809, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Death of US Scholarship Student while chasing in UP", "raw_content": "\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nआमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य\n4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू\n4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू\nअमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमध्ये बुलेटस्वारांनी केलेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झालाय (US Scholarship Student chasing in UP)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनौ : अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस्वारांकडून झालेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (US Scholarship Student chasing in UP). सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव आहे. तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी एचसीएलकडून तब्बल 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ती नुकतीच काही दिवस सुट्टीवर आली असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. काह��� बुलेटस्वारांनी सुदीक्षाचा पाठलाग केल्यानंतर हा अपघात झाला.\nसुदीक्षा अमेरिकेतील बॉब्सन येथे शिक्षण घेत होती. यासाठी तिला 3.80 कोटी रुपयांची विशेष स्कॉलरशीपही मिळाली. नुकतीच ती काही दिवस सुट्टीसाठी भारतात आली होती. त्याच दरम्यान ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्यावेळी काही बुलेटस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. याच दरम्यानच्या गोंधळात सुदीक्षाच्या गाडीचा अपघात झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nसुदीक्षा गौतमबुद्ध नगरमधील दादरी येथे राहत होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आली. ती शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हुशार मुलगी होती. तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉब्सन येथे स्कॉलरशिपही मिळाली. नुकतीच ती काही दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आली होती. ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. त्यात सुदीक्षाचा मृत्यू झाला. तिचे वडील ढाबा चालवतात.\nसुदीक्षाचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. त्यानंतर विशेष प्रवेश परीक्षेतून तिला एचसीएलच्या मालिक शिव नदार (सिकंदराबाद) शाळेत प्रवेश मिळाला. सुदीक्षाने 12 वीमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये झाली. पुढील शिक्षणासाठी सुदीक्षाला एचसीएलकडून 3.80 कोटी रुपयांची स्कॉलरशिपही मिळाली होती.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\nसुदीक्षा भाटीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, “आम्ही बाईकवरुन औरंगाबादला जात होतो. त्यावेळी आमच्या गाडीचा बुलेटवर असलेल्या दोन युवकांनी पाठलाग गेला. ते कधी आपली बुलेट पुढे न्यायचे तर कधी सुदीक्षावर शेरेबाजी करायचे. इतकंच नाही तर ते बुलेटचे स्टंटही करत होते. हेच करत असताना त्या बुलेटस्वारांनी आमच्या गाडीच्या समोर येऊन अचानक बुलेटचा ब्रेक दाबला. त्यामुळे आमच्या बाईकची बुलेटला धडक बसली.” यात सुदीक्षा गंभीर जखमी झाली. तिचा जागेवरच मृत्यू झाला.\n20 ऑगस्टला अमेरिकेला परतण्याचं नियोजन\nसुदीक्षाला 20 ऑगस्टला अमेरिकेला परत जायचं होतं. याआधीच तिचा रस्ता दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबावर द���ःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबाने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.\nRahat Indori | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण\nRhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज\nशिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\n'मोदींमुळे जगातील सर्वात मोठ्या 'लोकशाही'चं भविष्य अंधकारमय; 'टाईम'ची टीका\nभारत-पाकिस्तान सीमेवर शेतीचे अनोखे प्रयोग, शेतकऱ्यांच्या दिमतीला सैन्याकडून बुलेटफ्रूफ ट्रॅक्टर\nUS Election 2020 | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे…\nडोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरियामुळे अमेरिकेच्या…\nसंयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची पुन्हा चीनला धोबीपछाड, महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद\nचीनची 10 हजार भारतीयांवर पाळत, आजी-माजी 5 पंतप्रधान, 12 मुख्यमंत्री,…\nडोनाल्ड ट्रम्प आक्रमक, अमेरिकन सैन्याच्या हालचालींनी चिनी समुद्रात खळबळ\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nआमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास डुडल\nड्रग्ज प्रकरणात अडकवलं, क्षितीज प्रसादचा दावा, चार बड्या सेलिब्रिटींवर आरोप\nश्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nआमच्यात मत���ेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य\nGoogle Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास डुडल\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/omg-nap-cafes-for-sleep-deprived-people-mhmn-404046.html", "date_download": "2020-09-28T00:11:23Z", "digest": "sha1:S7DPLHF3TMV5XFQFOOAVXMLSNTUBBDQN", "length": 17180, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये! omg nap-cafes-for-sleep-deprived-people-mhmn | Lifestyle - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात ���ुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसां��ी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nया देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पायल घोषणने दिला इशारा\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nया देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये\nगाढ झोप कोणाला नको असते.. तुम्हालाही कोणी गाढ झोप असं सांगितलं तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. पण नेमकी हीच गोष्ट अनेकांना मिळत नाही.\nगाढ झोप कोणाला नको असते.. तुम्हालाही कोणी गाढ झोप असं सांगितलं तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. पण नेमकी हीच गोष्ट अनेकांना मिळत नाही.\nजापानच्या एका कॅफेने लोकांना ही गोष्ट द्यायची सोय केली आहे. जपानमधील या कॅफेचं नाव आहे Nap Cafe.\nइथे झोपण्यासाठी ग्राहकांना 9 हजार डॉलर म्हणजे साधारणपणे 5.8 लाख रुपये मोजावे लागतात.\nइथे ग्राहकांना आरामदायी बिछाना मिळतो. शिवाय रूममधील लाइट डोळ्यांना शांतता देतात. शांत झोपेसाठी मधूर संगीत लावलं जातं.\nझोप पूर्ण झाल्यानंतर लोकांना ताजंतवानं राहण्यासाठी स्टाँग कॉफी दिली जाते. गाढ झोप मिळवण्याच्या शोधात असलेल्यांसाठी Nap Cafe जन्नत आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: ��न्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/shravan-somwar/", "date_download": "2020-09-27T22:46:10Z", "digest": "sha1:TURV5ENAPK6ASDKZHU4X3XGSCZEN7YKA", "length": 52123, "nlines": 171, "source_domain": "www.domkawla.com", "title": "Shravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात. - Domkawla", "raw_content": "\nShravan Somwar या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.\nहिंदू धर्मामध्ये चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याला अधिक महत्त्व दिले जाते. आणि Shravan Somwar हे अधिक महत्वाचे मानले जातात\nया महिन्यात सर्व सण असतात यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व असते.\nआणि श्रावणातील सोमवार तर अगदी निष्ठेने धरतात.\nThursday Vrat हे उपाय करून आर्थिक संकटातून वाचता येते.\nपण तुम्हाला या श्रावण सोमवार विषयी माहिती आहे का\nश्रावण महिन्यातील सोमवार Shravan Somwar हे शिवाच्या पाच चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहे. आज आपण याविषयी मनोरंजक माहिती जाणून घेणार आहोत.\nमहादेवाचे पंचमुख हे पंचमहाभूतांचे प्रतीक मांनले जाते. त्यांचे दहा हात हे दहा दिशांचे सुचक मानले जातात.\nआणि त्या हातात असणारे अस्त्र-शस्त्र हे जगाच्या संरक्षणा साठी हातात आहेत असे मानतात.\nश्रावण महिन्यातील सोमवार ला जसे महत्त्व आहे तसेच महादेवाच्या पंचमुखालाही खूप महत्व देतात. अनेक विद्वानांचे असे म्हणणे आहे की\nसृष्टी, स्थिति, लय,,कृपा आणि ज्ञान,,या पाच शक्तींची निर्मिती करणारे या शक्तींचे संकेत म्हणजे महादेवाचे हे पाच मुख.\nहे पंच मुख आपल्याला दिशांचे ही ज्ञान करून देतात कारण\nपूर्वे कडील चेहरा दृष्टी, दक्षिणे कडील चेहरा स्थिती, पश्चिमे कडील चेहरा प्रलय, उत्तरे कडील चेहरा कृपा, ऊर्धवमुख हे ज्ञान चे प्रतीक आहे.\nश्रावण शब्द हा श्रवण पासून बनलेला आहे. याचा अर्थ श्रवण करून धर्माला समजून घेणे होय. हा महिना संतसंगासाठी आणि भक्ती भागा साठी ���सतो.\nश्रावणाचे सोमवार आणि श्रावण महिन्या बद्दल पुराणात बरंच काही आढळ जातं. याच्या बद्दल आपण काही पौराणिक कथा ऐकणार आहोत.\nपुराणातील भगवान परशुराम यांची कथा\nभगवान परशुराम यांचे आराध्य दैवत शंकर महादेव होते. असे म्हणतात की याच महिन्यात भगवान परशुराम यांनी आपले आराध्य दैवत भगवान महादेवाची नित्यनियमाने पूजापाठ करून,\nत्यांना आपल्या कावडीतून पाणी आणून जलाभिषेक केला होता.\nम्हणून कावडीची प्रथा चलविणारे भगवान परशुराम यांची ही पूजा याच श्रावण महिन्यात केली जाते.\nभगवान परशुराम हे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी Shravan Somwar कावडीतून पाणी आणून आणि जलाभिषेक करून शंकराची मनोभावे पूजा करायचे.\nभगवान शंकरांना श्रावणी सोमवार हा अधिक प्रिय आहे. असे म्हणतात की भगवान परशुराम मुळेच श्रावण महिन्यातील पूजेचे आणि उपवासाचे महत्त्व चालू झाले.\nपुराणामध्ये अशी कथा आहे की. जेव्हा कुमारांनी महादेवांना प्रश्न केला की तुम्हाला श्रावण सोमवार Shravan Somwar आवडीचा का\nतेव्हा महादेवांनी सनत्कुमार यांना सांगितले की,\nदेवी सतीने जेव्हा हा आपला पिता दक्ष त्यांच्या घरात योगशक्ती ने शरीराचा त्याग केला होता. देवी सतीणे यापूर्वी महादेवाची पूजन करून आणि त्यांना प्रसन्न करून प्रत्येक जन्मामध्ये तिचा नवरा होणार असा प्रन केला होता\nआपल्या दुसऱ्या जन्मात सतीने पार्वती च्या रूपात जन्म घेतला आणि ती राजा हिमाचलराणी मैनाचा घरात पार्वती म्हणून जन्माला आली.\nपार्वतीने आपल्या तरुण वयात कठीण उपवास करून महादेवांना प्रसन्न करून घेतले. तो महिना श्रावण महिना होता.\nत्यानंतर त्यांचे लग्नही झाले. त्या त्यामुळे श्रावण महिन्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.\nPCMC डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 100 जागा साठी भरती\nSprouts मोड आलेले कडधान्य खाण्याचे हे आहेत असंख्य फायदे\nPanchamrut सनाला ला बनवण्यात येणारे पंचामृत आरोग्यासाठी अमृतच\nशनी देवांच्या प्रकोपा पासून वाचण्यासाठी हे उपाय करा\n03 जुलै पासून या 2 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार, इच्छा पूर्ण होणार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात\nRukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला\nआठवड्यामध्ये रविवार हाच का सुट्टी चा दिवस म्हणून संबोधला ज��तो \nWalt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला\nलॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार\nIndian Post Recruitment 2020 भारतीय डाक विभागात पद भरती\nहे 6 चमचमीत स्ट्रीट फूड बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल\nVishrambaug Wada विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास\nTypes of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ\nदीप अमावस्या का साजरी केली जाते जाणून घ्या तीची कहाणी\nYangsi Village China बुटक्या लोकांचे गाव. ५०% लोक बुटकी आहेत\nDonkey Milk एक विचित्र व्यवसाय करून यशस्वी झालेली मुलगी\nसुशांत सिंग राजपूत ची कारकीर्द ते आत्महत्या एक थक्क करणारा प्रवास\nMatsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते\nDirgheshwar Nath Mandir दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात\nRukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला\nआठवड्यामध्ये रविवार हाच का सुट्टी चा दिवस म्हणून संबोधला जातो \nWalt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला\nलॉकडाउन मध्ये नौकरी गेलेल्यांस तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार\nHistory of Seat Belts ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले अशा सीट बेल्ट चा रंजक इतिहास\nLake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले\nNFR Recruitment 2020 उत्तर पूर्व सीमा रेल्वे ४४९९ जागांसाठी भरती\nSilver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nAMBULANCE नाव रुग्णवाहिकेवर उलट्या अक्षरात का लिहितात - Domkawla - Silver Utensils for Babies या कारणांसाठी लहान मुलांना चांदीच्या भांड्यात जेवन भरवतात.\n[…] Teeth Care दातांची काळजी घेण्याचे हे सोपे घर… […]\nअमर संदीपान मोरे - Konark Sun Temple पुरी मधील कोणार्क सूर्य मंदिराचे न ऐकलेले रहस्य\nअतिशय सुंदर माहिती पुरवल्या बद्दल मी आपला आभारी आहे\nआठवड्यामध्ये रविवार हाच का सुट्टी चा दिवस म्हणून संबोधला जातो - Domkawla - Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nWalt Disney च्या एक वाईट सवयी मुळे Disney चा इतिहासच बदलला - Domkawla - Lake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले\n[…] Torajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबर… […]\nयोगेश म.पाटकर - Types of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ\nरस्त्यावरील पांढ-या-पिवळ्या आणि सरळ,तुटक रेषांच्या बाबतीतली आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे ‌. धन्यवाद\nडोम कावळ्या बद्दल थोडेसे\nLake Nyos disaster आफ्रिकेतील या तळ्याने १७४६ बळी घेतले\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nTypes of Road Markings रोड वरील पांढऱ्या आणि पिवळ्या रेषांचा अर्थ\nअसा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास\nया पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता\nउत्तर प्रदेश मधील एका शाळा शिक्षिकेने तेरा महिन्यात एक कोटी पगार कमावला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/lagnanatrachya-apeksha-swapn-pan-bhram", "date_download": "2020-09-27T22:02:47Z", "digest": "sha1:7YVOJM6O5WRAKFBTQS37ZJGIWI733BAI", "length": 12118, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लग्नानंतरच्या अपेक्षा, स्वप्नं : पण भ्रम - Tinystep", "raw_content": "\nलग्नानंतरच्या अपेक्षा, स्वप्नं : पण भ्रम\nनात्याविषयी खूप काही माहिती असेल तुम्हाला पण तरीही कधीच नाते समजून येत नाही. पण आज तुम्हाला नवरा- बायकोचे नाते कसे असते त्याविषयी सांगणार आहोत. आणि ही गोष्ट जुनी नाही तर ह्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात पण तुम्हाला त्या समजून येत नाही. त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहोत. ह्या गोष्टी काही जोडीदाराच्या अभ्यासानुसार घेतल्या आहेत. या ठिकाणी काही चित्रे दिली आहेत आणि ह्या चित्तरप्रमाणे तुमचे नाते आहे का पण तरीही कधीच नाते समजून येत नाही. पण आज तुम्हाला नवरा- बायकोचे नाते कसे असते त्याविषयी सांगणार आहोत. आणि ही गोष्ट जुनी नाही तर ह्या गोष्टी तुम्ही अनुभवत असतात पण तुम्हाला त्या समजून येत नाही. त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहोत. ह्या गोष्टी काही जोडीदाराच्या अभ्यासानुसार घेतल्या आहेत. या ठिकाणी काही चित्रे दिली आहेत आणि ह्या चित्तरप्रमाणे तुमचे नाते आहे का की तुमचे नाते खरोखर expectation (अपेक्षा) प्रमाणे आहे की reality(वास्तवात) प्रमाणे आहे ते तुम्ही ओळखू शकाल. आणि या लेखात उलट क्रमाने हेडलाईनला नंबर दिले आहेत ते यासाठी कारण तुमची जी पहिली अपेक्षा शेवटी होते आणि शेवटची अपेक्षा पहिली. समजून घ्या.\n५) हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. अपेक्षा पण वास्तव्य\nलग्न झाल्यावर लगेच एकमेकांबाबत प्रेम व्हायला हवे अशी काही गरज नाही. उलट लग्न झाल्यानंतर हळूहळू प्रेम सुरु होणे चांगले असते. आपल्या जोडीदाराला समजण्यासाठी वेळ घ्या आ��ि समोरच्या व्यक्तीलाही वेळ द्या. एकमेकांचे मित्र बना. आणि खरोखरचे मित्र बना. त्यासाठी एकमेकांना आदर द्या, नवऱ्याने बायकोचा आदर केला पाहिजे, शांतपणे एकमेकांचे ऐकून घ्या. यातूनच प्रेम उत्पन्न व्हायला लागेल म्हणून हळूहळू प्रेमाला सुरुवात करा.\n४) भांडण होणार नाही अशी अपेक्षा\nबऱ्याच लोकांना वाटते की, काही जोडीदार बाहेर फिरायला जातात, एकमेकांसोबत असताना खूप खुश असतात, हसत असतात नेहमी, म्हणजे त्याची आवड -नावड एकच असेल. तेव्हा याबाबतीत अपेक्षा काय असते आणि काय होते. म्हणून जरी आवड-नावड-विचार वेगळे असले चालेल फक्त एकमेकांच्या आवड - नावड चा आदर करा.\n३) भांडणांबाबत अपेक्षा आणि वास्तव\nलग्नच्या अगोदर वाटते की, भांडण असे काही होऊ देणार नाही पण नंतर भांडण होते. आणि असे छोट्या गोष्टीवरून भांडण होत असते. म्हणून अपेक्षा आणि वास्तवात गोंधळ करू नका.\n२) आनंदी जोडीदार एकमेकांच्या नातेवाईकांना पसंत करतात\nह्या गोष्टीची अपेक्षा की, ती माझ्या नातेवाईकांना पसंत करेल किंवा तो करेल. असे काही झाले नाहीतर एकदम तुझ्याबाबत भ्रम तुटला असे काही होऊ न देता. समजून घ्या.\n१) एकत्र राहण्याची अपेक्षा आणि वास्तव\nजर तुम्हाला वाटत असेल की, जोडीदार एकमेकापासून वेगळे नाही राहू शकत तर हा भ्रम आहे. परिस्थितीनुरूप समजून घ्यावे लागते. पण अशी अपेक्षा ठेवलेली असते की, मी तिच्या/ त्याच्या सोबत राहणार. ही पहिली अपेक्षा असते आणि वास्तव वेगळेच पदरात पडते.\nलग्नाअगोदर तुमच्या खूप अपेक्षा असतात. स्वप्ने असतात आणि ते पूर्णच होतील असे नाही. आणि तुटलेत म्हणूनही दुखी होऊ नका. उलट त्यांना समजून जीवनात आनंद निर्माण करा.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/hasan-mushrif-criticize-devendra-fadnavis-on-sushant-singh-case-256244.html", "date_download": "2020-09-27T22:00:44Z", "digest": "sha1:XUWXT2PX66DG4LY3UOFVEGWC4MV4OBJH", "length": 16513, "nlines": 198, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis on Sushant Singh Case", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला\nज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला\nराज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis).\nकुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर\nअहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis). ज्यांनी 5 वर्षे राज्याचं गृहखातं सांभाळलं त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजप अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही केला. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.\nहसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.”\nहेही वाचा : फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला\nयावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असल्याचं नमूद केलं. तसेच प्रशासनाला रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.\n“आपल्यासमोर सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणं, मृत्यूदर कमी करणं, जी अंत्यवस्थ रुग्ण आहेत त्यांना ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणं, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरं करणं हेच आज आपल्यासमोरचं आव्हान आहे. यासाठी काम सुरु आहे,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.\nअलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका\nअहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ\nग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nदादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डीं���, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_81.html", "date_download": "2020-09-27T23:09:42Z", "digest": "sha1:VMOXBWDUQSZZGOADJQDJ47Z4GYE4O7L5", "length": 25818, "nlines": 217, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "बेरोजगारीचे महाभयंकर संकट | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nshahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nएडीबी (Asian Development Bank) आणि आयएलओ (International Labour Organisation) यांनी १८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या ‘टॅकलिंग द कोविड-१९ यूथ एम्प्लॉयमेंट क्रायसिस इन एशिया अँड द पॅसिफिक’ नामक अहवालात सन २०२० मध्ये ४०,८४,००० भारतीय तरुणांचे रोजगार जातील अशी भीती व्यक्त केली आहे. आयएलओने असा अहवाल जारी करणे समजण्याजोगे आहे- पण आशियाई क्षेत्रातील जागतिक बँकेचे क्लोन असलेली आयडीबी आणि औपचारिक अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख कर्ज देणारी संघटनेला तरुणांना बे��ोजगारीची चिंता का वाटू लागली याचे उत्तर अतिशय सोपे आहे : सततची बेरोजगारी हे केवळ सामाजिक संकट नाही, तर एक मोठा आर्थिक रोग (macro-economic) आहे. मजुरांची मागणी निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्थेला कार्यकारी बनावे लागेल तरच रोजगारनिर्मिती होईल. जेव्हा अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करू लागते आणि दीर्घकाळ नकारात्मक विकास दर्शवते, ती नव्या रोजगारांची निर्मिती न करता सध्याचे रोजगार घटवू लागते. ही 'बेरोजगारी' आहे. नोकरी नसणे म्हणजे उत्पन्नाचा अभाव आणि क्रयशक्ती गमावणे. साहजिकच एकूण मागणी कमी होईल. जेव्हा अर्थव्यवस्था आधीच कमतरता असेल तर देशांतर्गत मागणीत आणखी घट झाल्यास संकटात वाढ होईल आणि वसुलीही टाळली जाईल. मग अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीला चालना देण्यासाठी कोणत्याही उत्तेजक पॅकेजला काय करावे लागेल याचे उत्तर अतिशय सोपे आहे : सततची बेरोजगारी हे केवळ सामाजिक संकट नाही, तर एक मोठा आर्थिक रोग (macro-economic) आहे. मजुरांची मागणी निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्थेला कार्यकारी बनावे लागेल तरच रोजगारनिर्मिती होईल. जेव्हा अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करू लागते आणि दीर्घकाळ नकारात्मक विकास दर्शवते, ती नव्या रोजगारांची निर्मिती न करता सध्याचे रोजगार घटवू लागते. ही 'बेरोजगारी' आहे. नोकरी नसणे म्हणजे उत्पन्नाचा अभाव आणि क्रयशक्ती गमावणे. साहजिकच एकूण मागणी कमी होईल. जेव्हा अर्थव्यवस्था आधीच कमतरता असेल तर देशांतर्गत मागणीत आणखी घट झाल्यास संकटात वाढ होईल आणि वसुलीही टाळली जाईल. मग अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीला चालना देण्यासाठी कोणत्याही उत्तेजक पॅकेजला काय करावे लागेल योग्य धोरण तयार करून स्वतंत्र श्रेणी म्हणून बेरोजगारीची समस्या सोडवावी लागेल. एकूण ४२ पानांच्या एडीबी-आयएलओ अहवालाचा हा मूलभूत आधार आहे. बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे जी महामारीच्या आधीपासूनच अस्तित्वात होती आणि तिच्यामुळे ती अधिकच बिघडली आहे; ती सर्वांना त्रासदायक ठरत आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की \"आशिया आणि पॅसिफिकमधील तरुणांच्या रोजगार क्षमतेवर कोविड-१९ साथीचा मोठा परिणाम झाला आहे. सद्यस्थितीतील संकटात तरुणांना प्रौढांपेक्षा जास्त धक्के सहन करावे लागतील. परिणामी, त्यांना अधिक दीर्घकालीन आर्थिक आणि सामा��िक नुकसान सहन करावे लागेल. साथीच्या रोगापूर्वी तरुणांना श्रम बाजारपेठेत आधीच आव्हानांना तोंड द्यावे लागत होते. ते संकट कोविड-१९ संकटामुळे अधिकच भयंकर बनले आणि त्याच्या बहुआयामी परिणामांमुळे लॉकडाऊन जनरेशन निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे या संकटाचा भार दीर्घकाळ सहन करावा लागणार आहे.'' २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते, पण नोटाबंदीच्या माध्यमातून त्यांनी एक कोटी रोजगार नष्ट केले. त्यानंतर २०१९ मध्ये आर्थिक मंदीमुळे अनेक कोटी रोजगार संपुष्टात आले आहेत. कॉविड-१९ संकटात आणखी किती नोकऱ्या नष्ट होतील आणि त्याचा परिणाम काय होईल याचा आपण अंदाज लावू शकतो. जुलै २०१५ मध्ये मोदी सरकारने सुमारे एक हजार रोजगार कार्यालयांचा डिजिटल समन्वय साधला होता आणि राष्ट्रीय करिअर सेवा सुरू केली होती, पण ती केवळ माहिती केंद्र किंवा माहिती एक्स्चेंजप्रमाणे काम करते आणि नोंदणीकृत कंपन्या आणि सरकारी सेवांमधील रिक्त पदांचा अहवाल देते. १.०९ कोटी नोकरी शोधणाऱ्यांनी या रोजगार माहिती पोर्टलवर आपली नावे नोंदवली आहेत, पण गेल्या पाच वर्षांत केवळ ६७.९९ लाख रिक्त जागांची सूचना देण्यात आली आहे. आपल्याद्वारे किती जणांना नोकरी देण्यात आली आहे याबाबत नॅशनल करिअर सर्व्हिस अजूनही मौन बाळगून आहे. त्यामुळे येणारी पारदर्शकता, सरकारची फसवणूक स्पष्ट दिसते. रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे करण्यात आलेल्या घोषणेत मनरेगासाठी ४० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद होती. मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षांत या कार्यक्रमात कमालीची कपात करण्यात आली होती, हे स्पष्ट आहे की या अतिरिक्त वाटपाच्या माध्यमातूनही विशेषतः एकूण कामाच्या दिवसांच्या दृष्टीने मनरेगाच्या पूर्वस्थितीपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. ज्यांना नोकरी मिळाली नाही किंवा ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या त्यांच्यासाठी बेरोजगारी भत्ता आणि बेरोजगारी विमा हा सर्वात अर्थपूर्ण आधार ठरू शकला असता. १ जुलै २०१८ रोजी आणण्यात आलेली कामगारांसाठी अटल इन्शुरन्स पर्सन्स वेल्फेअर योजना ही ईएसआयसीच्या माध्यमातून काम करणारी मोदी सरकारची एकमेव बेरोजगार विमा योजना आहे. ही योजना इतकी सूचक आणि छोटी योजना आहे की ती केवळ ९० दिवसांसाठी बेरोजगारीचा लाभ देते आणि मिळालेल्या अंतिम वेतनाच्या केवळ २५ टक्के आहे. मोदी सरकारने १० कोटी लोकांसाठी एक वर्षासाठी दरमहा १००० रुपयांचा भत्ता दिला तरी सरकारी तिजोरीतून 1.2 लाख कोटी रुपये जातील. निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट हाऊसेसना दिलेल्या करमाफीपैकी ही निम्मी करमाफी आहे. पण मोदी सरकार जुमालेबाजीच्या पलीकडे जाऊन रोजगाराला कधी हातभार लावणार हाच खरा प्रश्न आहे.\nLabels: shahjahan magdum शाहजहान मगदुम संपादकीय\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल ���ाफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पड���यला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/sambhaji-brigade-celebrated-tukaram-maharajs-birth-anniversary/", "date_download": "2020-09-27T22:01:52Z", "digest": "sha1:A2VFLPLOYVTXZC3ADOBTBTOII27UZ6BP", "length": 9085, "nlines": 131, "source_domain": "livetrends.news", "title": "संभाजी ब्रिगेडतर्फे धरणगावात तुकाराम महाराज जयंती साजरी - Live Trends News", "raw_content": "\nसंभाजी ब्रिगेडतर्फे धरणगावात तुकाराम महाराज जयंती साजरी\nसंभाजी ब्रिगेडतर्फे धरणगावात तुकाराम महाराज जयंती साजरी\nधरणगाव (प्रतिनिधी) येथील येथील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वपक्षीय तुकाराम महाराज जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी ,भाजपा गटनेते कैलास माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.\nसर्वप्रथम यावेळी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तर काही मान्यवरांनी तुकाराम महाराज यांच्या विचारांचा समाजावर किती खोलवर परिणाम आहे,याबाबत आपले विचार मांडले. यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील ,दिलीप पाटील, आर. डी. महाजन, मार्केट कमिटीचे माजी सभापती पुनीलाल महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हेमंत चौधरी,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्व�� महाजन, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय महाजन ,काँग्रेस शहरअध्यक्ष राजेंद्र न्हाळदे, काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष चंदन पाटील,शिरीष बयस,परेश जाधव ,रवी महाजन ,गुलाब मराठी ,नगराध्यक्ष पी. एम. पाटील,योगेश वाघ, आनंद पाटील,सुनील चौधरी,कल्पेश महाजन,सचिन पाटील, अॅड. संदीप पाटील,बंटी पवार, किरण वराडे,डॉ. बोरसे, विलास महाजन, नितीन महाजन, समाधान पाटील, योगेश मराठे, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, ललित पाटील, रविंद्र मराठे ,रवी पाटील,गौतम गजरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील,शहराध्य त्र्यंबक पाटील ,राहुल पवार,शहर कार्याध्यक्ष राकेश पाटील, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘अंतरिम अर्थसंकल्पा’विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका\nसिमीवरील बंदीसाठी महत्त्वपूर्ण ठरला होता जळगाव पोलिसांचा गोपनीय अहवाल\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bhivandi-loksabha-election-2019-congres-vs-bjp-ka-update-373714.html", "date_download": "2020-09-27T22:41:39Z", "digest": "sha1:QD3GCKAFH5OBY4WP5VVJNAFIDTA6BFCZ", "length": 20072, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडी लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत, bhivandi loksabha election 2019 congres vs bjp ka | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी ��ारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nभिवंडी लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nभिवंडी लोकसभा निवडणूक : काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत\nभिवंडीमध्ये भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणूक लढवत आहेत. या दोन उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.\nभिवंडी, 15 मे : भिवंडीमध्ये भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणूक लढवत आहेत. या दोन उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने डॉ . अ��ुण सावंत यांना उमेदवारी दिली तर बसपाने ऐनवेळी डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांची उमेदवारी घोषित केली.\nमागच्या निवडणुकीत भाजपचा विजय\nमागच्या निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 70 मतं मिळाली होती. काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 1 हजार 620 मतं मिळाली. मनसेचे सुरेश म्हात्रे इथे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना 93 हजार 647 मतं मिळाली.\nभिवंडी लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांची स्थिती पाहिली तर या सगळ्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा होता पण आता इथे भाजपचाही प्रभाव वाढतो आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला इथे विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्व मध्ये सेनेला ताबा मिळाला. शहापूर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा आहे.\nयाआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संघाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे इथली निवडणूक गाजली होती. महात्मा गांधींच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. याप्रकरणी भिवंडीचे संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.\nया निवडणुकीत मात्र राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा भिवंडीत झाली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्येच तुल्यबळ लढत पाहायला मिळाली.\nVIDEO : भाजपला उत्तर देत ममतादीदीही उतरल्या रस्त्यावर\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि ���ुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mihaykoli.co.in/koli-special-haldi-ceremony-mutton-curry-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T23:44:08Z", "digest": "sha1:LH5VR72CVKYFUUZSNJLSIPNVD33SBLRR", "length": 5118, "nlines": 70, "source_domain": "mihaykoli.co.in", "title": "koli special haldi ceremony mutton curry – हळदी सोहळ्यातील मटण – Mi Hay Koli", "raw_content": "\nसाहित्य– ५०० ग्रॅम बकऱ्याचे मटण, २ कांदे स्लाईस मध्ये काप केलेले, १ बटाट्याच्या फोडी, २ इंच आले आणि १५ लसूण पाकळ्या, एक वाटी भाजलेले सुखं खोबरं, २ हिरव्या मिरच्य, मूठभर कोथिंबीर, २ टेबल स्पून सिक्रेट कोळी मसाला १ टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ.\nकृती – सर्वप्रथम मिरची, कोथिंबीर आणि भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पाट्यावर किंव्हा मिक्सर मध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्या. सोबत आले आणि लसूण हे ठेचून घ्या. एक कढईत ४ टेबल स्पून तेल घेऊन चांगले तापवून घ्या. त्यात कांदे पारदर्शक होई पर्यंत चांगले खरपूस परतून घ्या. कांदे परतून झाल्यावर त्यात ठेचलेले आले आणि लसूण टाका. परतून घ्या. आता यात हळद आणि आपला सिक्रेट कोळी मसाला टाका. मसाला चांगला एकजीव करून घ्या. आता यात मटण टाका. मटण या मसाल्यात साधारण ५ मिनिटे चांगले परतून घ्या. मटण चांगले परतून झाल्यावर यात गरम पाणी थोडे थोडे करून टाका. चांगले मिक्स करून घ्या. आता यावर झाकण ठेवून चांगले वाफेवर कमीतकमी ३० मिनिटे शिजवून घ्या. ( मध्ये मध्ये परतत राहा. पाणी कमी झाले असेल तर पुन्हा गरम पाणी टाका. थंड पाण्याचा वापर यात करू नये. ) या मध्ये आता आपण सुरुवातीला जे वाटण तयार केले आहे ते यात टाकावे आणि पुन्हा चांगले मिक्स करून घ्यावे. ५ मिनिटे झाकण न ठेवता एक उकळी काढून घ्या म्हणजे आपलं वाटण यात चांगला सेट होईल. आता यात बटाटी आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. पुन्हा आता सर्व मिश्रणाला झाकण न ठेवता १५ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मटणाला १५ मिनिटे चांगले उकळून घेतल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मटण गरमागरम सर्व्ह करावे.\nEgg Lapeta – अंड्याचा लपेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-dams-basin-maharashtra-21696", "date_download": "2020-09-27T22:19:39Z", "digest": "sha1:7BVW3GUFLA5ZPEHGPHAC4PKXZOPQ25SV", "length": 25472, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Heavy in in dams basin, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच\nधरणांच्या पाणलोटात मुसळधार सुरूच\nमंगळवार, 30 जुलै 2019\nपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह नाशिक, पुणे जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहे. भीमा गोदावरी नद्यांना पाणी आल्याने उजनी, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. उजनी धरण आज (ता. ३०) उपयुक्त पातळीत येण्याची शक्यता असून, कोयना धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे.\nपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह नाशिक, पुणे जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहे. भीमा गोदावरी नद्यांना पाणी आल्याने उजनी, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. उजनी धरण आज (ता. ३०) उपयुक्त पातळीत येण्याची शक्यता असून, कोयना धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्याच्या काही भागाला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील गडनदी, जानवली नदी दुथडी भरून वाहत आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील शुक आणि शांती या दोन्हीही नद्या पूररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. पुराचे पाणी भातशेती आणि बागायतीमध्ये घुसले आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला असून नदीकिनाऱ्याजवळील शेती पाण्याखाली गेली आहे. संगमेश्‍वर, चिपळूण, राजापूर तालुक्यांतील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बावनदी, काजळी या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.\nसांगली जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला. चांदोली धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू होती. दुष्काळीपट्ट्यात पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दमदार पाऊस जोर कायम राहिला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. पश्चिमेकडे महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई, या तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे.\nनद्याच्याही पाणीपातळीत वाढ झाल्याने नद्यांनी दुथडी भरून वाहत आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला, चासकमान, वीरसह कळमोडी, आंद्रा, वडीवळे, वडज धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा नदीला पूर आले आहेत.\nनाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून सोमवारी सोमवारी ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पूर आला आहे. खानदेशात मागील चार-पाच दिवस झालेल्या पावसात नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील कमाल लघू व मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले होते.\nसोलापूर पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू होता. गेल्या दोन दिवसांत जवळपास ५२ टक्के पाणी धरणात आले आहे. पाण्याचा विसर्ग याच गतीने राहिल्यास किंवा वाढवल्यास धरण उपयुक्त पातळीत येण्याची शक्‍यता आहे. अकोला जिल्ह्यात सातपुड्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे सातपुड्यातून उगम पावणाऱ्या व तेल्हारा तालुक्यामधून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला पूर आला.\nतेल्हारा तालुक्यातील भोकर येथे नदीच्या पाण्यात जनावरांसाठी चारा आणायला गेलेला युवक वाहून गेल्याची घटना घडली. मराठवाड्यातील हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर राहिला. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर , बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला.\nसोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :\nकोकण : वैभववाडी २३०, संगमेश्वर १३०, चिपळूण १२०, दापोली ११०, जव्हार, महाड, माणगाव प्रत्येकी १००, पोलादपूर ९०, मंडणगड, मोखेडा, सावंतवाडी, सुधागड पाली प्रत्येकी ८०, भिरा, गुहागर, खालापूर, खेड, प्रत्येकी ७०.\nमध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २४०, इगतपुरी २३०, लोणावळा (कृषी) १२०, त्र्यंबकेश्वर १००, हर्सुल, जावळी मेढा प्रत्येकी ८०, गगनबावडा, नवापूर, ओझरखेडा, पेठ, शाहुवाडी, सुरगाणा, वेल्हे प्रत्येकी ७०, राजगुरुनगर, मुक्ताईनगर, पौड प्रत्येकी ६०, बोदवड, पाटण, शिरपूर, वडगाव मावळ प्रत्येकी ५०, चंदगड, जुन्नर, पाचोरा, पन्हाळा, राधानगरी, रावेर प्रत्येकी ४०, आजरा, भोर, दिंडोरी, गारगोटी, जामनेर, कराड, ओझर, पाथर्डी, सातारा, शिराळा प्रत्येकी ३०.\nमराठवाडा : किनवट ३०, बीड, भोकरदन, देगुलूर, धर्माबाद, हिमायतनगर, जळकोट, कन्नड, सिल्लोड, सोयेगाव प्रत्येकी २०.\nविदर्भ : चिखलदरा १५०, बल्लारपूर, धारणी प्रत्यकी ९०, लाखंदूर, कुरखेडा प्रत्येकी ८०, देसाईगंज, चांदूरबाजार, कुही, परतवाडा, अकोट प्रत्येकी ६०, मलकापूर, वरूड, धानोरा, मुलचेरा, सिरोंचा, नागभिड, पवनी, कोर्ची, बर्शीटाकळी प्रत्येकी ५०, अरमोरी, अंजनगाव, अहेरी, संग्रामपूर, मोर्शी, तेल्हारा, जळगाव जामोद, जेवती, कळमेश्वर प्रत्यकी ४०.\nघाटमाथा : अम्बोणे २३०, कोयना (पोफळी) १६०, लोणावळा (टाटा) १३०, शिरोटा, वळवण प्रत्येकी १२०, शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी ११०, खोपोली १००, दावडी ९०, डुंगरवाडी ८०, कोयना (नवजा), भिरा, खंद प्रत्येकी ७०, भिवपुरी ६०.\nराज्यात मॉन्सून सक्रीय असल्याने सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने आज (ता. ३०) राज्यात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावस��ची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे कोकण महाराष्ट्र पाऊस धरण नाशिक गोदावरी जायकवाडी उजनी धरण कोयना धरण सिंधुदुर्ग संगमेश्‍वर चिपळूण सांगली महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर जलसंपदा विभाग खानदेश नंदुरबार धुळे जळगाव नगर सोलापूर अकोला औरंगाबाद नांदेड लातूर बीड उस्मानाबाद हवामान महाड खेड सुधागड ओझर मावळ चंदगड रावेर सिल्लोड विदर्भ अकोट मलकापूर मॉन्सून\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nकृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...\nमहिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील मह���ला...\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...\nराज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...\nएक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...\nसूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...\nकृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...\nशेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...\nसोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...\nकेळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...\nअडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/festivals/gsb-seva-mandal-took-insurance-of-266.65-crores-39034", "date_download": "2020-09-27T22:49:55Z", "digest": "sha1:MCJLPH2QJVRGU5KKQBAYXHVTQ7WUIREO", "length": 9451, "nlines": 130, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा\nगणेशोत्सव २०१९: जीएसबी मंडळानं भक्तांच्या सुरक्षेसाठी काढला २६६.६५ कोटींचा विमा\nबाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावावी लागत असल्यानं यावेळी कोणतीही दुर्घटन घडल्यास प्रवाशांच्या सेवेसाठी मंडळानं यंदा २६६.६५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम उत्सव\nमुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या अनेक प्रसिद्ध मंडळातील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या मंडळांशिवाय मुंबईतल्या किंग सर्कल येथील गौर सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ (जीएसबी) हा गणपती लोकप्रिय असून, या बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेशभक्त येत असतात. तसंत, बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावावी लागत असल्यानं यावेळी कोणतीही दुर्घटन घडल्यास प्रवाशांच्या सेवेसाठी मंडळानं यंदा २६६.६५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे.\nदरवर्षी जीएसबीच्या गणपती बाप्पाचं दर्शनासाठी मंडळात मोठी गर्दी असते. त्यामुळं या भक्तांच्या सुरक्षेसाठी हा विमा काढण्यात आल्याचं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या विम्यानुसार मंडळात एखादी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत भक्ताचा मृत्यू झाल्यास त्याला २० कोटी रुपयांची भरपाई मिळेल. जीएसबी मंडळानं याआधीही २०१७ आणि २०१८ यावर्षी विमा काढला होतो. २०१७ आणि २०१८ अनुक्रमे २६४.२५ कोटी रुपये आणि २६५ कोटी रुपयांचा विमा काढला होता.\nजीएसबी मंडळानं यंदा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी इकोफ्रेंडली सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळात प्लास्टिकचा वापर कमी करावा याबाबत संदेश देण्यासाठी बॉटल क्रशर मशीन लावण्यात येणार आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत\nगणेशोत्सव २०१९: अंधेरीच्या राजाला सजवायला आला अमेरिकन डिझायनर...\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nविमा घेण्यापूर्वी कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो नक्कीच पहा\nपैसे पाठवताना चुकून दुसर्‍याच्या खात्यात गेले, तर काय कराल\nज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज\n हायकोर्टाने केली ‘त्या’ तिघींची सुटका\nसेन्सेक्स तब्बल ११०० अंकाने कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका\nपीएमसी बँकेकडून ठेवींवरील व्याजावर १० टक्के टी़डीएस कपात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/government-2/", "date_download": "2020-09-27T22:42:59Z", "digest": "sha1:JVBMGMR77D75JHC7FE4SS4L6ETCVVKXX", "length": 10924, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "सरकार Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक; कुठे काळे झेंडे, तर कुठे टायर जाळपोळ\nकेंद्र सरकारची भन्नाट योजना; शेती अवजारांसाठी मिळणार ८० टक्के अनुदान, असा मिळवा लाभ\nजाणून घ्या, किसान क्रेडीट कार्डचा फायदा; केसीसीसाठी असा करा अर्ज\nडिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ कसा काढायचा; मग हे वाचा\nपुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले राज्य सरकार; घेतला मोठा निर्णय\n ६ हजार पदांसाठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी\nदेशातल्या ‘या’ मोठ्या बँकांमध्ये नोकरीची संधी; भरती प्रकिया सुरू\nभारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजार जागांंसाठी भरती\n‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला येणार गती; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णय\nनाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती; ८० हजार ते १ लाख रुपये...\nभारतीय सैन्य दलात नोकरीची संधी; कसा कराल अर्ज\nसरकारची भन्नाट योजना; सरकार देतयं मोबाईल अ‌ॅपवरुन कर्ज\nआधारकार्ड शिवाय कसे शोधाल पीएम आवस योजनेत नाव; वाचा सविस्तर\nकर्जमुक्ती योजनेतील पात्र उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज,...\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञाना��ी जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A-2/", "date_download": "2020-09-27T23:19:19Z", "digest": "sha1:VIERXNBTMNTS23RSRGTGDTKVC275B5UF", "length": 12330, "nlines": 123, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार | Navprabha", "raw_content": "\nराज्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार\n>> आणखी ३१७ जण सापडले पॉझिटिव्ह\n>> दिवसभरात ५ रुग्णांचा झाला मृत्यू\nराज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल नऊ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ९०२९ झाली आहे. काल सोमवारी नवीन ३१७ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्याची रुग्णांची संख्या २७४१ झाली आहे. काल दिवसभरात आणखीन पाच रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ८० झाली आहे. आणखी २१३ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६२०८ एवढी झाली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत असल्याने जनता धास्तावली आहे.\nआके, मडगाव येथील ४९ वर्षांच्या महिला रुग्णाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रविवारी मध्यरात्री निधन झाले. केपे येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे आणि झुवारीनगर येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड हॉस्पिटलमध्ये काल निधन झाले आहे. इंदिरानगर, चिंबल येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णांचे आणि माशेल येथील ७४ वर्षीय महिलेचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले आहे.\nबांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २३४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३१७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत ७३० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य खात्याने आणखीन १८९८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.\nबांबोळी येथील गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ९२ रुग्णांना सोमवारी दाखल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कोरोना संशयितांची संख्याही वाढत चालली आहे.\nमहानगरपालिकेतील एक शि���ाई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो मागील आठ दिवस कामाला आला नव्हता. महानगरपालिका कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेत कामासाठी येणार्‍या नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ तातडीचे काम असल्यास नागरिकांनी कार्यालयात यावे, असे आवाहन महापौर उदय मडकईकर यांनी केले आहे. दरम्यान, ताळगाव येथील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णावर सांतइनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपणजी शहरात १२ नवे रुग्ण\nपणजी शहरात काल नवीन १२ रुग्ण आढळून आले असून शहरातील एकूण रुग्णसंख्या १०३ झाली आहे. उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एका निवासी इमारतीमध्ये एक रुग्ण सापडला आहे. मिरामार, कांपाल, रायबंदर, आल्तिनो, करंझाळे, मळा, सांतइनेज या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/private-offices-will-remain-closed-till-31st-may-2020", "date_download": "2020-09-28T00:02:38Z", "digest": "sha1:AZY5RODGK3JLYJGZDWUBWG4RWMDQVHUO", "length": 4481, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशकात उद्यापासून ३१ मे पर्यंत खासगी कार्यालये राहणार बंद, private offices will remain closed till 31st may 2020", "raw_content": "\nनाशकात उद्यापासून ३१ मे पर्यंत खासगी कार्यालये राहणार बंद\nलाॅकडाउन चार बाबत राज्य शासनाने नुकतेच नवे नियम घालून दिले आहेत. उद्यापासून ( दि.२२) हे नवे नियम लागू होत असुन रेड झोनमधील खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश शासनाने शासनाने दिला आहे. जिल्ह्यातील नाशिक महापालिका क्षेत्र आणि मालेगाव महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असून या ठिाकाणी खाजगी आस्थापनांना बंदी असणारा आहे. ३१ मे नंतर नव्याने याबाबत सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nराज्य शासनाने राज्यात ग्रीन व आॅरेंज झोन रद्द केले आहेत. या पुढे रेड व नाॅन रेड झोन अशी विभागणी करण्यात आली आहे. रेड झोनमध्येच प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे.\nनव्या नियमानूसार नाशिक व मालेगाव महापालिका रेड झोनमध्ये आहे. तर उर्वरीत जिल्हा नाॅन रेड झोनमध्ये आहे. नवे नियम उद्या (दि.२२) आजपासून अंमलात येत आहे. त्यात काहि शिथिलता देण्यात येत असली तरी रेड झोनमध्ये खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानूसार जिल्हाधिकारि सूरज मांढरे यांनी ३१ मे पर्यंत रेड झोनमधील सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_12.html", "date_download": "2020-09-27T22:45:18Z", "digest": "sha1:7I6HURHWRZC7QDPTVCG3I7AI34YDQVL4", "length": 72588, "nlines": 248, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: होम्स कथाः अंतिम लढत", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिही���्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nहोम्स कथाः अंतिम लढत\nखूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो असतो. ज्या अप्रिय घटनेने माझ्या जीवनात ही कायमची पोकळी निर्माण केली आहे, ती तुम्हाला वर्णन करुन सांगण्याची वेळ माझ्यावर कधीही येऊ नये असं मला वाटत होतं. पण आज कर्नल मॉरीयार्टी अनेक लिखाणांतून आपल्या भावाचं गात असलेलं गुणगान पाहून मला खरी गोष्ट जगापुढे मांडण्याखेरीज गत्यंतरच नाही.. प्रा. मॉरीयार्टी आणि होम्समध्ये नक्की काय झालं ते या प्रसंगाला जवळून पाहिलेला साक्षीदार म्हणून सांगण्याची जबाबदारी मला घ्यावीच लागेल.\nमाझ्या लग्नामुळे, आणि माझ्या खाजगी डॉक्टरीमुळे होम्सचा आणि माझा संपर्क आणि येणंजाणं पूर्वीइतकं राहिलं नव्हतं. म्हणजे, अजूनही त्याला काही केसच्या संदर्भात माझी मदत लागली तर तो येत असे, पण भेटी आधीच्या मानाने तुरळकच झाल्या होत्या. १८९० मध्ये तर माझ्या माहितीत आणि माझा संबंध आलेल्या त्याच्या तीनच केस होत्या. त्यावर्षी मी वर्तमानपत्रात वाचलं की फ्रेंच शासनाने त्याला एका महत्वाच्या केससाठी नियुक्त केलं आहे. आणि नॅरबोन आणि नाईम्समधून आलेल्या त्याच्या पत्रांवरुन मला वाटलं की त्याचा फ्रान्समधील मुक्काम लांबेल. त्यामुळे एप्रिलच्या संध्याकाळी तो माझ्या दवाखान्यात आला तेव्हा मला खरं म्हणायचं तर जरा आश्चर्यच वाटलं. आणि तो खूप निस्तेज आणि पूर्वीपेक्षा जास्त हडकुळा वाटत होता.\n'हो, मी हल्ली जरा जास्तच दगदग करतोय.' माझी नजर आणि नजरेतले भाव ओळखूनच तो म्हणाला. 'थांब हं, मी जरा खिडक्या बंद करुन घेतो.' माझ्या वाचनाच्या टेबलावर जो काही थोडाफार प्रकाश पडत होता तो त्या खिडकीमुळेच. पण होम्स वळसा घालून पलीकडे गेला आणि त्याने खिडक्या घट्ट बंद करुन घेतल्या. 'तुला कशाची तरी भिती वाटते आहे.' मी म्हणालो.\n'अं, हो, बरोबर आहे.'\n'म्हणजे, होम���स, काय झालंय तरी काय\n'वॅटसन, तू मला आता बऱ्यापैकी ओळखतोस आणि तुला माहीत आहे की थोड्याथोडक्याने हातपाय गाळणारा मी नाही. पण हेही खरं की धोका आहे हे स्पष्ट दिसत असताना उगाच जीव धाडसात घालवणं याला मी हिंमत नाही, मूर्खपणा समजतो. काडेपेटी आहे का रे' त्याने सिगारेट शिलगावली आणि त्या धुराने नवीन संजीवनी मिळाल्यासारखा तो जरा शांत होऊन विसावला.\n'जरा उशिरा आलो आहे,तुला त्रास तर नाही दिला ना आणि हो, मी जाताना तुझ्या मागच्या कुंपणावरुन उडी मारुन गेलो तर तुला चालेल ना आणि हो, मी जाताना तुझ्या मागच्या कुंपणावरुन उडी मारुन गेलो तर तुला चालेल ना\n'पण नक्की झालंय तरी काय\nहोम्सने आपले हाताचे पंजे दाखवले. त्याच्या बोटाच्या पेरांना जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं.\n'मी काहीतरी कल्पना करुन उगाच घाबरत नाहीये, तुला कळलंच असेल. मला जी शंका आहे ती माझ्या हातांच्या जखमांइतकीच खरी आहे. बरं मला सांग, मिसेस वॅटसन कुठे आहे\n'ती काही दिवस गावाला गेलीय.'\n'म्हणजे तू एकटा आहेस\n'मग आता मी तुला जास्त हक्काने विचारु शकतो की तू माझ्या बरोबर एक आठवडा मध्य युरोपात येशील का\n' मी गोंधळून विचारलं.\n'कुठेही. मला सगळं सारखंच आहे.'\nखरोखर आज होम्सची सगळी वागणूकच बुचकळ्यात पाडणारी होती. निरर्थक सुट्ट्या घेऊन भटकणाऱ्यांपैकी होम्स कधीच नव्हता. आणि आज त्याच्या फिकट चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की तो कसल्यातरी जबरदस्त ताणाखाली आहे. होम्सने माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न वाचले असावेत. तो सरसावून बसला आणि मला सांगायला लागला. 'तू कधी प्राध्यापक मॉरीयार्टीचं नाव ऐकलं आहेस\n'अत्यंत हुशार आणि धूर्त माणूस आहे. गुन्ह्यांच्या यादीत त्याचं नाव सर्वात वरती आहे. आणि विशेष गोष्ट अशी की त्याच्याबद्दल जास्त कोणाला काही माहीत नाही. खरं सांगतो वॅटसन, मी जर मॉरीयार्टीला पकडवून या समाजाला त्याच्यासारख्या गुन्हेगारांपासून मुक्त करु शकलो तर तो मी माझ्या कारकीर्दीत गोवलेला सन्मानाचा शिरपेच समजेन आणि त्याच्यानंतर एखाद्या निरुपद्रवी धंद्यात शिरेन. तुला म्हणून सांगतो वॅटसन, फ्रान्स आणि स्कँडीनेव्हीयन राजघराण्याच्या मदतीसाठी मी ज्या शोधकार्यात होतो त्याने माझ्यासमोर खूप वेगळी गुपिते उघडली. आता माझ्यापुढे एकच पर्याय होताः सर्व शोधकार्य सोडून देऊन माझ्या रसायनशास्त्राच्या संशोधनाक��े वळणे किंवा सर्व कळूनही शांत बसून राहणे. पण मॉरीयार्टीसारखा समाजकंटक आणि धोकादायक माणूस खुलेआम समाजात हिंडतो आहे हे विसरुन स्वस्थ बसणाऱ्यांपैकी मी नाही.'\n'पण त्याने काय केलंय\n'त्याची कारकीर्द फारच आगळीवेगळी आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी या माणसाने बायनॉमियल प्रमेयावर शोधनिबंध लिहिला आणि त्याला युरोपात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या जोरावर त्याला अनेक विद्यापीठांमध्ये गणितीय अभ्यासाशी संबंधित उच्च पद सहज मिळत होतं. त्याला या क्षेत्रात खूप चांगला वाव होता. पण एकंदरीत त्याच्या रक्तातच गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने तो त्या दिशेकडे वळत चालला. त्याच्या असामान्य बुद्धीमुळे तो लवकरच एक धोकादायक गुन्हेगार बनला. त्याच्या बद्दल विद्यापीठात वेड्या वाकड्या अफवा पसरत गेल्या आणि त्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. शेवटी तो सगळं सोडून लंडनमध्ये आला आणि त्याने सैन्यात शिक्षकाची नोकरी पत्करली. जगाला त्याचा फक्त हाच चेहरा माहिती आहे पण मी स्वतः बऱ्याच गोष्टी उलगडत गेलो. तुला माहितीच आहे, माझा लंडनच्या गुन्हेगारी जगाबद्दल केवढा अभ्यास आहे..गेली कित्येक वर्षं मला वाटतच होतं की बऱ्याच गुन्ह्यांमागे एक जबरदस्त मेंदू आहे, आणि तो पोलिसांनाही हुलकावण्या देतो आहे. दरोडे, फसवणूक,खून सगळ्यांमागे असलेला हा माणूस मी शोधला. अनेक वर्षं मी मोरीयार्टीचा हा बुरखा फाडून त्याला जगापुढे उघडं पाडायचा प्रयत्न करतो आहे. या वेळी मी त्याचा पाठपुरावा करत अगदी जवळ आलो होतो, आणि एक दिवस खुद्द मॉरीयार्टीची आणि माझी समोरासमोर गाठ पडली.'\n'तुला सांगतो वॅटसन, तो गुन्हेगारांचा अनभिषिक्त सम्राट आहे. या शहरातल्या जवळजवळ सगळ्या, ज्ञात किंवा अज्ञात कृष्णकृत्यांमधे त्याचा हात आहे. तो भयंकर हुशार माणूस आहे. एखाद्या कोळ्यासारखा तो जाळं विणून जाळ्याच्या मध्यभागी स्वस्थ बसलेला आहे, पण जाळ्याचे सर्व तंतू दूरदूरपर्यंत पसरलेले आहेत. स्वतः तो कशातही प्रत्यक्ष पडत नाही. पण त्याच्या माणसांचं जाळं चांगलं पसरलेलं आहे. माणसं भलेही कधीतरी पकडली जातात, पण या सगळ्याच्या मागे असलेला सूत्रधार पकडला जाणं तर सोडच, संशयितांच्या गणतीत पण नाही. आणि मी हे जाळं शोधून त्याचा नायनाट करण्यात खूप शक्ती घालवली आहे.' होम्स सांगत होता.\n'पण मॉरीयार्टीने सर्व इतक्या धूर्तपणे आ��लंय की त्याला अडकवणारा पुरावा शोधणं जवळ जवळ अशक्य होतं. माझी कुवत तुला माहित आहेच, पण यावेळी मला तुल्यबळ शत्रू मिळाला आहे. त्याच्या गुन्ह्यांपेक्षाही त्याची गुन्हे करण्यातली धूर्तता माझ्या नजरेत भरते आणि मी त्याला दाद देतो.पण शेवटी त्याने चूक केलीच आणि मी त्याच्याभोवतीचं जाळं पक्कं करत गेलो. तीन दिवसात, म्हणजे पुढच्या सोमवारपर्यंत मॉरीयार्टी त्याच्या टोळीसहित पोलीसांच्या ताब्यात असेल. तो खटला आजतागायतचा सर्वात मोठा खटला असेल आणि जवळजवळ चाळीस जुन्या गुन्ह्यांमागचे गूढ उलगडेल.पण जर घाई केली तर सर्व जुळून आलेलं बिघडेल आणि मॉरीयार्टी पुराव्याअभावी निसटेल.'\n'पण मॉरीयार्टी प्रचंड हुशार माणूस आहे. माझी प्रत्येक खेळी त्याला माहित होती. प्रत्येक वेळी तो सुटायचा प्रयत्न करत गेला पण मी त्याच्यावर मात केली. आमची दोघांची जुगलबंदीच चालू होती. त्याने वार करायचा, मी परत सवाई वार करायचा असं चालू होतं. आता मी माझी शेवटची खेळी खेळली आणि मला सगळं पूर्ण करायला फक्त तीन दिवस हवे होते'\n'मी माझ्या खोलीत हाच विचार करत बसलो होतो आणि मॉरीयार्टी माझ्या समोर उभा राहिला. तसं त्याला मी पूर्वी काहीवेळा पाहिलं होतं. कायम अभ्यासात असल्याने पोक आलेले त्याचे खांदे, थोडी पुढे असलेली मान. त्याची मान थोडीशी हलवण्याची लकब मला एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याची आठवण करुन देते. तो माझ्याकडे रोखून पाहत होता.'\n'पायजम्याच्या खिशात लोडेड शस्त्रं ठेवणं धोकादायक आहे. तुम्हाला हे कळण्याइतकी अक्कल असेल असं वाटलं होतं.' मॉरीयार्टी म्हणाला.\n('खरंतर मी मॉरीयार्टीला पाहूनच धोका ओळखला होता आणि खणातलं पिस्तूल पटकन खिशात सरकवलं होतं. मला माहित होतं की आता त्याच्या सुटकेसाठी मला मारुन सर्व तपासावर पडदा टाकणं हा एकच मार्ग त्याच्यापुढे होता.' होम्स म्हणाला.)\n'तुम्ही मला ओळखत नसालच.' मॉरीयार्टी म्हणाला.\n'उलट माझ्याइतकं चांगलं तुम्हाला कोणीच ओळखत नसेल. जर तुम्हाला काही सांगायचं असलं तर पाच मिनीटं वेळ मी निश्चित देऊ शकतो. खुर्ची घ्या.' (होम्स म्हणाला.)\n'मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही ओळखलं असेलच.' मॉरीयार्टी म्हणाला.\n'मग माझं त्याच्यावर उत्तर काय असेल हे तुम्हीपण ओळखलं असेलच.' होम्स म्हणाला.\n'तुम्ही आपला निर्णय बदलणार नाही म्हणायचं तर\n'मॉरीयार्टीने खिशात हात घातला आणि एक नोंदवही काढली.' होम्स सांगत होता.\n'४ जानेवारीला तू पहिल्यांदा माझ्या वाटेत आलास.' मॉरीयार्टी म्हणाला. '२३ जानेवारीला तुझ्या हालचालींनी मला काळजीत टाकलं, फेब्रुवारीपर्यंत तू माझ्या कामात बऱ्यापैकी गैरसोय केलीस, आणि मार्चपर्यंत माझ्या योजना तुझ्यामुळे अडायला लागल्या. आणि आता, एप्रिलमधे तू माझ्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहेस की तुला थांबवलं नाही तर माझं स्वातंत्र्य धोक्यात आहे.' मॉरीयार्टी म्हणाला.\n'तुम्हाला काही म्हणायचं आहे का' होम्स शांतपणे म्हणाला.\n'तू हे सर्व सोडून दे, खरंच सांगतो.' मॉरीयार्टी म्हणाला.\n'सोमवार नंतर.' होम्स म्हणाला.\n तू समजत नाहीयेस, होम्स. तुला माहिती आहे याचा परिणाम काय होईल. आमच्याकडे तो एकच मार्ग उरला आहे.पण तू माझ्या तोडीस तोड बुद्धीमान आहेस आणि मला असा काही टोकाचा निर्णय घेताना वाईट नक्की वाटेल.' मॉरीयार्टी थंडपणे म्हणाला.\n'धोक्यांशी मी रोजच खेळत असतो.' होम्स.\n'पण हा धोका नाही, तुझा विनाश आहे. तू एका प्रबळ यंत्रणेच्या विरुद्ध उभा राहिला आहेस. आमची कुवत तुला माहित नाही. तू बाजूला होत नसशील तर चिरडला जाशील.' -मॉरीयार्टी.\n'मी उठलो आणि म्हणालो, 'माफ करा, पण मला काही महत्त्वाचे काम आहे.' होम्स सांगत होता.'मॉरीयार्टी उठला आणि त्याने हताशपणाचा आव आणून मान हलवली.' होम्स म्हणाला.\n'ठिक आहे तर.' मॉरीयार्टी म्हणाला. 'मला जे करता आलं ते मी केलं. मला तुझी प्रत्येक खेळी माहिती आहे. तुला वाटतं की तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करशील. मी तुला सांगतो मी आरोपीच्या पिंजऱ्यात कधीच उभा राहणार नाही. तुला वाटतं तू मला हरवशील. पण मी तुला सांगतो की मी कधीच हरणार नाही. जर तू माझा नाश करण्याइतका स्वत:ला हुशार समजत असशील तर तुला सांगतो, मी पण तुझा काटा काढू शकतो.' मॉरीयार्टी म्हणाला.\n'तुम्ही माझी स्तुती करत आहात, मॉरीयार्टी. मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छीतो की समाजाच्या हितासाठी मी जे होईल ते स्विकारायला तयार आहे.' होम्स म्हणाला.\n'मी तुला नक्की बघून घेईन.' मॉरीयार्टी म्हणाला आणि खोलीबाहेर गेला.\n'तर अशी माझी आणि मॉरीयार्टीची भेट झाली. मी थोडा अस्वस्थ झालो. कारण धमक्या दिल्या नाहीत तरी त्याच्या शांत आणि थंड बोलण्याच्या पद्धतीने मला सांगितलं की तो काहीही करु शकतो. आता तू म्हणशील वॅटसन, की तू पोलीस सुरक्षा का घेत नाहीस म्हणून, पण मला खात्री आहे, यावेळी वार त्याच्याकडून नाही, त्याच्या माणसांकडून होईल. माझ्याकडे आत्ता या क्षणी पुरावे आहेत.' होम्स म्हणाला.\n'म्हणजे तुझ्यावर हल्ला झालेला आहे' मी चकित होऊन विचारलं.\n'वॅटसन, तुला काय वाटलं, मॉरीयार्टी स्वस्थ बसून राहील मी आज काही कामानिमित्त ऑक्सफर्ड मार्गावर गेलो होतो. मी बेंटीक रस्त्याच्या कोपऱ्याला आलो आणि अचानक दोन घोड्यांची एक गाडी माझ्या अंगावर आली. मी पटकन फुटपाथावर उडी घेतली म्हणून थोडक्यात वाचलो. ती गाडी क्षणात एका गल्लीत घुसून दिसेनाशी झाली. त्यानंतर मी फुटपाथावरूनच चालत होतो. पण व्हेर मार्गावर आलो तशी वरुन कुठूनतरी एक वीट माझ्या पायावर पडली आणि पायाचा जवळजवळ भुगा झाला.मी ताबडतोब पोलिसांना कळवून त्यांनी ती इमारत तपासली. पण इमारतीच्या छतावर विटांचा ढीग रचून ठेवला होता आणि पोलिसांनी माझी समजूत घातली की वीट वाऱ्याने पडली. मला तसं अजिबात वाटत नव्हतं, पण जे मला वाटत होतं ते मी त्यांच्यासमोर सिद्ध करु शकलो नाही. त्याच्यानंतर मी गाडी करुन सरळ माझ्या भावाकडे गेलो आणि तिथेच दिवस घालवला. आता तुला भेटायला येत होतो, तर एक गुंड माझ्यावर लाठी घेऊन धावून आला. मी त्याच्याशी यशस्वी झुंज दिली आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पण पोलीस त्या गुंडाचा फळ्यावर गणितं मांडणाऱ्या कोण्या विद्वान गणित प्राध्यापकाशी काही संबंध आहे हे स्वप्नातही शोधू नाही शकणार. आता तुला आश्चर्य वाटणार नाही, की मी तुझ्या खोलीत आल्या आल्या खिडक्या दारं का बंद केली आणि गुपचूप मागच्या दाराने निसटायचं का म्हणतोय ते.' होम्स एका दमात म्हणाला.\nमाझ्या मित्राचं असामान्य धैर्य मी बऱ्याच प्रसंगात पाहिलं आहे, पण आज एकाच दिवसात इतक्या जोखमीच्या प्रसंगातून गेल्यावर पण त्याला हे सर्व शांतपणे माझ्यापुढे सांगताना पाहून मला त्याच्या हिमतीचं कौतुक वाटलं.\n'मग तू रात्री मुक्कामाला आहेस ना\n'नाही रे बाबा. सध्या मी तुझा पाहुणा बनणं तुला पण धोकादायक आहे. त्यापेक्षा माझ्याकडे दुसरी एक योजना आहे. पोलीस आता माझ्या मदतीशिवाय त्याला अटक वगैरे निश्चित करु शकतील, पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करायला मात्र मी इथे असणं आवश्यक आहे. मला वाटतं की मी काही दिवस कुठेतरी अज्ञातवासात राहणं हाच सर्वात चांगला उपाय आहे. आणि तू माझ्यासोबत मध्य युरोपात आलास तर चांगलंच.'\n'सध्या माझ्याकडे जास्त रोगी नाहीत. आणि माझा शेजारी काही दिवस काम सांभाळू शकेल. मी येईन तुझ्याबरोबर.' मी म्हणालो.\n'मी उद्या निघू म्हटलं तर\n'जर तशी गरज असेल तर चालेल की.'\n'गरज तर आहेच. आणि आता माझ्या सूचना नीट ऐक. तू त्या तंतोतंत पाळाव्यास अशी माझी इच्छा आहे, कारण यावेळी आपली गाठ युरोपातल्या सर्वात हुशार आणि बलाढ्य गुन्हेगाराशी आहे. हां, तर ऐक, तू तुझं सामान कोणीतरी विश्वासू माणसाकडून आधीच पाठवून देशील. सकाळी तू गाडी मागवशील ,आणि तुला स्वत:हून विचारणाऱ्या गाडीत बसणार नाहीस. गाडीवाल्याला लॉथर आर्केडचा पत्ता सांगशील आणि हातात भाडं तयार ठेवून उतरायच्या जय्यत तयारीत राहशील. गाडी थांबल्याथांबल्या उतरुन आर्केडच्या दुसऱ्या टोकाला जाशील. तुला सव्वानऊपर्यंत तिथे पोहचायलाच हवं. तिथे लाल कॉलरीच्या काळ्या कोटात नखशिखान्त झाकलेला माणूस एका गाडीत तुझी वाट पाहत असेल. या गाडीतून तू जाशील आणि व्हिक्टोरिया स्टेशनावर काँटिनेंटल एक्सप्रेस पकडशील.' होम्सने आपली योजना सांगितली.\n'पण तू मला कुठे भेटशील\n'स्टेशनावरच. इंजिनापासून दुसरा डबा आपल्यासाठी राखून ठेवलेला असेल.'\n'म्हणजे तो डबा ही आपली भेटायची जागा ना\nमी होम्सला थांबण्याचा खूप आग्रह केला. पण त्याला वाटत होतं की त्याच्या थांबण्याने तो माझ्यावर आणि या घरावर संकटाचे सावट आणेल. परत एकदा उद्याच्या योजनेबद्दल सांगून तो मागच्या कुंपणावरुन उडी मारुन मॉर्टीमर रस्त्यावर आला आणि पटकन गाडी बोलावून क्षणार्धात गायब झाला.\nदुसऱ्या दिवशी मी होम्सच्या सूचना तंतोतंत पाळल्या.शक्य तितकी गुप्तता पाळून गाडी करुन लॉथर आर्केडवर उतरलो आणि पटकन आर्केडच्या टोकाला गेलो. तिथे एक गाडी आणि काळ्या कपड्यातला एक धट्टाकट्टा माणूस हजर होतेच.मी बसल्याबसल्या माणसाने वेगाने घोडे पिटाळले. आणि स्टेशनावर मी उतरतो न उतरतो तोच तो गाडी वळवून मागे पण न पाहता निघूनही गेला.\nआतापर्यंत तरी सगळं ठरवल्याप्रमाणे नीट पार पडलं होतं. मला सामान मिळालं आणि आमचा राखीव डबापण. पण होम्सचा मात्र पत्ताच नव्हता. इतक्यात तिथे एक वृद्ध इटालियन धर्मगुरु आला आणि तो रेल्वेच्या माणसाला त्याच्या अचाट मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये सांगू लागला की त्याचे सामान पॅरीसला न्यायची नोंद करायची आहे. मी त्याचा मदतीला गेलो आणि त्यांचा भाषेमुळे चाललेला सावळागोंधळ मिटवला. होम्सची थोडावे�� वाट पाहून मी डब्याकडे जातो तर काय, रेल्वेच्या माणसाने त्या धर्मगुरुला माझ्याच राखीव डब्यात जागा दिली होती. मी त्याला खूप समजावले की माझे इटालियन भाषेचे ज्ञान त्याच्या इंग्लिशपेक्षाही तुटपुंजे आहे. आणि डबा राखीव आहे. पण त्याने ऐकले नाही. शेवटी मी वैतागून खांदे उडवले आणि होम्सची वाट बघू लागलो. आता मला भिती वाटायला लागली की होम्सचं काही बरंवाईट तर नाही ना झालं गाडीची शिट्टी वाजली, दारं पण बंद झाली आणि अचानक..\n'वॅटसन, तुझ्या मित्राला साधं 'सुप्रभात' पण करणार नाहीस' एक आवाज आला. मी जवळजवळ उडालोच. बघतो तर काय, त्या वृद्ध धर्मगुरुने माझ्याकडे चेहरा वळवला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसेनाश्या झाल्या, फेंदारलेले नाक सरळ झालं, खालचा लोंबणारा ओठ जागेवर आला, आणि मला माझा होम्स दिसला' एक आवाज आला. मी जवळजवळ उडालोच. बघतो तर काय, त्या वृद्ध धर्मगुरुने माझ्याकडे चेहरा वळवला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसेनाश्या झाल्या, फेंदारलेले नाक सरळ झालं, खालचा लोंबणारा ओठ जागेवर आला, आणि मला माझा होम्स दिसला दुसऱ्याच क्षणी त्याने आपला धर्मगुरु अवतार परत आणला.\n'अजून धोका टळलेला नाही. ते मागावर आहेतच. अरे, तो बघ, मॉरीयार्टी.' होम्स म्हणाला.\nमी पाहिलं, एक उंच माणूस गर्दीतून वाट काढत येत होता आणि गाडी थांबवायला इशारे करत होता.. पण गाडीने वेग घेतला आणि स्टेशनाच्या बाहेर गेली, त्यामुळे तो काहीच करु शकला नाही.होम्स हसत म्हणाला, 'बघितलंस आपण येवढी काळजी घेऊन पण तो किती जवळ आला होता आपण येवढी काळजी घेऊन पण तो किती जवळ आला होता' आणि त्याने त्याची धर्मगुरुची टोपी काढून पिशवीत टाकली.\n'आजचा पेपर वाचलास का वॅटसन\n'म्हणजे तुला बेकर स्ट्रीटची बातमी माहिती नसेलच. त्यांनी आपल्या खोल्यांना आग लावली काल रात्री. अर्थात फारसं काही नुकसान झालं नाही म्हणा.'\n ही म्हणजे हद्दच झाली.'\n'मला वाटतं, त्या गुंडाला अटक झाल्यावर त्यांचा माग जरा चुकला, नाहीतर त्यांना असं वाटलंच नसतं की मी बेकर स्ट्रीटला खोलीवर परत आलो आहे. अर्थात त्यांनी तुझ्यावर पाळत चांगली ठेवली आणि त्यामुळे तो व्हिक्टोरिया स्टेशनावर आपल्या मागावर आलाच. बरं, तू माझ्या सूचना नीट पाळल्यास ना\n'हो, अगदी अक्षर न अक्षर.'\n'हो ती थांबलेलीच होती.' मी म्हणालो.\n'तू गाडीवानाला ओळखलं नसशील ना तो माझा भाऊ मायक्र���फ्ट होता. अशा वेळी आपल्या अगदी विश्वासू किंवा रक्ताच्या नात्यातल्या माणसांवरच विसंबता येतं. बरं ते जाऊदे, आपण मॉरीयार्टीचं काय करायचं आहे आता तो माझा भाऊ मायक्रॉफ्ट होता. अशा वेळी आपल्या अगदी विश्वासू किंवा रक्ताच्या नात्यातल्या माणसांवरच विसंबता येतं. बरं ते जाऊदे, आपण मॉरीयार्टीचं काय करायचं आहे आता\n आता आपली गाडी तर निघाली आणि पुढची आपण पकडणार आहे ती बोट पण पोहचल्यावर लगेच आहे. आपण त्याला हुलकावणी दिली आहे.'\n'वॅटसन,मी तुला काय म्हणालो होतो तो मला तुल्यबल टक्कर आहे. आणि तुला काय वाटतं, येवढ्याश्या अडथळ्याने तो माघार घेईल तो मला तुल्यबल टक्कर आहे. आणि तुला काय वाटतं, येवढ्याश्या अडथळ्याने तो माघार घेईल मी घेतली असती का मी घेतली असती का\n'मग, तुला काय वाटतं तो काय करेल\n'मी जे केलं असतं तेच.'\n'पण तू काय केलं असतंस\n'दुसरी गाडी पकडली असती.'\n'पण आतातर उशीर झाला आहे.'\n'अजिबात नाही. आपली गाडी कँटरबरीला थांबते. आणि बोट बऱ्याचदा पंधरा एक मिनिट उशिरा असते. तो आपल्याला तिथे नक्की गाठेल.' होम्स म्हणाला.\n'पण मी म्हणतो, आपण असं चोरासारखं त्याला का घाबरायचं तो बंदरावर आल्या आल्या पोलिसांकडून त्याला अटक करवू. प्रश्नच मिटला.' मी म्हणालो.\n'अशाने तीन महिन्यांची मेहनत वाया जाईल. मोठा मासा तर जाळ्यात सापडेल, पण लहान सहान मासे मात्र निसटून जातील. सोमवारपर्यंत धीर धरला तर सगळेच मासे आपल्या जाळ्यात असतील.' होम्स म्हणाला.\n'बरं, मग काय करायचं म्हणतोस\n'तिथून आपला आधीचा रस्ता बदलून न्यूहेवनला जायचं, तिथून डाइप ला. मॉरीयार्टी असं करेल की तो आपली सामानाची नोंद बघून त्याप्रमाणे पॅरिसला उतरुन दोन दिवस आपण सामान घ्यायला यायची वाट बघेल. यादरम्यान आपण मोजकंच सामान घेऊन भटकायचं आणि लक्झेंबुर्ग, बाजलं मार्गे स्वित्झरलँडला जायचं.'\nतसा मी सामानाअभावी अडून बसणारा प्रवासी नाही, पण एका गुन्हेगारासमोर आपणच गुन्हेगार असल्याप्रमाणे लपतछपत प्रवास करण्याच्या कल्पनेने मी जरा चिडलोच होतो. अर्थात, होम्स जे करत होता ते होम्सला स्वत:ला चांगलं माहिती होतं. आम्ही कँटरबरीला उतरलो. न्यूहेवनच्या गाडीला अजून एक तास अवकाश होता. मी जरा हताश होऊनच आमच्या सामानासहित पुढे जाणाऱ्या सामानाच्या डब्याकडे बघत होतो, तितक्यात होम्सने माझी बाही ओढली आणि एके ठिकाणी माझं लक्ष वेधलं.'ते बघ.' होम्स म्हणाला.एक इंजिन धूर सोडत आमच्या समोरुन गेलं. आम्ही पटकन ते समोर येण्या आधीच सामानाच्या ढिगा आड दडलो म्हणून बरं.'हाहा म्हणजे इथे मॉरीयार्टीच्या बुद्धीला मर्यादा आहेत. जर त्याने मी काय करणार हा नीट विचार करुन तसंच केलं असतं तर मात्र आपली पंचाईत होती.' होम्स म्हणाला.\n'आणि समजा त्याने आपल्याला गाठलं असतं तर काय केलं असतं\n'शंकाच नाही. त्याने माझ्यावर नक्की खुनी हल्ला केला असता. पण ते जाऊदे, आता प्रश्न असा आहे की आपण आता इथे खायचं की न्यूहेवनला जाऊनच खायचं' होम्सने विषय बदलला.\nत्या रात्री आम्ही ब्रुसेल्स ला पोहचलो आणि तिथे दोन दिवस मुक्काम केला. नंतर आम्ही स्ट्रासबुर्गला गेलो. होम्सने तिथून सोमवारी लंडन पोलिसांना तार केली. पण तारेच्या उत्तराने मात्र तो वैतागला आणि त्याने तार दूर भिरकावली.\n'मॉरीयार्टी निसटला. त्यांनी त्याच्या पूर्ण टोळीला अटक केली पण तो मात्र पोलिसांना गुंगारा देऊन निसटला. वॅटसन, आता हा खेळ जास्त जोखमीचा झाला आहे आणि मला वाटतं की तू लंडनला परत जावंस.' होम्स गंभीरपणे म्हणाला.\n'आता माझ्याबरोबर राहिलास तर तुलापण धोका आहे. मॉरीयार्टीचा बुरखा फाटला आहे आणि मी जर त्याला बरोबर ओळखत असलो तर तो आता आपली पूर्ण ताकत माझ्यावर सूड उगवण्यात पणाला लावेल. तू जर परत गेलास तर बरं होईल.'\nअर्थातच मी ऐकणाऱ्यातला नव्हतो कारण मी त्याचा चांगला मित्र होतो. आम्ही स्ट्रासबुर्गमध्ये काहीकाळ या मुद्द्यावर वाद घातला आणि सरतेशेवटी दोघेही जिनीव्हाला गेलो.\nनंतरचा पूर्ण आठवडा आम्ही मजेत घालवला. ऱ्होनच्या दरीत भटकलो, आणि ल्युक आणि जेमी फाट्यामार्गे इंटरलाकेन आणि तिथून पुढे मिरींगनला गेलो. अर्थातच ती सफर सुंदर होती, पण पूर्ण प्रवासभर क्षणभरही होम्स आपल्यावर असणाऱ्या संकटाच्या सावलीचे अस्तित्व विसरला नव्हता. आजूबाजूचा प्रत्येक चेहरा बारीकपणे न्याहाळणारी नजर पाहूनच मला कळत होतं की त्याला खात्री आहे की कितीही दूर गेलो तरी आम्ही त्या धोक्यापासून सुटू शकणार नव्हतो..\nमला आठवतं, आम्ही भटकत असताना एक दगड वरुन गडगडत आला आणि नदीत पडला. होम्सने पटकन वर चढून कोणी दिसतं का याचा शोध घेतला. अर्थात आमच्या वाटाड्याने आम्हाला सांगितलं की इथे अशा दरडी अधून मधून कोसळतच असतात, पण होम्सचा विश्वास बसला नव्हता. तो बोलला काहीच नाही, पण माझ्याकडे बघून एखाद्या जाणकार माणसासारखा हसला. 'बघ, माझे अंदाज खरे ठरत आहेत' तो मूकपणे मला सांगून गेला.\nपण इतकं असूनही होम्स निराश झाला नव्हता. तो पूर्ण सफरभर उत्साही होता. काहीवेळा तो असेही म्हणाला की मॉरीयार्टीसारखा गुन्हेगार समाजातून जाण्याच्या बदल्यात तो आपली कारकीर्दही सोडून द्यायला तयार आहे.. 'वॅटसन, आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर मी समाधानी आहे. मी कुठेही असत्याची बाजू घेतलेली नाही. अन्यायाची साथ दिलेली नाही. बघ, तुझ्या माझ्या कामगिऱ्यांच्या आठवणी माझी ही सर्वात उच्च कामगिरी नोंदून संपतील.माझ्या कारकीर्दीतली ही श्रेष्ठ कामगिरी असेल, जेव्हा मी मॉरीयार्टीला गजाआड करेन.'\nमी आता जास्त पाल्हाळ लावत बसत नाही, कारण या आठवणी माझ्यासाठी पण अप्रिय आहेत. पण मला आवश्यक ते तपशील सांगणं भाग आहे.\n३ मेला आम्ही मिरींगनला पोहचलो आणि एका हॉटेलात उतरलो. आमचा मालक तीन वर्षे लंडनला एका हॉटेलात वेटर म्हणून राहिलेला असल्याने त्याला उत्तमपैकी इंग्लीश येत होतं. त्याच्या सल्ल्यावरुन आम्ही दुसऱ्या दिवशी डोंगरापलीकडे असलेल्या एका प्रेक्षणीय स्थळी जायला निघालो. अर्थात आम्हाला सांगितलं गेलं होतं की राइनबाख धबधबा अत्यंत सुंदर आहे आणि त्याला भेट देण्याची संधी गमावू नये. म्हणून आम्ही तिथे गेलो.\nराइनबाख धबधबा सुंदर असला तरी जरा धोकादायक जागा आहे. वितळलेल्या बर्फामुळे खोल दरी तयार झाली आहे आणि धबधबा खूप उंचावरुन खाली कोसळतो.वरचा कडा जरा निमुळता आहे. धबधब्याची उंची पाहून कधीकधी गरगरल्यासारखं होतं, इतका तो उंच आहे. धबधब्याचा मार्ग वरपर्यंत गेला आहे. पण वर जाऊन पुढे तो संपला आहे आणि गेलेल्याला त्याच वाटेने परत यावे लागते. दुसरी वाटच नाही. आम्ही परत जायला वळलो, तितक्यात एक स्थानिक तरुण आम्हाला घाईघाईने वाट चढताना दिसला. त्याच्या हातात हॉटेलमालकाचं माझ्या नावाने पत्र होतं. कागदही हॉटेलाच्या शिक्क्याचा होता. पत्रावरुन असं दिसत होतं की एक इंग्लिश स्त्री हॉटेलात अचानक खूप आजारी पडली होती आणि काही क्षणांची सोबती होती. पण मरण्या आधी तिला जर इंग्लिश डॉक्टरकडूनच उपचार मिळाले तर तिला थोडाफार विसावा मिळाला असता. त्यामुळे जर मी परत हॉटेलात येऊ शकलो तर बरे होईल इ.इ.इ.\nअर्थातच मी ही विनंती नाकारु शकत नव्हतो. पण मला होम्सला एकटे सोडून जाववत नव्हते. शेवटी असं ठरलं की ह���म्स त्या स्विस माणसाबरोबर राहील आणि तो माणूस त्याला परतीच्या वाटेवर साथ करेल. मी परत निघालो. निघताना मी मागे वळून पाहिलं तर होम्स हाताची घडी घालून एका खडकाला टेकून उभा होता आणि त्या विशाल धबधब्याकडे पाहत होता.\nमला माहिती नव्हतं की माझ्या प्रिय मित्राचं, होम्सचं हे शेवटचं दर्शन होतं..\nखाली उतरताना मी परत वळून पाहिलं. वाट वेडीवाकडी असल्याने मला धबधबा दिसणं तर शक्यच नव्हतं पण त्या वाटेवर दूर मला एक माणूस घाईघाईने वाट उतरताना दिसला. पुढे माझ्या परतण्याच्या घाईत मी ही घटना विसरुन गेलो. मिरींगनला हॉटेलावर परत आलो तर मालक बाहेर उभा होता. मी घाईत विचारलं, 'आता ती कशी आहे मला उशीर झाला का मला उशीर झाला का\nत्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या काळजात एकदम धस्स झालं.\nमी पत्र दाखवलं. 'म्हणजे हे पत्र तुम्ही नाही लिहिलं इथे कोणी आजारी इंग्लिश बाई नाही इथे कोणी आजारी इंग्लिश बाई नाही\n पण हा तर हॉटेलाचा कागद आहे. हे त्या उंच माणसाने लिहिलं अ...'पण मी पुढचं ऐकायला थांबलोच नाही. मी परतीच्या वाटेला ताबडतोब निघालोच. तरी मला राइनबाख ला पोहचायला तीन तास लागले.\nराइनबाख चढून मी परत त्या जागी गेलो. पण होम्सचा पत्ता नव्हता आणि त्या स्विस तरुणाचा पण. होम्सची एक वस्तू मात्र तिथे होती. म्हणजे होम्स गेला नव्हता.. तिथेच त्याच्या शत्रूने त्याला गाठला होता. मी होम्सच्या तपासाच्या पद्धतीने डोकं शांत ठेवून काही धागा दिसतो का शोधायला लागलो. अचानक काहीतरी चकाकणाऱ्या वस्तूवर माझी नजर गेली. ती होम्सची सिगारेटची डबी होती. मी ती उचलली तर एक कागदाची घडी खाली पडली. मी ती उलगडली. ती होम्सच्या वहीतून फाडलेल्या तीन कागदांची चिठ्ठी होती आणी माझ्याच नावे होती. अक्षर तेच माझ्या मित्राचं ओळखीचं अक्षर होतं. स्थिर आणि आपल्याच खोलीत बसून शांतपणे लिहिल्यासारखं. पत्रात लिहिलं होतं:\n'प्रिय वॅटसन,मी हे पत्र मॉरीयार्टीच्या परवानगीने लिहितो आहे. आमच्यातल्या संघर्षाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो माझी वाट पाहतो आहे. त्याने मला त्याच्या युक्त्या आणि पोलिसांना दिलेल्या चकव्यांबद्दल बरंच काही सांगितलं आहे आणि माझा त्याच्या बुद्धिमत्तेबद्दलचा आदर वाढला आहे. समाजातून मॉरीयार्टीसारख्या माणसाला हद्दपार करणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, पण अर्थातच त्यासाठी जो ���ार्ग मला अवलंबावा लागणार आहे तो माझ्या प्रिय माणसांना, खास करुन तुझ्या सारख्या जिवलग मित्राला बराच दु:खद ठरणार आहे. मी तुला सांगितलंच होतं की ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरी असेल आणि आता माझ्याजवळ दुसरा काही पर्यायच नाही. खरं सांगायचं तर मला तो निरोप घेऊन आलेला माणूस आणि त्याचा निरोप बनावट आहे हे माहीत होतं. पण एकदाची या प्रकरणाला काहीतरी निर्णायक दिशा मिळावी म्हणून मी तुला जाऊ दिलं. इन्स्पेक्टर पीयरसनला सांग की त्याला हवी असलेली कागदपत्रे एम तिजोरीत 'मॉरीयार्टी' असं लिहिलेल्या एका लिफाफ्यात आहेत. मी माझ्या इस्टेटीची वासलात इथे येण्या आधीच लावून आलो आहे आणि ती आता माझा भाऊ मायक्रॉफ्टच्या मालकीची असेल.वॅटसन, माझ्या प्रिय मित्रा, सौ. वॅटसनला माझे नमस्कार सांग.\nत्या पत्राने मला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. तज्ज्ञांच्या तपासणीनुसार, होम्स आणि मॉरीयार्टीमधला संघर्ष त्या दोघांनी एकमेकांच्या मिठीत एकत्र दरीत उडी घेण्यात संपला असावा..तो स्विस माणूस परत सापडला नाही आणि तो मॉरीयार्टीचाच माणूस असावा यात शंका नाही. मॉरीयार्टीची सर्व टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. आणि अत्यंत जड अंत:करणाने मला त्याच्या कामगिऱ्यांचा हा अखेरचा वृत्तांत लिहावा लागतो आहे. यात मात्र शंका नाही की होम्स इतका श्रेष्ठ आणि बुद्धिमान माणूस मी आजतागायत पाहिला नाही.\nफायनल प्रॉब्लेम चा स्वैर अनुवाद.\nडॉयलने लिहिलेली/लिहायचं ठरवलेली ही शेवटची होम्स कथा. पण लोकाग्रहास्तव त्याला काही वर्षांनी होम्सला परत आणावे लागले. आणि यापुढे काही वर्षांनी परत होम्स कथा सुरु झाल्या. पण होम्सच्या परतीचा वृत्तांत परत कधीतरी..\nसुंदर अनुवाद. होम्सच्या शेवटाची ही कथा माझ्या वाचनात नव्हती. मराठीतून होम्स वाचणे अतिशय आनंददायी आहे. अनेक धन्यवाद.\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://chinchwaddeosthan.org/mr/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A5%80/58", "date_download": "2020-09-27T22:01:50Z", "digest": "sha1:SFNHKA3WQXNFT2A72M4EY4RDJWMQNE4V", "length": 8881, "nlines": 126, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "Maha Prasad ,Annadan aani Denagi,महाप्रसाद, अन्नदान आणि देणगी", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nमोरगाव परिसरातील देवता फोटो\nसंजीवन समाधी महोत्सव २०१९\nसंजीवन समाधी महोत्सव विषेशांक २०१७\nपाचशे वर्षांपेक्षा जुनी असलेली \"गणेश भक्तांची मोरगाव यात्रा\"\nआंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nसदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहासाधु मोरया गोसावी चारित्र आणि परंपरा\nश्री सदगुरू मोरया गोसावी\nयोगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र\nश्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे\nव्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट\nऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा\nऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो\nऑडिओ सीडी - श्री गणेश गीता\nऑडिओ सीडी - आरती संग्रह\nऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीम��रया गोसावी यांचे चित्र\nवारां प्रमाणे धूपार्तिची सरणी\n२१ पदांच्या धूपार्तिची सरणी\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे ही व्यवस्था राबवली जाते. आपणही येथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.\nश्रीक्षेत्र चिंचवड, श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात अन्नदानासाठी ज्या भाविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी संस्थानाच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.\nश्रीक्षेत्र चिंचवड, श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n४. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनावर क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\nनिधींचे प्रकार / Donation Type:\nअभिषेक पूजाअन्नदानासाठी देणगीभाद्रपदीयात्राद्वारयात्रामाघीयात्रामोरया गोसावी पुण्यतिथी महोत्सववेद पाठशाळेकरीता देणगी\n॥ मंगलमूर्ती मोरया ॥\nमुख्य पृष्ठ | नियम आणि अटी | इतर लिंक | कॉपीराईट २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Plastic-Paryay.html", "date_download": "2020-09-27T23:16:55Z", "digest": "sha1:7UO5U4RQTIL22YQCGPIVPPRMXVX4XOAT", "length": 7102, "nlines": 62, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "प्लास्टिकला पर्याय म्हणून एका महिन्यात भक्कम व्यवस्था उभारणार - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI प्लास्टिकला पर्याय म्हणून एका महिन्यात भक्कम व्यवस्था उभारणार\nप्लास्टिकला पर्याय म्हणून एका महिन्यात भक्कम व्यवस्था उभारणार\nमुंबई - राज्यात प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. मुंबई महापालिकेनेही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महापालिकेकड���न प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुढील एका महिन्यात भक्कम व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जनजागृती करणे, कापडी-कागदी पिशव्या बनवण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणे, प्लास्टिकचे संकलन आणि विल्हेवाटीची व्यवस्था निर्माण करणे अशा कामांचा समावेश असणार असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.\nराज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय़ घाईघाईने घेतला असे सांगत काही संस्था, संघटनांनी प्लास्टिकबंदीला विरोध केला आहे. काही संघटना न्यायालयातही गेल्या आहेत. त्यामुळे ‘प्लास्टिकमुक्त मुंबई’ या निर्णय़ावर पालिका नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध भागात २५ ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. काही मार्केटही प्लास्टिकमुक्त करण्यात आली आहे. इतर उपाय योजनाही पालिकेने केल्या आहेत. मात्र संकलित झालेल्या प्लास्टिकचे करायचे काय, असा हा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला होता. त्यानुसार खासगी कंपन्यांच्या माध्यमातून संकलित प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा विचार सुरू आहे. काही खासगी कंपन्यांनी याआधीच पालिकेकडे विचारणा केली असून त्यामुळे संकलित केलेल्या प्लास्टिकच्या विल्हेवाट आणि योग्य पुनर्वापराची प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. खाजगी कंपन्यांवर पालिकेचे लक्ष राहणार असून कामाचा अहवालही सातत्याने मागवला जाणार आहे. तसेच संकलित केलेले प्लास्टिक पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर टाकू दिले जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या एका अधिका-याने दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_678.html", "date_download": "2020-09-27T22:12:13Z", "digest": "sha1:7FMC76E3Y6QV5PJA54HBYMTH32Z2YME4", "length": 17805, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "विजेचा भरमसाठ बिलांचा प्रश्न सोडवा,वाढीव वीज दर रद्द करा विज कनेक्शन तोडून नका,-अन्यथा\"खळखट्याक\" आंदोलन करण्यात येईल-मनसे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : विजेचा भरमसाठ बिलांचा प्रश्न सोडवा,वाढीव वीज दर रद्द करा विज कनेक्शन तोडून नका,-अन्यथा\"खळखट्याक\" आंदोलन करण्यात येईल-मनसे", "raw_content": "\nते��न्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nविजेचा भरमसाठ बिलांचा प्रश्न सोडवा,वाढीव वीज दर रद्द करा विज कनेक्शन तोडून नका,-अन्यथा\"खळखट्याक\" आंदोलन करण्यात येईल-मनसे\nउस्मानाबाद-जिल्हात महावितरण कंपनीने 3 महिन्याचे विजबिलाचा जबरदस्त शॉक दिला आहे जुन महिन्यांची जी बिले ग्राहकांना पाठविले गेलीआहेत ति शब्दश सामान्य सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारे आहेत मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या सरासरी विजबिल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यात विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेचे बिल ह्यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकाच्या माथी मारण्यात येत आहे तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेलेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लुटच म्हणावी लागेल त्यात टाळेबंदीमुळे व्यवसायिक आस्थापनं देखील तीन महिने बंद होते तरीही त्यांना सरासरी वीज बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेलेले आहेत टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नौकर कपात सुरू केली आहे अशा वेळेस राज्य सरकारने सहोलत देण्याची सोडून नागरिकांच्या खिशावर दरोडा घातला आहे त्या मुळे आज २९जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालयात जाऊन अधिक्षक अभियंता एस.बी.पाटिल यांना निवेदन देण्यात आले लवकरात लवकर वाढीव विजदर रद्द करण्यात यावा व ग्राहकांना सवलत देण्यात यावी व विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला लगेच निवेदनाची दखल घेत अधिक्षक अभियंता श्री एस.बी.पाटिलसाहेब यांनी ग्राहकांचे विज कनेक्शन तोडण्यात येणार नाही असे आश्र्वासन दिले यावेळी जिल्हा सचिव दादा कांबळे, शहर अध्यक्ष, संजय पवार, विद्यार्थ्यी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल महाजन, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख,धिरज खोत, पृथ्वीराज शिंदे,सुरज कांबळे,अदी पदाधिकारी उपस्थित होते\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रत��ष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/kushal-badrike-share-funny-video-with-wife-on-this-lockdown/videoshow/76626311.cms", "date_download": "2020-09-28T00:03:22Z", "digest": "sha1:2KASSCK7QGLKF4M4726ZVCFCFINRV263", "length": 9963, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलॉकडाउनमध्ये कुशल बद्रिके शिकला भांडी घासायला, पाहा मजेशीर व्हिडिओ\nमुंबई- अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. तो नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नी सुनन्या बद्रिकेसोबतचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत कुशलने कठीण परिस्थितीत तो भांडी घासायला कसा शिकला ते सांगतो. (साभार- कुशल बद्रिके इन्स्टाग्राम)\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nएक ड्रग डीलर अटकेत, २० सेलिब्रिटींच्या नावांच्या जीवाला घोर\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचे आदेश\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिव...\nगोव्याहून मुंबईसाठी रवाना दीपिका पादुकोण, पोलिसांना अति...\nसेक्स करा, आनंदी रहा\nपुनम पांडेचे सेक्सी विडीओज...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच...\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स...\nन्यूजबिहार निवडणूकः तेजस्वी यादव यांनी तरुणांना दिले मोठे आश्वासन\nन्यूजकृषी विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी\nक्रीडाराजस्थान विरुद्ध पंजाबची लढत, कोण मिळवणार दुसरा विजय\nन्यूजबिहारचे माजी पोलिस महासंचालक जेडीयूमध्ये\nमनोरंजनतीन अभिनेत्रींच्या चौकशीनंतर ड्रग्ज माफियांपर्यंत एनसीबी पोहोचणार का\nमनोरंजनदीपिका- साराच्या मोबाइलमधून होतील का नवीन खुलासे, फोन झाले सील\nन्यूजलडाख तणावः भारतीय लष्कराची t-90 आणि t-72 तैनात\nन्यूजपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nन्यूजवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nक्रीडाकोलकाता विरुद्ध हैदराबाद, आज कोण जिंकणार\nन्यूजदीपिका, श्���द्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nन्यूजगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nन्यूजबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\nन्यूज२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nन्यूजवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nन्यूजकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nन्यूजघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nन्यूजवर्क फ्रॉम होम: टीव्ही मुलाखतीत नको दिसायला हवे तेच दिसले\nब्युटीमऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी असा बनवा काकडीच्या सालीचा फेसपॅक |\nन्यूजमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_819.html", "date_download": "2020-09-27T23:21:40Z", "digest": "sha1:JSKGBFTF4HCYDPMZPNS7YP5DRNJSLHZJ", "length": 6409, "nlines": 90, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "अनुभव पुरस्कार 2019 ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nकेंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे अनुभव पुरस्कार 2019 प्रदान केले. या मालिकेतील हे चौथे वार्षिक पुरस्कार आहेत.\nहे पुरस्कार पेन्शन व पेन्शनर्स कल्याण विभागाकडून देण्यात येतात.\nहे पुरस्कार सेवानिवृत्त व्यक्तीला आपला बहुमूल्य अनुभव / सूचना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दिले जातात.\nनिवृत्त अधिकाऱ्यांचा/कर्मचाऱ्यांचा समृद्ध अनुभव डिजिटल स्वरुपात टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पेन्शन व पेन्शनर्स कल्याण विभागाने 'अनुभव' नावाचे पोर्टल सुरु केले.\nभावी पिढीला विशिष्ट प्रदेशाचा शासन, संस्कृती आणि विकासाच्या इतिहासाच्या विविध बाबींवरील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून त्याचे समृद्ध अनुभव जतन केले जावेत हा या पोर्टल सुरु करण्यामागचा हेतू आहे.\nया उपक्रमाचा एक भाग म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यां��ा त्यांचे लेखन-पत्र सादर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक पुरस्कार योजना 2016 मध्ये सुरू केली गेली होती. त्यानंतर आतापर्यंत तीन वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2020-09-27T23:23:48Z", "digest": "sha1:FM3HCPZRCJV667OYPNCH3ZKL4AIDLWHX", "length": 8762, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "रोहित, बुमराहची निवड | Navprabha", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा समावेश करून १२ सदस्यीय संघ निवडला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या केवळ दोघांना स्थान मिळाले आहे. जेसन रॉय आणि रोहित शर्मा यांच्यावर सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विल्यमसनकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे, तर उपविजेत्या न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन आणि बांगलादेशच्या एका खेळाडूला या संघात स्थान मिळाले आहे.\nआयसीसी संघ ः जेसन रॉय (इंग्लंड), रोहित शर्मा (भारत), केन विल्यमसन (न्यूझीलंड), ज्यो रूट (इंग्लंड), शाकिब अल हसन (बांगलादेश), बेन स्टोक्स (इंग्लंड), आलेक्स केरी (ऑस्ट्रेलिया), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) व जसप्रीत बुमराह (भारत).\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवे��्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/online-drama-is-the-future-ajit-parab-19597/", "date_download": "2020-09-27T22:25:40Z", "digest": "sha1:BZZKGVGSIOPUC4USFDGRVSOYU36TU3EA", "length": 14263, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "online drama is the future- ajit parab | ऑनलाईन नाटक हेच आता भविष्य - अजित परब | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nमोगरा नाटक लाईव्हऑनलाईन नाटक हेच आता भविष्य – अजित परब\nहृषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले इंटरनेटवरील पहिले ऑनलाईन नाटक म्हणून सध्या ज्याची चर्चा होत आहे, त्या ‘मोगरा’ला अजित परब यांनी संगीत दिले आहे. हृषिकेशशिवाय स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुर पालांडे आणि वंदना गुप्ते हे आघाडीचे कलाकार यात आहेत.\nमराठीतील आघाडीचा संगीत दिग्दर्शक अजित परब यांनी ‘नेटक डॉट लाईव्ह’चे पहिले नेटक अर्थात इंटरनेटवरी��� लाईव्ह नाटक ‘मोगरा’ला दिलेले संगीत सध्या खूप गाजत आहे. याविषयी अजित परब असं सांगतात की, अशा प्रकारचे हे इंटरनेटच्या माध्यमातून सादर होणारे पहिलेच नाटक असल्याने जरी मी एक्साईट झालो असलो तरी त्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यावर मात करत, मार्ग काढत जे काम समोर आले ते आनंद देणारे होते. ऑनलाईन नाटक हे भविष्य असल्याची प्रतिक्रिया अजित परब यांनी दिली आहे.\nहृषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले इंटरनेटवरील पहिले ऑनलाईन नाटक म्हणून सध्या ज्याची चर्चा होत आहे, त्या ‘मोगरा’ला अजित परब यांनी संगीत दिले आहे. हृषिकेशशिवाय स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुर पालांडे आणि वंदना गुप्ते हे आघाडीचे कलाकार यात आहेत. विविध शहरे आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. नाटकातील पाचही व्यक्तिरेखांना संगीताचा वेगवेगळा प्रकार वापरत एक वेगळा प्रयोग त्यांनी या नाटकात केला आहे. त्यामुळे या नाटकाचे संगीत दिग्दर्शन अधिक मनोरंजक आणि उत्कंठावर्धक झाले, असेही परब यांनी म्हटले आहे.\n‘मोगरा’ला संगीत देशील का, विचारण्यासाठी माझा मित्र हृषिकेशने मला फोन केला आणि ती संकल्पना ऐकूनच मी एक्साईट झालो. कारण असा प्रयोग आत्तापर्यंत माझ्या माहितीत तरी झालेला नाही. अशाप्रकारे ऑनलाईन प्रयोग होणार आहे आणि त्याचे संगीत दिग्दर्शन करायचे आहे, याचे अप्रूप होते. जेव्हा तालमी सुरु झाल्या तेव्हा मात्र ऑनलाईन नाटकाला संगीत देण्यामागील अडचणी, मर्यादा लक्षात येवू लागल्या. ते कसे ऐकू येणार आहे, संगीतामधील लोज किंवा फ्रीक्वेंसी ज्या कट होतात ते ऑनलाईन कसे साधायचे याचा विचार करत त्यादृष्टीने काम करणे गरजेचे होते. यातील ज्या पाच व्यक्तिरेखा आहेत त्या सर्वांना संपूर्णतः वेगळे पाच संगीत प्रकार वापरायचे आम्ही ठरवले आणि त्यामुळे हा प्रयोग अधिकच इंटरेस्टिंग झाला आणि त्यामुळे अधिक मजा आल्याचे अजित परब यांनी स्पष्ट केले.\nअजित परब पुढे सांगतात की, ऑनलाईन नाटकाचा हा जो प्रकार आहे, त्याची नाट्यगृहातील नाटक, सिनेमा किंवा टेलीव्हीजनशी तुलना करता येणार नाही. हे संपूर्ण वेगळे व्यासपीठ आहे आणि त्याच दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. त्यात भविष्यात वेगवेगळे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे मला वाटते म्युझिकली हे एक वेगळे आव्हान आहे आणि ते��ढाच गमतीशीर हा अनुभव आहे. मला या नाटकाबद्दल व या व्यासपिठाबद्दल प्रचंड उत्कंठा आहे आणि त्यातून प्रेक्षकांसाठी मनोरंजनचे नवीन दालन खुले झाले आहे. हा प्रकार केवळ लॉकडऊनपुरता मर्यादित राहणारा नाही तर त्यानंतरही हे दालन सुरूच राहणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षक या ऑनलाईन नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील.\nRanu Mondal...म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nBollywood Drug chat caseदीपिका, सारा, श्रद्धा यांनी ड्रग्स घेण्यावर नकार, सीबीडी ऑईलबाबत श्रध्दाची कबुली\nBollywood Drug chat caseएनसीबीकडून धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक, घरी सापडला होता गांजा\nBollywood Drug chat caseअभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात\nड्रग्स प्रकरणबॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...\nBollywood Drug chat caseड्रग्ज पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाला करण जोहरचा इन्कार, म्हणाला मी ड्रग्ज...\nBollywood Drug Probeदीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी\nS P Balasubrahmanyamप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/cancel-growth-center-in-favour-of-builders-in-kalyan-20389/", "date_download": "2020-09-27T22:27:42Z", "digest": "sha1:QG5QG4NUKXOMMVXAPMVIYTI6F4OXRULA", "length": 13419, "nlines": 159, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Cancel Growth Center in favour of builders in kalyan | बिल्डर धार्जिणं ��्रोथ सेंटर रद्द करा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nराज्यबिल्डर धार्जिणं ग्रोथ सेंटर रद्द करा\n३० एप्रिल २०१६ रोजीच्या अधीसूचनेद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १७ गावांमध्ये कडोंमपा व उर्वरीत १० गावातील क्षेत्रासाठी एमएमआरडीए प्राधिकरण कायम ठेवून १०८९ हेक्टर क्षेत्रासाठी \"कल्याण ग्रोथ सेंटर\" लादण्यात आले आहे.\nकल्याण : ३० एप्रिल २०१६ रोजीच्या अधीसूचनेद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १७ गावांमध्ये कडोंमपा व उर्वरीत १० गावातील क्षेत्रासाठी एमएमआरडीए प्राधिकरण कायम ठेवून १०८९ हेक्टर क्षेत्रासाठी “कल्याण ग्रोथ सेंटर” लादण्यात आले आहे. हे ग्रोथ सेंटर बिल्डर धार्जिणं असून ते रद्द करण्याची मागणी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाशी सलग्न असलेल्या सर्व पक्षिय युवा मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nहे ग्रोथ सेंटर लादण्यापूर्वी हरकती सूचना न मागवता ग्रोथ सेंटरविषयी हालचाली सुरू झाल्या असता युवा मोर्चा संघटनेमार्फत अधिसूचित १० गावांमध्ये गावबैठका घेऊन हे प्रकल्प अंमलात येण्यापूर्वी ग्रामस्थांनी काही मागण्या उपस्थितीत केल्या. याच मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी देण्यात आले.\nया निवेदनाच्या अनुषंगाने लगेच दहा दिवसांनी दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित क्षेत्रातील नगरसेवक, पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी गावकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते.\nग्रामस्थांच्या मागण्या मान्य नसताना एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत चोरून ड्रोन सर्वेक्षण करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यातच याच ग्रोथ सेंटर क्षेत्रात धनदांगड्या बिल्डरांना बांधकाम परवानगी दिली जाते आणि येथील स्थानिक भूमिपुत्रांना प्रस्तावित ग्रोथ सेंटरचे कारण देत ही परवानगी नाकारली जाते.\nएकाच क्षेत्रासाठी नगरपरिषद, महानगरपालिका आणि एमएम��रडीए प्राधिकरणामुळे स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावण पसरल्यामुळे या क्षेत्रामधून एमएमआरडीए प्राधिकरण हटल्यास स्थानिक भूमिपुत्रांच्या विकासाला चालना मिळू शकेल त्यामुळे हे बिल्डर धार्जिणं ग्रोथ सेंटर या भागातून वगळावे यासाठी युवा मोर्चा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह संबंधित विभागांना ई-मेल व स्पीड पोस्ट द्वारे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती सर्व पक्षीय युवा मोर्चाचे गजाजन पाटील यांनी दिली.\nमराठवाडाधक्कादायक... कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादीच्या पदाधिाकाऱ्याने केली आत्महत्या\nवीज बील प्रकरणमंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे हा सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : प्रविण दरेकर\nखळबळजनक प्रकारचर्चित आरोपी बाळा बिनेकरची दिवसाढवळ्या हत्या, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...\nचंद्रपूरताडोबा पर्यटनाला लवकरच होणार सुरुवात ; व्यावसायिकांना मोठा दिलासा\nसर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटकेडीएमसी क्षेत्रात २८४ इमारती धोकादायक, तर १८७ अतिधोकादायक\nAppoint an administrator१८ गावांच्या उपनगर नगरपरिषदेस प्रशासक नेमून उर्वरित ९ गावांचा समाविष्ट करा\nखऱ्या हाताचा स्पर्श...अखेर सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोनिकाच्या वडिलांची इच्छा पूर्ण\nसंभ्रमात टाकणारं विधान“ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं,” भाजपा आमदाराचा मोठा दावा\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_932.html", "date_download": "2020-09-27T23:16:34Z", "digest": "sha1:TNIRLFGQQSEH5MLUHPVTEPEQ4DSXXAGG", "length": 17174, "nlines": 130, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कोरोनाच्या संकटात आर्थिक गणित कोलमडली ; छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कोरोनाच्या संकटात आर्थिक गणित कोलमडली ; छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकोरोनाच्या संकटात आर्थिक गणित कोलमडली ; छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-\nसध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक सेवा वगळता सर्व गावठी बाजार,आठवडी बाजार प्रशासनाच्या आवाहनानुसार बंद केले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, यांच्यावर आर्थिक संक्रांत ओढवली असून जिल्हाभरातील कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.\nकोरोना संसर्गजन्य विषाणूने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. त्याचे लोण सर्वत्र पसरल्याने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरातील नगरपालिका,नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता गावठी बाजार,आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र अशा बाजारांवर कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या व्यावसायिक,किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nआठवडी बाजारावर कापड दुकानदार, भांडी विक्रेते, हॉटेल व्यवसाय, बेकरी व्यवसाय, फळविक्रेते, फुल विक्रेते त्यांचा चरितार्थ हा निव्वळ बाजारावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून उकडे तांदूळ,केरसुणी, गावठी भाजीपाला, फणस,आंबे, ओले काजुगर यांची विक्री बाजारपेठेत करून मिळालेल्या पैशातून आपल्या घरात आठवड्या पुरते लागणारे रेशन खरेदी करत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील बाजारपेठा बंद असून छोट्या-मोठ्या व्यवसायीकां बरोबर किरको�� विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली असून कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच��� जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f1295a864ea5fe3bd620fcc", "date_download": "2020-09-28T00:11:47Z", "digest": "sha1:VSBSDPCFJNIB5CWYDHPNAI5QINLYLLZ2", "length": 6240, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nजाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती\nशेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील मुंबई भागामध्ये १४ ते १७ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस नोंदविला गेला आहे परंतु येत्या काही दिवसात मुंबई व आसपासच्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज असून, येत्या २ ते ३ दिवसात मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता आहे. असाच महाराष्ट्र व संपूर्ण देशाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.\nसंदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nपहा, महाराष्ट्रातील आजचा हवामानाचा अंदाज\nशेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा भागामध्ये येत्या २४ ते ४८ तासांत हलकी ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व विदर्भ भागामध्ये अगदी हलका पाऊस...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nपहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान\nशेतकरी मित्रांनो, २३ सप्टेंबर, म्हणजेच आज विदर्भ ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग,...\nहवामान अपडेट | स्कायमेट\nजाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती\nशेतकरी बंधूंनो, बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सिस्टममध्ये येत्या २४ तासांत हवेतील कमी दाबाची स्थिती येण्याची शक्यता आहे. हे पश्चिम आणि वायव्य दिशेने जाईल. या परिणामाच्या...\nहवामान अपडेट | स्कायमेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/tel-bel-thanale/", "date_download": "2020-09-28T00:07:54Z", "digest": "sha1:BNWDMTAX2WUHNSNSWHLD5VWY3G4OVUUW", "length": 22188, "nlines": 56, "source_domain": "trekography.in", "title": "ठाणाळे लेणी: एक नाठाळ भटकंती – Trekography", "raw_content": "\nठाणाळे लेणी: एक नाठाळ भटकंती\nचार-पाच महिन्यापूर्वी सुधागडचा ट्रेक झाला तेव्हा वेळेअभावी ठाणाळे लेणी बघायची राहून गेली होती. त्यामुळे परत कधीतरी घाटावरून उतरून हे लेणी बघायची असे ठरले होते. तो योग आत्ता जुळून आला. नेहमीचे भिडू तयार होतेच शिवाय सागर आणि स्वानंद-नभासुद्धा तयार झाले. त्यामुळे ठाणाळ्याची भटकंती फारच छान होणार होती. तेल-बेलच्या पठारावर मुक्कामी जायचे आणि तांबडं फुटायच्या आधीच घाट उतरायचा यावर एकमत झाले.\nनुकताच चैत्र पाडवा झाला असला तरी सुर्याला ग्रीष्माचे डोहाळे लागले होते. सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंगाची लाही होत होती. त्यामुळे दुपारची एक डुलकी काढून निघणे सोयीस्कर होते. जाताना पौडमार्गे जायचे असल्याने माझ्या घरी सर्वांचा डेरा पडला. स्वानंद तर दोन कोंबड्यांना स्वर्गात पोचवायची पूर्ण तयारी करूनच आला होता. ठाणाळे भागात पाण्याची कमतरता असल्याने शक्य तेवढा पाण्याचा साठा बरोबर घेतला होता. सामानाची जुळवा-जुळव करून ३ला पुणे सोडले. चांदणी चौकात नीरा दिसताच सगळ्यांच्या गाड्यांना आपसूकच ब्रेक लागले. घसा थंड करून मुळशीच्या दिशेने गाड्या सोडल्या. ताम्हिणी घाटात लोणावळासाठी एक फाटा जातो. पिम्प्री, बाप्रे, भाम्बुर्डे, सालतर अशी गावे करत हा रस्ता सहारा सिटीच्या जवळ शहापुरास जातो. याच रस्त्यावर भाम्बुर्ड्याच्या पुढे तेल-बेलचा फाटा लागतो.\nभाम्बुर्ड्याहून थोडे पुढे येताच आम्ही एका ठिकाणी अक्षरशः एकमेकांवर आदळत थांबलो. एक भला मोठा नागोबा निवांतपणे रस्ता ओलांडत होते. पण आमची चाहूल लागताच त्यांची सुस्ती पळाली आणि तसेच अबाउट टर्न घेऊन कडेच्या बिळात शिरले. मग हळूच बिळातून डोकावून आमची जाण्याची वाट पाहत अस्वस्थ होत होते. त्याच्या नादाला जास्त न लागता आम्ही तेल-बेल गाठले. पेट्रोलच्या किंमतीप्रमाणे वाढत जाणारे खड्डे या रस्त्यात होते. अनेकदा तर गाडी चालवण्यापेक्षा ढकलणे सोयीचे वाटले होते. गावातील एका घरी चहा नामक बिन-दुधाचे काळे पाणी मिळाले. बुडाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी थोडी विश्रांती घेतली आणि पश्चिमेच्या दिशेने निघालो. तेल-बेलच्या अक्राळ-विक्राळ भिंतीला उजव्या अंगाने वळसा घालून पाठीमागे कड्यावर गेलो. दिवसभर आग ओकून दमलेल्या सूर्याची अरबी सागरात बुडी मारून घसा ओला करण्याची चाललेली घाई आम्हाला दिसत होती. दुरवर सरसगड क्षितिजावर डोके काढून उभा होता तर डाव्या अंगाला सुधागड तटस्थपणे अंधाराची वाट ��ाहत होता. खाली कोकणातील नाडसुर, कोंडगाव आदि गावे दिवे लावणीच्या तयारीत होती. सूर्यास्त होताच सर्वांना पोटात उगवणाऱ्या भुकेची आठवण झाली आणि लगोलग चुलीची तयारी सुरु झाली. जंगली महाराज उर्फ बेअर ग्रील्सच्या नवीन घेतलेल्या नाईफचे उद्घाटन करीत लाकडे गोळा झाली. दोन चुली मांडल्या गेल्या. एक चूल हपापलेल्या राक्षसासारखी आ वासून कोंबड्यांची वाट बघत होती. पंकज आणि स्वानंदने सरावलेल्या खाटकाप्रमाणे मॅरिनेट करून आणलेल्या कोंबड्यांचे तुकडे केले आणि त्या चुलीवर भाजायला टाकले. तर दुसऱ्या गरीब बिचाऱ्या चुलीवर सूप आणि मॅग्गी शिजत होते. चिकनच्या वासावर गप्पा रंगत-तरंगत होत्या. खाणे झाल्यावर आपापल्या स्लीपिंग बॅग्स पसरून सगळे आडवे झाले. भूत-पिशाच्च वगैरे मसालेदार गोष्टी सांगून नभाला घाबरावायचा अजयचा प्रयत्न सफल झाला होता. त्यामुळे तिने आमच्या उर्वरित गप्पांमध्ये लक्ष न देता झोपणे पसंत केले. अष्टमीचा चंद्र डोक्यावर आला होता. हवेत गारवा जाणवायला लागला होता. गप्पांचा ओघ जरी कमी झाला असला तरी डोळ्यावर झोप काही केल्या येत नव्हती. त्यातूनच सागर आपण डबल बेडवर झोपलोय असे समजून बिनधास्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे लोळत होता. तोपर्यंत पहाटेचे चार वाजले आणि अजयची उठायची आणि बाकीच्यांना उठवायची तयारी सुरु झाली. चंद्र मावळला होताच त्यामुळे ताऱ्यांचे फोटो काढायला सुरवात केली. तेल-बेलच्या डोक्यावर एक दुधाळ पट्टा दिसत होता. एकदम लक्षात आले की ती आकाशगंगा आहे. तिला कॅमेरात बंदिस्त करता-करता नभाची चहा तयार असल्याची हक आली. वाह. मग खडा-चम्मच चहा आणि पार्ले-जी ची थप्पी आणि सह्याद्रीचा पहाटवारा.\nउजाडायच्या आधी ठाणाळ्याची वाट पकडायची असल्याने भरभर सगळे आवरून निघालो. रेडिओ टॉवरच्या शेजारून वाघजाईच्या घाटात उतरलो. पाचच मिनिटात वाघजाईचे मंदिर लागले. नमस्कार-चमत्कार करून घाट उतरायला सुरुवात केली. अजय मॅपवरून तर पंकज आनंद पाळंदेच्या पुस्तकावरून लेण्यांच्या ठिकाणाचा अंदाज घेत होते. दोन-तीन डोंगरधारा उतरून आलो तरी लेण्यांचा ठाव लागेना. नुकताच त्या भागात वणवा लागून गेल्यामुळे सगळे रान जळून गेले होते. पायवाटेच्या दोन्ही बाजूला होते फक्त जळालेले गवत आणि पाने. तेल-बेलच्या उदरात दडलेली लेणी काही केल्या आमच्या समोर येईनात. शेवटी अजय आणि पंकजने पुढे ज���ऊन वाट शोधायची आणि बाकीच्यांनी मागे थांबायचे असे ठरले. त्यांच्याकडे एक वॉकी-टॉकी होता आणि आमच्याकडे एक. त्यामुळे एकमेकांचा अंदाज घेणे सोयीचे होत होते. दोघांनी बरेच पुढे जाऊन लेण्यांचा अंदाज घेतला पण काही मिळाले नाही. अखेरीस आता लेण्यांची वाट शोधण्यापेक्षा माघारी फिरावे असे विचार मनात घोळायला लागले अन अजयला एका नाकाडाच्या पलीकडे कातळात खोदकाम दिसले. लगेचच वॉकी-टॉकीवरून निरोप आला “लेणी सापडली”. झाले एकदाचे घोडे गंगेत न्हायले. ३ तासाच्या शोधानंतर ठाणाळ्याची लेणी सापडली. लेण्यांपर्यंत जायची वाट सुद्धा बऱ्यापैकी अवघड होती. सागरने तर एका ठिकाणी सपशेल माघार घेतली. काही केल्या पुढे यायला तयारच होत नव्हता. हो-नाही करत हाताला धरून त्याला धीर दिला आणि पुढे आणले. एवढ्या पायपिटीनंतरचे लेण्यांचे दर्शन नक्कीच सुखावह होते.\nही बौध्द लेणी इ.स.वी. सनपूर्व दुसऱ्या शतकात निर्मिल्याचा अंदाज आहे. येथे एकूण एकवीस निवासी गुंफा आणि एक चैत्य विहार आहे. ही लेणी बघण्यास अतिशय सुंदर आहेत. चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले कमाल कोरले आहे. फोटो काढता काढता वेळ कसा गेला कळलेच नाही. आमच्या जवळचे पाणी सुद्धा संपत आले होते आणि जवळपास कुठेही पाणी नसल्याने परत फिरणे भाग होतेच. एक-दोन बिस्किटे खाऊन घेतली आणि परतीच्या वाटेला लागलो. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता. पाणी. आमच्या जवळ होते फक्त एक लिटर पाणी, थोडीफार बिस्किटे आणि अर्धापाव साखर. या जोरावर आम्हाला ३ तासाची चढाई करायची होती ती सुद्धा रणरणत्या उन्हात. सगळा डोंगर वणव्याने खाल्ल्यामुळे कुठेही नावापुरती सुद्धा सावली नव्हती. तासाभराच्या चढाईनंतर नभाला त्रास सुरु झाला. त्यामुळे तिचा आणि पर्यायाने स्वानंदचा वेग मंदावला. पाणी नसल्याने सर्वांचे घसे कोरडे झाले होते. तापत चाललेल्या उन्हाने अंगातून घाम काढायला सुरवात केली होती. त्यामुळे अजूनच थकवा जाणवत होता. नभाला थोडे पाणी आणि थोडी साखर देताना सर्वांनाच पुढच्या होणाऱ्या त्रासाची कल्पना यायला लागली होती. अजून २ तासाची वाट बाकी होती. थोड्याच वेळात पाणी पूर्णपणे संपले. आता फक्त साखर आणि थोडी बिस्किटे. पण साखरेमुळे अजूनच पाणी-पाणी होणार होते. आणीबाणीच्या काळात उपयोगास येईल म्हणून आम्ही अर्धा लिटर पंकजकडे अगदी गुप्तरित्या ठेवले होते. ��े पाणी नभासाठी ठेऊन बाकीच्यांनी जमेल तसे वाघजाई पर्यंत पोचायचे असे ठरले. दर पन्नास पावलावर १० मिनिटाची विश्रांती घेत आम्ही येत होतो. पण आता सर्वांनाच त्रास व्हायला लागला होता. घाम येणे बंद झाले. हे उष्माघाताचे पहिले लक्षण. प्रत्येक वळणावर पुढच्यास विचारात होतो वाघजाईचे मंदिर आले का कारण तिथे पाणी मिळेल अशी पुसटशी आशा होती. एका ठिकाणी पंकजचे त्राण संपले. अजयसुद्धा पूर्ण थकून गेला होता. मनाचा हिय्या करून मी न सागर पुढे जाऊन पाणी शोधायचे ठरवले. बाकीच्यांनी शक्य तेवढे वर यायचे अथवा तिथेच थांबायचे ठरले. आणीबाणीच्या पाण्याची वाटणी झाली. थोडे पाणी आमच्या बरोबर आणि बाकीचे परत सॅकमध्ये. १० मिनिटात मंदिर लागले. मी मंदिराभोवती पाणी शोधायला लागलो तर सागर पुढे पठारावरच्या टॉवरकडे निघाला. पाणी सोडाच पण आटलेले टाके सुद्धा मला सापडले नाही. पाण्याने आमच्या सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले होते. नभाला तर दिवसाढवळ्या पाण्याची स्वप्ने पडायला लागली होती. अजयने पाणी सापडले तर देवीला चांदीचा मुखवटा चढवेन असे साकडे घातले.\nतेवढ्यात पठारावर पोचलेल्या सागरचा आवाज आला “अम्या पाणी आहे.” तेवढ्या आवाजाने माझ्या मनात आभाळ दाटून आले. मी लागलीच ही बातमी खाली पोचवली. उन्हाळ्यात पळस फुलतात तसे सर्वाचे डोळे फुलले. आहे पाणी आहे. टॉवरवाल्या बाबांनी जवळचेच पाण्याचे टाके दाखवले. कसलेही कुठलेही पाणी प्यायची सर्वांची तयारी झाली होतीच. त्यामुळे या टाक्यातील पाण्याची जास्त चिकित्सा न करता बाटली बुडवली तस एक बेडूक टुण्णकन उडी मारून बाटलीवर आला. फटाफट बाटल्या भरून घेतल्या आणि वाघजाईच्या मंदिरात पोचलो. प्रत्येकाने एकेक बाटली पाणी पिऊन मंदिरातच लोळण घातली. देवीचे मनोमन आभार मनात अर्ध्यातासाची झोप झाली. परत एकदा ताक्ताचे पाणी भरून घेऊन पठार गाठले आणि तेल-बेलची वाट धरली. गावातल्या घरात परत एकदा पाणी ढोसले थोडी विश्रांती घेतली आणि सालतर खिंड मार्गे लोणावळा गाठले. मळलेले कपडे, रापलेले चेहरे आणि दमलेली शरीरे घेऊन लोणावळ्यातील रामकृष्णमध्ये आलो तेव्हा लोकांच्या नजरा आमच्यावर आणि आमच्या “हिरवळीवर” खिळल्या होत्या. कोक, सरबताचे ग्लासच्या ग्लास घशात रिचवत तहान भूक शांत केली मगच पुण्याला परतलो.\nलहानपणी चार भिंतींच्या शाळेत शिकलो होतो, घोकलो होतो “पाणी हेच जीवन. ��ाणी वाचवा.” पण त्याचा अनुभव आला तो निसर्गाच्या सह्याद्रीच्या उघड्या शाळेत.\n←Previous post:पुन्हा एकदा रतनगड\n→Next post:राजमाची आणि खाद्यंती\nकोकण दुर्गयात्रा – तेरेखोल, रेडी, वेंगुर्ला\nकोकण दुर्गयात्रा – भरतगड, भगवंतगड, देवगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pimpri-chinchwad/maharashtra-election-2019-spontaneous-voting-during-morning-phase-pimpri-chinchwad/", "date_download": "2020-09-27T22:33:51Z", "digest": "sha1:5RWXULKW6TX37EN5UABCQJOCEJHZ6OJL", "length": 36976, "nlines": 449, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Spontaneous voting during morning phase in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nPune Vidhan Sabha Election 2019 : पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे.\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nपुणे निवडणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान\nठळक मुद्देचिंचवडमधील 439, भोसरीतील 411, पिंपरीतील 399 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरूभोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यामावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 18.83 टक्के मतदान\nपिंपरी : विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सॊमवारी सुरू झाली असून सकाळी सात वाजल्यापासून पिंपरी, चिंचवड मावळ आणि भोसरी मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सात ते नऊ या वेळात चिंचवडमध्ये 6.6 , भोसरीत 5.11, पिंपरीत टक्के मतदान झाले आहे. पाऊस असताना असतानाही मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचे दिसून येत आहे.\nविधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्पा मतदान होत असून चिंचवडमधील 439, भोसरीतील 411, पिंपरीतील 399 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होती की काय असे चिन्ह होते. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये हे चांगले मतदान झाले आहे.\nचिंचवड मतदार संघातील वाकड परीसरातील गुड सॅम रिटर्न शाळेचे मतदान केंद्र वगळता बहुतेक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसली. भूमकर वस्ती शाळेत सकाळी साडे नऊपर्यंत रांगा लावून मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला मात्र नंतर ही गर्दी ओसरली.\nवाकड पिंक सिटी रस्त्यावरील इंफ्रंट जिजस शाळेत खोली क्रमांक ४ मधील ईव्ही पॅड मशीन बंद पडले होते पोलिंग एजंटनी हरकत घेतल्याने दुसरे मशीन जोडण्यात आले. बहुतेक आयटी कंपन्यांना दुपार नंतर सुट्टी असल्याने आयटी मतदारांची सध्या तरी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.\nपिंपरी मतदारसंघ मतदान टक्केवारी\nपुरूष एकूण मतदार - १८५९३९\nमहिला एकूण मतदार - १६७६००\nतृतीयपंथी एकूण मतदार - ६\nएकूण मतदार - ३५३५४५\nपहिला टप्पा - ७ ते ९\nपुरूष मतदार - ९०६१\nमहिला मतदार - ४९१०\nतृतीयपंथी मतदार - ---\nएकूण मतदान - १३९७१\nमतदान टक्केवारी - ४.०१\nदुसरा टप्पा - ९ ते ११\nपुरूष मतदार - २५८८७\nमहिला मतदार - १५८८४\nतृतीयपंथी मतदार - ०३\nएकूण मतदान - ४१३७४\nमतदान टक्केवारी - ११.७०\nभोसरी मतदारसंघ मतदान टक्केवारी\nपुरूष एकूण मतदार - २,४१,५९७\nमहिला एकूण मतदार - १,९९,४९७\nतृतीयपंथी एकूण मतदार - ११\nएकूण मतदार - ४,४१,१२५\nपहिला टप्पा - ७ ते ९\nपुरूष मतदार - १५,२१८\nमहिला मतदार - ७,३१०\nतृतीयपंथी मतदार - ००\nएकूण मतदान - २२,५२८\nमतदान टक्केवारी - ५.११\nदुसरा टप्पा - ९ ते ११\nपुरूष मतदार - ४२,४५६\nमहिला मतदार - २४,२०३\nतृतीयपंथी मतदार - ०१\nएकूण मतदान - ६६,६६०\nमतदान टक्केवारी - १५.११\nमावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 18.83 टक्के मतदान\nलोणावळा : अतिशय चुरशीची व अटितटीची लढत असलेल्या मावळ तालुक्यात सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यत 18.83 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यात 3 लाख 48 हजार 462 मतदार आहेत यापैकी 65 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गावोगावी उत्सपुर्तपणे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडत आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज चांगली उघडीप दिल्याने मतदानांचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मावळ तालुक्यातील 370 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेगडे आळीतील कैका��ीवाडा समाज मंदिरातील केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला\nभोसरी मतदारसंघातील सात व्हीव्हीपॅट मशीन बदलल्या\nपिंपरी : मतदान सुरू असतनाना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे भोसरी मतदारसंघातील सात ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ मतदान केंद्रावर खोळंबा झाला.\nपिंपरी-चिंचवड महापालिका शाळा क्रमांक २२ चºहोली, सु.ना..बारसे विद्यालय दिघी रोड भोसरी, मंजुरी शाळा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आदर्शनगर दिघी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा म्हेत्रेवस्ती, पिंपरी-चिंचवड मुला-मुलींची शाळा ८९ कुदळवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा ९८ तळवडे गावठाण, सिद्धेश्वर हायस्कूल इंग्लिश मिडीयम स्कूल दिघी रोड भोसरी या सात मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही वेळाने हे मशीन बदलून मतदानाला सुरळीत सुरूवात झाली.\nCorona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’\nचाळीतील महिलेची छेड काढल्याने बंगल्याच्या सुरक्षारक्षकाचा खून\nपिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा\n दिल्लीतून आलेले पिंपरीचे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\ncoronavirus : तोंडाला मास्क लावण्यास नकार दिल्याने एकावर गुन्हा\n दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nCorona virus : भोसरीतील भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन\nCorona virus : पिंपरी-चिंचवड अपर पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त कोरोना पॉझिटिव्ह\n५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीत बांधकाम व्यावसायिकांविरोधात दोन गुन्हे दाखल\nकेंद्र सरकारकडून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रकार : काशिनाख नखाते\nदुधाच्या भावाचे झाले पाणी..पाणी.. बाटलीबंद पाण्यापेक्षा गायीच्या दुधाला कमी दर\nपवना धरण शंभर टक्के भरले म्हणून काय झाले; पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती ल�� कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-madhya-pradesh-was-central-to-atal-bihari-vajpayee-political-life-1733608/", "date_download": "2020-09-28T00:27:12Z", "digest": "sha1:FOSP6ZS3HV7OXLVPHWD6EVU54Y2T2RVG", "length": 12719, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How Madhya Pradesh Was Central To Atal Bihari Vajpayee Political Life | वाजपेयींच्या राजकीय जीवनात मध्य प्रदेश केंद्रस्थानी | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nवाजपेयींच्या राजकीय जीवनात मध्य प्रदेश केंद्रस्थानी\nवाजपेयींच्या राजकीय जीवनात मध्य प्रदेश केंद्रस्थानी\nवाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला.\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी\nभोपाळ : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मूळ राज्य म्हणजे मध्य प्रदेश. या राज्याशी त्यांचा अगदी निकटचा संबंध नेहमीच राहिला. दोनदा ते याच राज्यातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा २२ वर्षांपूर्वी याच राज्यात करण्यात आली.\nवाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेरचा. राजवाडे व किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातून वाजपेयी जनसंघाचे उमेदवार म्हणून १९७१ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. ग्वाल्हेर येथे त्यांच्या चाहत्याने त्यांचे मंदिर आधीच बांधलेले आहे. भाजपचे नेते वाजपेयी हे विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.\nधार जिल्हय़ातील मनवर येथे आदिवासी बहुल पट्टय़ात जी सभा झाली होती त्यात त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा यांनी सांगितले, की त्या ऐतिहासिक सभेला मी उपस्थित होतो. धार जिल्हय़ात त्या सभेला मोठय़ा संख्येने आदिवासी उपस्थित होते. त्या वेळी १९९६ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. ती बातमी देशभर पसरली व त्याच वर्षी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्या अर्थाने वाजपेयी हे द्रष्टे नेते होते.\nधार जिल्हय़ातील मनावर येथे अगदी दूरस्थ आदिवासी भागात झालेल्या सभेत अडवाणी यांनी ही घोषणा केली. त्यानंतर १९९६ मध्ये वाजपेयी १३ दिवस पंतप्रधान झाले. नंतर १३ महिने पंतप्रधान झाले व १९९९ ते २००४ या काळात ते पूर्णवेळ पंतप्रधान झाले. वाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कृष्णादेवी व कृष्णबिहारी वाजपेयी यांचे ते पुत्र. शिंदे की छावनी भागात ते जन्मले. त्यांचे शिक्षण शिवपूर येथे झाले. नंतर ते ग्वाल्हेरला आले. तेथे त्यांनी गोरखी उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. वाजपेयी यांचे हिंदीचे प्रेम बघून विजय सिंह चौहान यांनी १९९५ मध्ये सत्य नारायण की टेकडी या ग्वाल्हेरमधील भागात चौहान यांनी वाजपेयी यांचे मंदिर बांधले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 एअर इंडियाच्या वैमानिकांचा भत्त्यासाठी काम बंद करण्याचा इशारा\n2 यंदा देशात पावसाचे ८६८ बळी\n3 उत्तर प्रदेशात १५७ शासकीय बंगले रिक्त\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/uddhav-thackeray-on-anil-rathod-and-shivajirao-patil-nilangekar-death-252383.html", "date_download": "2020-09-27T23:38:28Z", "digest": "sha1:A63QTBDUQM6NRGL7SM7UTA4K2ULWSETF", "length": 20899, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Uddhav Thackeray on Anil Rathod and Shivajirao Patil Nilangekar death", "raw_content": "\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन\n‘रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n'रक्तात शिवसेना असलेले अनिल भैया गेल्यानं धक्का बसला' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे (Uddhav Thackeray on Anil Rathod).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : शिवसेनेचे अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे (Uddhav Thackeray on Anil Rathod). अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबवला, अशा भावपूर्ण शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना आदरांजली दिली.\nउद्धव ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत होता. असं असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा आमच्या शिवसेना परिवारावर मोठा आघात आहे. तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.”\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\n“युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरुन लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजवली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आणि ते यशस्वी करुन दाखवले,” असंही उद्धव ठाकरे म्ह���ाले.\n‘अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक गमावला’\n“नगर जिल्ह्यातून 25 वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले, तरी त्यांची ओळख रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी सांगण्यात त्यांना अभिमान होता. कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने आम्ही शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिकाला गमावलं आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.\nMahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर\n‘दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’\nउद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनावरही शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली.\nहेही वाचा : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन\nउद्धव ठाकरे म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. ते मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही होते. शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”\nअनिल भैया गेले हा मोठा आघात, लोकांसाठी जगलेला नेता गेला : अजित पवार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनिल राठोड यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, “माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना.”\nAnil Rathod | सलग 25 वर्ष आमदारकी, शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन\nShivajirao Patil Nilangekar | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन\nEknath Khadse | एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते, भाजपकडून अन्याय :…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nसंजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट\nसंजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : कर्णधार लोकेश राहुलचे 35 चेंडूत अर्धशतक\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nसेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून क्षितीजचा छळ, वकील सतिश मानेशिंदेचा दावा\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप\nMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुक्ताईनगरमध्ये सकल मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : कर्णधार लोकेश राहुलचे 35 चेंडूत अर्धशतक\nपुण्यातील जम्बो कोव��हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_238.html", "date_download": "2020-09-27T21:54:14Z", "digest": "sha1:EVRJ7CAOCN5ZD4DD4ERW2ICQBMTBA3SO", "length": 15948, "nlines": 131, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "गरजु गरीब कुटुंबांना दिले जिवनोपयोगी वस्तुंची कीट - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : गरजु गरीब कुटुंबांना दिले जिवनोपयोगी वस्तुंची कीट", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nगरजु गरीब कुटुंबांना दिले जिवनोपयोगी वस्तुंची कीट\nबाबासाहेबांच्या जयंतीदिनी गरीबांना दिला आधार\nमंगरुळपीर-(फुलचंद भगत)-अवघा महाराष्ट कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना माञ गोर गरीबांचे खुप हाल होत आहे. अशा गरजु गरजवंताना एक हात मदतीचा मनुन मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ सपकाळ व मित्र मंडळ यांच्याकडून गरीब नागरिकांना धान्य व किराणा किट वाटप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त 14 एप्रिल रोजी करण्यात आले. मंगरूळपीर शहरातील रहिवासी असलेले सौरभ सपकाळ हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असून या कोरोना लॉक डाऊन दरम्यान हातावर कमावणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील गरजवंतांना धन्य व किराणा कीटचे वाटप घरोघरी जाऊन केले आहे. हे वाटप करताना त्यांनी गोर गरीबांना व जनतेला प्रशासनाच्या नियमाचे पालन करा,घरीच राहा सुरक्षित राहा,स्वच्छता राखा,गर्दिच्या ठिकानी जायचं नाही आता आपण एकमेकांना सहकार्य करुन कोरोनाला न घाबरता प्रशासनाच्या नियमाचे पालन करुन लढायचे आहे असेही ते संबोधित करत होते. या ऊपक्रमात त्याचे सहकारी मिञ अरुण खडसे अजय गवारगुरु अक्षय इंगोले निलेश निचळ अमित इंगोले अनुप कां��ळे संदीप इंगळे प्रफुल भेंडेकर प्रशांत खर्चे यांच्या हस्ते सदर किटचे वितरण करण्यात आले. या त्यांच्या गरजवंताना मदतीचा एक हात या ऊपक्रमाचे माञ जनतेमधे कौतुक होत आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोर���ार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्थ�� आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/07/blog-post_30.html", "date_download": "2020-09-27T22:37:47Z", "digest": "sha1:3MQDOICMSAFJ5JXOAYZAT5PMXYCCNB32", "length": 36853, "nlines": 197, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना", "raw_content": "\nसंकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना\nआपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.\nराज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे.\nया राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे.\nही योजना खालील तपशीलानुसार सन २०११-२०१२ मध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.\nयोजनेचे स्‍वरुप (आर्थिक निकष)-\n•\tसहा संकरित गाई/म्‍हशींचा गट प्रति गाय/म्‍हैस ४० हजार रुपयांप्रमाणे २ लक्ष ४० हजार रुपये, जनावरांसाठी गोठा ३० हजार रुपये, स्‍वयंचलित चारा कटाई यंत्र २५ हजार रुपये, खाद्य साठविण्‍यासाठी शेड २५ हजार रुपये, ५.७५ टक्‍के (+१०.०३ टक्‍के सेवाकर) दराने तीन वर्षाचा विमा १५ हजार १८४ रुपये अशी एकूण ३ लक्ष ३५ हजार १८४ रुपये सहा संकरित गायी/म्‍हशींच्‍या एका गटाची किंमत ठरविण्‍यात आलेली आहे.\n•\tसर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना ६ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना ५० टक्‍के अनुदान म्‍हणजेच १ लक्ष ६७ हजार ५९२ रुपये तर अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना ७५ टक्‍के म्‍हणजेच २ लक्ष ५१ हजार ३८८ रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.\n•\tखुल्‍या प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना अनुदाना व्‍यतिरिक्‍त उर्वरित ५० टक्‍के रक्‍कम तसेच अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना अनुदानाव्‍यतिरिक्‍त उर्वरित २५ टक्‍के रक्‍कम स्‍वत: अथवा बँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेऊन उभारावी लागेल.\n•\tबँक/वित्‍तीय संस्‍थेकडून कर्ज घेणा-या (खुल्‍या प्रवर्गासाठी १० टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व ४० टक्‍के बँकेचे कर्ज व अनुसूचित जाती/जमातीसाठी ५ टक्‍के लाभार्थी हिस्‍सा व २० टक्‍के बँकेचे कर्ज) लाभार्थ्‍यांना या योजनेंतर्गत प्राधान्‍य दिले जाईल.\n•\tसर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनूसूचित जाती/जमातींच्‍या लाभार्थ्‍यांची निवड पुढील प्राधान्‍यक्रमाने केली जाईल. १)दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, २) एक हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी, ३) १ ते २ हेक्‍टर पर्यंतचे भूधारक असलेले अल्‍प भूधारक शेतकरी, ४) रोजगार व स्‍वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षीत बेरोजगार, तसेच ५) वरील चारही गटात महिला बचत गटातील लाभार्थी.\n•\tलाभार्थ्‍यांची निवड जिल्‍हास्‍तरीय निवड समितीद्वारे करण्‍यात येईल.\n•\tजिल्‍हाधिकारी या समितीचे अध्‍यक्ष तर जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त सदस्‍य-सचिव आहेत.\n•\tविशेष जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प अधिकारी, जिल्‍हा महिला व बालकल्‍याण अधिकारी, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी हे समितीचे इतर सदस्‍य आहेत.\nसर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती-\n•\tया योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी लाभार्थ्‍याने करावयाच्‍या अर्जाचा नमुना व त्‍यासोबत जोडावयाची इतर आवश्‍यक कागदपत्रे याचा तपशील तसेच गोठयाचा आराखडा पशुसंवर्धन आयुक्‍त त्‍यांच्‍या स्‍तरावर निश्‍चित करुन क्षेत्रीय अधिका-यांना पाठवतील.\n•\tतसेच अर्जाचा नमुना पशुसंवर्धन आयुक्‍त व जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयाच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिला जाईल.\n•\tया योजनेचे विहीत नमुन्‍यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार), पंचायत समिती स्‍तरावर उपलब्‍ध असतील.\n•\tलाभार्थी ��िवडतांना ३० टक्‍के महिलांना लाभार्थ्‍यांना प्राधान्‍य दिले जाईल.\n•\tतालुकास्‍तरीय अधिकारी (पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) लाभार्थ्‍यांचे अर्ज स्‍वीकारुन प्राप्‍त झालेले सर्व अर्ज जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा पशुसंवर्धन अधिका-यामार्फत जिल्‍हास्‍तरीय लाभार्थी निवड समितीच्‍या मान्‍यतेसाठी जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍तांकडे सादर करतील.\n•\tप्राप्‍त झालेल्‍या सर्व अर्जांची तारीखनिहाय नोंद स्‍वतंत्र नोंदवहीत ठेवण्‍यात येईल.\n•\tलाभार्थ्‍यांचे अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी एक महिन्‍याची मुदत दिली जाईल. या मुदतीनंतर अर्ज स्‍वीकारले जाणार नाहीत.\n•\tया अर्जांची वैधता ही त्‍या आर्थिक वर्षातील उपलब्‍ध तरतुदीच्‍या मर्यादेच्‍या अधीन असेल. तसेच कोणत्‍याही स्‍वरुपात सदरील अर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.\n•\tप्राप्‍त झालेल्‍या सर्व अर्जांची छाननी करुन एका महिन्‍याच्‍या कालावधीत जिल्‍हा निवड समितीमार्फत पात्र लाभार्थ्‍यांची निवड व प्रतीक्षा यादी करण्‍यात येईल.\n•\tजिल्‍हास्‍तरीय लाभार्थी निवड समितीने निवड केलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी पशुसंवर्धन आयुक्‍त तसेच संबधित जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या कार्यालयाच्‍या सूचनाफलकावर तसेच संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन दिली जाईल. याशिवाय निवड झालेल्‍या लाभार्थ्‍यांना त्‍याबाबत कळविले जाईल.\n•\tया योजनेसाठी लाभार्थ्‍यांची निवड झाल्‍यावर लाभार्थ्‍यांनी एका महिन्‍याच्‍या कालावधीत लाभार्थी हिश्याची रक्‍कम अथवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्‍यक राहील. असे न केल्‍यास प्रतीक्षा यादीवरील पुढील लाभार्थ्‍यास या योजनेंतर्गत लाभ दिला जाईल.\n•\tएका कुटुंबातील एकाच व्‍यक्‍तीस या योजनेचा लाभ दिला जाईल.\n•\tया योजनेंतर्गत लाभ मिळालेल्‍या लाभार्थ्‍यांस पुन्‍हा सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.\n•\tही योजना शक्‍यतो क्‍लस्‍टर स्‍वरुपात आणि अस्‍तित्‍वातील/प्रस्‍तावित दूध संकलन मार्गावरील गावांमध्‍ये राबविली जाईल आणि त्‍यानुसार लाभार्थ्‍यांची निवड केली जाईल.\n•\tया योजनेमध्‍ये वाटप करावयाच्‍या दुधाळ जनावरांमध्‍ये एच एफ, जर्सी या संकरित गायी तसेच मु-हा व जाफराबादी या सुधारित जातीच्‍या म्‍हशी, प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्‍पादन असले��्‍या दुस-या/तिस-या वेतातील असाव्‍यात. शक्‍यतो १-२ महिन्‍यापूर्वी व्‍यालेल्‍या संकरित गायी/म्‍हशींचे वाटप करण्‍यात यावे. दुधाळ जनावरे लाभार्थ्‍यांच्‍या पसंतीने खरेदी करावीत, अशा मार्गदर्शक सूचना करण्‍यात आलेल्‍या आहेत.\nआपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे.वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.\nराज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. या करिता राज्‍यात दुग्‍धोत्‍पादनास चालना देण्‍यासाठी सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे, ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे.\nया राज्‍यस्‍तरीय योजनेंतर्गत योजनेस (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजनेंतर्गत शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्‍यात आली आहे.\nही योजना खालील तपशीलानुसार सन २०११-२०१२ मध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.\nदुधाळ जनावरे खरेदी समिती-\n•\tदुधाळ जनावरे खरेदी समितीमध्‍ये संबंधित तालुक्‍याच्‍या पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार), कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्‍याचे संस्‍थाप्रमुख (सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन/पशुधन विकास अधिकारी/सहायक पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक), गावातील प्राथमिक सहकारी दूध संस्‍थेचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी आणि लाभार्थी यांचा समावेश असेल.\n•\tदुभत्‍या संकरित गाई/म्‍हशींची खरेदी शक्‍यतो राज्‍याबाहेरुन केली जाईल, त्‍यानुसार आवश्‍यक ते नियोजन केले जाईल.\n•\tदुधाळ जनावरांच्‍या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च लाभार्थ्‍यास करावा लागेल.\n•\tया योजनेखाली वाटप करण्‍यात येणा-या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्‍ह्यातील जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त यांच्‍या संयुक्‍त नावे ३ वर्षांसाठी विमा उतरविण्‍यात येईल.\n•\tयोजनेमध्‍ये वाटप केलेले जनावर मृत झाल्‍यास विम्‍याच्‍या पैशातून व खात्‍याच्‍या संमतीने लाभार्थ्‍यांना दुसरे जनावर खरेदी करुन पुरविण्‍यात येईल.\n•\tसदर योजना राबवितांना प्रथमत: तीन दुधाळ जनावरांचा पुरवठा करण्‍यात येईल.\n•\tसहा महिन्‍यानंतर किंवा सदरची तीन दुभती जनावरे आटल्‍यानंतर (यामधील जो कालावधी कमी असेल तदनंतर) उर्वरित तीन दुधाळ जनावरे पुरविण्‍यात येतील.\n•\tया योजनेंतर्गत लाभ दिलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी संबंधित पशुधन विकास अधिकारी(विस्‍तार) हे कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्‍था व संबंधित ग्राम पंचायत स्‍तरावर उपलब्‍ध करुन देतील.\n•\tपशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) हे कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्‍थांनी लाभार्थ्‍यांची नोंद पशुधनाच्‍या तपशीलासह स्‍वतंत्र नोंदवहीत घेणे तसेच इतर बाबतीत पाठपुरावा करतील.\n•\tदुधाळ जनावरांचे वाटप केलेले लाभार्थी ज्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रात असतील त्‍या तालुका लघुपशु सर्वचिकित्‍सालयाचे सहायक आयुक्‍त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय दवाखान्‍यावरील पशुधन विकास अधिकारी/पशुधन पर्यवेक्षक यांच्‍याद्वारे सदर दुधाळ जनावरांना आरोग्‍यविषयक आणि पैदाशीच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील व त्‍याची नोंद स्‍वतंत्र नोंदवहीत घेतील.\n•\tतसेच सदर अधिकारी/कर्मचा-यांमार्फत दर तिमाहीस वाटप केलेल्‍या दुधाळ जनावरांची लाभार्थी/पशुपालक यांच्‍या घरी जाऊन १०० टक्‍के पडताळणी करतील व त्‍याचा अहवाल पशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) यांच्‍यामार्फत वरिष्‍ठास सादर केला जाईल.\n•\tपशुधन विकास अधिकारी (विस्‍तार) हे तालुक्‍यात वाटप केलेल्‍या एकूण दुधाळ जनावरांच्‍या २५ टक्‍के जनावरांची प्रत्‍यक्ष पडताळणी करतील.\n•\tजिल्‍हा परिषदेचे जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त हे जिल्‍ह्यात वाटप केलेल्‍या एकूण दुधाळ जनावरांपैकी प्रत्‍येकी १० टक्‍के जनावरांची प्रत्‍यक्ष पडताळणी करतील व तसा अहवाल वरिष्‍ठास सादर करतील.\n•\tयोजना कालावधी संपल्‍यानंतर ६ महिन्‍यांनी पशुसंवर्धन आयुक्‍त हे प्रत्‍येक विभागासाठी प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसंवर्धन य���ंच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमून या योजनेचे मूल्‍यमापन सदर समितीद्वारे करतील.\n•\tया अहवालानुसार पशुसंवर्धन आयुक्‍त अभिप्रायासह सदर योजनेचा मूल्‍यमापन अहवाल शासनास सादर करतील.\n•\tया अहवालानुसार सदरची योजना १२ व्‍या पंचवार्षिक योजना कालावधीत राबविण्‍यासंदर्भात शासनस्‍तरावर निर्णय घेण्‍यात येईल.\n•\tलाभार्थ्‍यांस हा व्‍यवसाय किमान ३ वर्षे करणे आवश्‍यक राहील.\n•\tलाभार्थ्‍यांनी योजनेंतर्गत दिलेल्‍या शासकीय अनुदानाचा गैरविनियोग केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास अनुदानाची व्‍याजासह एक रकमी वसुली महसूली कार्यपध्‍दतीने लाभार्थ्‍यांकडून केली जाईल.\n•\tलाभार्थ्‍यांना विहीत नमुन्‍यातील बंधपत्र दुय्यम निबंधक यांच्‍याकडे नोंदणीकृत करुन भरुन द्यावे लागेल. याशिवाय लाभार्थ्‍यांकडे ६ दुधाळ जनावरांचे पालन करण्‍यासाठी पुरेशी जागा उपलब्‍ध असावी.\n•\tलाभार्थ्‍याने दुग्‍ध व्‍यवसाय/गो/म्‍हैस पालन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्‍यक राहील.\n•\tसदर योजनेचे अंमलबजावणी अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी संबंधित जिल्‍ह्याचे जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त हे राहतील.\n•\tविभागीय स्‍तरावर संबंधित प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसंवर्धन व राज्‍याकरिता आयुक्‍त पशुसंवर्धन हे सनियंत्रण अधिकारी राहतील.\nLabels: Dairy, Subsidy, कृषि योजना, दुग्धव्यवसाय\nमी या गटाचा लाभ कुठून मीळउ शकतो\nमी या गटाचा लाभ कुठून मीळउ शकतो\nखुप छान स्किम आहे पैन त्या साथी सामान्य माणसाला के करावे लागेल ते सांगावे मजा नंबर 9922457887\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nसंकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप योजना\nकमी खर्चाची सेंद्रिय शेती\nडोंगरगावचे आदिवासी झाले शेती तज्ज्ञ\nविना विलंब, विना तारण कर्ज योजना\nगादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा\nयंदा अन्नधान्याचं रेकॉर्डब्रेक उत्पादन होणार\nधडपडणाऱ्या युवकाची कृषी भरारी\n“शेअर” कडून पोलादपूरमध्ये “पिवळी क्रांती”\nमच्छिमार बांधवांसाठी उपयुक्त दॅट उपकरण\nमाती परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे उदरभरण\nऊसतोडणी मजूर बनले बागाईतदार\nअतिरिक्त साखरेची निर्यात अशक्य\nअल्प भुधारक शेतकरी बनला १५ एकर शेतीचा मालक\nपाणी अडवा, पाणी जिरवा.\nयंदा घटणार कापसाची निर्यात\nकृषि विकासाचा ठाणे पॅटर्न\nबचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी तज्ज्ञ बाजारपेठ संस...\n‘विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी’\nसिंचन व उत्पादकता वाढवून दुसरी हरित क्रांती होण्या...\nडाळिंबावरील तेल्या चे नियंत्रण कसे कराल\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडले झुआरीचे कार्यालय\nसाखर-कापूस निर्यातीसाठी पंतप्रधानांना साकडे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_124.html", "date_download": "2020-09-27T23:42:29Z", "digest": "sha1:3DC2XSNXGV7KGIH2P7GYR34AXMLZIPV2", "length": 16436, "nlines": 130, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक येथें शाळेतील मुलांना वह्या पुस्तके वाटप - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक येथें शाळेतील मुलांना वह्या पुस्तके वाटप", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक येथें शाळेतील मुलांना वह्या पुस्तके वाटप\nहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे\nसेनगाव तालुक्यातील हत्तानाईक गावात आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हत्ता नाईक गावातील युवक व सामजिक कार्यकर्ते अनिल चेके यांनी हत्ता वाडी येथील शाळेतील विध्यार्थीना वह्या व पुस्तक वाटप केले आहेत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पूर्ण शाळा बंद आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिक्षणा पासून दूर जाऊ नाही आपल्या गावातील नागरिकांनी आणि आई वडिलांनी सुध्दा आपल्या पाल्याला हातात मोबाईल फ़ोन दिल्या पेक्षा त्याना शिक्षणासाठी गोडी कशी निर्माण करता येईल या लक्ष देण्यात यावे आणि आई वडिलांनी आपल्या लक्ष देने गरजेचे आहें कोरोनाच्या ह्या परिस्थितीतून आपन लवकरच बरे होउ आपल्या मुलांच्या अडचण येत आहेत सध्या ऑनलाईन शिक्षनाचा ग्रामीण भागात काही ताळ मेळ बसत नाही विध्यार्थी मधे शिक्षणाची गोडी निर्माण होईल त्यामुळे हत्ता येथील तरून नेते व सामजिक कार्यकर्ते अरुण चेके यांनी मुख्यमंत्री यांच्या वाढ दिवसा निमित्ताने मुलांना वह्या व पुस्तक वाटप केले आहें यामुळे अनिल चेके यांचे सर्वत्र कौतुक होत आहें\nया वेळी उपस्थित अनिल चेके ममताजी हिमगिरे आकाश नाईक डॉक्टर हरिभाऊ धनगर कैलास धनगर अंबादास धनगर यांच्या सह आदी ची उपस्थिती होती\nतेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा ���ेण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_399.html", "date_download": "2020-09-27T22:31:45Z", "digest": "sha1:MHODVGNIOWIXW5JBOLWIALMLBQIAPGXP", "length": 17278, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन\nलाॅकडाऊन काळातील व्यापा-यांचे वीज बिल, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची केली मागणी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २० ------ पंकजाताई मुंडे आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मा��्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने बीड जिल्हयात वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून परळीत संचारबंदी असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन देण्यात आले, लाॅकडाऊन काळातील शेतकरी आणि व्यापा-यांचे वीज बिल माफ करावे तसेच सर्वसामान्य ग्राहकांचे वाढीव वीजेची बिले कमी करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nमहावितरण वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिडिंग न घेता अवाजवी बिलाची आकारणी होत आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्व सामान्य जनता आर्थिक कोंडीत सापडली असताना वीज कंपनी मात्र जाणूनबूजून अन्याय करत आहे. या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपच्या वतीने वीज कंपनीला निवेदन देण्यात आले. लाॅकडाऊनच्या काळात व्यापा-यांची दुकाने बंद होती, त्या बंद काळातील वीज बिल माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, घरगुती वापराच्या मीटरचे रिडिंग न घेता लावलेले वाढीव बिले कमी करून द्यावे अशी मागणी करणारे निवेदन वीज कंपनीला तर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लाॅकडाऊन कालावधी आता वाढवू नये अशा मागणीचे निवेदन उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख्, जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नीळकंठ चाटे, रवि कांदे, उमेश खाडे, पवन मुंडे, राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टे, योगेश पांडकर, श्रीराम मुंडे, अरूण पाठक विजयकुमार खोसे, गोविंद चौरे,रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ल��� क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_331.html", "date_download": "2020-09-27T22:45:45Z", "digest": "sha1:2CIUFCVKV2IURPZWGYCTC4INLM7KFIWO", "length": 15340, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कामगार नेते अभिजित राणे यांच्या तर्फे अन्नधान्य मदत वाटप - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कामगार नेते अभिजित राणे यांच्या तर्फे अन्नधान्य मदत वाटप", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकामगार नेते अभिजित राणे यांच्या तर्फे अन्नधान्य मदत वाटप\nविख्यात कामगार नेते,जेष्ठ संपादक , धडक कामगार युनि���नचे संस्थापक , महासचिव अभिजीत राणे यांच्यावतीने नुकतेच जवळपास शंभर गोर गरीब व वंचित कुटुंबाना किराणा सामान अन्नधान्य किट ( गहू,तांदूळ,डाळ,साखर,तेल, पोहे,रवा मास्क व सॅनिटायझर ) मदत वाटप करण्यात आले. लॉक डाऊन सुरू झाल्यापासुन ते आतापर्यंत धडक कामगार युनियनच्या माध्यमातून हजारो वंचित कुटुंबियांना विविध प्रकारे मदत करण्यात आलेली आहे. तसेच नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवात गणपती विसर्जनासाठी मुंबईत युनियनच्या वतीने शंभर ऑटोरिक्षा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.तसेच विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजन करण्यात आल्या होत्या. दरवर्षी अनेक समाजपयोगी उपक्रम धडक संघटनेच्या , दैनिक मुंबई मित्र व दैनिक वृत्तमित्र वास्त मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. असे अभिजित राणे यांनी यावेळी सांगितले.किराणा वाटप करण्यासाठी युनियनचे कौन्सिल मेंबर गणेश हिरवे यांनी पुढाकार घेतला होता.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा मह���युतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक ���ार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2019/10/blog-post_73.html", "date_download": "2020-09-27T23:03:02Z", "digest": "sha1:K6HEH35PXEB7PSL7COYXCSRXOIFGG6RL", "length": 17313, "nlines": 161, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: सूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nसूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी\nसूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी\nविधान सभा निवडणुकी आधी महिनाभर मी जे मिशन राबविले ते यशस्वी झाले एव्हाना तुमच्या ते लक्षात आले असेल म्हणजे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होताहेत हे जवळपास नक्की झाले आहे, औपचारिकता तेवढी बाकी आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे मी लिहिले त्यातले काहीही एकही चुकीचे नव्हते पण जे युतीचे चुकीचे होते जे त्यांच्या हातून चुकीचे घडले ते मात्र लिहायचे टाळले हेही नक्की आहे पण यापुढे पाच वर्षे युतीचे देखील जे चुकीचे तेही नक्की लिहिणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे मागच्यावेळी नेमके कोणाचे चुकले म्हणजे फडणवीसांचे दुर्लक्ष झाले कि चंद्रकांत पाटलांना खाते सांभाळता आले नाही कि शिवसेनेने पैसे खाल्ले नेमके सांगणे कठीण आहे पण अभ्यास करून नक्की सांगणार आहे कि मुंबईतल्या, राज्यातल्या सर्वच्या सर्व रस्त्यांची नेमकी दुर्दशा कोणी केली, यापुढे असे घडता कामा नये, भलेही एखाद्या ठिकाणचा विकास कमी झाला तरी चालेल पण रस्त्यांची युतीच्या काळात होणारी होणारी दुर्दशा लाजिरवाणी आहे. अर्थात अशा कितीतरी युतीच्या ज्या चुका आहेत त्यावर मी निश्चित लिहिणार आहे, सोडणार नाही...\nआपण आज एक करूया आरशात स्वतःकडे बघून एक प्रश्न मनाला विचारूया कि आजवर ज्या चुका जी पापे आपल्या हातून घडलेली आहेत त्याची परतफेड परमेश्वराने येथेच आपल्या कडून करवून घेतलेली आहे किंवा नाही, उत्तर नक्की हो असेच येणार आहे. येथेच सारे फेडून वर जायचे आहे. मनुष्य स्वभाव आहे चुका हातून होतात पण केलेली चूक जर पुन्हा पुन्हा होणार असेल तर माफी नसते, चुकांची परतफेड देखील करायला तयार राहावे लागते. शरद पवार यांनी अख्खी हयात सुडाचे बदला घेण्याच्या राजकारणात घालविली, आयुष्याच्या संध्याकाळी काय घडते आहे घडले आहे कि या बलाढ्य सामर्थ्यवान ताकदवान श्रीमंत नेत्यालाही मग देवाने सोडले नाही, पार पडलेल्या निवडणुकीत मतांच्या लाचारीत त्यांची धडपड, येथेच सारे फेडून वर जायचे असते, दाखवून देत होती, दाखवून देत राहील. पण तहहयात जे शरदरावांनी केले म्हणजे याला संपवा त्याला संपवा हे जे त्यांनी सतत केले ते मात्र यापुढे फडणवीसांनी किंवा अन्य विरोधकांनी करु नये, सुडाचे राजकारण काही काळ असुरी आनंद मिळवून देते पण सदासर्वकाळ चांगलेपण जे असते तेच टिकते...\nज्यांनी ज्यांनी म्हणून पवारांना विरोध केला मग तो घरातला अजित पवार असेल किंवा जिवलग मित्र गोविंदराव आदिक असेल किंवा अडचणीत धावून आलेला गुरुनाथ कुलकर्णी असेल किंवा सतत पडत्या काळात साथ देणारा छगन भुजबळ असेल पण आपल्यापेक्षा थोडाजरी वरचढ झाला आहे होती आहे हे पवारांच्या लक्षात आले रे आले कि नसतांनाही त्या त्या माणसाची साडेसाती सुरु होऊन शरद पवार नावाचा शनी त्यांच्या मागे लागत असे, राजकारणातले किंवा अन्य प्रत्येक क्षेत्रातले सारे पवारांच्या या वृत्तीला, त्यांच्या माणसांच्या दरोडेखोर प्रवृत्तीला मनापासून सारे कंटाळले होते, जे सामान्य होते त्यांना त्यातले फारसे माहित नसायचे, आमच्यासारखे जे अगदी जवळून बघायचे पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांची लुटपाट व सुडाचे राजकारण अंगावर शहारे आणायचे. त्या सज्जन पृथ्वीराज चव्हाण यांना बोलते करा, ऐकून किस्से तुमची मती काम करेनाशी होईल, इतके सारे प्रकार गंभीर आहेत. पण फडणवीसांनी मात्र पवार होऊ नये, कोणीही पवार आणि त्यांच्या बदमाश साथीदारांसारखे अजिबात ��ागू नये म्हणजे सुडाने पेटून उठू नये आणि खा खा खाऊ नये, अन्यथा उद्या तुमचाही शरद पवार नक्की होईल, येथेच फेडून वर जावे लागेल...\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपुणे प्लस मायनस :पत्रकार हेमंत जोशी\nसूड आणि आसूड : पत्रकार हेमंत जोशी\nपटेल पवारांचे पाप : पत्रकार हेमंत जोशी\nबायका पुण्यातल्या : पत्रकार हेमंत जोशी\nबामणा नको हा बहाणा : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्री जेथे आरोग्य तेथे : पत्रकार हेमंत जोशी\nलाडावलेली नाही लाडके लाड : पत्रकार हेमंत जोशी\nपुन्हा शत प्रतिशत भाजपा :पत्रकार हेमंत जोशी\nदादागिरी लै भारी : पत्रकार हेमंत जोशी\nपुणेरी आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी\nदादा आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी\nलाजिरवाणे जगणें : पत्रकार हेमंत जोशी\nकच्चे लिंबू उमेदवार : पत्रकार हेमंत जोशी\nअळवणी कामांची उजळणी : पत्रकार हेमंत जोशी\nलाडावलेले नाही लाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nआपले भन्नाट मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nमतदार आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी\nअळवणी विकासकामांची उजळणी : पत्रकार हेमंत जोशी\nलाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nविरोधक आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी\nचंद्रपूरचा चमत्कार नेता कर्तबगार : पत्रकार हेमंत जोशी\nआशिष शेलार एक चमत्कार : पत्रकार हेमंत जोशी\nभाजपाची भरारी भाजपाला उभारी : पत्रकार हेमंत जोशी\nभारतीय जनता पक्ष : दक्ष कि दुर्लक्ष : पत्रकार हेमं...\nतारीख एकवीस पुन्हा फडणवीस : पत्रकार हेमंत जोशी\nपुन्हा एकवार आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी\nमिशन मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी\nभाऊ मतदारसंघासाठी खाऊ : पत्रकार हेमंत जोशी\nआज भी कल भी : पत्रकार हेमंत जोशी\nआशिष शेलार कामगिरी दमदार : पत्रकार हेमंत जोशी\nपुन्हा आमदार पुन्हा नामदार : पत्रकार हेमंत जोशी\nक्यों बार बार आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी\nपवारांची गेलेली पॉवर : पत्रकार हेमंत जोशी\nयारोंका यार आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2", "date_download": "2020-09-27T23:38:22Z", "digest": "sha1:ZTG5DKEGG4D4DWCNHQRHNPQDPU2PBIQN", "length": 6658, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओरेसुंड पूल - विकिपीडिया", "raw_content": "\nओरेसुंड पूल हा (डॅनिश: Øresundsbroen, स्वीडिश: Öresundsbron) डेन्मार्क व स्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे. हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरु होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.\nओरेसुंड पुलाचे बांधकाम इ.स. १९९५ मध्ये सुरु झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nडेन्मार्कमधील इमारती व वास्तू\nस्वीडनमधील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१९ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/contractor", "date_download": "2020-09-27T22:41:57Z", "digest": "sha1:IXQLEJLFPKLG7YHFRSCDUQUEEGIXPRKV", "length": 4538, "nlines": 115, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबीकेसीतील प्रदुषणप्रकरणी एमएमआरडीएची ४० कंत्राटदारांना नोटीस\nउद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागणार\nकामात दिरंगाई केल्याने मेट्रोच्या २ कंत्राटदारांना नारळ\nरस्त्यावर खड्डे आढळल्यास कंत्राटदार जबाबदार- महापालिका\nदेवनार डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती\nवरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष\nकासारवडवली-गायमुख मेट्रोसाठी कंत्राटदाराची नियुक्ती\nज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन\nपेव्हर ब्लॉकचं काम रखडलेलंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Production-of-Automatic-Hand-Sanitizer-Dispenser-at-Mudhoji-College.html", "date_download": "2020-09-27T23:41:18Z", "digest": "sha1:P6E46BE7HDJTPVZTQPKCT7EHE5SRBKMN", "length": 12338, "nlines": 69, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मुधोजी महाविद्यालयात 'ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ' हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती", "raw_content": "\nमुधोजी महाविद्यालयात 'ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ' हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती\nस्थैर्य, फलटण : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. संपूर्ण जगाला हादरून टाकणा-या या विषाणूला रोखण्यासाठी अनेक स्तरावर वेगवेगळी संशोधने सुरू आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठराविक कालावधीत हात निर्जंतूक करणे अत्यंत आवश्यक असते. याकरिता बाजारात आज अनेक प्रकारचे सॅनिटाईजर्स उपलब्ध आहेत. मात्र सॅनिटाईजर्स वापरताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर ते वापरतानाच धोका होण्याचा संभव अधिक ���सतो. यावर अत्यंत सुरक्षित उपाय म्हणून मुधोजी महाविद्यालयातील संगणक विभागातील प्रा. रूपेश रमाकांत कुलकर्णी व प्रा. राकेश रमाकांत कुलकर्णी या बंधूंनी अत्यंत कमी खर्चात 'ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ' हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती केलेली आहे.\nऑटोमॅटिक हॅन्ड सॅनिटाईजर डिस्पेंसर आता काळाची गरज बनली आहे. या प्रकारचे किटस् बाजारामध्ये दोन हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र अत्यंत कमी प्रोडक्शन कॉस्ट मध्ये सदरचे 'ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर किट' प्रा. कुलकर्णी बंधूंनी बनवले आहे. या किटचा वापर विविध सामाजिक संस्था, दुकाने, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी होऊ शकतो. तसेच हे किट कारमध्ये देखील वापरता येऊ शकते. या किटला USB चार्जर जोडल्याने अत्यंत कमी विजेवर हे किट चालते. त्यामुळे विजेची देखील बचत होते. या किटचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या किटमध्ये 'सेन्सर' चा वापर केला असून किट समोर हात येताच हातावर सॅनिटाईजर आपोआप फवारले जाते. या प्रक्रियेत हाताचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मदत होऊ शकते. या किटमध्ये अजून सुधारणा करून १ लिटर ते ५ लिटर सॅनिटाईजर क्षमता असलेल्या कंटेनरच्या स्वरूपात व माफक दरात सदरचे किट लोकांपर्यंत पोहचवण्याचा कुलकर्णी बंधूंचा मानस आहे.\nनुकतेच या उपकरणाचे प्रात्यक्षिक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रा. कुलकर्णी बंधुंचे अभिनंदन करून या उपकरणाच्या निर्मिती व वापरास शुभेच्छा दिल्या.\nया उपकरणाच्या संशोधन व निर्मितीस मुधोजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.आर.गायकवाड, संगणक विभाग प्रमुख प्रा.एस्.एस्.लामकाने आणि इलेक्ट्रॉनिक विषयाच्या प्रा. सौ.ए.एस्.कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपकरणाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. कुलकर्णी बंधुंनी केले आह���. सदर उपकरणासाठी ९९७०५२८२४८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.\nTags फलटण राज्य सातारा\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mantralaya-adhikari/home-department-selects-us-merit-only-say-636-psis-57240", "date_download": "2020-09-27T22:18:39Z", "digest": "sha1:NGRB2FGZX6JL5IZ5ZKE5ONXHEZKBAASK", "length": 12183, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "home department selects us on merit only say 636 PSIS | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यां��ाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा\nगृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा\nगृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा\nगृह खात्याकडून आमची निवड गुणवत्तेनुसारच : त्या 636 फौजदारांचा दावा\nसोमवार, 29 जून 2020\nमच्या निवडी विरोधात अपप्रचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण या उमेदवारांनी दिले. आम्ही देखील अतिशय कष्टाने चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आमची निवड झालेली आहे.\nपुणे : गुणवत्तेनुसार पदोन्नती करावी, या उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आम्हाला पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे आमच्यावर शंका घेण्याचे कोणाचे कारण नाही, अशी भूमिका फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात फौजदार म्हणून नियुक्त झालेल्या 636 उमेदवारांनी मांडली आहे.\nया उमेदवारांची पदोन्नीत आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा आता चर्चिला जाऊ लागला आहे. त्यामुळे या उमेदवारांनी त्या पदोन्नतीत काहीच चूक नसल्याचा दावा केला आहे. विनाकारण आमच्या निवडी विरोधात अपप्रचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण या उमेदवारांनी दिले. आम्ही देखील अतिशय कष्टाने चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आमची निवड झालेली आहे. त्यामुळेच तत्कालीन सरकराने आम्हाला बढती देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्य लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये 828 पोलिस उपनिरीक्षकपदांसाठी पोलिस खात्यांतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली होती. अंतिम निकाल जाहीर करताना पदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवून निकाल आयोगाने जाहीर केला होता. पण उच्च न्यायालयाने २००४ च्या एका याचिकेवर ८२८ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना एक निकाल दिला. या निकालानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण नसावे, असा निर्णय आल्यामुळे ही प्रक्रिया बरीच किचकट झाली. आरक्षित वर्गातील उमेदवार निवड होऊनही बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाल्याने जागा वाढवून त्यांना संधी देण्यात आली.\nत्यासाठी कट आॅफ हा 230 गुणांचा होता. या पेक्षा जास्त गुण मिळालेले आणि 636 उमेदवार होते. मात्र त्यांची निवड झाली नव्हती. कट आॅफ पेक्षा जास्त गुण असलेल्यांना सामावून न घेणे हा अन्याय असल्याचे आम्ही शासनाला सांगितले. त्यामुळे गृह विभागाने आम्हाला सेवेत सामावून घेतले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nपोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपुण्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा समाजाचे आंदोलन\nपुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयात आरक्षणासाठी बाजू...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nघरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nप्रलंबित रेल्वेमार्गासाठी आमदारांचा पाठपुरावा ; खासदारांचे दुर्लेक्ष..\nमंगळवेढा : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर विजयपूर या रेल्वेमार्गासाठी खासदाराकडून...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n#marathareservation ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन...\nपुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या महिला, पुरुष...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपुणे उच्च न्यायालय high court पोलिस आरक्षण प्रशिक्षण training विभाग sections\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/corona-test-positive-for-98-patients-in-aurangabad-district-this-morning-161395.html", "date_download": "2020-09-27T22:51:14Z", "digest": "sha1:KPETAZ453LP6RS5PJVH4NJ6KQ5J3QFFL", "length": 32161, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 98 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 588 वर पोहोचली | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n��ोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे न���यम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 98 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 588 वर पोहोचली\nCoronavirus cases In Aurangabad: राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जळगाव, जालना आदी जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 98 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 588 वर पोहोचली आहे.\nआतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 146 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय 539 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 903 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा - Cylinder Blast in Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील दिघी भागात झालेल्या सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू; 13 जण जखमी)\nजिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16588 एवढी झाली आहे. त्यापैकी 12146 बरे झाले तर 539 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 3903 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nदरम्यान, आज खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात जिल्ह्या प्रशासनाने माहिती दिली आहे. आज सकाळी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 61 जणांचा तर शहरी भागातील 37 जणांचा समावेश आहे. आज शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील 64 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच कन्नडमधील 55 वर्षीय महिला व बीड बायपास येथील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\nAurangabad Coronavirus Coronavirus cases in Aurangabad औरंगाबाद औरंगाबाद कोरोना रुग्ण कोरोना रुग्ण कोरोना व्हायरस\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nअयोध्या प्रशासनाने कोरोना व्हायरस कारणामुळे जिल्ह्यात राम लीलाची परवानगी नाकारली; 26 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/todays_special.php", "date_download": "2020-09-27T23:17:07Z", "digest": "sha1:V4IZLKG7NRDPE5VOKSREIKEV32Q4REX7", "length": 8119, "nlines": 105, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळत आहे : खा. सुप्रिया सुळे \nVNX ठळक बातम्या : :: राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणा \nVNX ठळक बातम्या : :: १ ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार \nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२७ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.\n१८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.\n१८२५: द स्टॉक्टन अँड ड�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२६ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\nइ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.\n१७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटि�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२५ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.\n१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.\n१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२४ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.\n१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२३ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.\n१८४६: अर्बेन ली �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२२ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.\n१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२१ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.\n१९३४: प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n२० सप्टेंबर : आजचे दिनविशेष..\n१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.\n१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उ�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n१९ सप्टेंबर : आजचे दिनविशेष..\n१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.\n१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - | बातमीची तारीख : 01 Jan 1970\n१८ सप्टेंबर : आजचे दिनविशेष ..\n१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.\n१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४२३ वर\nआंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाने सुरू केले ‘ऑपरेशन रोशनी'\nपंजाब सरकारने दोन आठवड्यांपर्यंत वाढवला लॉकडाऊन\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएचटी-सीईटी परीक्षा जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर\nटिपागडी नदीला आलेल्या पुरामुळे मालेवाडा येथील वनवसाहत व मरेगाव वॉर्ड पाण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/03/blog-post_46.html", "date_download": "2020-09-27T23:00:49Z", "digest": "sha1:ILSBMPG7CL55WN3J7YF4TVJ3S6JUQZRG", "length": 12665, "nlines": 109, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "नोटाची पॉवर वाढणार; सर्वाधिक वापर झाल्यास फेरनिवडणूक ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nनोटाची पॉवर वाढणार; सर्वाधिक वापर झाल्यास फेरनिवडणूक\nनिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराला पसंती न देता एखाद्या मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांकडून \"नोटा'चा पर्याय निवडला गेल्यास त्या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे रद्द होऊन तेथे आता फेरनिवडणूक होणार आहे.\nशहरीकरणाचा रेटा वाढत असताना, राज्य निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, नागरी गुणवत्तेवर थेट परिणाम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराला खऱ्या अर्थाने \"मतदार राजा\"चे स्थान मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या प्���स्तावाला राज्याच्या विधी व न्याय विभागाने हिरवा झेंडा दाखविल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी \"सकाळ'ला सांगितले. निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवू शकणारा हा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.\nया निर्णयामुळे राजकीय पक्षांनाही मनी आणि मसल पॉवरच्या पलीकडे जाऊन \"निवडून येण्याच्या' निकषांचा विचार करणे आवश्‍यक ठरणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात \"नशीब आजमाविणाऱ्या' उमेदवारांपासून लांब राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या भारतीय मतदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या 2013मधील एका निर्णयामुळे \"नन ऑफ द अबॉव्ह' (वरीलपैकी कोणीही नाही -नोटा) पर्याय वापरून आपली नापसंती नोंदविण्याचा अधिकार मिळाला होता.\nसध्याच्या प्रक्रियेत एखाद्या मतदारसंघात सर्वाधिक मतदारांनी \"नोटा'चा पर्याय वापरल्यानंतरही, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. एकही उमेदवार पसंत नसणारे सर्वाधिक मतदार एखाद्या मतदारसंघात असतील, तर ही पद्धत त्या \"बहुमता'चा विचार करता अन्यायकारक असल्याचे आयोगाचे मत आहे.\nविधिमंडळात विधेयक मंजूर झाल्यास निवडणुकीबाबतच्या प्रचलित कायद्यात बदल अथवा सुधारणा करता येते. तथापि, मतदारांना \"नोटा'चा पर्याय देताना, निवडणुका पारदर्शकतेने पार पडण्यासाठी प्रचलित कायद्यात काही किरकोळ दुरुस्त्या करावयाच्या असल्यास ते अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अधिक अभ्यास केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नेमक्‍या याच मुद्द्याचा आधार घेत \"नोटा'च्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगेल्या महिन्यात पालघर जिल्ह्यातील दाभाडी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर या महत्त्वपूर्ण निर्णयाची नांदी ठरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दाभाडी गावातील एका मतदारसंघात चारपैकी एकाही उमेदवाराला शंभर मतांचाही आकडाही पार करण्यात यश आले नव्हते, मात्र 632 मतदारांनी \"यातले कोणीच नकोत'चा पर्याय स्वीकारला होता.\nए. सी. बोस विरुद्ध सिवान पिल्लाई यांच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2013मध्ये \"नोटा'चा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर झालेल्या 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा \"नोटा'चा पर्याय वापरण्यात आला.\nगेल्या चार वर्षांत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 1 कोटी 33 लाख 9 हजार 577 नागरिकांनी \"नोटा'चा अधिकार वापरला. त्यात देशामध्ये बिहार हे राज्य नंबर वन ठरले, तर महाराष्ट्रात गडचिरोली आणि उल्हासनगरमध्ये \"नोटा'चा सर्वाधिक वापर झाला. असोसिएशन ऑफ डेमोग्राफिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्‍शन वॉच या संस्थांच्या अहवालानुसार 2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये 60 लाख 2 हजार 942 नागरिकांनी पहिल्यांदा \"नोटा\"चा वापर केला. महाराष्ट्रात त्या वर्षी 4 लाख 84 हजार 459 नागरिकांनी \"नोटा\"चे बटण दाबून मतदान केले, यात गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे 17,510 मतदारांचा समावेश होता.\nअमेरिका, ब्रिटन, स्पेन, कॅनडा, नॉर्वे, पोलंड, सर्बिया, युक्रेन आदी देशांमध्ये नोटाचा पर्याय विविध स्वरूपांमध्ये वापरला जातो.\nआकडेवारी : 2014 ते 2017 पर्यंत \"नोटा'ची टक्केवारी\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/category/entertainment/page/68/", "date_download": "2020-09-28T00:19:07Z", "digest": "sha1:EFIACRDPJHH5WUHIKPIWFHTDMV7SKCJN", "length": 8885, "nlines": 113, "source_domain": "boldnews24.com", "title": "मनोरंजन Archives - Page 68 of 80 - Boldnews24", "raw_content": "\n‘त्या’ निवडीची प्रक्रिया मी आईकडून शिकले : सारा अली खान\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : अभिनेत्री अमृता सिंह यांनी 2 स्टेट्स आणि अलिकडेच आलेल्या बदला या सिनेमात काम…\nतारक मेहता…’ मधील ‘ही’ साधी दिसणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये ‘हॉट’ आणि ‘बोल्ड’ \nBOLDNEWS24 ONLINE TEAM – तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सर्वांनाच माहीत आहे. यातील अभिनेत्री प्रिया आहुजा हिलाही…\nजया प्रदा यांनी फिल्म इंडस्ट्री मध्येही सोसल्या होत्या आक्षेपार्ह टिप्पण्या\nboldnews24 online team – बॉलिवूड अभिनेत्री पासून ते भाजप नेता बनलेल्या जया प्रदा यांनी राजकीय आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये…\nमैत्रिणीच्या लग्नात गुलाबी घागऱ्या मध्ये दिसली मीरा राजपूत, ‘कबीर सिंह’ च्या यशामुळे खूपच आनंदी\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : शाहिद कपूरचा चित्रपट ‘कबीर स���ंह ‘ बॉक्स ऑफिस वर खूप हिट झाला आहे.…\nसनी लियोनीच्या HOTNESS मागील राज\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सुंतरतेमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित…\nआलिया भट्ट ने शेअर केली आपल्या सुंदर चेहऱ्यामागील राज\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : गली बॉय आणि राजी अशा धमाकेदार चित्रपटांनी आपल्या अभिनयाने अभिनेत्री आलिया भट्टने सगळ्यांवर…\n‘या’ पॉर्नस्टारच्या प्रेमात आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ; ट्विट्स ‘व्हायरल’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा…\n‘रोमँटीक’ हॉलिडेदरम्यानचा ‘या’ अभिनेत्रीचा लिपलॉक ‘KISS’ करतानाचा फोटो ‘व्हायरल’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बिग बॉसची स्पर्धक डिम्पी गांगुली सध्या चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे.…\n‘या’ अभिनेत्रीकडे कॉम्प्रोमाइज करण्याची डिमांड करत होता ‘हा’ प्रोड्यूसर, शोमध्ये केला खुलासा\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडमध्ये मागील वर्षी मीटूच्या प्रकरणचा प्रभाव खूप दिसला. यामुळे अनेक मोठ्या चित्रपटामधून कलाकारांवर…\nस्विमिंग पूलमध्ये पतीसोबत ‘अशा’ अवतारात दिसली नागिन फेम ‘ही’ अ‍ॅक्ट्रेस\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : नागिन फेम अ‍ॅक्ट्रेस अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डी सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत…\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/tag/shivsena/", "date_download": "2020-09-27T22:58:14Z", "digest": "sha1:H2LD4YYJLSGYK3YJXAF5HNCPTPFSD3MC", "length": 19656, "nlines": 178, "source_domain": "livetrends.news", "title": "shivsena Archives - Live Trends News", "raw_content": "\nराजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो-पालकमंत्री ( Video )\n राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असे सांगतांनाच राजकारणात कुणी कायम मित्र वा शत्रू नसतो असे सूचक वक्तव्य पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज केले.\nदेवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत- संजय राऊत\n उत्तर भारताप्रमाणे आम्ही द्वेषाचे राजकारण करत नसल्याचे नमूद करत देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.\nसरकारने शेतकरी, कामगारांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहू नयेत- शिवसेना\n देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला आज शिवसेनेने दिला आहे.\nफडणवीस सरकारच्या बहुमतासाठी काही अधिकारी झटत होते- शिवसेना\n गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांना पुष्टी देत फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी राज्यातील काही अधिकारी झटत होते असा आरोप आज शिवसेनेने केला आहे. यात गुप्तचर खात्याचाही समावेश असल्याचा धक्कादायक आरोप देखील करण्यात आला आहे.\nगोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खातोय- शिवसेनेची टीका\n... फक्त चार तासांच्या सूचनेवर २१ दिवसांच्या कडक लॉक डाऊनची घोषणा केली जाते. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ व अनिश्‍चितता आजपर्यंत कायम आहे. इतका गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खात असल्याची टीका आज…\nमुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर- शिवसेनेचा आरोप\n सोशल मीडीयाचा वापर मुंबई व महाराष्ट्राच्या बदनामीसाठी करण्यात येत असून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी समाजमाध्यमांबाबत केलेले भाष्य हे चिंतनीय असल्याचे प्रतिपादन आज शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.\nभारताला ऑलिंपिकमध्ये ‘पोरखेळ’ या प्रकारात पदक हमखास मिळणार- शिवसेना\n देशात सध्या जो काही खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता, देशाला ऑलिंपिकमध्ये 'पोरखेळ' या प्रकारात सुवर्ण पदक नक्की मिळणार असा टोला आज शिवसेनेने भाजपला लगावला आहे.\nमुंबईला कमी लेखणे म्हणज�� स्वत:साठी खड्डा खणणे- शिवसेनेचा इशारा\n मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असल्याचा इशारा शिवसेनेने आज दिला असून या माध्यमातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.\nदेशद्रोही व सुपारीबाजांना पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरी’च- शिवसेना\n राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा 'हरामखोरी'च म्हणजे मातीशी बेइमानीच असल्याचे सांगत शिवसेनेने आज जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र…\nपालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शिवसेनेचे प्रवक्ते \n राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.\n‘ही’ मंडळी हुतात्म्यांचा अपमान कशी सहन करू शकतात : शिवसेना\n महाराष्ट्र हा जितका शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायला हवा. यामुळे महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कशी सहन करू शकतात असा प्रश्‍न आज शिवसेनेने उपस्थित केला आहे.\nदेशाच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले : संजय राऊतांचा सवाल\n कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणार्‍या देशाला शोभणारे नाही. देशाच्या…\nकर्तबगारी व राज्याची गरज पाहून बदल्या झाल्या- शिवसेना\n राज्यातील पोलीस अधिकर्‍यांच्या बदल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून केल्या असून ती अधिकार्‍यांची कर्तबगारी व राज्याची गरज पाहून करण्यात आल्याचे सांगत शिवसेनेने आज या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे.\nभाजप नेत्यांचे चप्पल घालून आंदोलन : शिवसेनेने केले शुध्दीकरण \n घंटानाद आंदोलनाच्या अंतर्गत येथील मुक्ताई मंदिरात भाजप नेते व पदाधिकार्‍यांनी चपला घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेना व युवासेनेने मंदिरासह परिसराचे शुध्दीकरण केले. यामुळे येथे भाजप व सेनेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी…\nराहूल यांना आणा…नाही तर लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्��ी चोरून नेतील \n काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा पत्रप्रचंच म्हणजे फसलेले नाटक असल्याचे नमूद करत राजकीय मंचावर राहूल गांधी यांना लवकर आणा...अन्यथा लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील असा सल्ला वजा इशारा आज शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे.…\nलढनेवाले बापका लढनेवाला बेटा हू \n सोनिया गांधी यांनी भाजपेतर मुख्यमंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तरात लढनेवाले बापका लढनेवाला बेटा असू ठणकावून सांगितले. त्यांचा हा बाणा आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मोदी…\nरस्त्यावरील खड्डयांमध्ये कागदी होड्या; शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन \n शहरातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डयांनी नागरिक हैराण झाले असल्याने येथे शिवसेनेतर्फे यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून निषेध व्यक्त केला. तसेच नागरिकांना झेंडू बाम व आयोडेक्सचे वाटप करण्यात आले. भुसावळातील…\nमुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांची करणार तक्रार- शिवसेनेची आक्रमक भूमिका\n येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप करत या प्रकरणी नगराध्यक्षांची नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवसेनेतर्फे…\nमध्य प्रदेशने राष्ट्रीय एकात्मतेवर हातोडा मारला तेव्हा सगळे चिडीचुप का \n प्रत्येक राज्याने भूमिपुत्रांचा विचार करावा. त्यांना रोजगारात प्राधान्य मिळावे हे घटनेनुसारच आहे, पण त्या घटनेनुसार महाराष्ट्राने भूमिपुत्रांचा विचार केल्यावर देशाला राष्ट्रीय एकात्मतेची उचकी लागते. मध्य प्रदेशने त्याच राष्ट्रीय…\n…हा तर कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न : शिवसेना\n अभिनेते सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस चांगला तपास करत असतांना सीबीआयकडे तपास सोपविण्याचा निर्णय हा कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/what-doctors-do-to-keep-themselves-healthy-national-doctors-day-in-marathi/articleshow/76706624.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2020-09-27T22:27:06Z", "digest": "sha1:MKMKQA34BMJQS2O7OWJDSSCRR3WKCPBJ", "length": 18524, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNational Doctor's Day फिट आणि सकारात्मक राहण्यासाठी करोना योद्धांचा फिटनेस फंडा\nकरोनाच्या लढाईत सामान्य माणसाच्या पाठीशी डॉक्टर्स खंबीरपणे उभे आहेत. या कठीण काळात हे करोना योद्धे फिट राहिले तर नागरिकांचं आरोग्य जपलं जाईल. हे योद्धे स्वत:ला फिट आणि सकारात्मक ठेवण्यासाठी काय करत असतील असा प्रश्न आपल्याला पडतो. आज असलेल्या 'राष्ट्रीय डॉक्टर दिना'निमित्त काही तरुण डॉक्टरांकडून त्याचा फिटनेस फंडा जाणून घेतला.\nरामेश्वर जगदाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर\n'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असा सामान्य नागरिकांना दिलासा देणारे डॉक्टर्स करोना नामक संकट पळवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी करोना योद्ध अविरत सेवा देत आहेत. 'आपण फिट राहिलो तर इतर नागरिकांना करोनाच्या संसर्गापासून वाचवू शकतो' असा विचार करुन डॉक्टर्स स्वत:ला फिट आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आहारात बदल करून, योगसाधना आणि ध्यानधारणा सारख्या पर्यायांचा अवलंब करुन डॉक्टर्स स्वत:चं आरोग्य जपत आहेत.\n करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला आणखी एक नवीन व्हायरस)\nडॉ. शिवानी गुंजाळ ही होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कोविड रुग्णांची सेवा करत आहे. 'वाढती रुग्ण संख्या आणि अपुरं मनुष्यबळ यामुळे खासगी व पालिका रुग्णालयांमध्ये ड्युटी लावल्या जातात. यामुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेत बदल करावा लागतोय. अशा कठीण काळात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करत आहे. हॉस्पिटलमध्येच संपूर्ण दिवस जातो. त्यामुळे इतर गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. आम्ही रुग्णांना जो सल्ला देतो त्याचं आम्हीसुद्धा पालन करतो', असं डॉ. शिवानी गुंजाळ सांगतात.\n(Coronavirus Prevention करोना व्हायरस तुमच्या जवळही येणार नाही, लक्षात ठेवा ७ या गोष्टी)\nडॉ. तुषार पवार सध्या आयुर्वेदिक सर्जन म्हणून कोविड रुग्णांची सेवा करत आहे. ते सांगतात की, 'कामाच्या वेळा बदलत असतात. त्यामुळे त्या वेळेनुसार आपलं वेळापत्रक बनवावं लागतं. असं सगळं असलं तरीही सकाळी उठल्यावर ध्यानधारणा आणि व्यायाम करण्यास प्राधान्य देतो. तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणं टाळतो. रात्रीची ड्युटी असेल तर सकाळी जरा सायकलवरून फेरफटका मारून येणं, चालायला जाणं अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे दिनचर्या आणि ऋतुचर्या असं दोन्ही सांभाळून आहार घेतो आणि स्वतःला सकारात्मक ठेवतो'.\n(Coronavirus New Symptoms : तुमच्या डोळ्यांची अशी अवस्था झालीय का\n'येण्या-जाण्याची निश्चित अशी वेळ नाही. पण सात दिवस काम आणि त्यानंतर सात दिवस घरीत क्वारंटाइन होणं, असं चक्र सध्या सुरु आहे. अशा वेळेतसुद्धा सकारात्मक राहण्यासाठी टीव्हीवरील एखादा कॉमेडी शो बघते. घरी बनवलेलं आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर देते. सकाळी काम सुरु करण्यापूर्वी हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारते', असं अॅनेस्थेशिया स्पेशालिस्ट डॉ. मानसी वैद्य सांगते.\nडॉ. रैवत बगाडिया हे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कोविड कक्षात रुग्णांना सेवा देत आहेत. 'सध्या स्वतःला फिट ठेवण्याबरोबर रोगालासुद्धा जवळ करायचं नाही अशी दुहेरी लढाई सुरु आहे. तरीही जेवण वेळेवर घेण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी उठल्यावर नित्यनेमाने किमान १५ मिनिटं तरी स्वतःसाठी काढतो. या वेळेत योग आणि ध्यानधारणा करतो. कामावर जाताना उपाशी पोटी जाणं प्रकर्षानं टाळतो. मानसिक आरोग्य जपण्यासाठी इतर डॉक्टर मित्र आणि घरच्यांबरोबर संवाद साधतो', असं डॉ. रैवत सांगतात.\n(Coronavirus Test करोना चाचणीसाठी अँटिजेन टेस्टिंग, ३० मिनिटांत मिळणार मेडिकल रिपोर्ट)\nजनरल सर्जन डॉ. विशाल पोखरकर सांगतात की, 'लांब राहत असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळ��� नाही. सकाळी योग आणि श्वसनाचे व्यायाम करणं आणि भरपूर फळाचं सेवन करणं यावर भर असतो. घरचं खाण्यास प्राधान्य देतो. रुग्णांना मानसिकरित्या सकारात्मक ठेवणं आणि त्याच्या जोडीला आम्ही स्वत:सुद्धा सकारात्मक असणं काळाची गरज आहे. यासाठी कॉमेडी शो आणि कार्टून बघतो. कामाच्या व्यापात थोडा निवांत वेळ मिळाला की खेळतो. त्यामुळे ऊर्जा मिळते'.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nHealth Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माह...\nकंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त ...\nशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित ...\nHealth Care Tips पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आह...\nमधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या डॉक्टरांनी सांगित...\nSymptoms Of Corona करोनाची लक्षणं असणं आणि नसणं, सर्वसामान्यांना सतावतेय ही गोष्ट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nबिहार विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड काय असणार प्रचाराचे मुद्दे\nमुंबईत ST डेपो मॅनेजरची मनमानी; कंडक्टर-ड्रायव्हरांनी असा दाखवला हिसका\nबॉलिवूडचा मधुर आवाज हरपला\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nआयपीएलRR vs KXIP: चौकार-षटकारांच्या पावसामध्ये राजस्थानचे पंजाबवर राज्य\nविदेश वृत्तचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-talathi-recruitment-2019-11282/", "date_download": "2020-09-27T23:18:46Z", "digest": "sha1:QZJVJEH62DDVGLQK4OSMG5VWYUZYQDLP", "length": 6640, "nlines": 117, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा - NMK", "raw_content": "\nमहसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा\nमहसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा. अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा\nमहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी गट- क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विभाग निहाय सविस्तर जाहिरात तपशील खालील प्रमाणे आहे.\nमुंबई उपनगर जिल्हा जाहिरात\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा\nभारतीय रेल्वे भरती बोर्ड यांच्या मार्फत विविध पदांच्या ३५२७७ जागा\nराज्यातील शाळांमध्ये प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या १०००१ जागा\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nचालक-वाहकांना सेवा बजावताना यापुढे बस मध्ये तंबाकू खाण्यास बंदी\n महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड न्यायालयाकडून रद्द\nदेशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांचा शपथविधी\nइंडो-तिबेटीन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या १०१ जागा\nगुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा: सर्वोच्च न्यायालय\nग्रामीण मुलींना १२ वी पर्यंत एसटी मोफत प्रवास, ज्येष्ठांना ‘शिवश��ही’त सवलत\nशिपाई पदाच्या परीक्षेत अचानक इंग्रजी प्रश्न आल्याने उमेदवार गोंधळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/05/blog-post_29.html", "date_download": "2020-09-27T22:35:14Z", "digest": "sha1:YV5N2P2SGHVR5AQROP7ON3YRRZ7Q2WAZ", "length": 5760, "nlines": 45, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "युरोपमधल्या या देशात चालतात प्रभू श्रीरामाच्या नावाच्या नोटा !! युरो,डॉलर पेक्षाही महाग आहे हे चलन", "raw_content": "\nयुरोपमधल्या या देशात चालतात प्रभू श्रीरामाच्या नावाच्या नोटा युरो,डॉलर पेक्षाही महाग आहे हे चलन\nचलनी नोटा अन त्यावर असलेले फोटो हा बऱ्याचदा चर्चेचा विषय होतो. कधीकधी काही व्हाटसअप पोस्ट अन फेसबुक पोस्टमधून दुसऱ्या एखाद्या राष्ट्रपुरुषालाही चलनावर स्थान मिळावी अशी मागणी होत असते. पण चलनावरील चित्र हे बदलता येत नाही, अन भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याकारणाने कोणत्याही धर्माच्या देवदेवतांना नोटांवर ठेवले गेलेलं नाही. पण तुम्हाला माहितीये का कि अशा काही नोटा आहेत जिथे नोटांवर प्रभू रामाची प्रतिमा आणि रामनाम आहे\nनेदरलैंड (हॉलंड) मध्ये एक संस्था आहे, नाव आहे 'द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' या संस्थेने २००२ पासून आपल्या नोटांवर प्रभू श्रीरामाच्या नोटा वापरायला सुरवात केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या संस्थेचे लाखोंमध्ये अनुयायी आहेत अन हि सगळी भक्त मंडळी या नोटांचा वापर करतात. मेडीटेशन, अध्यात्म, योग इत्यादी विषयक प्रसार अन शांती चा जगभरात प्रसार या गोष्टी हि संस्था करते. १, ५ आणि १० अशा किंमतीमध्ये हे चलन आहेत. रामराज्य असे लिहलेल्या नोटेवर प्रभू श्रीरामाची प्रतिमा आहे सोबत कामधेनु व कल्पवृक्ष आहेत.\nनेदरलैंड ज्या देशात प्रामुख्याने हि संस्था काम करते तिथे जवळपास ३० गावांमध्ये या नोटांचा अधिकृत चलनाप्रमाणे वापर होतो. येथील सरकारने देखील या चलनाला आक्षेप घेतलेला नाही अन एका राममुद्रेच्या बदल्यात १० युरो, जवळपास ९०० रुपये असा दर ठरलेला आहे. बँकेमध्येसुद्धा या नोटा आपल्याला टाकता येतात. कसा वाटला लेख नक्की कळवा, अन पुढे पाठवा हि माहिती.\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_3040.html", "date_download": "2020-09-27T23:10:24Z", "digest": "sha1:DS5E362I32Z7AJKB5NONMNAFZQVQPHED", "length": 22065, "nlines": 172, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: पाककृती (बि)घडवण्यासाठी टिपा", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nआईने तयार ठेवलेल्या कणकेच्या आईनेच योग्य तापमानाला तापवून दिलेल्या तव्यावर २ पोळ्या करणे, आईने पुरण आणि कणिक तयार करुन दिल्यावर पुरणपोळ्या करणे, दिसेल त्या भाजीत भरपूर पंजाबी मसाला घालून त्या मऊ होईपर्यंत शिजवून कोथिंबीरीने झाकून 'पंजाबी डिश' म्हणून वाढणे या 'परिपूर्ण' कार्यानुभवावर अस्मादिकांची स्वारी आत्मविश्वासाने सासरी गेली. 'स्वयंपाक काय, आपोआप जमतो. स्त्रीला जन्माला घालतानाच तिच्यात पाककलाप्रविणता हे रसायन घालून पाठवलेलं असतं.' असे काही गोड गैरसमज सोबत होतेच. हळूहळू नवी नवलाई ओसरली आणि नवऱ्याला स्वयंपाक करुन खाऊ घालून तृप्त(आणि लठ्ठ) करण्याची महत्वाकांक्षा बळावू लागली. (नव्या नवलाईत पण पाककलेला थोडाफार हातभार लावला होताच. 'कांदे चिरुन दे' म्हटल्यावर कांदे चिरुन स्टीलच्या पूजेच्या ताम्हणात ठेवले होते. शिवशिव कोण हा भ्रष्टाकार) तर माझ्या २ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीत केलेल्या काही हमखास पाककृती मी तुमच्यासाठी सादर करित आहे.\nहां, तर आता पाहूया काही पाककृती (बि) घडवण्यासाठी काय काय करावे लागते ते.\n१. धिरडे- पीठ खूप पातळ भिजवावे आणि जुनाट तव्यावर तेलाची कंजूसी करुन पसरवावे. ५ मिनीटात 'तव्याला घट्ट चिकटलेले धिरडे' ही पाककृती विनासायास तयार होते. पाककृती तव्यापासून वेगळी करण्यासाठी उलथने आणि तवा घासण्यासाठी तारेची घासणी व भरपूर साबण तयार ठेवावा.\n२. कुकरची भांडी न वापरता थे�� कुकरमधे पुलाव/बिर्याणी शिजवणे- काही अरसिक लोक ही पाककृती मोजून मापून पाणी घालून व्यवस्थित करतात आणि पुलाव/बिर्याणी म्हणूनच खातात. पाककृती बिघडवायला इच्छुक लोकांना आपल्या कल्पनाशक्तीला खूप वाव आहे. कुकरमधे कुकरच्या तळाचा अंदाज न घेता भरपूर पाणी घाला, भाज्या व पोषकतत्वे असलेले तांदळाचे सूप तयार कुकरमधे जेमतेम तांदळाच्या थराला लागण्याइतके पाणी घाल आणि ४-५ शिट्ट्या करा, खाली तांदळाची खळ आणि वर कडक तांदूळ/ कच्च्या भाज्या असा दुहेरी पदार्थ तयार कुकरमधे जेमतेम तांदळाच्या थराला लागण्याइतके पाणी घाल आणि ४-५ शिट्ट्या करा, खाली तांदळाची खळ आणि वर कडक तांदूळ/ कच्च्या भाज्या असा दुहेरी पदार्थ तयार याहिपेक्षा नविन आणि अपारंपारिक पदार्थ करायचा असल्यास पाणी घालायला विसरा आणि काल्पनिक ३ शिट्ट्या करा. (शिट्ट्या होणार नाहीतच, साधारण वेळेचा अंदाज घेउन त्यात ३ शिट्ट्या ऐकल्या आहेत असे समजा.)\n३. पुरण- पुरणपोळ्या बिघडवणे हा एक स्वतंत्र लेखाचा भाग होऊ शकेल म्हणून सध्या अभ्यासक्रमात फक्त पुरण बिघडवणे याचा अभ्यास करुया. साधारण २ वाट्या हरभराडाळ घ्यावी. त्यात ३ वाट्या पाणी व २ वाट्या साखर(गूळ वापरु नये, पोळ्या नीट बिघडत नाहीत.) घालून मंदाग्नीवर ठेवावे आणि दूरदर्शनवर 'चार दिवस सासूचे' किंवा 'ऊ ऽऽऽऽन पाऽऽऽवसाची कथाऽऽऽऽऽऽऽ' पहायला घ्यावे. मालिका संपल्यावर येऊन पहावे. साखरेचा गोळीबंद पाक होऊन पुरण घट्ट चिकटून बसले असले तर कृती यशस्वी समजावी. टिप- या कृतीला शक्यतो घरातले बिनमहत्वाचे आणि टाकून द्यायला झालेले भांडे वापरावे. पुरण न निघाल्यास बरे पडते आणि चांगले भांडे मुद्दाम टाकल्याचा आरोपही येत नाही.\n४. पातळ पालेभाज्या- हि एक सोपी आणि यशस्वी कृती आहे. पालेभाज्या करण्याआधी कुकरमधे ५ शिट्यांवर भरपूर पाण्यात शिजवून घ्याव्यात. भाजीचा रंग फिकट काळ्यावर आल्यावर आणि वास इ नष्ट झाल्यावर ती भाजी शिजवण्यासाठी योग्य समजावी. २-३ उकळ्यांवर शिजवावी. हमखास बिघडते. ही पाककृती वाढल्यावर काही उपद्रवी कुटुंबघटक 'हे नक्की काय आहे' असा प्रश्न विचारुन नाउमेद करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.\n५. आमटी- फोडणी करावी. मोहरी तडतडल्यावर स्टूलावर उभे राहून वरच्या फळीवरच्या डब्यातून हळद काढण्यास घ्यावी. हळद काढून झाल्यावर ती सावकाश फोडणीत टाकावी. आता शिजलेली डाळ, मीठ इ. घालून आच मोठी करुन ठेवावी आणि आजतक वरची एखादी सनसनाटी बातमी (रमेश कुमावत, आजतक. ये खबर आप सबसे पहले देख रहे है सिर्फ आजतक पर. ऐसी और खबरो के लिये देखते रहिये आजतक इ.इ.) बघायला घ्यावी.\n६. कडधान्य वर्गातील भाज्या/काबुली चणे- मोजून ८ तास भिजू द्यावे व जेमतेम पाणी टाकून ३ शिट्ट्या शिजवावे. लगेच कुकर उतरवून वाफ जाऊ देऊन वापरावे.\n७. पोळ्या- यातही कर्तबगारीला भरपूर वाव आहे. कणिक शक्य तितकी घट्ट मळावी. अशाने पोळ्या लाटताना हाताला नीट व्यायाम मिळून हात सुडौल होतात. तवा जास्तीत जास्त आचेवर ठेवावा. पोळी तव्यावर टाकून फोन घ्यावा. (यासाठी मैत्रिणींचे अथवा नातेवाइकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यांना फोन करण्यासाठी वेळ देऊन ठेवावी.) फोनवर आवश्यक तेवढेच बोलावे.(काय मग पाऊस काय म्हणतोय आता चालायला लागली का तुझ्या त्या आतेमावसभावाचं लग्न ठरलं का तुझ्या त्या आतेमावसभावाचं लग्न ठरलं का माझ्या नणंदेच्या जावेची दूरची भाची लग्नाची आहे. तुझ्या मावससासऱ्यांची एकसष्टी कधी आहे, पिंटूला युनिट टेस्टमधे किती मिळाले इ.इ.) खरपूस वास यायला लागल्यावर पोळीकडे वळावे. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीत कणिक एकदम पातळ करावी व पोळ्या पारदर्शक होइपर्यंत लाटाव्यात. तवा जास्तीत जास्त आचेवर ठेवून पोळ्या भाजून घ्याव्यात. पोळ्या भाजताना लागल्यास सुरीची मदत घ्यावी.\nवि. सू.- या सर्व पाककृती प्रत्यक्ष करुन यशस्वी झाल्यावर मगच इथे दिल्या आहेत. वाचकांनी प्रयोग करुन आपले अनुभव अवश्य कळवावेत.\n आपली हातच्या चकल्या आपल्या लेखांइतक्याच खुसखुशीत होतात का हो\nहसून हसून पोट दुखलं ना.. अहो काय भारी लिहिलंय.. कसं सुचतं.. पण खूप मजा आली.\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/tag/serena-williams/", "date_download": "2020-09-27T23:14:50Z", "digest": "sha1:5WRRIAH6EQHIOOTEY5W6GX2W2BRMU5BQ", "length": 1723, "nlines": 51, "source_domain": "kheliyad.com", "title": "Serena Williams Archives - kheliyad", "raw_content": "\nserena williams loss | सेरेनाच्या मिशन अमेरिकनला धक्का\nसेरेनाच्या मिशन अमेरिकनला धक्का पुढच्या आठवड्यात होणाऱ्या यूएस ओपनच्या तयारीत असलेल्या सेरेना विल्यम्सला २६ ऑगस्ट २०२० रोजी मात्र धक्कादायक ...\nसेरेना विल्यम्स पुनरागमनास सज्ज\nसेरेना विल्यम्सच्या कामगिरीकडे लक्ष Follow us अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. २३ वेळी ग्रँडस्लॅम ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/icc-cricket-world-cup-ind-vs-nz-virat-never-meet-rohit-after-lost-match-mshy-389834.html", "date_download": "2020-09-27T23:42:00Z", "digest": "sha1:TN3WTFFCKFLZERSTUKTVNWVHI7HO5W6K", "length": 17172, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : World Cup : पराभव जिव्हारी, विराट आणि रोहित यांच्यात दुरावा? icc cricket world cup ind vs nz virat never meet rohit after lost match mshy– News18 Lokmat", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची ���णनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nWorld Cup : पराभव जिव्हारी, विराट आणि रोहित यांच्यात दुरावा\nICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये विराट, रोहित आणि केएल राहुल यांना फक्त एक धाव करता आली.\nICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं. भारताने पहिल्या काही षटकांतच आघाडीचे फलंदाज गमावले. या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोहलीला फक्त एकच धाव काढता आली तर सलामीवीर रोहित शर्माला सुद्धा एका धावेवर तंबूत परतावं लागलं. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण निराशाजनक असंच होतं. सामना संपल्यानंतरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ते पाहता कोहली आणि रोहित यांच्यातलं बोलणं बंद झाल्याची चर्चा सुरू आहे.\n2019 वर्ल्ड कपपर्यंत भारताचे फिजिओ असलेल्या पॅट्रिक फरहार्ट यांना सामन्यानंतर विराट भेटला. त्यानंतर प्रत्येक खेळाडू एकमेकाला सावरत होते. तर रोहित शर्मा एका बाजूला उभा होता.\nफिजिओंना भेटल्यानंतर कोहली भुवनेश्वरला भेटला आणि सर्वांना भेटत तो प्रेझेंटेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित झाला.\nदरम्यान, कोहलीने सर्वांची भेट घेतली मात्र, रोहितच्या जवळ येताच विराट त्याच्या पाठीमागून निघून गेला. रोहित त्याच्या जागेवर तसाच उभा होता.\nभारताचा पराभव होताना सर्वात जास्त रोहित शर्मा टेन्शनमध्ये दिसत होता. साखळी फेरीत 5 शतकं केलेल्या रोहितला सेमीफायनलमध्ये मात्र एकच धावा काढता आली . धोनीला खालच्या क्रमांकावर पाठवल्यानं कोहलीवर टीकाही केली जात आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/agrowan-will-increase-the-use-of-digital-media/", "date_download": "2020-09-27T22:54:18Z", "digest": "sha1:IVGQZMCQNDZMAUQAS66A22EAMEWYIYIY", "length": 14794, "nlines": 198, "source_domain": "agrowonegram.com", "title": "अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nई ग्राम : कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अॅग्रोवन यापुढील काळात डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार आहे, असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले. अॅग्रोवन फेसबुक संवाद कार्यक्रमात रविवारी (ता ३१) ते बोलत होते.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अॅग्रोवनने सुरु केलेल्या फेसबुक संवाद कार्यकमाच्या पहिल्या टप्याची सांगत�� रविवारी झाली. त्यानिमित्ताने श्री. चव्हाण व अॅग्रोवन अॅग्रोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन, अॅग्रोवन आणि पुढची दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.\nवाचा: शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nआपल्याशी संवाद साधत आहेत,आदिनाथ चव्हाण, संपादक संचालक, अॅग्रोवन निलेश शेजवळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅग्रोवन अॅग्रोटेकविषय : लॉकडाऊन, अॅग्रोवन आणि पुढची दिशा\nअॅग्रोवन डिजिटलचा मुख्य भर मार्केट इंटेलिजन्सवर राहील असे श्री शेजवळ म्हणाले. अॅग्रोवन डिजिटलच्या माध्यमातून वेबसाईट, मोबाईल अॅप्लिकेशन, फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनेल नव्या स्वरुपात विकसित करण्यात येणार आहेत. १५ जून पासून अॅग्रोवन यू ट्यूब चॅनेलवर मार्केट बुलेटीन, अॅग्रो बुलेटीन, मार्केट ट्रेंड, अॅग्रोवन कट्टा, एक्सप्लेनर व्हिडीओ, विशेष मुलाखती सादर केल्या जाणार आहेत. तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे फेसबुक लाईव्ह १५ जून पासून सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती श्री. निलेश शेजवळ यांनी दिली.\nवाचा: यंदाच्या खरीप हंगामात होणार भाताचे बंपर उत्पादन\nबाजारात जे विकते, तेच पिकवण्याची मानसिकता यापुढे शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. बाजार व्यवस्थेमध्ये बदल होण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राचे महत्व ठळकपणे अधोरेखित झाले आहेत. अॅग्रोवन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशा भावना श्री. आदिनाथ चव्हाण यांनी व्यक्त केल्या.\nवाचा: शेतकऱ्यांनो कांदा चोरांपासून सावधान; दीड टन कांद्यावर चोरट्यांचा डल्ला\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बदलीची चर्चा\nNext articleभारताचा WHO ला दणका, ‘कोरोना’ व्हायरसच्या उपचारासाठी उचलले ‘हे’ पाऊल\nफेसबुकवरील कपल चॅलेंज हॅशटॅगला गावठी दणका\nदेशाच्या सुरक्षेसाठी लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना हे 89 अ‍ॅप्स डिलीट करण्याचे आदेश\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nडिपॉझिट मागणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा; अमित देशमुख यांचे आदेश\nकोरोनाची भिती काढून कोरोनामुक्त जीवन जगा – प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://licindia.in/Bottom-Links/RTI/Matters-under-section-4(1)(b)?lang=mr-IN", "date_download": "2020-09-27T21:55:31Z", "digest": "sha1:LAQVVY24EFNTI5VHV7HB3HFMCZ22LCGN", "length": 29364, "nlines": 211, "source_domain": "licindia.in", "title": "Life Insurance Corporation of India - ४(१)(ब) कलमांतर्गत प्रकरणे", "raw_content": "\nआयुर्विम्या बद्दल जाणून घ्या\nपॉतलसीधारकाांच्या हक्क न सांगितलेल्या रक्कम\nवैकल्पिक चॅनलचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवैकल्पिक चॅनेल माध्यमातून भरणा\nआमच्या टीम मध्ये सामील व्हा\nएक कार्पोरेट एजन्ट व्हा\nआमच्या बरोबर का सामील व्हाल\nएन ए व्ही योजना\nएन ए व्ही योजना\nमुख पृष्ठ » तळातील दुवे » माहितीचा अधिकार » ४(१)(ब) कलमांतर्गत प्रकरणे\nमाहिती अधिकाराच्या कलम ४(१)(ब) अंतर्गत स्वत हून माहिती:\nखाली नमूद माहिती एलआयसीच्या संकेतस्थळावर दुवा-१ सोबत उपलब्ध आहे.\nI. तीच्या संस्थेचा तपशील, कार्ये व कर्तव्ये:\nआमचा प्रतिसाद: संस्थेचा तपशील, कार्ये व कर्तव्ये समाविष्ट आहेत.\n1. आयुर्विमा महामंडळ अधिनियम, १९५६.\n2. वार्षिक अहवालामध्ये वरील दोन्हीची अतिरिक्त माहिती\nवरील दोन्ही वेब साइट वर उपलब्ध आहेत www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)\nII. तीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये:\nआमचा प्रतिसाद: कर्मचारी विनियम, १९६० (३१ जुलै २०१२ पर्यंत सुधारित ) अधिकारी आणि\nअधिकारी आणि कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करतात. हे www.licindia.in च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे\n(माहितीसाठी येथे क्लिक करा)\nIII.देखरेख आणि उत्तरदायित्वाच्या पातळीसह निर्णय प्रक्रियेत अवलंबण्यात आलेली कार्यप्रणाली.\nआमचा प्रतिसाद: देखरेख आणि उत्तरदायित्वाच्या पातळीसह निर्णय प्रक्रियेत अवलंबण्यात आलेली कार्यप्रणाली ही www.licindia.in संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणे आयुर्विमा महामंडळ नियमावली, १९५९ च्या कलम ९ आणि कर्मचारी नियमावली, १९६० (३१ जुलै २०१२ पर्यंत सुधारित) कडून मार्गदर्शित आहे www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)\nIV.त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यात निश्चित करण्यात आलेले प्रमाण:\nआमचा प्रतिसाद : त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यात निश्चित करण्यात आलेले प्रमाण हे नागरिकांच्या सनदीमध्ये नमूद केल्या प्रमाणे आहे आणि ती प्रकाशित केलेली आहे आणि लोकांच्यात त्याच्या प्रति वाटण्यात आल्या आहेत. ती आमच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)\nV. तीने धारण केलेले किंवा तीच्या नियंत्रणाखालील किंवा तीच्या कर्मचा-यांकडून त्यांची कार्ये पार पाडत असताना वापरले जाणारे नियम, नियमावली, सूचना, हस्तपुस्तिका आणि कागदपत्रे:\nआमचा प्रतिसाद: नियम, नियमावली आणि काही सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हस्तपुस्तीका आणि अभिलेख त्यांच्या प्रवृत्तीने परिपूर्ण असल्याने संकेतस्थळावर उपलब्ध करता येणार नाहीत. हस्तपुस्तीका पुस्तकाच्या स्वरूपात ए���आयसीच्या सर्व कार्यालयात उपलब्ध आहेत.\nVI.कागदपत्रांच्या श्रेणींप्रमाणे त्यात धारण केलेली विवरणे किंवा तीच्या नियंत्रणांखालील:\n१. पॉलिसीज चा सारांश: पॉलिसीधारकांच्या पॉलिसीजचा पॉलिसींचा सारांश इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवला आहे आणि महामंडळाच्या कोणत्याही कार्यालयामधून पहावयाला मिळेल. व्यक्तिश: सारांश विभातीय केंद्रांत अभिलेख व्यवस्थापन सुविधेमध्ये ठेवण्यात आला आहे.\n२. मालमत्तेच्या संबंधातील कागदपत्रे प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक कार्यालयात आणि विभागीय कार्यालयाच्या इतर केंद्रात ठेवण्यात आली आहेत.\nVII. सल्लामसलत करण्याच्या व्यवस्थेचा किंवा धोरण ठरवण्याचा किंवा त्याच्या अंमलबजाचणीच्या बाबतीत सार्वजनिक सदस्यांच्या प्रतिनिधीत्वाचा कोणताही अस्तीत्वात असलेला तपशील.:\nआमचा प्रतिसाद:सल्लामसलत किंवा सार्वजनिक सदस्यांचे प्रतिनिधीत्व यांची अस्तित्वात असलेली व्यवस्था पुढील प्रमाणे:\nवरील तपशील वार्षिक अहवालात आहेत जो संकेतस्थळावर उपलब्ध आहे\nwww.licindia.in (तपशीलासाठी येथे क्लिक करा)\nVIII.मंडळाचे विवरण, परिषदांच्या समित्या आणि इतर संस्था या दोन किंवा अधिक व्यक्तिंच्या त्यांनी गठीत केलेल्या. याव्यतिरिक्त, या सभा सार्वजनिक आहेत का नाही किंवा अशा बैठकांचे इतिवृत्त सार्वजनिक उपलब्ध आहेत का नाही याची माहिती : (click here for details)\nआमचा प्रतिसाद: आमचा प्रतिसाद दोन किंवा अधिक व्यक्तिं असलेल्या समित्या आणि परिषदा.\nd. इमारत सल्लागार समिती\nf. जोखीम व्यवस्थापन समिती\ng. मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समिती\nh. पॉलिसीधारक संरक्षण समिती\ni. ग्राहक व्यवहार समिती\na. प्रादेशिक सल्लागार समिती\nc. दाव्यांच्या पुनरावलोकनाची समिती\nc) ही माहिती वार्षिक अहवालात असून तो संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nwww.licindia.in . (तपशीलासाठी येथे क्लिक करा)तथापी या समित्यांच्या आणि परिषदांच्या बैठकी सार्वजनिक नाहीत आणि बैठकांची इतिवृत्ते फक्त अंतर्गत अभिसरणासाठी आहेत.\nIX. तीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची माहितीपुस्तीका.\nआमचा प्रतिसाद :वर्ग I च्या अधिका-यांची माहितीपुस्तीका www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). वर्ग-II चे अधिकारी (२१३०३) आणि वर्ग-III आणि IV (७२१००) त्याच्या परिपूर्ण स्वरूपामुळे प्रकाशित करण्यात आलेले नाहीत.\nX. तीच्या नियमावलीत दिल्याप्रमाणॆ भरपाईच्या प्र��ालीसह प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारा मासिक मोबदला:\nआमचा प्रतिसाद: प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारा मोबदला www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). भरपाईची प्रणाली कलम ४ (१) (ब) पुढील प्रकरणे अंतर्गत www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा)\nXI. सर्य योजनांच्या नियोजित खर्च आणि वाटपांचा तयार केलेला अहवाल तीच्या प्रत्येक तपशीलासहीत एजंसीला वाटून देण्यात आलेले अंदाजपत्रक:\nआमचा प्रतिसाद:एलआयसीसाठी लागू नाही\nXII. सर्य योजनांच्या नियोजित खर्च आणि वाटपांचा तयार केलेला अहवाल तीच्या प्रत्येक तपशीलासहीत एजंसीला वाटून देण्यात आलेले अंदाजपत्रक.:\nआमचा प्रतिसाद : एलआयसीसाठी लागू नाही\nXIII.वाटप केलेल्या रकमांसह अनुदान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पद्धत आणि अशा कार्यक्रमाच्या लाभार्थिंचा तपशील::\nआमचा प्रतिसाद : एलआयसीसाठी लागू नाही\nXIV. उपलब्ध असलेली किंवा आयोजित माहित्यीच्या तपशीलाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संयुक्तीकरण :\nआमचा प्रतिसाद: आमचा प्रतिसाद: कृपया आमच्या www.licindia.in वर भेट द्या\nXV. नागरिकांना ग्रंथालयाच्या कामाचे तास किंवा वाचनालय जर सार्वजनिक हेतूने ठेवले असेल तर त्यासह माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला सुविधांचा तपशील\nआमचा प्रतिसाद: हिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे www.licindia.in वर. कोणतेही ग्रंथालय किंवा वाचनालय आमच्याकडून सार्वजनिक हेतूने ठेवण्यात आलेले नाही.\nXVI.सार्वजनिक माहिती अधिका-यांचा नाव,हुद्दा आणि इतर तपशील: आमचा प्रतिसाद:\nआमचा प्रतिसाद:संकेतस्थळावर नावे आणि हुद्दे सीपीआयओ आणि अपिलेट प्राधिकरणाच्या आणि इतर तपशील उपलब्ध आहे. www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा)\nXVII. अशी इतर माहिती जी विहीत करण्यात येऊ शकेल आणि हे प्रकाशन त्यानंतर प्रत्येक वर्षी अद्ययावत करता येईल:\nआमचा प्रतिसाद:अतिरिक्त माहिती ’सार्वजनिक स्पष्टीकरण’ अंतर्गत www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). संकेतस्थळावरील माहितीचे कालबद्ध अद्ययावतीकरण अंगिकारलेले आहे.\nऑनलाइन प्रीमियम कैलक्यूलेटर, जाणून घेण्यासाठी\nएलआयसी ऑनलाइन सेवा पोर्टल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआत्ताच ध्या जीवन विमा\nशीर्ष पर वापस जाएँ\nतुम्हाला माहित हवे असे\nअभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकार���पोरेट कार्यालय: 'Yogakshema' भारतीय जीवन बीमा निगम, जीवन बीमा मार्ग, 19,953, मुंबई - 400 021 भारतीय जीवन बीमा निगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2020-09-27T23:57:08Z", "digest": "sha1:JLG4XX643AJMZGLTVAPOEDDKMQRPF62E", "length": 5579, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे स्टेशन बस स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "पुणे स्टेशन बस स्थानक\nमहाराष्ट्राच्या पुणे शहरात पुणे रेल्वे स्थानकाजवळ दोन बस स्थानके आहेत.\n१) पुणे महानगर व लगतच्या परिसरात जाण्यासाठी : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन बसस्थानक.पुणे बस स्थानकाला PMT स्थानक म्हणूनही ओळखले जाते.या ठिकाणाहून पुण्याच्या विविध भागात जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.पर्यटकांसाठी विशेष काळजी म्हणून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी \"पुणे दर्शन\"या नावाने एक बस दररोज सोडण्यात येते. अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा-[१]\n२) परगावी जाण्यासाठी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे स्टेशन एस.टी. बसस्थानक.पुणे एसटी बसस्थानकामधून पुणे जिह्यातील गावांसाठी व जिल्ह्याबाहेरील महत्त्वाच्या गावांसाठी बसेस सुटतात. मुंबई ते पुणे या मार्गासाठी शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या वातानुकूलित बसेस आहेत, याशिवाय निम-आराम(एशियाड), किंवा साध्या दरात बसेस एसटी बस सुटतात. याशिवाय पुणे-फलटण या मार्गावर दर अर्ध्या तासाला बसेसची सोय आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी २२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-28T00:02:51Z", "digest": "sha1:Z2WZ5ACOU3V2KV5LLFNEEJ5SHGYY4EMS", "length": 8606, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "युवा महोत्सव Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nअवधुत गुप्तेंच्या ‘त्या’ टोमण्यावर आदित्य ठाकरे ‘क्लीन बोल्ड’,…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - संगमनेर इथं आयोजित केलेल्या युवा महोत्सवात महविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अवधूत गुप्ते आणि पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्यांच्यात चांगलीच मैफिल रंगली. त्यामुळे…\nदीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान…\nकैलाश खेरनं गायलं ‘मनमोहक मोर निराला’, PM…\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला ‘बलात्कार’…\nसिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले…\nSatyameva Jayate 2: जॉन अब्राहमच्या जबरदस्त लूक सोबत पोस्टर…\n ‘हे’ कोरोनाचे 5 नवे Hotspot…\n सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40…\nकोरोना : मुंबईच्या KEM रुग्णालयात ‘कोविशील्ड’…\nCoronavirus : कशी आहे लोकांची प्रतिकारशक्ती, अभ्यासाने…\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश नाही\nCoronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3695 नवे…\n‘कोरोना’ संक्रमितांना ओळखतील कुत्री,…\nराज्यातील मनरेगाच्या 25,258 ग्रामरोजगार सेवकांना दिलासा \n TATA च्या माजी कर्मचार्‍याने लाँच केला UC…\n‘बालिका वधू’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे प्रचंड वाईट ‘हाल’, विकताहेत गाडीवर भाजीपाला\nतब्बल 41 दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा पोलि��ांनी घेतला शोध\nशांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/jalgaon-psi-house-robbery-in-housework-women/", "date_download": "2020-09-27T23:41:14Z", "digest": "sha1:UGZTL64MIEKXFUHA6WZSNNLIBFPRHXDJ", "length": 9906, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "निवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या घरी मोलकरीणीची हातसफाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nनिवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या घरी मोलकरीणीची हातसफाई\nकपाटातून 48 हजाराची रोकड लांबविली ः पोलिसांकडून महिलेला अटक\nजळगाव – रामानंदनगर पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक भगवान विश्राम पाटील वय 59 रा.मुक्ताईनगर यांच्या घरातील मोलकरणीनेच हातसफाई दाखवून घरातून 48 हजाराची रोकड लांबविल्याची घटना 10 रोजी घडली. विशेष म्हणजे भगवान पाटील व त्यांची पत्नी यावेळी घरात होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कल्पना विकास मिस्तरी (सुतार, वय 30, रा.राजमालतीनगर) हिस ताब्यात घेतले आहे.\nपोलिस उपनिरीक्षक भगवान विश्राम पाटील यांच्या घरी कल्पना मिस्तरी ही मोलकरीण म्हणून काम करते. शनिवारी सकाळी 11 वाजता पाटील हे गॅलरीत मोबाईलवर बोलत होते. तर त्यांची पत्नी बाथरुमध्ये कपडे धुत होती. यावेळी मोलकरीण कल्पना हीने दोघांची नजर चुकवून घर पुसत असतांना बेडरुममध्ये गेली. बेडरुममधील शोकेसमधील चावी घेतली व तिच्या सहाय्याने ड्रावरमधील एक लाख 18 हजाराच्या रोकडपैकी 48 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. तर उर्वरीत 70 हजार रुपये ठेवून दिले. दिले होते.\nमोलकरीणीने चाबीही सोबत नेली\nयानंतर कल्पना ही शोकेसची चावी सोबत घेऊन गेली होती. सायंकाळी सहा वाजता पाटील यांना पैशांचे काम असल्याने शोकेस उघडण्यासाठी चावीचा शोध घेतला. परंतू चावी मिळाली नाही. यामुळे त्यांनी स्कू्र ड्रायव्हर व हातोडीने लॉकर उघडले. ड्रावर मधुन 48 हजार रुपये लांबविल्याचे लक्षात आले. मोलकरीण कल्पना हिनेच पैसे चोरल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त करत तिच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी कल्पना हिला अटक केली आहे. जितेंद्र सुरवाडे तपास करीत आहेत.\nशहरात मध्यरात्री 225 वाहनांची तपासणी 44 हिस्ट्रिशिटरांवर कारवाई\nकाश्मीरवरून उमर अब्दुला, मेहबूबा मुफ्ती यांच्यात शाब्दिक चकमक\nराजस्थान सरकारच्या अडचणी वाढल्या; भाजपने उचलले मोठे पाऊल\nहतनूरचे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात पळवले \nकाश्मीरवरून उमर अब्दुला, मेहबूबा मुफ्ती यांच्यात शाब्दिक चकमक\nगूगलची विक्रम साराभाई यांना अनोखी आदरांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/happy-dahi-handi-2020-marathi-wishes-messages-gifs-to-share-via-whatsapp-status-facebook-with-govinda-friends-to-celebrate-gopalkala-162173.html", "date_download": "2020-09-27T23:37:00Z", "digest": "sha1:LOLDCGDUHABD24YN46GHVWQNQQK6VJLG", "length": 32430, "nlines": 243, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Happy Dahi Handi 2020 Wishes: दहीहंडी च्या शुभेच्छा मराठी Messages, GIFs, Whatsapp Status मधुन शेअर करत गोपाळकाला करु साजरा | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉक��उट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nHappy Dahi Handi 2020 Wishes: दहीहंडी च्या शुभेच्छा मराठी Messages, GIFs, Whatsapp Status मधुन शेअर करत गोपाळकाला करु साजरा\nDahi Handi 2020 Marathi Wishes: आज देशभरात ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami) उत्सव पाहायला मिळत आहे. मंंदिरांंमध्ये श्री कृष्णाची विशेष पुजा केली जाईल, कोरोनाच्या संंकटामुळे भाविकांंना मंंदिरात प्रत्यक्ष दर्शनासाठी जाता येणार नाही मात्र यावर उपाय म्हणुन अनेक मंंदिरातुन पुजेचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी दही हंंडीचा मोठा उत्सव पार पडतो, मात्र यंदा कोरोनामुळे दही हंडीचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. अर्थात यामुळे गोविंंदा पथके नाराज असली तरी हा आपल्याच हिताचा निर्णय असल्याने सर्वांनी यास मान्य केले आहे. दही हंड्या रद्द झाल्या असल्या तरी आपण घरच्या घरी कृष्णाचे पुजन करुन भक्तीभावाने हा दिवस निश्चितच साजरा करु शकता. आणि हो तुमच्या गोविंंदा पथकातील मित्रांंना ऑनलाईन ��ुभेच्छा पाठवुन त्यांचा उत्साह वाढवु शकताच. यासाठीच दही हंडी आणि कोरोना असे दोन्ही मुद्दे धरुन आम्ही काही खास मराठमोळी शुभेच्छापत्र तयार केली आहेत. हे दहीहंंडी विशेष Wishes, Messages, GIFs, Whatsapp Status, Facebook वरुन नक्की शेअर करा.\nदहीहंडी च्या मराठी शुभेच्छा\nदही हंडी विशेष Gifs\nदरम्यान, दहीहंडीच्या शुभेच्छा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करा आणि नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा. मुंंबईत सर्व दहीहंडी आयोजकांनी उद्याचे सोहळे रद्द केले आहेत. तुम्हीही सर्व गोविंदांनी या निर्णयाचे पालन करावे हीच विनंती\nराज्यातील सर्व विद्यापीठांनी 13 ऑगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करावा- राज्यपाल कोश्यारी; 12 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nHappy Dahi Handi 2020 HD Images: दहीहंडी उत्सवानिमित्त Wishes, Messages, Whatsapp Status, HD Greetings, Wallpapers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा यंदाचा गोपालकाला\nकॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानाची तोडफोड; 11 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDahi Handi 2020 Messages: दहीहंडी निमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images च्या माध्यमातून Facebook, Whatsapp वर शेअर करुन साजरा करा गोपाळकाला\nDahi Handi 2020 Wishes: दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Messages, Greetings, Images, WhatsApp Status पाठवून साजरा करा श्रीकृष्णाचा जन्मदिवस\nHappy Janmashtami 2020: सचिन तेंडुलकर, युवराज सिंह व इतर टीम इंडिया खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा; दरवर्षी प्रमाणे दहीहांडी उत्सव न होण्याचा अजिंक्य रहाणेला खेद (See Tweets)\nDahi Handi 2020 Mehndi Designs: कृष्णा जन्माष्टमी निमित्त नवीन आणि आकर्षक मेहंदी डिझाइनसह घरी बसल्या साजरी करा दही हांडी (Watch Video)\nHappy Janmashtami 2020 Images: गोकुळाष्टमी निमित्त शुभेच्छा देणयासाठी HD Wallpapers, Wishes, Messages, Whatsapp, Facebook Images शेअर करून करा साजरा करा श्रीकृष्ण जन्मोत्सव\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊ��मध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex in Public Places लोकांंना इतका का आवडतो यासाठी कारण असलेल्या Agoraphilia Fetish बाबत सविस्तर माहिती घ्या\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/bjp-mla-prasad-lad-car-accident-at-mumbai-pune-express-highway-256053.html", "date_download": "2020-09-28T00:34:16Z", "digest": "sha1:CTOARNP5L3FVU6SA3DWBWB6V3QH6WGQB", "length": 15090, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway | Prasad Lad | भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला अपघात", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nPrasad Lad | भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला अपघात\nPrasad Lad | भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला अपघात\nभाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा आज (14 ऑगस्ट) भीषण अपघात झाला (BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway).\nआनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा आज (14 ऑगस्ट) भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झाला. कामशेत बोगद्यानंतर टोल नाक्यजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात प्रसाद लाड यांना कोणतीही इजा झाली नाही. ते सुखरुप आहेत. मात्र, या अपघातात त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे (BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway).\nया दुर्घटनेनंतर प्रसाद लाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. “अपघात झाल्याची बातमी खरी असली तरी गणपती बाप्पाच्या कृपेने मी, माझ्यासोबतचे पोलीस अधिकारी, माझे स्वीय सहाय्यक, गाडी ड्रायव्हर आम्ही सगळे सुखरुप आहोत. काहीही झालेलं नाही. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अपघात होऊनही आम्हाला साधं खरचटलंही नाही”, असं प्रसाद लाड म्हणाले.\n“माझी काळजी करणाऱ्या आणि काळजीपोटी फोन करणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी सुखरुप आहे. मी माझा अहमदनगरचा दौरा करण्यासाठी पुढे जात आहे. तरी आपण केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली (BJP MLA Prasad Lad car accident at Mumbai Pune Express Highway).\nअपघात झाला हि बातमी जरी खरी असली तरी, श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने मी सुखरूप आहे , आपण सर्वजण काळजी करू नका \nआपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे \nअनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत, भाजपचा टोला\nमुंबईतील दयनीय अवस्थेला मुख्यमंत्री जबाबदार, निर्णय घेण्यास सरकार अपयशी :…\nमुख्यमंत्री केस-दाढी कुठे करतात नाभिक समाजावर अन्याय का नाभिक समाजावर अन्याय का\nभाजप आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण\nफडणवीसांच्या 'त्या' चौकशीवर कोणताही आक्षेप नाही, प्रसाद लाडांचं शिवसेनेला प्रत्युत्तर\nभाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला, पुण्यात अर्धा तास चर्चा\nसंजय राऊतांविरोधात उदयनराजे समर्थकांचा संताप, राम कदम पोलिसात\nही तर छत्रपतींविरोधात बोलणारी मुघलांची औलाद, भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल\n\"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन\", भाजप नेत्याची…\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची…\nओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा समजाला आरक्षण द्यावं, ओबीसी…\nआधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी…\nकृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ :…\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\n...तरच वाहन चालवताना मोबाईल वापरता येईल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम\n'मन की बात'मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उल्लेख, स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/success_stories/success_motivation/", "date_download": "2020-09-27T22:46:58Z", "digest": "sha1:NHX7FMP6QM4JBCUGTYX7LK7S3TADAJR4", "length": 8408, "nlines": 166, "source_domain": "agrowonegram.com", "title": "यशातून प्रेरणा Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome यशोगाथा यशातून प्रेरणा\n सलाईनच्या बाटल्यांपासून बनवली ठिबक सिंचन प्रणाली\nगुगल फार्म, व्हॉट्सअपच्या मदतीने ‘फार्म टू फोर्क’\nअसे घेतले हळदीचे विक्रमी उत्पादन\nइस्त्राईल पद्धतीने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड\nअवघ्या ३० गुंठ्यात तब्बल ४ लाखाचे उत्पादन\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आण�� मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/the-kind-of-politics-being-done-in-bihar-delhi-over-sushant-singh-rajputs-death-i-believe-a-conspiracy-is-being-hatched-against-maharashtra-government-says-sanjay-raut-161352.html", "date_download": "2020-09-28T00:12:47Z", "digest": "sha1:P3SCSQ7AHMVUWIL2JEGC36TLGNVYXDTF", "length": 32440, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांना तपासात अडथळा आणून प्रकरणातील सत्य दडपायचं हा बिहार-महाराष्ट्रातील राजकर्त्यांचा डावः संजय राऊत | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजय��े पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nSushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांना तपासात अडथळा आणून प्रकरणातील सत्य दडपायचं हा बिहार-महाराष्ट्रातील राजकर्त्यांचा डावः संजय राऊत\nसुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून दरदिवशी या प्रकरणासंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन जे काही राजकारण केले जात आहे हा महाराष्ट्र सरकारविरुद्ध आखलेला डाव आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) तपास करुन द्यायचा नाही आणि प्रकरणातील सत्य दडपायचं हा बिहार आणि महाराष्ट्रातील काही राजकर्त्यांचा डाव आहे, असं संजय राऊत म्हणाले. या प्रकरणाचं राजकारण करणं घृपास्पद असून आम्हाला त्याचं राजकारण करायचं नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.\nथोड्याच दिवसात कोणाचे हात किती दगडाखाली आहेत, हे कळेल. मुंबईत घडलेल्या घटनेची पटना येथे तक्रार दाखल होते. त्यानंतर त्यात बिहारचे मुख्यमंत्री लक्ष घालतात. याची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून तगादा लावतात. हे सर्व महाराष्ट्राविरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे. तसंच सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम असून त्यातील सत्य बाहेर काढण्याचा योग्य प्रयत्न केला जात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवरील विश्वास अधोरेखित केला. ('सूत्रधारांना जबर किंमत मोजावी लागेल' आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा)\nतसंच मुंबई पोलिसांचा तपास झाल्यानंतर त्यावर टीका-टिपण्णी करा असेही राऊत म्हणाले. तसंच काही लोकं पडद्यामागून पटकथा लिहित असल्याचेही ते म्हणाले. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी 'हे तर गलिच्छ राजकारण' असं म्हणत या प्रकणावरुन होत असलेल्या टीकेला उत्तर दिले होते. दरम्यान 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊ न आत्महत्या केली होती.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nChandrakant Patil Criticizes Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही- चंद्रकांत पाटील\nSara Ali Khan Leaves From NCB Office: तब्बल 4 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्री सारा अली खान एनसीबीच्या कार्यालयातून पडली बाहेर; पाहा फोटो\nAtul Bhatkhalkar Criticizes Sanjay Raut: सतत शरद पवार यांच्यासोबत राहून संजय राऊत यांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली- अतुल भातखळकर\nBihar Assembly Elections 2020: जर मुद्दे संपले असतील तर मुंबई येथून पाठवले जातील, बिहार विधानसभा निवडणूकीवर संजय राऊत यांनी साधला निशाणा\n बिहारमध्ये 'चेटकीण' समजून महिलेची गोळ्या घालून हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल\nBihar Assembly Election 2020: बिहार येथे कशा होतील निवडणूका आणि किती असेल गर्दी आयोगने दिले 'हे' उत्तर\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणा���ाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mantralaya-badlya-nuyikti-adhikari/sanjay-kumar-takes-charge-chief-secretary-today-57304", "date_download": "2020-09-27T23:21:07Z", "digest": "sha1:3TAS5CGACVJRF7F7XQAEFYT5USRZZNT4", "length": 14259, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sanjay kumar takes charge of chief secretary today | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्य सचिवपदाची सूत्रे संजय कुमार यांनी स्वीकारली\nमुख्य सचिवपदाची सूत्रे संजय कुमार यांनी स्वीकारली\nमुख्य सचिवपदाची सूत्रे संजय कुमार यांनी स्वीकारली\nमुख्य सचिवपदाची सूत्रे संजय कुमार यांनी स्वीकारली\nमंगळवार, 30 जून 2020\nकोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.\nमुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य ��चिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.\nयावेळी विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.\nपदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, राज्य गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाचा राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. याकाळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते. तो रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.\nमुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. १९८५ मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.\n१९९७ मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, ऊर्जा नियामक आयोगाचे सचिव, पुणे महापालिका आयुक्त, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद विभागीय आयुक्त, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले तर महिला व बालकल्याण, गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा सांगता ��ेईना\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमुलाखतीवेळी माझाही कॅमेरा असेल...फडणवीसांनी मुलाखतीसाठी राऊतांना घातल्या अटी\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता.26) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nशेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार\nमुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी...\nनांदेड ः मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना मुखेड येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ओला दुष्काळ जाहीर करा,...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nपोलीस अधीक्षक 'अॅक्शन मोड'मध्ये; गुन्हेगारी टोळीवर कारवाई\nदौंड (पुणे) : पुणे व नगर जिल्ह्यात खून, दरोडे व राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nकोरोना corona मुंबई mumbai sections प्रशासन administrations अमरावती उस्मानाबाद usmanabad aurangabad झोपडपट्टी महाराष्ट्र maharashtra विकास पुणे महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/gram-panchayats-need-more-funds-to-fight-corona/", "date_download": "2020-09-27T22:55:56Z", "digest": "sha1:R4ES7W2SOSSN2JY3CINXUXAT6T7MTWN6", "length": 12502, "nlines": 199, "source_domain": "agrowonegram.com", "title": "कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome कोरोना बातम्या कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nई ग्राम : कोरोनामुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवर योग्य नियोजनासाठी अधिक निधी गरजेचा आहे. असे मत सरपंच परिषद, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केले. काकडे यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले.\nलाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना\nआपल्याशी संवाद साधत आहेत,दत्ता काकडेप्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद, महाराष्ट्र (मुंबई) .विषय : लाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना\nयावेळी बोलताना ते म्हणाले कि कोरोनाच्या संकटाला सध्या आपण सामोरे जात आहोत. या काळात सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात लोक गाव खेड्यात येत असले तरी ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच त्याची कर्तव्ये पार पाडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामपंचायतीला अधिकचा निधी द्यावा.\nविषय : वासरांचे संगोपन : आजची कालवड, उद्याची लक्ष्मी\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleमोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच देशवासियांना पत्र, म्हणाले…\nNext articleलॉकडाऊन ५ ची लवकरच घोषणा होणार राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी\nफेसबुकवरील कपल चॅलेंज हॅशटॅगला गावठी दणका\n कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार\nराज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर अण्णा हजारे समाधानी\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्��� राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nपोलीस प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण रूम\nअन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/tag/poonam-pandey/", "date_download": "2020-09-27T22:44:23Z", "digest": "sha1:FCLQLTEBCAYELOSUN4VSJYY6T2QXYFXS", "length": 9235, "nlines": 112, "source_domain": "boldnews24.com", "title": "Poonam Pandey Archives - Boldnews24", "raw_content": "\nLockdown 3.0 : वादग्रस्त पूनम पांडेला मित्रासोबत फिरणं पडलं महागात, मुंबई पोलिसांकडून FIR\nबोल्ड न्युज २४ ऑनलाइन – कायम वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणार्‍या मॉडेल पूनम पांडेवर तिच्या मित्रासह मुंबई…\n‘प्रायव्हेट’ पार्ट दाखवत पूनम पांडे म्हणाली – ‘डर्टी बॉम्ब’ \nबोल्ड न्युज २४ ऑनलाइन –गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. यात काही…\n‘ही’ ‘बंगाली बाला’ ‘बोल्डनेस’च्या बाबतीत देते पूनम पांडे अन् शर्लिन चोपडाला ‘टक्कर’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : साऊथ सिनेमांमध्ये आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी मुंबईत जन्माला आली…\nपूनम पांडेनं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रांविरोधात केली क्रिमिनल केस\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यास…\nपूनम पांडेने SKIRT उचलून दाखवले ‘PRIVATE PARTS’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूडमधील सेक्सी आणि बोल्ड अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडे नेहमीच सोशल मीडियावर…\nअभिनेत्री पूनम पांडेच्या ‘या’ फोटोमध्ये युजर्सने केले ‘ट्रोल’\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : सोशल मिडियावर आपल्या हॉट फोटोने तापमान वाढवणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या नवीन फोटोमुळे चर्चेमध्ये…\n‘तो’ ‘बोल्ड’ फोटो शेअर करून पूनम पांडेने टीम ���ंडियाला दिलेलं वचन केलं पूर्ण\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे काही दिसवांपूर्वीच आपल्या एमएमसमुळे…\n#Video : टीम इंडियासाठी पुन्हा Bold झाली ही अभिनेत्री..\nBOLD NEWS24 ONLINE TEAM : २०११ मध्ये इंडियन क्रिकेट टीम वर्ल्ड कप जिंकल्यानंतर न्‍यूड होणार असा वादा करणारी पूनम…\nपूनम पांडेचा चाहतो म्हटला, ‘तुझ्या फोटो-व्हिडीओंमुळे मी डिप्रेशनमधून बाहेर आलो’ ; पूनम म्हणते, ‘ही समाजसेवा’\nBOLDNEWS24 ONLINE TEAM – मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे बोल्ड फोटो आणि व्हिडीओसाठी पूनम पांडे सोशलवर फेमस आहे. ती…\nBOLDNESSसाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचे सिक्रेट्स आहेत तिच्यापेक्षाही BOLD\nBOLDNEWS24 ONLINE TEAM – आपल्या सेक्सी फोटो आणि व्हिडीओसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडला आपण सर्वच ओळखतो. आज आपण…\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-news-that-i-am-in-quarantine-is-false-governor-bhagat-singh-koshyari/", "date_download": "2020-09-27T23:16:21Z", "digest": "sha1:C2XT6SWOGYGZSQFKT56IHRD6GG5GW3A5", "length": 10587, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघ���लं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nप्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\nमुंबई: गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय वापरला जात आहे. तर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर जवळपास १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.\nजगाने बघितलं, भारताने कोरोना विरोधात यशस्वी लढाई लढली – अमित शाह\nतर, राजभवनातील जवळपास १८ कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी आपल्या म्हटलं होतं. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली असून, आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपालांचं निवासस्थान व कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.\nनया है वह, मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना\nत्यानंतर मुंबई महापालिकेनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसेच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. दरम्यान, करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.\nअहो चंद्रकांतदादा… फिल्ड वर काम करणारे डॉक्टर्स, पोलीस हे काय गोट्या खेळत होते का \n“आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील ��पल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.\nआपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो.\nराजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं होतं. राजभवनावरील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत ५५ जणांचे अहवाल हाती आले आहे. यात १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर महापालिकेने राजभवनाचं तातडीने सॅनिटायझेशनही केलं आहे.\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-28T00:38:41Z", "digest": "sha1:BNH32RVHTTIYYNKMYQ6A7U7A7YHCY3RY", "length": 20807, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भारताची सुरक्षा ‘आत्मनिर्भर’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिल���सा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nin ठळक बातम्या, लेख, संपादकीय\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वकांक्षी योजनेचे मुल्यमापन करताना भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचे दिसून येते. भारताने या मोहिमेत अजूनही अपेक्षित यश मिळवले नसले तरी किमान त्या दिशेने वाटचाल केली ही एक समाधानाची बाब आहे. भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या मोहिमेला अजूनच बळ मिळाले आहे. असे असले तरी भारत आतापर्यंत संरक्षण सामुग्रीत पाश्‍चात्य देशांवर अवलंबून आहे, हे उघड सत्य आहे. संरक्षण क्षेत्रातील परावलंबत्व कमी करण्यासाठी मोदी सरकारने आता महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 शस्त्रास्त्रांसह हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, वाहतूक विमाने, पारंपरिक पाणबुड्यांसारखी शस्त्रसामग्री वाहून नेणारी साधने आणि क्रूझ क्षेपणास्त्रे यांच्या आयातीवर 2024 पर्यंत निर्बंध लागू करण्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘स्वावलंबी भारता’ची रूपरेषा जाहीर करणार आहेत. यामुळे भारताची सुरक्षा आता खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे.\nजागतिक संरक्षण कंपन्यांना शस्त्रे विकण्यासाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. गेली आठ वर्षे भारत जगातील तीन मोठ्या संरक्षण आयातदार देशांपैकी एक आहे. गेल्या दोन दशकांमध्ये संरक्षण क्षेत्रातील आयातीवरील वाढत्या खर्चामुळे भारताच्या सामरिक वाढीवर मर्यादा आल्याने देशाला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष्य संरक्षण खात्याच्या प्राधान्यक्रमावर राहिले आहे. 2014 साली जाहीर करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा उद्देश स्वदेशी संरक्षण उद्योग विकसित करण्याचा होता, मात्र ही योजना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार 2005 मध्ये भारताने आपल्या गरजेच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन देशात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आता उत्पादन 35 टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. म्हणजे उद्दिष्टापैकी निम्मे काम देखील झालेले नाही. 2010 ते 2014 दरम्यान जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचे प्रमाण 15 टक्के होते. देशात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान देखील फ्रान्सकडून आयात करण्यात आली आहेत. देशाच्या सुरक्षेबाबतीत भारतातने आत्मनिर्भय व्हावे, ही मागणी सातत्याने होत आली आहे. आता संरक्षण क्षेत्रातील 101 शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी करण्याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा ही ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल ठरले आहे. सरकार ज्या संरक्षण आयुधांवर बंदी आणणार आहे. त्यात 7.62 बाय 51 स्निपर रायफल, तोफ, शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र. 155 एमएम / 39 कॉल अल्ट्रा हाय होवित्झर तोफ. बुलेट प्रूफ जॅकेट, बॅलेस्टिक हेल्मेट, मिसाइल डिस्ट्रॉयर, मल्टिपर्पज वेसल्स, वॉटर जेट फास्ट अटॅक एअरक्राफ्ट, अँटी सबमरिन रॉकेट, शिप बॉर्न रेंज गन, रॉकेट लाँचर, उपग्रह टर्मिनल, वाहतूक योग्य रडार, पॅराशूट टॅक्टिकल असॉल्ट, लष्करी वाहने, हलकी मशीन गन इत्यादी आयुधांचा त्यात समावेश आहे.\nया आयात निर्बंधांमुळे पुढील पाच वर्षांत देशी उद्योगांना 4 लाख कोटींची कंत्राटे मिळतील. यातील एक लाख 30 हजार कोटींची सामग्री लष्कर आणि हवाई दलासाठी, तर एक लाख 40 कोटींचे साहित्य नौदलासाठी असेल. सेनादले पाच वर्षांत 130 अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्री खरेदी करणार आहेत. तिन्ही सेनादलांनी एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 3.5 लाख कोटींची कंत्राटे दिली होती. यात लष्करासाठी डिसेंबर 2021 पर्यंत चिलखती हवाई वाहने आयात करण्यात येणार होती. त्यासाठी 5 हजार कोटींचा खर्च आहे. नौदलासाठी पाणबुड्यांची गरज असून सहा पाणबुड्यांची किंमत 42 हजार कोटी आहे तसेच हवाई दलासाठी ‘एलसीए एमके 1 ए’ विमाने डिसेंबर 2020 पर्यंत घेणे अपेक्षित आहे. या 123 विमानांची किंमत 85 हजार कोटी आहे. आता चिलखती वाहने, पाणबुड्या व विमानेही देशातच तयार होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे परिकिय चलनाची तर बचत होईलच त्याशिवाय भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल कारण संरक्षण खरेदी ही नेहमीच वादाचा विषय बनत असते. याचे मुख्य कारण म्हणजे, पाश्‍चिमात्य देशातील सर्व शक्तिशाली शस्त्रास्त्र कंपन्या लॉबिस्ट अर्थात दलालांमार्फतच काम करतात. त्यांच्याशिवाय शस्त्रास्त्र विक्री होत नाही. पाश्‍चात्य कंपन्या यास लॉबिंग म्हणतात. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन इत्यादी देशांमध्ये खासगी क्षेत्रात संरक्षण सामग्री बनवण्याचे कारखाने आहेत. या सर्व शस्त्रास्त्र कारखान्योचे अतिशय प्रभावी असे लॉबिस्ट असतात. ते राजकीय पक्ष, मीडिया, एनजीओ तसेच प्रभावशाली लोकांना हाताशी धरून त्यांच्या मायदेशातील राजकीय पुढार्‍यांना त्याचप्रमाणे भारतातील तत्कालीन नेते, लष्करी अधिकारी यांना लाच देऊन शस्त्रास्त्रांचे सौदे पटवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे भारतात ही खरेदी प्रक्रिया भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारी ठरते.\n1948 मध्ये इंग्लडमधील एका कंपनीकडून 80 लाख रुपये किमतीच्या 155 जीप गाड्या खरेदी प्रकरणी तत्कालीन भारतीय उच्चायु्क्त व्ही. के. कृष्ण मेनन यांनी आवश्यक प्रक्रियेला फाटा दिल्याचा आरोप झाला होता. हा स्वतंत्र भारतातील पहिला संरक्षण सामग्री खरेदी घोटाळा होता, असे मानले जाते. त्यानंतर 1980 च्या मध्याला जर्मनीहून सुमारे 420 कोटी रुपयांच्या 4 एचडीडब्ल्यू पाणबुड्या खरेदी व्यवहारामध्ये सात टक्के लाच दिली गेल्याच्या संशयामुळे आणखी पाणबुड्या बांधण्याचा प्रस्ताव बारगळला. 1985-1986 मध्ये बोफोर्स तोफांचे प्रकरण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बरेच गाजले. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काही नेत्यांनी स्विडीश कंपनीकडून बोफोर्स खरेदीत कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. याचा धमाका इतका मोठा होता की, 1989 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरही असेच आरोप झाले होते. जॉर��ज फर्नांडिस यांच्या मंत्रीपदाच्या काळात जवानांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी लागणार्‍या शवपेट्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. यानंतर सर्वाधिक गाजला तो ‘ऑगस्टा’ वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा यापार्श्‍वभूमीवर शस्त्रास्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भयतेच्या दिशेने जाणे ही स्वगातार्ह बाब आहे. भारताचे हे धोरण सामारिक व्यूहरचनेच्या, संरक्षण धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेच; पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देखील लाभदायक ठरणारे आहे.\nकोरोनावरील लस: उद्या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक\nपायलट यांची वापसी; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याची मध्यस्थी ठरली यशस्वी\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nपायलट यांची वापसी; महाराष्ट्रातील 'या' नेत्याची मध्यस्थी ठरली यशस्वी\nगेहलोत यांच्या निकम्मा, नकारा विधानावर सचिन पायलटांचे प्रत्युत्तर, सांगितले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/19/alarm-bells-for-iran-two-and-a-half-crore-people-infected-with-corona/", "date_download": "2020-09-27T22:22:46Z", "digest": "sha1:HY3IOSADL4KJQUXXFOVECU2S5FFL53DH", "length": 8116, "nlines": 43, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इराणसाठी धोक्याची घंटा; तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण! - Majha Paper", "raw_content": "\nइराणसाठी धोक्याची घंटा; तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण\nआंतरराष्ट्रीय, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / इराण, इराण राष्ट्रपती, कोरोनाबाधित, हसन रुहानी / July 19, 2020 July 19, 2020\nतेहरान : इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशातील तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असेल असा अंदाज वर्तवला आहे. इराणमध्ये सध्याच्या घडीला अधिकृत 2 लाख 71 हजार कोरोनाबाधित आहेत. पण हा आकडा प्रत्यक्ष कितीतरी पट जास्त असेल, असे राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितले आहे.\nइराणमध्ये येत्या काही दिवसांत व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या एका सर्वेक्षणाच्या आधारे रुहानी यांनी हा आकडा सांगितला आहे. या रोगाला लोकांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nइराणमधील कोरोना संक्रमण मे महिन्यामध्ये कमी होण्यास सुरुवात झाली होती. पण त्यानंतर बाधित आणि मृतांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इराणची लोकसंख्या 8 कोटी आहे. अडीच कोटी लोक बाधित झाले असतील आणि आणखी साडे तीन कोटी बाधित होतील असा अंदाज रुहानी वर्तवला आहे. त्यातच अजून हर्ड इम्युनिटी मिळाली नसल्याचे राष्ट्रपती रुहानी यांनी सांगितल्यामुळे इराणसारखा महत्वाचा देश हर्ड इम्युनिटीसाठी प्रयत्न करत आहे का असा प्रश्नही विचारला जात आहे.\nपश्चिम आशियामध्ये कोरोना संक्रमणाने इराण हा देश सर्वाधिक प्रभावित झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार 2 लाख 70 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कमीत कमी 13 हजार 979 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्यानुसार मागील 24 तासांत 2 हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस तर 188 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.\nराष्ट्रपती हसन रुहानी यांच्या दाव्यानुसार जर अडीच कोटींहून अधिक लोकांना देशात कोरोनाची लागण झाली आहे, शिवाय व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इराणमध्ये येत्या काही दिवसांत आणखी तीन ते साडेतीन कोटी लोक कोरोनाग्रस्त होतील, अशी भीती देखील रुहानी यांनी व्यक्त केली.\nत्यांचा हा दावा जर खरा ठरला तर इराणसाठी हा धोक्याची घंटा आहे. कारण, इराणची एकूण लोकंख्या ही 8 कोटी आहे. म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक लोक कोरोनाबाधित होतील. यामुळे इराणमधील आरोग्य व्यवस्था मोडकळीस येईल. रुग्णांना उपचार मिळणार नाहीत. परिणामी देशात अराजकता माजू शकते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/sarasgad/", "date_download": "2020-09-27T23:22:56Z", "digest": "sha1:MXQRNZMGK4FVMF7ENPRYHSGO5AN3SVQX", "length": 20321, "nlines": 121, "source_domain": "trekography.in", "title": "कातळकभिन्न सरसगड – Trekography", "raw_content": "\nमागच्या शेवाळलेल्या भटकंतीनंतर दोन-तीन आठवडे उलटून गेले असल्याने पुढच्या भटकंतीचे वेध लागले होते. त्यातून रमजान-ईदच्या सुट्टीला जोडून विकेंड आला होता. त्यामुळे या संधीचा फायदा उठवत एखादी मोठी भटकंती आखावी असे डोक्यात होते पण असे ठरवून भटकंती कधी होते का उपटसुंभासारखी अनेक छोटी मोठी कामे मध्ये मध्ये कडमडत गेली आणि मोठ्या भटकंतीचे स्वप्न हवेतच राहिले. श्रावण सुरु झालाच होता. उन-पावसाचे खेळ पण सुरु झाले होते. त्यामुळे निदान रविवारी तरी एखादा किल्ला सर करावा असे ठरले. नेहमीचे भिडू होतेच त्यात अनिरुद्ध “वाढीव” झाला (नाहीतरी त्याच्या नवीन गाडीला सह्याद्रीचे पाणी पाजायचे होतेच). विशेष म्हणजे यावेळी किल्ल्यांच्या नावावर चर्चा न घडता “सरसगड” या एकाच नावावर चक्क मिनिटभरात शिक्कामोर्तब झाले.\nभटकंतीचे कोणतेही पायंडे न मोडता रविवारी पहाटे “स्वीकार”ला इडली-पोहे-चटणी हाणून सुरवात झाली. नवीन गाडी पळवत आणि उगाच बडबड करत खोपोली-खालापूर पटकन आले. म्युझिक-प्लेयर त्याच्या मनाला येईल ती गाणी वाजवत होता. हंटर-बिंटर नंतर अचानक त्याने “गावरान पाखरू” सुरु केले. आणि आमचा रस्ता चुकला (ट्रेकमध्ये रस्ता चुकल्या शिवाय मजा नाही). “गावरान पाखरू”च्या नादात पालीचा फाटा सोडून पेण रस्त्याला लागलोय ते आम्हाला तांडेलची मिसळ आल्यावर कळले. ह्याला विचार त्याला विचार करत पुन्हा खालापूर फिरून पाली रस्ता पकडला. गाडीत सगळेच हौशी छायाचित्रकार असल्याने ठीक-ठिकाणी थांबत एकदाचे पाली गावात आलो. गावाच्या पाठीमागेच आडदांड दिसणारा सरसगड खुणावत होता. पण भूकेपुढे सर्वकाही क्षम्य म्हणत आधी एका हॉटेलात शिरलो. चटकदार मिसळ आणि वडासांभार पोटात ढकलले. बल्लाळेश्वराचे बाहेरूनच दर्शन घेत गाडी उभी केली. आणि गडाच्या दिशेने निघालो. आमचा अवतार बघून तिथे फिरायला आलेल्या एकाने विचारले “यहा कोई ट्रॅक है क्या” ते ऐकून टाळके सटकले आणि पायातला नवीन “कछुआ” बूट (थोडक्यात माझ्या नवीन बुटाची जाहिरात करतोय) त्याच्या तोंडात मारावा असे वाटले होते. पण जनाची नसली तरी मनाची लाज ठेवत शांतपणे उत्तर दिले “नही. इधर कोई रेल्वे ट्रॅक नही.” असो. सरसगडला पाली गावातूनच दोन वाटा जातात. एक देऊळवाडा मधून तर दुसरी रामआळीतून तलई गावातून.\nदेऊळवाडयाच्या वाटेने आम्ही चढाईस सुरवात केली. अंगावर येणारा खडा चढ असल्याने छातीचा भाता फुलला तर नाकाने बरोबरीने सूर लावला. वीसेक मिनिटात गावामागची छोटी टेकडी चढून सपाटीवर आलो. कोकणातील किल्ले कधीही केले तरी घाम काढतातच. त्यामुळे हाश-हुश करत एका झोपडीपाशी पहिला पडाव झाला. समोर सरसगडाचे कातळकडे अंगावर येत होते. पावसामुळे पायाखालचा दगड अतिशय निसरडा झाला होता. त्यातून नवीन बूटांमुळे दगडावर स्केटिंग केल्याचा अनुभव घेत मी चढत होतो. पुन्हा एकदा दहा-पंधरा मिनिटे खडी चढाई करून त्या कातळकड्यांपाशी आलो. इथे डाव्या हाताला एक छोटी दिंडीवजा खिडकी दिसते. आतमध्ये नक्की काय असेल याचा अंदाज येत नाही. एखादे भुयार अथवा पाण्याचे बंदिस्त टाके. टॉर्चच्या उजेडात आत जाऊन बघितले असता जाणवते की हे पाण्याचे टाके आहे. परंतु सध्या मात्र येथे पाणी नाही. शेजारून गडाच्या नाळेत (म्हणजे दोन कड्यांमधील निमुळती जागा) जायचा मार्ग आहे. येथून कातळात कोरलेल्या तब्बल ९६ पायऱ्या (घसरड्या) आपल्याला गडावर घेऊन जातात. एकेका पायरीची उंची दीड-एक फूट असल्याने वर जाईपर्यंत चांगलीच दमछाक होते. पण पुढे असलेला अखंड कातळात कोरलेला दरवाजा बघितल्यावर या दमणुकीचे काहीच वाटत नाही. दरवाजा कमानीचा असून त्यावर तीन पाकळ्यांचे फुल() कोरलेले आहे. दरवाज्याला लागून एक दोन भागात विभागलेले लेणे खोदलेले आहे. याचा उपयोग पहारेकऱ्यांच्या विसाव्याची जागा म्हणून होत असावा. इथून आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. माचीवर आल्यावर समोरच बालेकिल्ला उठवलेला दिसतो. गडाची माची छोटीसी असून माचीवरून आपल्याला बालेकील्ल्यास वळसा घालता येतो.\nआपण जिथून आलो त्याच्या डावीकडे गेल्यास आपल्याला एक पाण्याचा हौद (मोठे टाके) लागतो. त्यास “मोती हौद” संबोधतात. इथून सरळ पुढे गेल्यावर गडाच्या उत्तर बाजूच्या दरवाज्याकडे जाता येते. तसेच बालेकिल्ल्याला वळसा घालून पूर्वे दिशेने सुद्धा जाता येते. या मार्गावर खुपश्या गुहा आणि टाकी आहेत. यातील अनेक गुहा भिंती बांधून संरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यावरून येथे निवासस्थाने असावीत असे जाणवते. काही पुस्तकांमध्ये या गुहांचा उल्लेख कैदखाना म्हणून सुद्धा केलेला आढळतो. पावसाळ्यात या बाजूला गवत खूप माजले असल्याने जाताना काळजी घ्यावी. या गुहांबरोबर दोन-तीन पाण्याची टाकी सुद्धा आढळतात. काही टाक्यांमध्ये निरखून पहिले असता आत मध्ये खांब असल्याचे जाणवतात. तसेच एक गुहा अतिशय मोठी असून तिचे प्रयोजन नक्की काय असावे असा प्रश्न पडतो. या गुहेचे आतून तीन भाग पाडले आहेत. या बाजूने अजून थोडे पुढे गेल्यावर गडाची उत्तरेची बाजू येते. येथे एक चोर दरवाजा असून सद्य स्थितीत तो बुजलेल्या अवस्थेत आहे. येथेच एक अस्पष्ट शिलालेख दिसतो. उनपावसाचा मारा खाऊन झिजलेल्या या शिलालेखावरची “जयम” एवढीच अक्षरे जाणवू शकतात. नक्की कोणत्या काळातील हा शिलालेख असावा याची कल्पना मात्र येत नाही. थोडे बाजूलाच गडाचा उत्तर दरवाजा आहे. अखंड कातळात खोदलेल्या या दरवाज्याच्या कमानीवर त्रिशूळ कोरलेले दिसते. गडावर येण्याची दुसरी वाट या दरवाज्याने येते. दरवाज्यासमोरच जोत्याचे अवशेष असून कदाचित येथे पूर्वी सदरेवजा इमारत असावी. या जोत्याशेजारून डावीकडे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. तर उजवीकडे जाणारी वाट बुरुजावर घेऊन जाते. डाव्या वाटेने वर गेल्यावर एक टाके लागते. या ताक्याशेजारून माथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. माथ्याचा विस्तार फार नसून आकाराने चिंचोळा आहे. माथ्यावर एक शाहपीराचे थडगे आहे. पूर्वेला गेल्यास एक भलामोठा तलाव दिसतो. या तलावाशेजारीच केदारेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची सध्याची अवस्था फारशी चांगली नसली तरी मंदिराचे गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवते. माथ्यावरून सभोवतालचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास पूर्वेला सुधागड, तेलबेल, घनगड, कोरीगड तर पश्चिमेला अंबा नदीच्या खोऱ्याचे दर्शन घडते. केदारेश्वराच्या मंदिरात थोडावेळ विश्रांती घ्यायची आणि परत माचीवर उतरायचे. संपूर्ण गड पाहण्यास ३ तास पुरतात.\nखाली उतरताना मात्र आमची छाती (विशेषतः माझी) चांगलीच धडधडत होती. पावसाची एक जोरदार सर येऊन गेल्याने पायऱ्या अजूनच निसरड्या झाल्या होत्या. त्यातून माझा कछुआ बूटांवरचा विश्वास पूर्ण उडाला असल्याने अनवाणी उतरत होतो. घसरत-पडत शेवटी एकदाचे सगळ्या पायऱ्या उतरून घाली आल्यावर हायसे वाटले. कातळमाथ्यावरच्या या किल्ल्याची उभारणी सुधागडकालीन असावी असे तज्ञ मानतात. गडावरची टाकी, गुहांचे बांधकाम यावरून सरसगडाचे प्राचीनत्व नक्कीच जाणवते. किल्ल्याच्या इतिहासाचा विचार करता-करता पालीगावात कधी उतरलो ते लक्षा�� येत नाही. परतीच्या वाटेवर मागे वळून पाहता ढगांशी झुंजणारा कातळकभिन्न सरसगड पाहिल्यावर आजचा दिवस एका पुरातन वस्तूच्या सान्निध्यात घालाविल्याचा आनंद मनास नक्कीच मिळतो.\nसहभागी भटके – अजय काकडे, अमित कुलकर्णी, महेश लोखंडे, अनिरुद्ध लिमये.\nनोंदी आणि रेखाटने – अजय काकडे/विविध पुस्तके\nछायाचित्रे – अमित कुलकर्णी\nलेखन – स्वच्छंदयात्री/अमित कुलकर्णी\nTags sarasgad, सरसगड, सह्याद्री. भटकंती\n←Previous post:एक अविस्मरणीय पायपीट : सांकशी – माणिकगड\n→Next post:गडकोटांवरील गणेश मूर्ती\nलेख एकदम ‘सरस’ झालाय\nअमित, लेख फारच छान लिहिलाय \nकछुआ बद्दल उल्लेख करावासा वाटतो, ८-९ महिन्या पूर्वी मी हेच शु घेतलेत हिवाळी-उन्हाळी ट्रेक अतिशय जबरी झालेत पण पावसाळ्यात मात्र दोन वेळा चांगलीच शेकली, आता पावसाळी ऋतू साठी वेगळे शु घ्यायचे म्हणतोय 🙂\nधन्यवाद शशिकांत… पावसाळ्यासाठी मला action trekking चांगले वाटतात… नाहीतर हंटर शूज जे आत्ता मिळत नाहीत\nनेहमीसारखचं छान लिखाण … गडाची माहिती आणि फोटोज पण उत्तम … आता सरसगड लवकरच फत्ते करावा लागणार आहे\nबारा मोटेची विहीर – लिंब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/villageprogress/government/", "date_download": "2020-09-27T22:31:27Z", "digest": "sha1:UAQKUS2ULS34LZ6RELUUE2Y4MV32NHRW", "length": 10561, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "प्रशासन Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nकोरोना संपल्यावर मनमानी करा, खासदार बापटांचा अजित पवारांना टोला\nजि.प. कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना सानुग्रह अनुदान : ग्रामविकास मंत्री\nकोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान\nबँकांनी पात्र शेतकऱ्यांना ३० जुनपर्यंत पीककर्ज वाटप न केल्यास कारवाई करणार- डॉ. शिंगणे\nई नाममध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश\nमोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्या – छगन...\nराज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – ग्रामविकास मंत्री\nवैयक्तिक हमीवर शेतकऱ्यांना पीककर्ज; जिल्हा बॅंकेचा निर्णय\nनुकसानभरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री\nपर्यावरण विभागाचा नामविस्तार ; हा होणार बदल\nराज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित\nबारामतीत वकील-पोलिसांच्यात तुफान हाणामारी\nराज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार – हसन मुश्रीफ\nराज्यात ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती – ग्रामविकासमंत्री\nकृषी पंप वीज जोडणीसाठी नवीन धोरण\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://deeppratishthan.com/academic/", "date_download": "2020-09-28T00:22:19Z", "digest": "sha1:XGYJCKMNLBF5UOTNGA4LFEKEVLSUSANV", "length": 14788, "nlines": 101, "source_domain": "deeppratishthan.com", "title": "शैक्षणिक - Deep Pratishthan", "raw_content": "\nया जिल्हास्तरावर होणा­या उपक्रमंशिवाय तालुका स्तरावर विविध उपक्रमांचं आयोजन सातत्यांन सुरु असतं. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तालुका शाखांनी घेतलेले उल्लेखनीय उपक्रम\nभातकुली तालुक्याच्या वतीनं दरवर्षी जिल्हाभर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचं मोठ्या प्रमाणात आयोजन, विद्याथ्र्यांच्या प्रगतीबद्दल पालकांशी चर्चा. समाजाचा उत्तम प्रतिसाद\nअमरावती शहर शाखेच्या वतीनं उन्हाळ्यांत एक महिना वर्ग 5 ते 7 च्या विद्याथ्र्यांसाठी गणित व विज्ञान विषयाच्या मूलभूत शिक्षण वर्गाचे आयोजन\nअमरावती शहर शाखेच्या वतीनं “इयत्ता 5 वी पासून अंशत: इंग्रजी माध्यम किती उचीत किती अनुचीत’ या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजन.\nनिबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, देशभक्तीवर गीतगायन स्पर्धा, चित्र रंगवा, प्रश्नमंजुषा वगैरे स्पर्धांचे विद्याथ्र्यांसाठी आयोजन शिष्यवृत्ती परिक्षेच्या दृष्टीनं शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचंआयोजन\nसाने गुरुजी कथामाला अंतर्गत शिक्षकांसाठी कार्यशाळा\n3 जानेवारी 2007 रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त “बालिका दिन’ आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. ज्या बालिकांनी विविध क्षेत्रात स्पृहणीय यश प्राप्त केले अशा बालिकांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनंदा सावरकर (मुख्याध्यापिका, लढ्ढा हायस्कुल, अमरावती) यांना 2007 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्त त्यांचा श्रीमती बोके सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षीका (मुख्याध्यापिका, कस्तुरबा कन्या विद्यालय, अमरावती) यांचे हस्ते गौरव करण्यात आला.\nआधार दिनश्व्... 16 जुलै\nसमाजात व शाळेत विविध विशेष दिनाचे आयोजन केल्या जाते. कार्यक्रम घेतले जातात परंतु हारतुरे आणि भाषणे या पलिकडे विशेष काहीच नसते. दिवस संपला की त्या दिना मागचं औच्यित आणि गांभीर्य ही संपून जाते. दीप प्रतिष्ठान आणि दीप स्नेहीच्या जीवनात मात्र 16 जुलै भविष्यात “आधार दिवस’ म्हणून साजरा होईल. दीप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंडित पंडागळे यांनी अपंग आणि निराधार अशा 40 मुलामुलीची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करुन त्यांना आधारच दिला नाही तर जिद्दीनं शिकण्याचं आणि मोठ्ठं होण्याचं स्वप्नही दिलं. त्या सर्व विद्याथ्र्यांना सायन्स स्कोअर शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या शिक्षणाचीही व्यवस्था करुन दिली. अपंगाच्या आधार-वसतीगृहात आज 38 विद्यार्थी-विद्यार्थीनी भविष्याचीस्वप्नं बघत आणि ती साकार करण्याच्या संकल्पाने जिद्दीने प्रयत्न करित आहेत.\nदि. 8 मार्च 2007 रोजी जागतिक महिला दिवस अहिल्याबाई होळकर सभागृह, बायपास रोड, अमरावती येथे साजरा करण्यात आला. या निमित्त डॉ. श्रीमती पोटोडे यानी “स्त्रीयांच्या चाळीसीतील समस्या व त्यावरील उपाय योजना’ या विषयी उद्बोधन केले हा कार्यक्रम श्रीमती आशा बांबल, सहा. शिक्षिका, साईबाब विद्यालय, अमरावती यांनी यशस्वीपणे पार पाडले.\nदीप प्रतिष्ठानची स्थापना झाल्यावर शैक्षणिक/सामाजिक/सांस्कृतिक/क्रीडा या संबंधी विविध उपक्रम राबविण्याचे ठरले. शैक्षणिक उपक्रमामध्ये “शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन व उद्बोधन’हा उपक्रम सन 2000 पासून यशस्वीरित्या राबवित आहे. जिल्हास्थळी, तालुकास्थळी शिक्षकांकरिता कार्यशाळा आयोजित करुन शहरी व ग्रामीण भागांतील शिक्षकांमधली परीक्षेसंबंधीची भिती कमी करुन त्यांचेमध्ये आत्मविश्वास निर्मितीचे महत्वाचे कार्य केले. सन 2004 मध्ये शासनातर्फे शासनाच्या ध्येय धोरणानुसार शिष्यवृत्ती परिक्षा सक्तीची करण्यात आली, त्या काळात ग्रामीण भागातील शिक्षक गोंधळून गेलेला होता- कसं होईल काय होईल या विवंचनेत होता. अशा या गोंधळलेल्या काळात माननीय दीपस्नेही राणेसाहेब, उपायुक्त,शैक्षणिक गुणवत्ता कक्ष, आयुक्त कार्यालय अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली अमरावती विभागातील पाचही जिल्ह्रात ठिकठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा व शिबीराचे आयोजन करुन शिक्षकांना भावनिक आधार देण्याचे महत्वाचे काम केले.\nदीपस्नेही पांडुरंग सालबर्डे, सहाय्यक शिक्षक, मणिबाई गुजराती हायस्कुल, अमरावती, दिपस्नेही गजानान देशमुख, सहाय्यक शिक्षक, जि.प., अमरावती, दीपस्नेही गणेश अर्मळ, सहाय्यक शिक्षक, जि.प. अमरावती, दीपस्नेही अशोक वानखडे, सहाय्यक शिक्षक, जि.प. अमरावती, दीपस्नेही उध्दवरव वाकोडे, सहाय्यक शिक्षक, म.न.पा. अमरावती, दीपस्नेही नितीन उंडे, मोर्शि, प.स. इत्यादी शिक्षकानी मन:पुर्वक कष्ट घेऊन शहरी व ग्रामीण शिक्षकांचे उद्बोधन केले.\nअनाथालयातील मुलांना खाऊ वाटप\nअनाथालयातील मुलांना खाऊ वाटप\nअनाथालयातील मुलांना खाऊ वाटप\nविविध उपक्रमातील दीपस्नेहींचा सहभाग\nआकांक्षा कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतींन घेण्यात आलेल्या व 25000 विद्यार्थी तसेच साहित्यिक कलावंताचा सहभाग असलेल्या बालसाहित्य जत्रेच्या आयोजनात दीपस्नेहीचा सिंहाचा वाटा.\nआचार्यकुलाच्या वतीनं आयोजीत शिबीर जेष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शिवाळक��� यांच्या प्रमुख उपस्थितीत हार्ट हॉस्पीटल, अमरावती येथे संपन्न. या आचार्यकुलाच्या शिबीराची धुरा दीपस्नेहींनी यशस्वीरीत्या सांभाळली.\nआकांक्षा कक्षाच्या वतीनं चिखलदरा येथे आयोजित आस्था वर्गातील मुलांसाठीच्या बाल आनंद मेळाव्यात दीपस्नेहीची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महत्वाचा सहभाग.\nराज्यस्तरीय स्मार्ट पी.टी. आढावा अंतर्गत प्रश्नमंजुषेच्यासंपूर्ण आयोजनाची जबाबदाी दीपस्नेहींकडे सोपविण्यात आली होती. दीपस्नेहीनी अतिशय दमदारपणे ही राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा यशस्वी केली.\nपत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.\nभ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.\nपत्ता : दीप प्रतिष्ठान वसाहत, रहाटगाव चौकी, अमरावती.\nभ्रमणध्वनी क्र. ९८६०६९७४७१, ९९६०३९४५९४.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/05/osmanabad-police-pressnote_1.html", "date_download": "2020-09-27T22:05:14Z", "digest": "sha1:ZAUFVARQRO2H4SPWOY5HAY2GREGXEHLO", "length": 7894, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "“लॉकडाउन: छुप्या मार्गाने- विनापरवाना जिल्हा प्रवेश, 5 गुन्हे दाखल.” - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / “लॉकडाउन: छुप्या मार्गाने- विनापरवाना जिल्हा प्रवेश, 5 गुन्हे दाखल.”\n“लॉकडाउन: छुप्या मार्गाने- विनापरवाना जिल्हा प्रवेश, 5 गुन्हे दाखल.”\nउस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने पुढील इसम- 1)किसन बाबुराव खुळे 2)अमृता अशोक शिंदे दोघे रा. भोगलगाव, ता. भुम हे दि. 30.04.2020 रोजी अनुक्रमे पुणे व जामखेड येथून मौजे भोगलगाव येथे आले. तर, 3)दत्तात्रय कांबळे 4)अनिकेत कांबळे दोघे रा. सोलापूर 5)गणेश सुर्यवंशी 6)परमेश्वर रणदिवे दोघे रा. धानुरी, ता. लोहारा हे सर्व दि. 29.04.2020 रोजी अनुक्रमे- सोलापूर- मुंबई- लातुर यथून मौजे धानुरी येथे आले. तर, 7)राहुल आडे 8)राम आडे 9)भाउ राठोड 10)सचिन पवार 11)शिवाजी राठोड 12)सुधीर भंडारकवटे 13) भास्कर आडे 14)दत्ता मुखे 15)शामल मुखे 16)बंटी मुखे सर्व रा. जेवळी (दक्षिण), ता लोहारा हे सर्व दि. 28.04.2020 ते 29.04.2020 कालावधीत बाहेर जिल्ह्यातून मौजे जेवळी (दक्षिण) येथे आले. तर, 17)चेतन भोगील रा. दांडेगाव, ता. परंडा हे दांडेगांव येथे आले. तर, 18)रुक्मीनी गायकवाड 19)भाग्यश्री माने 20)अरविंद माने 21)मारुती गायकवाड तीघे रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद हे सोलापूर येथून ��ेंबळी येथे आले.\nअशा रितीने वरील सर्वांनी लॉकडाउन संबंधी विविध आदेशांचे- कायद्याचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 5 गुन्हे दि. 30.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Home-Visits-by-Minister-of-State-for-Home-Affairs-Shambhuraj-Desai-in-Patan-Taluka.html", "date_download": "2020-09-27T21:57:21Z", "digest": "sha1:OULY7HXO4NZHSEI2SZYRVMJW2LDGN6MI", "length": 14995, "nlines": 73, "source_domain": "www.sthairya.com", "title": "माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत पाटण तालुक्यात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घरोघरी दिल्या भेटी", "raw_content": "\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत पाटण तालुक्यात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घरोघरी दिल्या भेटी\nस्थैर्य, सातारा दि. 16 : सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्वांनीच सतर्क रहाणे गरजेचे आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येणे गरजेचे असून यात नागरीकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका टाळण्यासाठी \"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेस आपण सर्वानी सहकार्य करावे असे सांगून कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.\nयेथील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात \"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ. निर्मला देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सी. के. यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nगृहराज्यमंत्री ना. देसाई पुढे म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका कोरोना बाधितासाठी काम करत आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आपण सर्वांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हापातळीवर जम्बो कोवीस सेंटर सुरू करण्याचे काम सुरु आहे. पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता ढेबेवाडी 35, पाटणमध्ये 25 व दौलतनगर येथे 50 असे एकूण ऑक्सिजनसह 110 बेडसाठी मंजुरी देण्यात आली असून या कोवीड रुग्णालयाचे कामही सध्या सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडता कामा नये यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.\nते पुढे म्हणाले, दररोज हात पाय साबणाने धुवावेत. सॅनिटायझरचा व��पर करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्करचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे. या सर्व गोष्टींचे पालन करून स्वत:च्या आरोग्याची जपणुक स्वत:च करायची आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठीच ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी पुढे आणली आहे. पाटण तालुक्यात शंभर पथके तयार करण्यात आली असून दररोज पन्नास घरांमध्ये जावून पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या पथकांना आपण सर्वांनी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधींनी या पथकांमध्ये सहभाग घेवून जनजागृती करावी. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. कोरोनामुळे कोणतीही परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारही तयार आहे. राज्य सरकारकडून ठिकठिकाणी औषधांचा साठाही पुरविला जात आहे. जिल्हा नियोजनातील 30 टक्के पैसेही कोरोनावर खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. एकवेळ विकासकामे पुढे ढकलली तरी चालतील मात्र कोरोना संकटकाळात पैसे कमी पडता कामा नये ही सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही ना. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.\nप्रास्ताविकात गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी या मोहिमेची माहिती दिली. तहसीलदार समीर यादव यांनी आभार मानले.\nयावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nगृहराज्य मंत्री गेले घरोघरी\nप्रत्येकाच्या घरात जाऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, घरात कोणी वयस्कर किंवा व्याधिग्रस्त आहे का... असतील तर त्यांची तपासणी करून घ्या. त्यांची काळजी घ्या.. यासह कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने विचारपूस केली... त्यांच्या घरोघरी जाण्यामुळे यंत्रणा त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन अधिक गतीने काम करेल.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्ल���क करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/saang-pavsaa-kutheshi-dadla/?vpage=2", "date_download": "2020-09-27T22:48:22Z", "digest": "sha1:36WMQKDEHY6G2ZOLSFK5GGKFND4T7FNM", "length": 10194, "nlines": 183, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सांग पावसा कुठेशी दडला ? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeकविता - गझलसांग पावसा कुठेशी दडला \nसांग पावसा कुठेशी दडला \nJune 17, 2016 ऊपेंद्र चिंचोरे कविता - गझल\nमाझी ही गीतरचना पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली आहे तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे\nदुष्टकाळ रे म्हणती याला,\nसांग पावसा कुठेशी दडला \nस्वतःच ठरला खोटा आता,\nकां रे डोळा असा उघडला \nसांग पावसा कुठेशी दड���ा \nमुहूर्त टळला, तरीही अडला,\nसांग पावसा कुठेशी दडला \nमेघराजा तो इतिहास घडला,\nसांग पावसा, कुठेशी दडला \nकेली पेरणी, फळा न आली,\nउरली – सुरली आशा पळाली,\nबोल तुला रे, कुणी कोंडला \nसांग पावसा कुठेशी दडला \nगाई – गुरांना नाही वैरण,\nभयभीत होऊनी, जीवच उड़ला,\nसांग पावसा कुठेशी दडला \nमेघा धरणे कुणी भरावी \nवरुणा, करुणा, किती करावी \nभयसागरी या मानव बुडला,\nसांग पावसा कुठेशी दडला \nफसवे ढग हे अवती – भवती,\nहुलकाउनी ते तोंड फिरवती,\nपेच तुला कां, कसला पडला \nसांग पावसा कुठेशी दडला \nकुणास ठावे, दिस कसा पुढला \nसांग पावसा कुठेशी दडला \nजलातुनी रे जीव जन्मतो,\nसांग पावसा कुठेशी दडला \nआमिष तुजला नसे धनाचे,\nवचन हवे कां, संतुलनाचे,\nसंकल्प आज मी झणी सोडला,\nसांग पावसा कुठेशी दडला \n© रचना : उपेंद्र चिंचोरे\nAbout ऊपेंद्र चिंचोरे\t14 Articles\nश्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/The-Guardian-Minister-Adv-Directed-by-Yashomati-Thakur.html", "date_download": "2020-09-27T22:41:26Z", "digest": "sha1:WJTSFMCMOI72F6Q55SRMFUGJIJ3ZTLFY", "length": 18924, "nlines": 83, "source_domain": "www.sthairya.com", "title": "नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश", "raw_content": "\nनागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश\nपालकमंत्र्यांकडून चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर विकास कामांचा आढावा\nस्थैर्य, अमरावती, दि. 18 : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना नागरी सुविधांच्या कामांकडे दुर्लक्ष होता कामा नये. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.\nजिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व इतर कामे, तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, मुख्याधिकारी गीता वंजारी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, नगरपालिकेअंतर्गत येणारी कामे राबवत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे पूर्ण करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन नियोजन करावे. नागरी विकासाच्या कामांसाठी प्राप्त निधीचा विनियोग हा उद्दिष्टानुसारच झाला पाहिजे. त्याचप्रमाणे, सर्व प्रभागांना न्याय मिळाला पाहिजे.\nदलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधीचा विनियोग हा त्या योजनेच्या निकषांनुसार व संबंधित परिसराच्या विकासासाठीच वापरला पाहिजे. काटेकोरपणे ही कार्यवाही करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन कामे करावीत. यासंबंधात तक्रारी येता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.\nनगरपालिकेच्या हद्दीतील गावठाण जमीनीवर बांधकाम परवानगीस सतत अडथळे येत असल्याच्या तक्रारी येतात. मात्र, सन 2000 पूर्वीचे पुरावे सादर केले तर परवानगी देण्यास हरकत नसल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्पष्ट केले. असे प्रस्ताव खोळंबून ठेवू नयेत. वेळीच परिपूर्ण माहिती घेऊन त्याची परवानगी प्रक्रिया राबवली पाहिजे. सात दिवसांच्या आत परवानगी दिली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सांगितले.\nबचत गटांना पतपुरवठ्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न व्हावेत\nमहिला सक्षमीकरणासाठी बचत गटांचे भक्कम जाळे उभ��रून जिल्ह्यातील अधिकाधिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे. यासाठी नाबार्ड, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर संस्थांचा समन्वय साधून सीआयएफ व इतर निधीतून बचत गटांना कर्ज स्वरूपात सहकार्य मिळवून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.\nजिल्ह्यातील बचत गटांची स्थिती, संबंधित संस्थांसाठीचा सामुदायिक गुंतवणूक निधी, फिरता निधी व आवश्यक उपाययोजना याबाबत बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, जिल्ह्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक स्वावंलबी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक पतपुरवठा व त्यांच्या सेवा- उत्पादनांचे विपणन यांचे मजबूत जाळे जिल्ह्यात निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी संबंधित सर्व संस्थांनी समन्वयाने भरीव कार्य केले पाहिजे. बँकांचा व लोकसंचालित साधन केंद्राचा समन्वय झाल्यास गटांना पतपुरवठ्याच्या प्रक्रियेत गती येईल.\nत्या दृष्टीने बँकांकडूनही सकारात्मक प्रयत्न व्हावेत. सामुदायिक गुंतवणूक निधी व फिरता निधीतून पतपुरवठ्यात नियमितता ठेवावी. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी पतपुरवठ्यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही सहकार्य मिळणार आहे. इतर बँकांकडूनही तसे सहकार्य मिळवून उमेद, माविम आदींनी गटांच्या पतपुरवठ्याला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.\nसार्वजनिक वितरण प्रणालीचा आढावा; ग्राम दक्षता समितीच्या बैठका नियमित व्हाव्यात\nशासनाकडून प्रत्येक गावात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्नधान्य वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात व त्याचा कार्यपूर्तता अहवाल नियमित पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण प्रणालीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होत्या.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, शासनाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत नियमितपणे धान्यवितरण होते. गरजू व वंचित घटकांसाठी कोरोनाच्या काळात सार्वजनिक वितरणप्रणालीत अनेक कल्याणकारी निर्णयही राबविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता असावी व गैरव्यवहार टळावा यासाठी ग्राम दक्षता समितीची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यात गावोगाव या समितीच्या बैठका होतात किंवा कसे, याचा तपशील जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.\nत्यामुळे यापुढे ग्राम दक्षता समितीच्या बैठका गावोगाव नियमितपणे व्हाव्यात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने समितीचे गावपातळीवरील सचिव असलेल्या सर्व तलाठ्यांना सूचना द्यावी. या समितीच्या बैठका घेऊन गावकरी बांधवांना अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होते किंवा कसे हे तपासणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे आदी प्रक्रिया नियमितपणे झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.\nपालकमंत्र्यांच्या हस्ते अपंग बांधवाला धनादेश सुपूर्द\nअमरावती येथील नागरिक रोशन धांदे यांना दोन्ही पायांना काही दिवसांपूर्वी अपंगत्व आले. त्यामुळे त्यांना सहकार्याचा हात म्हणून रतन इंडिया कंपनीच्या सौजन्याने अडीच लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला. रोशन, एक बहीण म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी असेल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी श्री. धांदे यांना दिलासा दिला.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात ल���करच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/10/sharad-pawar-reply-on-rajnath-singh-over-his-statement-and-said-that-the-circus-needs-a-joker/", "date_download": "2020-09-27T22:44:36Z", "digest": "sha1:EICD2JR7JGLIYYTZIPR3PWF4HWGH6C67", "length": 5926, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर - Majha Paper", "raw_content": "\nसर्कशीमध्ये सर्व प्राणी, केवळ एका जोकरची गरज – शरद पवारांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला दिले उत्तर\nमहाराष्ट्र, मुख्य / By आकाश उभे / महाविकास आघाडी, राजनाथ सिंह, शरद पवार / June 10, 2020 June 10, 2020\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपुर्वी कोरोना संसर्गावरून महाराष्ट्र सरकारवर टीका करत येथे सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू असल्याचे म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, या सर्कशीमध्ये सर्व प्राणी आहेत, केवळ एका जोकरची गरज आहे. चक्रीवादळामुळे कोकण भागातील नुकसान झाले होते. येथील पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले होते, त्यावेळी त्यांनी राजनाथ सिंह यांचे टीकेला उत्तर दिले.\nराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, हे हास्यास्पद आहे की जे सरकार स्वतः रिंगमास्टरच्या हंटरने चालत आहे. ते लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. असे वाटते की राजनाथ सिंह आपल्या अनुभवाचे बोल बोलत आहे. आयसीएमआरने कोरोना व्हायरसच्या लढ्यात मुंबई मॉडेलचे कौतुक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमुंबई काँग्रेसचे नेते चरण सिंह सापरा हे देखील राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, जे लोक सर्कस पाहत आहेत त्याला केंद्र सरकार म्हणतात. ते लोकांच्या प्रती असवेंदनशील आहेत. या सर्कसमध्ये जोकरांची संख्या अधिक आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/01/sushants-viscera-report-reveals-yes-about-death/", "date_download": "2020-09-27T21:54:00Z", "digest": "sha1:J4OKYQRLPMWG2GDDMLZYJY2VA4VAQLI3", "length": 6276, "nlines": 42, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूबाबत 'हा' खुलासा - Majha Paper", "raw_content": "\nसुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूबाबत ‘हा’ खुलासा\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / मुंबई पोलीस, व्हिसेरा, सुशांत सिंह राजपूत / July 1, 2020 July 1, 2020\nमंगळवारी संध्याकाळी सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला असून या रिपोर्टमध्ये सुशांत सिंहच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आले नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.\nरिपोर्टमध्ये दिलेल्याम माहितीनुसार मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचे किंवा झटापटीचे संकेत मिळालेले नाहीत. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळून आलेले नाही. गेल्या आठवड्यात सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला होता. त्यामध्ये सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. याआधी आलेल्या प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गु���मरून झाल्याचे सांगण्यात आले होते.\nसुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या प्रकरणी त्याची सहकलाकार संजना सांघीने आपला जबाब नोंदवला आहे. अभिनेता सुशांत सिंह सोबत ‘दिल बेचारा’ या चित्रपटात संजना सांघीने काम केले आहे. दुर्दैवाने हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. संजनाने आपला जबाब मंगळवारी सकाळी वांद्रे पोलीस स्थानकात नोंदवला. या केसमध्ये पोलिसांनी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्र परिवारासहित 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/25/urjit-patel-said-clashed-with-then-fm-on-insolvency-norms-in-his-book-overdraft-saving-the-indian-saver/", "date_download": "2020-09-27T23:14:04Z", "digest": "sha1:R66HPZB7B36OK74EQS3BKKOXAJK5KWCF", "length": 6903, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दिवाळखोरीवरून होते उर्जित पटेल आणि सरकारमध्ये मतभेद, पुस्तकात केला खुलासा - Majha Paper", "raw_content": "\nदिवाळखोरीवरून होते उर्जित पटेल आणि सरकारमध्ये मतभेद, पुस्तकात केला खुलासा\nदेश, मुख्य / By आकाश उभे / उर्जित पटेल, पीयूष गोयल, सरकार / July 25, 2020 July 25, 2020\nआरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणतेही कारण दिले नव्हते. आता याबाबत उर्जित पटेल यांनी आपले नवीन पुस्तक ‘ओव्हरड्राफ्ट – सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ या पुस्तकात थोडाफार खुलासा केला आहे. सोबतच सरकारवर देखील निशाणा साधला आहे.\nउर्जित पटेल यांनी पुस्तकात म्हटले आहे की, तत्कालीन अर्थमंत्र्यांसोबत त्यांचे मतभेद दिवाळखोरी प्रकरणांपासून सुरू झाले होते. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरीही 2018 च्या वेळेचा ते उल्लेख करत आहेत त्यावेळी पीयूष गोयल यांनी काही काळासाठी अर्थमंत���रीपदाचा कार्यभार स्विकारला होता. दिवाळखोरी कायद्यावरून त्यांच्यात आणि सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते.\nनवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, पटेल यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 2018 च्या मध्यात दिवाळखोरी प्रकरणात नरमाई दाखवणारे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी अधिकांश कामात अर्थमंत्री आणि उर्जित पटेल एकाच स्तरावर होते. मे 2018 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली हे दिवाळखोरी कायद्याचे नेतृत्व करत होते, मात्र आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. त्यावेळी तत्कालीन उर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.\nउर्जित पटेल यांच्या कार्यकाळात नोटबंदी करण्यात आली होती. मात्र त्यांनी पुस्तकात याविषयी काहीही म्हटलेले नाही. त्यांनी आरबीआयच्या मालकीमध्ये सरकारची प्राथमिकता आणि निर्देशांच्या आधारे कर्ज देणे ही आर्थिक क्षेत्राची समस्या असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील दरी कमी करण्याबाबत ही इशारा दिला असून, यामुळे सरकारचे कर्ज आणखी वाढू शकते असे म्हटले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dipsdiner.com/dd/shankarpali-recipe-in-marathi-sweet-shankarpali/", "date_download": "2020-09-27T22:21:27Z", "digest": "sha1:K2U4YSQ75RISI346VXUSN26VPRYGSHGL", "length": 8903, "nlines": 96, "source_domain": "dipsdiner.com", "title": "khuskhushit god shankarpali recipe in marathi | DipsDiner", "raw_content": "\nशंकरपाळे म्हणजे दिवाळीमध्ये बनवल्या जाणाऱ्या फराळाचा एक अविभाज्य घटक. आम्ही याला गोड शंकरपाळे असे म्हणतो, पण मला आज कळले की खूप सारे जण याला शंकरपाळी असे म्हणतात(including google). असो नाव काहीही असलं तरी ह्याची जी जिभेवर रेंगाळणारी हलकी गोड चव आणि वेलचीचा स्वाद, यामुळे वाटीभर खाल्ले तरी समाधान होत नाही.\nजेव्हा आमच्याकडे हे order ला म्हणजे ख���प मोठ्या प्रमाणात बनायचे तेव्हा एक वाटी तूप, एक वाटी दुध आणि एक वाटी साखर असं प्रमाण घेऊन बनवायची पद्धत होती. २० वर्षांपूर्वी तूप म्हणजे डालडा. हल्लीच अलीकडे ४-५ वर्षांपूर्वी आम्ही धंदा बंद झाल्यानंतर थोडीशी पद्धत आणि प्रमाण बदलले. आता ह्या पद्धतीने हे शंकरपाळे खुसखुशीत तर होतात आणि डालडा न वापरता अतिशय कमी तूप वापरून करता येतात.\nतुम्हीही एकदा ह्या पद्धतीने करून बघा. पारंपारिक पद्धतीत मैदाच वापरतात. मीही इथे मैदा वापरलाय. पण same प्रमाण वापरून गव्हाच्या पिठाचेही शंकरपाळे मस्त लागतात. मी कधीतरी तसेही बनवते. शंकरपाळे मध्यम आचेवर तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण वेळ गेला तरी चालेल पण gas मोठा करून हे शंकरपाळे तळायचे नाहीत.\nमधल्या वेळच्या खाऊच्या वेळी बिस्किटं किंवा बाहेरून आणलेले तळणीचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले, शेंगदाणा तेलात तळलेले शंकरपाळे खाणे हे केव्हाही उत्तम. दिवाळीची वाट न बघता आता लगेच बनवा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा.\nमधल्या वेळच्या खाण्यासाठी अजून काही पदार्थ खाली दिले आहेत.\n१ मोठा चमचा वेलची पूड\n१ वाटी बारीक रवा\nभिजेल तेवढा मैदा (साधारण ३ वाटी)\nएका पातेल्यात दूध उकळायला ठेवायचं.\nदुध उकळ्यावर त्यात साखर घालायची. साखर वितळली की तूप घालून gas बंद करायचा.\nहे मिश्रण कोमट झालं की एका परातीत घ्यायचं. त्यात रवा, मीठ आणि वेलची पूड टाकून घ्यायची.\nआता वाटी-वाटी मैदा टाकून हे पीठ भिजवायला घ्यायचं. हळूहळू लागेल तेव्हढा किंवा भिजेल तेव्हढा मैदा घ्यायचा आणि मऊसर पीठ भिजवायचं.\nथोडा तेलाचा हात लावून पीठ सारखं करून अर्धा ते एक तास झाकून बाजूला ठेऊन द्यायचं.\nआता एक तासाने ह्या कणकेतून एक मोठा गोळा तोडून, पोळीच्या आकारात लाटून घ्यायचा.\nकातण असेल तर, नसेल तर सुरीने शंकरपाळी चे आकार कापून घ्यायचे.\nतेल मंद gas वर गरम करण्यास ठेवाचे. तेल मध्यम गरम असेल तेव्हा शंकरपाळे सोडून चांगले खरपूस तळून घ्यायचे.\nतयारीसाठी लागणारा वेळ: ६० मिनटे\nशिजण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनटे\nझटपट कुकरमध्ये होणारा खवा घातलेला गाजर हलवा\nBhogichi Bhaji | मकर संक्रांती निमित्त्य भोगीची भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T22:50:56Z", "digest": "sha1:UAWRXIIBHUPVTMRU6CE34HUM6QAXXAUI", "length": 5575, "nlines": 80, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पुणे जिल्हा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nखरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा : उपमुख्यमंत्री\nशेतकऱ्यांवर नवं संकट; मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे आक्रमण\nनिकृष्ट बाजरी बियाणांमुळे पेरणी वाया; शेतकऱ्यांना आर्थिक फटका\nआईस बर्गच्या शेतीतून भोरमधील शेतकरी झाला लखपती\nशिवाजी महाराजांना आदर्श मानत केली अपंगत्वावर मात; उभारला स्वता:चा व्यवसाय\nपुणे परिसरातील शेतकऱ्यांनी शोधला उत्पन्नाचा अनोखा मार्ग\nजिद्दाच्या जोरावर झाला ८० एकरच्या बागाचा मालक\nपावसाने शेतीचे नुकसान; हमीभाव विमा संरक्षणाची मागणी\nपुणे जिल्ह्यात भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ\nपुणे जिल्ह्यात टोमॅटोवर जिवाणूजन्य करप्या रोगाचा प्रादुर्भाव ; लाखो रुपयाचे नुकसान\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-2/", "date_download": "2020-09-27T22:11:26Z", "digest": "sha1:YYCJ2ERLRBRYPQBXPWG23WEBARCXUOKH", "length": 29333, "nlines": 130, "source_domain": "navprabha.com", "title": "भारतातील वृक्षविशेष | Navprabha", "raw_content": "\nनारळीचे झाड मूळचे कुठले याविषयीचा थांगपत्ता लागत नाही. काहीजण ते दक्षिण अमेरिकेतील असावे असा अंदाज व्यक्त करतात. हिंदी महासागराच्या कोकोस बेटांवरून हे झाड इतरत्र आले असावे असे मानतात.\nबोरीचे झाड हे मूळचे भारतातील आहे. त्याच्या आसपासच्या देशांतही आढळते. हे झाड जंगलात आणि बागेत वाढते. त्यांच्या बिया सहज रुजतात, त्यामुळे ते सहसा कुणी बागेत लावत नाही. चवदार आणि टपोर्‍या फळाच्या या झाडाला अणकुचीदार काटेही असतात. या झाडाचा आकार लहान अथवा मध्यम असतो. क्वचित छत्रीच्या आकाराची बोरीची झाडे विस्तारत गेलेली दिसून येतात. हे पानझडी झाड आहे. बोरे ही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच प्रिय असतात, त्यामुळे सर्व वयोगटाची माणसे बोरांच्या मोसमात या झाडाखाली गोळा होतात. शालेय मुलांच्या कैक आठवणी बोरीच्या झाडांशी निगडित असतात.\nरामायणातदेखील शबरी या भिल्लिणीने भक्तिभावाने दिलेली उष्टी बोरे रामाने मोठ्या प्रेमाने खाल्ली अशी मिथ्यकथा आहे. शालेय वयात शकुंतला परांजपे यांचा ‘भिल्लिणीची बोरे’ हा ललित निबंधसंग्रह वाचला होता, त्याची येथे आठवण होते. कलम पद्धतीने लागवड केलेल्या बोरीची फळे मोठ्या आकाराची असतात. पण नैसर्गिक अशा छोट्या बोरांची सर या मोठ्या आकाराच्या फळांना नाही. बोरांचा आपण आपुलकीने आस्वाद घेतो. बोरीच्या काटेरी फांद्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. त्याच्या लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे बनवण्यासाठी तसेच सरपणासाठी होतो.\nनारळीचे झाड मूळचे कुठले याविषयीचा थांगपत्ता लागत नाही. काहीजण ते दक्षिण अमेरिकेतील असावे असा अंदाज व्यक्त करतात. हिंदी महासागराच्या कोकोस बेटांवरून हे झाड इतरत्र आले असावे असे मानतात. भारतात नारळाची झाडे गेल्या कित्येक शतकांपासून आहेत. सर्वत्र उष्ण-दमट हवामानाच्या प्रदेशांत विशेषतः समुद्रसपाटीच्या वालुकामय प्रदेशांत या झाडाची लागवड केली जाते. निदान भारतासारख्या देशात नारळ आणि नारळाचे झाड यांची वेगळी महती सांगायला नको. तो ‘कल्पवृक्ष’ आहे. नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हटले जाते. नारळाच्या झाडाला फळ यायला बराच कालावधी लागतो. अलीकडच्या काही कलमी झाडांना मात्र पाच वर्षांतच फळे येऊ लागतात. झाड दहा वर्षांचे झाले की त्याला पुष्कळ झावळ्या येतात. हे झाड खूप उंच असते. या झाडाची साल गडद करड्या-तपकिरी रंगाची असते. झावळ्या खूप मोठ्या आणि मोरपिसासारख्या देखण्या असतात. उंच वाढलेला माड पाहणे हा एक आनंदानुभव असतो. शेंड्यावर अनेक नारळांनी ते लगडले���े असते. हे वैभवदेखील आगळ्या-वेगळ्या अनुभूतींचे. म्हणूनच तर कोकणभूमीत जन्म घेतलेल्या विंदा करंदीकर यांच्यासारख्या प्रज्ञावंत अन् प्रतिभावंत असलेल्या कवीने ‘हे माडांनो’ या एकाच शीर्षकाच्या भिन्न भाववृत्ती प्रकट करणार्‍या दोन कविता अनुक्रमे १९४९ आणि १९५८ मध्ये लिहिल्या. पहिल्या कवितेत त्यांनी ‘शांतीचे प्रेषित’, ‘चित्स्वरूपाचे चिंतक’, ‘थोर तपस्वी मुनिवर’, ‘नारळरूपी रुद्राक्षांच्या सुंदर माळा धारण केलेले स्थितप्रज्ञ’ या समर्पक प्रतिमांकित शब्दांनी माडांना गौरविले आहे. स्वभूमीशी पक्की मांड बसलेली असल्यामुळेच विंदा करंदीकरांची प्रतिभा सदैव उन्मेषशालिनी राहिली. निसर्ग हा सृजनात्मकतेचा मूलस्रोत बनला. बोरकरांच्या कवितेतूनही माडांची अनेकविध चित्रे दिसतात.\nमाडांविषयी आणि त्यांच्या विविधांगांच्या उपयुक्ततेविषयी जितके सांगावे तितके थोडेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिसरात पाहिलेला दोन फांद्यांचा अपवादात्मक माड मनात घर करून राहिला आहे.\nजांभूळ हे झाड मूळचे भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि मलेशिया इथलेच. अति कोरडे आणि डोंगराळ प्रदेश सोडले तर आपल्या देशात ते सर्वत्र आढळते. हे उंच आणि सदाहरित झाड. बर्‍याच वेगवेगळ्या परिस्थितीत ते वाढू शकते. ते चांगले दणकट असते. त्याची साल फिकट किंवा गडद तपकिरी रंगाची, खरबरीत आणि जाड असते. तिचे ढलपे निघतात. त्यांच्या फांद्या खूप उंचावर फुटतात आणि त्यांच्यावर खूप दाटीवाटीने पाने येतात. त्याची फुले हिरवट पांढर्‍या रंगाची आणि इवलीशी असतात. पानाच्या खाली फुटणार्‍या देठांवर या फुलांचे गुच्छ येतात. त्यांना गोड वास येतो. साधारणतः जून-जुलैत जांभळे पिकतात. कधीकधी त्याअगोदरही ती पिकतात. ती पिकली की गर्द जांभळी होतात. पिकलेली जांभळे अतिशय रसाळ आणि मधुर असतात. माणसांप्रमाणेच प्राणि-पक्षी यांनाही ती फार आवडतात. यासंदर्भातील पंचतंत्रातील वानर आणि मगर यांची गोष्ट कोण बरे विसरू शकेल\nजांभळे पिकली की बदाबदा खाली पडतात अन् फुटतात. फुटलेल्या जांभळांचा खच झाडाखाली पडलेला असतो. शिवाय मुलांना झाडांवर दगड मारून जांभळे पाडण्याचा मोह होतोच. रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी जांभूळवृक्षाची लागवड केली जाते. जांभूळ हे औषधी फळ आहे. मधुमेहावर ते गुणकारी समजले जाते. इमारतीसाठी याच्या लाकडाचा सर्रास वापर आ���मितीला होत आलेला आहे.\nशेवग्याचे झाड मूळचे पश्‍चिम हिमालयातले. पण आता ते संपूर्ण भारतात आणि उष्ण कटिबंधात आढळते. नदी-नाल्याच्या काठावरच्या प्रदेशांत ते विशेष बहरास येते. हे झाड छोटे, नाजूक, भरभर वाढणारे, पानझडी आहे. त्याचे आयुष्य सरासरी पंचवीस वर्षे असते. या झाडाचे लाकूड ठिसूळ असते. ते लवकर मोडते. या झाडावर फुलांचे लांबट गुच्छ असतात. यांच्या फुलांत आणि पानांत भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे त्यांचा भाजीसाठी सर्रास वापर होतो. शेवग्याच्या शेंगा लांबसडक व हिरव्या असतात. याच्या मांसल भागात बिया आणि गर असतो. प्रत्येक बीला तीन बाजूंना तीन छोटेसे पातळ पापुद्रे असतात. शेवग्याच्या शेंगांची भाजी लोकप्रिय आहे. य. गो. जोशी यांची ‘शेवग्याच्या शेंगा’ ही लघुकथा सर्वश्रुत आहे. एका दुःखद प्रसंगानंतर भावाभावांमध्ये निर्माण झालेला कलह शेवग्याच्या शेंगांमुळे मिटतो असे तिचे आशयसूत्र आहे.\nचिंचेचे झाड हे मूळचे मध्य आफ्रिकेतले. ते भारतात कसे काय आले याविषयीची निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. उष्ण कटिबंधाच्या सर्व देशांत ते आढळते. हे हळूहळू वाढत जाणारे झाड आहे. ते खूप मोठे आणि उंच असते. त्याचा बुंधा छोटा असतो आणि त्याच्यावर फांद्या आणि पाने यांचा डेरा असतो. या झाडात आम्ल बर्‍याच प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सावटाखाली अन्य छोटी झाडे वाढू शकत नाहीत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात एप्रिल ते जून या कालावधीत याची पाने गळून जातात. लगेच नवी पालवी फुटते. छोट्या पर्णिकांनी मिळून पान बनते. या पर्णिका जाडसर असतात. त्या सुरुवातीला तजेलदार हिरव्या रंगाच्या असतात. पण लवकरच त्यांचा रंग गडद होऊ लागलो आणि नंतर त्या निस्तेज मळकट हिरव्या रंगाच्या होतात. या झाडाला फुले येतात. पण ती सहसा लक्षातही येत नाहीत. पण ती खूप सुंदर आणि सुगंधी असतात. ती गुलाबी, बैंगणी किंवा फिकट पिवळ्या रंगाची असतात. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात आणि बर्‍याचदा त्यानंतरही ही फुले येतात. पिकलेल्या चिंचांचे आकडे निरनिराळ्या आकाराचे असतात. काही लांब आणि सरळ, तर काही वळलेले, काही छोटे आणि चपटे. चिंचेच्या आकड्याचे कवच सुरुवातीला हिरवे असते. मागाहून त्यावर तपकिरी छटा असलेली लव असते. नंतर हे कवच गडद तपकिरी किंवा लालसर काळे होते. हे कवच सहज फुटणारे असते. कवचाच्या आत गर असतो. त्याची चव आंबट-गोड असते. गराच्या आत बिया असतात. या बियांना चिंचोके म्हणतात. चिंचेच्या लाकडाचा उपयोग कोळसा, कुंभाराचे चाक फिरविण्याची काठी, लाकडी हातोडा आणि फर्निचर बनविण्यासाठी करतात.\nचिंचेचा उपयोग मुख्यत्वे करून स्वयंपाकात- आमटीसाठी- करतात. चिंचोक्यांचे पीठ करून त्याच्या चपात्याही केल्या जातात. कापड कडक करण्यासाठी लागणारी कांजी (स्टार्च) बनविण्यासाठी या पिठाचा उपयोग होतो. वस्त्रोद्योगातही या पिठाचा उपयोग होतो. चिंचोक्यांमध्ये ‘पेक्टिन’ हे रासायनिक द्रव्य असते.\nदैनंदिन जीवनाबरोबरच धार्मिक जीवनातही चिंचेचे महत्त्व आहे. तुलसीविवाहाच्या शुभ घटकेला तुलसीवृंदावनात ऊस, दिनोची काठी यांसह कच्च्या चिंचा आणि आवळे ठेवण्याचा संकेत पाळला जातो.\nकोकण, गोवा आणि कारवार तसेच केरळमधील पश्‍चिम किनारपट्टीच्या प्रदेशांत आंब्याप्रमाणेच फणस हे लोकप्रिय फळ आहे. फणसाचे झाड सदाहरित असते. त्याचे खोड काळ्या रंगाचे, क्वचित ठिकाणी पापुद्रे गेल्यामुळे लाल तपकिरी रंगाचे दिसते. दाट तजेलदार हिरवा पर्णसंभार असतो. नव्याने बहरात आलेल्या फणसाच्या वृक्षावर आणि जुन्या खोडांवरदेखील फणस लटकलेले असतात. हा लेकुरवाळा फणसवृक्ष अत्यंत देखणा असतो. फणसाचे प्रामुख्याने ‘रसाळ’ आणि ‘कापा’ असे दोन प्रकार आहेत. एप्रिल-मेच्या मोसमात आंब्याप्रमाणे खवैय्यांची फणसांवर उडी पडत असते. साठे आणि सुकविलेले गरे यांमुळे वर्षभराची बेगमीही होत असते. काही ठिकाणी चाराच्या पानांप्रमाणे फणसाच्या पानांच्या पत्रावळी केल्या जातात. याच्या लाकडाचा उपयोग त्याच्या टिकाऊपणामुळे फर्निचर करण्यासाठी होतो. त्याचा रंग पिवळसर असतो.\nकच्च्या फणसाची भाजी गोमंतकात आणि अन्य ठिकाणी लोकप्रिय आहे. फणसाचा अवशिष्ट भाग- ज्याला चार म्हटले जाते, तो गुरांना पेंडीसह चारा म्हणून दिला जातो.\nसुरूचे झाड मूळचे ऑस्ट्रेलियामधले. आता भारताच्या संपूर्ण किनारी प्रदेशात ते आढळते. भरपूर सूर्यप्रकाश आणि वालुकामय जमीन त्याला अनुकूल ठरते. समुद्रकिनार्‍यावर मोकळ्या जागेत ते जोमाने वाढते. निळ्या समुद्राच्या फेसाळणार्‍या लाटा, भव्य किनारा आणि त्यावरील सुरूंचे बन यांमुळे त्या आसमंताची शान वाढते. शिवाय समुद्राची गाज, लाटांचे नर्तन आणि वार्‍याच्या लहरींबरोबर सुरूवृक्षांच्या शंकूच्या आकाराच्या तुर्‍यांना प्राप्त झालेली लय हे दृश्य मनोहारी असते. गोव्यातील तळपणच्या किनार्‍यावर, अन्य काही ठिकाणी आणि पेडणे महालातील केरीच्या किनार्‍यावर सुरूंचे विस्तीर्ण पट्‌ट्यातील बन लक्ष वेधून घेते. त्यामुळे त्या किनार्‍याचे वैभव वाढलेले आहे. कोकणच्या समुद्रकिनार्‍यावर सुरूंची बने मोठ्या प्रमाणात आढळतात. शिरोड्याच्या समुद्रकिनार्‍यावर काजूची झाडे आणि सुरूंचे बन आहे. भाऊसाहेब खांडेकरांचे ते साहित्यचिंतनाचे सुखनिधान होते आणि चिंतनासाठी एकान्तस्थळीची भिकेडोंगरीही त्यांना अत्यंत प्रिय होती.\nसुरू वृक्ष अनेक दृष्टींनी उपयुक्त आहे. तो पर्यावरणाचा समतोल सांभाळतो. उष्ण कटिबंधात जमिनीची धूप थांबविण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात. काही ठिकाणी ही झाडे ठराविक उंचीवर कापून त्यांचा कुंपण म्हणून उपयोग करतात. काही ठिकाणी इमारतींसाठी फारशीऐवजी या वृक्षाच्या लाकडी फळ्या वापरतात. सुरूच्या सालीपासून तयार केलेला रंग कोळी लोकांची जाळी रंगविण्यासाठी करतात.\n* संदर्भ ः १. प्रमुख भारतीय वृक्ष ः पिप्पा मुखर्जी, २. भारतातील सर्वसामान्य झाडे- प्रीतमलाल वि. बोले आणि योगिनी वाघानी, डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्��ात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nपौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...\nदत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/10/The-sena-of-Uddhav-Aditya-and-Sanjay-Raut-is-not-Shiv-Sena.html", "date_download": "2020-09-28T00:28:56Z", "digest": "sha1:MDKV77636GNXOBADO52IV427FPN64TYH", "length": 18886, "nlines": 17, "source_domain": "www.evivek.com", "title": " The sena of Uddhav, Aditya and Sanjay Raut is not Shiv Sena - विवेक मराठी", "raw_content": "उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा\nस्रोत: विवेक मराठी दिनांक10-Sep-2020\nउद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपासैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी वैचारिक भांडणाला काही आधार नाही, राजकीय ध्येयवादातील भिन्नतेलाही काही आधार नाही, आदर्शांची भिन्नता यालादेखील काही आधार नाही. सगळेच एका दिशेचे प्रवासी आहेत.\nमहाराष्ट्रात पंचवीस वर्षे शिवसेना-भाजपा युती होती. आज ती नाही. ती नसल्याचे दुःख शिवसेनेतील नेत्यांपेक्षा भाजपातील काही नेत्यांना होत असते. शिवसेनेचे नेते तुम्हाला काही किंमत द्यायला तयार नाहीत, तरीही आमची दारे शिवसेनेसाठी उघडी आहेत, अशी विधाने अधूनमधून केली जातात. भाजपाविषयी ज्यांना आस्था आहे, त्यांना अशी वाक्ये अजिबात सहन होत नाहीत, त्यांच्या मनात संताप निर्माण करतात. शिवसेना नेते सोडून गेल्यामुळे सत्ता गेली हे खरे, सत्ता गेल्याचे दुःख होणे हेदेखील स्वाभाविक आहे, परंतु सत्ता हे काही अंतिम साध्य होऊ शकत नाही आणि लक्ष्मीप्रमाणे सत्तादेखील चंचल असते. ती केव्हा सोडून जाईल याचा काही नेम नसतो.\nआजची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढयापुरती सीमित झालेली आहे. ज्या शिवसेनेशी भाजपाची शिवसेना-भाजपा होती, ती शिवसेना उद्धव, आदित्य आणि राऊत यांची सेना नव्हे. ती बाळासाहेब ठाकरेंची सेना होती - धगधगीत निखाऱ���यासारखी, मराठी बाणा जपणारी, हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेणारी, देशहितासाठी रोखठोक भूमिका घेणारी. काँग्रेसला 'काँग्रेस' म्हणणारी आणि राष्ट्रवादीला 'राष्ट्रवादी' म्हणणारी. अवतरणातील काँग्रेस म्हणजे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आगर आणि अवतरणातील राष्ट्रवादी म्हणजे जातवाद, प्रादेशिकवाद, मुस्लीम तुष्टीकरण यांचे डबके. उद्धव, आदित्य आणि संजय यांची सेना आगरात आणि डबक्यात लोळून घेत आहे. त्याच्याशी आपल्याला काही घेणे-देणे नाही. कुणाशी संगत करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.\nप्रश्न आहे शिवसैनिकांचा. हा शिवसैनिक बाळासाहेबांनी घडविलेला आहे. तो तीन विषयांना समर्पित आहे - १. भगवा, २. शिवाजी महाराज आणि ३. हिंदुत्व. हे तीन विषय त्याच्या भावविश्वाचे विषय आहेत. शब्द वेगळे असले, तरी भगवा म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्व. एकमेकांना पर्यायी अर्थ देणारे हे सगळे शब्द आहेत. प्रत्येकाचे अर्थदेखील खोलवरचे आहेत. भगवा ही भारताची संस्कृती आहे. भगवा हे त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. जीवनातून विरक्ती घेऊन संपूर्ण आयुष्य समाजाला समर्पित करताना भगवी वस्त्रे घालावी लागतात. चित्तवृत्तीवर आणि सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा लागतो. म्हणून भगवी वस्त्रे घातलेला संन्यासी आला की, राजाही सिंहासनावरून उठून भगवे वस्त्रधारी साधूला नमस्कार करतो. एखादाच नीच राजकारणी 'भगवा दहशतवाद' असले शब्द उच्चारू शकतो. ज्याने भारताला राष्ट्रवाद दिला, ते स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे घालणारे संन्यासी होते आणि ज्यांनी भारतीय लोकशाहीचे रक्षण केले, असे कायदेपंडित म्हणतात, \"ते केशवानंद भारती भगवी वस्त्रे घालणारेच होते आणि 'संविधान रक्षक' झाले.\"\nहा भगवा ध्वज घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शौर्य गाजविले. दुष्ट, जुलमी आणि परकीय लोकांना महाराजांनी सळो की पळो केले. महाराजांचे स्वराज्य म्हणजे स्वदेशीचे राज्य होते. सामाजिक न्यायाचे राज्य होते. सर्व उपासना पंथांचा आदर करणारे राज्य होते. स्त्रियांचा सन्मान करणारे राज्य होते. मंदिरे, साधुसंत यांचे संरक्षण करणारे राज्य होते. म्हणून त्यांना 'जाणता राजा' अशी उपाधी देण्यात येते. भगवा हातात घेऊन त्यांनी दुष्टांचे आणि दुर्जनांचे निर्दालन केले. त्यांना भगवा दहशतवादी म्हणण्याची कु��ाची हिम्मत नाही. हा भगवा आणि शिवाजी महाराज मिळून हिंदुत्वाचा विचार तयार होतो. हा देश हिंदूंचा आहे. त्याचे कारण असे की, वेदकाळापासून जो मानवसमूह या देशात राहतो, त्याला हिंदू म्हणतात. त्याचे उपासना पंथ वेगवेगळे असतील, वैदिक-अवैदिक, एकेश्वरवादी-निरीश्वरवादी, भौतिकवादी, सगळेच हिंदू. हिंदूच्या व्यापक व्याख्येत मशिदीत जाणारा हिंदू-मुसलमान असतो आणि चर्चमध्ये जाणारा हिंदू-ख्रिश्चन असतो. मुसलमानांना मी प्रथम हिंदू आहे हे आज समजत नाही आणि ख्रिश्चनांतीलही बहुतेक लोकांना हे समजत नाही. याचे कारण ज्या हिंदूंनी हे समजावून सांगायचे आहे, तो हिंदू दुर्बळ आहे, असंघटित आहे, जातीपातीत विभागलेला आहे.\nअशा हिंदूंना बाळासाहेब ठाकरे यांनी एक ध्येयवाद दिला, राजकीय आवाज दिला, एक शक्ती दिली. जातीपातीचे राजकारण न करता भगव्याचे राजकारण करून यशस्वी राजकारणी होता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो, त्याची जात कुणी विचारत नाही. इतर पुरोगामी पक्षात तू मराठा आहेस का, दलित आहेस का, ओबीसी आहेस का, याला महत्त्व असते. बाळासाहेबांनी तू हिंदू आहेस, याला महत्त्व दिले. म्हणून साबीर शेखदेखील शिवसेनेचे नेते झाले आणि एकेकाळी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे अशी भिन्न जातींची माणसे हिंदुत्वाच्या भावनेने एकत्र आली होती.\nहा भाव जगणारा हा खरा शिवसैनिक आहे, त्याला जवळ केले पाहिजे. राजकीयदृष्ट्या त्याला जवळ केले पाहिजे. हिंदुत्वासाठी ज्या संघटनेचा जन्म झाला. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने समग्र हिंदू समाजच आपला आहे. त्याची राजकीय पतवारी अशा विचारात बसत नाही. परंतु राजकारण करताना आणि पक्षीय राजकारण करताना पक्षभेद होतात. पक्षभेद म्हणजे मनभेद किंवा विचारभेद नव्हेत आणि शिवसैनिकांच्या बाबतीत मुळीच नव्हे.\nविचारधारेने ते सर्व आपलेच आहेत. राजकीयदृष्ट्या त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे लिहायला सोपे आहे, हे आम्हाला समजते. राजकीयदृष्ट्या स्वपक्षात अनेकांना सामावून घ्यायचे म्हटले, तर वेगवेगळ्या पातळीवरील सत्तेत सहभाग द्यावा लागतो, पक्षसंघटनेत त्यांना बसवावे लागते. नगरपरिषद ते विधानसभा सत्तास्थानात त्यांना सामावून घ्यावे लागते. राजकीय कार्यकर्ते हे कुणी धार्मिक कार्यकर्ते नव्हेत. धर्माचे काम झाले सर्व पावले, अशी राजकीय कार्यकर्त्यांची भावना राहू शकत नाही. त्याला सत्तेमध्ये कुठे ना कुठे स्थान हवे असते. या दृष्टीनेदेखील भाजपाने विचार करायला पाहिजे.\nसुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उद्धव, आदित्य आणि संजय राऊत यांची सेना म्हणजे शिवसेना नव्हे, हे डोक्यात घट्ट बसविले पाहिजे. शिवसैनिक आणि भाजपासैनिक एकाच वैचारिक जहाजात बसलेले आहेत. लढा द्यायचा आहे तो राजकीय लढा उद्धव, आदित्य आणि संजय यांच्या सेनेशी करायचा आहे. सामान्य शिवसैनिकांशी वैचारिक भांडणाला काही आधार नाही, राजकीय ध्येयवादातील भिन्नतेलाही काही आधार नाही, आदर्शांची भिन्नता यालादेखील काही आधार नाही. सगळेच एका दिशेचे प्रवासी आहेत.\nजनतेचा कौल घेण्यासाठी २०२४ साली जावे लागेल आणि कदाचित त्याच्या अगोदरही केव्हाही जावे लागेल. दोन्ही बाजूंची शक्यता घेऊन रणनीतीची आखणी करायला पाहिजे. उद्धव, आदित्य, आणि संजय राऊत यांचे सरकार किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस वाईटाकडून भयानकतेकडे जात चालली आहे. जनता ही स्थिती एका मर्यादेपर्यंत सहन करील. पुढे त्याचे उद्रेक कशा प्रकारे होतील, याचे अचूक भाकित करणे कठीण आहे. परंतु ठिकठिकाणी लोक मोठया संख्येने आपला राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार, हे न सांगताच समजण्यसारखे आहे. पुढची सत्ता एकाच पक्षाची आणि ती पूर्ण बहुमताने येणे यात महाराष्ट्राचे कल्याण आहे. तशा प्रकारचा आशावाद धरून किंवा स्वप्ने बघून हे प्रत्यक्षात येणार नाही, प्रत्यक्षात येण्याचा मार्ग वेगळा आहे.\nविवेकानंद सांगून गेले की, कोणतीही एक कल्पना घ्या आणि तिने स्वतःला झपाटून घ्या. अहोरात्र तिचाच विचार करा. यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात भगव्याचे राज्य आणायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आणायचे आहे या कल्पनेने झपाटून गेले पाहिजे. हा हजारो जणांच्या श्वासोच्छ्वास झाला पाहिजे. नेत्यांनी त्याचा आदर्श घालून दिला पाहिजे. परिवर्तन सर्वांनाच हवे आहे, वारेही अनुकूल आहेत, गलबतांचे शिडे मात्र वाऱ्यांच्या दिशेने वळवावी लागतात. नको त्या लोकांची मनधरणी करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा या विषयाकडे लक्ष दिल्यास ते अधिक चांगले होईल.\nउद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत शिवसेना भाजपा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/7-august-coronavirus-update-in-maharashtra-check-how-many-covid-19-patients-are-there-in-mumbai-pune-nashik-aurangabad-and-all-the-districts-in-state-160779.html", "date_download": "2020-09-27T23:34:36Z", "digest": "sha1:HJZRJLK6Z7ZWBYENZ2MKEFPJ6AD36JIF", "length": 36128, "nlines": 512, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात, मनपा विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा संपुर्ण आकडेवारी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nCoronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात, मनपा विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत\nCoronavirus Update In Maharashtra: कालच्या दिवसभरात राज्यात 11,514 कोरोना ���्हायरस संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर पोहचली आहे. यापैकी 1,46,305 रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह (Coronavirus Positive Cases) आहेत तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्यांंची संंख्या 3,16,375 इतकी आहे. दुर्दैवाने आजवर 16,792 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. ZydusCadila च्या COVID 19 विरूद्ध संभाव्य लसीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक; 6 ऑगस्ट पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात\nराज्यात मुंंबईत (Coronavirus In Mumbai) आता हळुहळु कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे, कालच्या दिवसभरात मुंंबईत अवघ्या 910 कोरोना रुग्णांंची वाढ झाली असुन एकुण कोरोना रुग्णसंख्या 1,20,165 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात 92,661 रुग्ण बरे झाले आहेत. अशीच सुधारणारी परिस्थिती महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी खालील तक्ता तपासुन पाहा.\nमहाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी\nसांगली मिरज कुपवाड मनपा\nदरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 लाखाचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 62,538 नव्या रुग्णांची वाढ झाली असुन देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,27,075 वर पोहोचली आहे. देशात मृतांची एकूण संख्या 41,585 वर पोहोचली आहे. देशात सद्य घडीला 6,07,384 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 13,78,106 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nSuicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना\n अमरावती येथील चंद्रभागा नदी पात्रात 3 मुलांसह आईचाही बडून मृत्यू\nऔ���ंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T00:25:17Z", "digest": "sha1:3L2PBPS6BNR7HXVGJ5R2GPK3664GEWJE", "length": 4815, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कंबोडियाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► ख्मेर साम्राज्य‎ (१ क, ४ प)\n\"कंबोडियाचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/for-every-muslim-in-the-country-or-in-the-entire-world-we-only-follow-the-rules-written-in-quran-no-other-law-is-valid-for-us-says-azam-khan-1813368/", "date_download": "2020-09-27T22:54:31Z", "digest": "sha1:YPYQ5VR5VVXR7VQLX5TM2JIPRN5Q3HDA", "length": 11165, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "For every Muslim in the country, or in the entire world, we only follow the rules written in Quran. No other law is valid for us, says Azam Khan |’मुस्लिम कायदा नाही फक्त कुराण मानतात’ | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n‘मुस्लिम कायदा नाही फक्त कुराण मानतात’\n‘मुस्लिम कायदा नाही फक्त कुराण मानतात’\nआझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य\nमुस्लिम समाज कायदा मानत नाही आम्ही फक्त तेच मानतो जे कुराणात लिहिले आहे असे वक्तव्य करत समाजवादीचे नेते आझम खान यांनी तिहेरी तलाक विधेयकावर टीका केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली त्यावेळी काँग्रेस आणि इतर विरोधकांनी सभात्याग केला. आता याप्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तिहेरी तलाक विधेयकाचा गैरफायदाच घेतला जाईल असे ओवेसी यांनी म्हटलेले असतानाच दुसरीकडे आझम खान यांनीही यावर टीका केली आहे.\nतिहेरी तलाक विधेयकाशी भारतातील मुस्लिमांचा काहीही संबंध नाही. तलाकबाबत फक्त भारतातच नाही तर जगभरात फक्त कुराणमध्ये लिहिले आहे तेच मानले जाते इतर कोणता कायदा आम्हाला माहित नाही त्याच्याशी आमचा संबंध नाही असेही आझम खान यांनी म्हटले आहे. कुराण शिवाय आम्ही काहीही मानणार नाही हे लक्षात ठेवा असेही आझम खान यांनी खडसावले आहे.\nसरकारने आधी त्या महिलांना न्याय दिला पाहिजे ज्या महिलांना त्यांच्या नवऱ्याने स्वीकारले नाही. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत जे मारले गेले त्यांना सरकारने न्याय द्यावा. तलाकवर तुम्ही कायदा केला असेल तरीही अल्लाहच्या कायद्यापेक्षा आणि त्याच्या न्यायापेक्षा मोठे काहीही नाही असेही आझम खान यांनी म्हटले आहे. कोणी कोणाला तलाक द्यायचा हा आमचा खासगी प्रश्न आहे असेही खान यांनी स्पष्ट केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीट��� स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 तिहेरी तलाक विधेयक मुस्लिम महिलांना कमकुवत करणारे-ओवेसी\n2 डॉक्टर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करत होते, रूग्ण म्हणत होता हनुमान चालीसा\n3 ‘आयसिस’च्या हस्तकांना ‘एनआयए’ कोठडी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/former-indian-cricket-team-captain-mohammed-azaruddin-clarifies-about-allegation-jud-87-2067173/", "date_download": "2020-09-27T23:58:55Z", "digest": "sha1:3RO7PPQULWCJAZTOU6UNQBJRBLIF5QYV", "length": 12242, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "former indian cricket team captain mohammed azaruddin clarifies about allegation | फसवणुकीच्या तक्रारीबाबत अझरूद्दीन म्हणतो… | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nफसवणुकीच्या तक्रारीबाबत अझरूद्दीन म्हणतो…\nफसवणुकीच्या तक्रारीबाबत अझरूद्दीन म्हणतो…\nत्यांनी २१ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nआपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी असल्याची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यानं दिली आहे. मोहम्मद अझरूद्दीन आणि अन्य तीन जणांविरोधात औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी २१ लाख रूपयांची फसवूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nआपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार खोटी आहे. याविरोधात मी कायदेशीर सल्ला घेत असून याविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया अझरूद्दीननं दिली. मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणांवर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे यांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नावाने मुजीब खान यांनी दानिश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून मुंबई-दुबई-पॅरिस व पॅरिस-दुबई-दिल्ली अशी विमानाची तिकीटे बुक केली होती. बुक केलेल्या तिकीटाचे पैसे नंतर देतो असे सांगून मुजीब खान यांनी दिलेला धनादेश वटला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.\nमोहम्मद शहाब मोहम्मद यावूब यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन व अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करीत आहेत. दरम्यान, अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान हा औरंगाबादचा असल्यामुळे आमचे यात्रा कंपनीशी व्यवहार सुरू होते, असे तक्रारदार मोहम्मद शहाब यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात; कंगना रणौतचं वादग्रस्त विधान\n2 तरुणावर नीडलफिशचा हल्ला, माशाचं तोंड गळ्यातून आरपार; डॉक्टरही चक्रावले\n3 नागरिकत्व कायद्याला स्थगितीस तूर्त नकार\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/unity-in-diversity-is-indias-speciality-says-pm-modi-at-delhi-rally-pkd-81-2042361/", "date_download": "2020-09-27T23:43:18Z", "digest": "sha1:LBMGQ4KZ57PXAZ2OKA3EJKLPLLD7RLCU", "length": 12111, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Unity in diversity is India’s speciality, says PM Modi at Delhi rally pkd 81 | पंतप्रधान मोदींनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nपंतप्रधान मोदींनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग\nपंतप्रधान मोदींनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग\nआतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावं लागलं. ते आता होणार नाही\n”दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावं लागलं. ते आता होणार नाही,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. ‘विविधतेत एकता’ असल्याची घोषणा देत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. त्याला उपस्थित चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.\nफेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. शिवाय त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीकाही केली. ”कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचे काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही,” असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला. ”दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असेही मोदी म्हणाले.\n”१२०० पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. ४० लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले की, ”दिल्लीच्या मेट���रोच्या मार्गात ७० किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा २५ किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे.”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 प्रज्ञा ठाकूर पुन्हा चर्चेत, बुक केलेली सीट न मिळाल्याने ‘स्पाईस जेट’विरोधात तक्रार\n2 CAA : विरोध दर्शवण्यासाठी ओवैसींनी केले ‘हे’ आवाहन\n3 ‘मुंबई ते अहमदाबाद’ दुसरी ‘तेजस’, कसं असेल वेळापत्रक\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/hong-kong-open-badminton-k-srikanth-beats-hs-prannoy-to-enter-quarterfinals-1789860/", "date_download": "2020-09-28T00:28:00Z", "digest": "sha1:NAN3SDB4HHBXPBA23ITWEZ4IRGTI7ZL3", "length": 11668, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hong Kong Open Badminton K Srikanth beats HS Prannoy to enter quarterfinals | Hong Kong Open Badminton : प्रणॉयला नमवून श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nHong Kong Open Badminton : प्रणॉयला नमवून श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nHong Kong Open Badminton : प्रणॉयला नमवून श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\n१८-२१, ३०-२९, २१-१८ असे केले पराभूत\nकिदम्बी श्रीकांत (संग्रहीत छायाचित्र)\nHong Kong Open Badminton – या स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत सहकारी एच एस प्रणॉयला १८-२१, ३०-२९, २१-१८ असे पराभूत केले. पहिला सेट श्रीकांतला गमवावा लागला. मात्र त्याने चांगलीच झुंज दिली. पण तीन गुणांच्या फरकाने गेम प्रणॉयच्या नावावर झाला. दुसऱ्या गेममध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. हा गेम हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेला. अखेर ३०-२९ अशा गुणसंख्येवर श्रीकांतने तो गेम जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. तिसरा गेमदेखील अटीतटीचा झाला. या गेममध्ये पहिल्या गेमची पुनरावृत्ती झाली. फक्त हा गेम प्रणॉय ऐवजी श्रीकांतने जिंकला आणि प्रणॉयला घरचा रस्ता दाखवला.\nकाल झालेल्या सामन्यांमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवाल हिला सलमीच्याच सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. जपानच्या अकाने यामागूची हिने सायनाला २१-१०, १०-२१, १९-२१ असे पराभूत केले. याच स्पर्धेत आधी झालेल्या सामन्यात पी व्ही सिंधूने विजयी सलामी दिली. तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. तर पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा यानेही विजयी सलामी दिली. त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला. त्याने २१-१७, २१-१४ सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला. साईप्रणीतला मात्र खोसीतविरुद्ध हार पत्करावी लागली. तो २१-१६, ११-२१, १५-२१ असा पराभूत झाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम नाही – स्टिव्ह वॉ\n2 ‘स्मिथ, वॉर्नर म्हणजे ऑस्ट्रेलियाचे विराट, रोहित’\n3 सचिनचं कसोटी संघात पदार्पण; २९ वर्ष जुन्या आठवणींमध्ये रमला क्रिकेटचा देव\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/ahmednagar-parner-four-family-mambers-suicide-sas-89-1957671/", "date_download": "2020-09-27T21:58:21Z", "digest": "sha1:LMKFDYF5P7UINMJEJRCZXKLW7XNZZLIL", "length": 10863, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धक्कादायक : नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या | ahmednagar parner four family mambers suicide sas 89 | Loksatta", "raw_content": "\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nकरोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक\n४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध\nधक्कादायक : नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या\nधक्कादायक : नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या\nगोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती\nअहमदनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील या चार जणांनी घरातील लोखंडी पाईपल��� दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35)आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) अशी मृतांची नावे आहेत. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nगंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही\nपालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू\nCoronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण\nवैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित\nराज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार\nभारताला किती काळ डावलणार\nनांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान\nCoronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू\n1 “जयदत्त क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपयात मंत्रिपद घेतले”\n2 नव्या महापौर बंगल्याचे आरेखन तयार\n3 कोकण मार्गावरील वेळापत्रक सुरळीत ठेवण्याचे आव्हान\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/new-marathi-serial-molkarin-bai-on-star-pravah-channel-1850143/", "date_download": "2020-09-28T00:28:23Z", "digest": "sha1:WWXYUYBSBGQCKLXBTY4OREPZT4U7HSNZ", "length": 13309, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new marathi serial molkarin bai on star pravah channel | गृहिणींची रोजची व्यथा आता छोट्या पडद्यावर | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nगृहिणींची रोजची व्यथा आता छोट्या पडद्यावर\nगृहिणींची रोजची व्यथा आता छोट्या पडद्यावर\n‘स्टार प्रवाह’वर सुरु होतेय नवी मालिका ‘मोलकरीण बाई’\n‘अगं आज घरकाम करणाऱ्या बाई आल्याच नाहीत, माझं संपूर्ण दिवसाचं वेळापत्रकच कोलमडलं… खरंच गं माझ्या घरकाम करणाऱ्या मावशी आहेत म्हणून तर ऑफिसची कामं मी निश्चिंत मनाने करु शकते,’ हे आणि असे अनेक संवाद आपल्या नेहमी कानावर पडत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nघरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अश्या स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.\nरक्ताचं नातं नसतं काही , पण ती हाकेला धावणारी ताई असते ,\nबाळाला जोजवणारी माई असते , हसतमुख वागत असते ,\nआपल्यासाठी राबत असते , घरोघरी वावरत असते , ती कष्टाळू माऊली \nनवी मालिका \"मोल��रीण बाई – मोठी जिची सावली\"\nया मालिकेविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘मोलकरीण बाई या मालिकेतून खूप महत्त्वाचा विषय हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. घरकाम करणारी बाई ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणूनच तर त्यांना आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. याच मंडळींच्या आयुष्यात डोकावणारी ही मालिका असेल. मोलकरीण बाई या मालिकेची गोष्ट त्या तमाम स्त्रियांना अर्पण आहे ज्या कोणत्याही परिस्थीतीवर मात करत हसतमुखाने आपली काम चोख बजावतात.’\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 Luka Chuppi Movie Review : खळखळून हसायला लावणारा प्रेमाचा लपंडाव\n2 नेहमीच दुय्यम भूमिका करण्याविषयी आयुषमानचा भाऊ म्हणतो..\n3 ‘तुला पाहते रे’मध्ये राजनंदिनीची एण्ट्री कधी होणार; शिल्पा तुळस्कर म्हणते..\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/ayodhya-ram-janmabhoomi/ayodhya-ram-mandir-bhoomipoojan-program-preparations-251998.html", "date_download": "2020-09-27T23:50:49Z", "digest": "sha1:5UF2MH45YSWMNMCMKSCKCFSZ4RWZI5KE", "length": 21896, "nlines": 218, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan | अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची तयारी", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nAyodhya Ram Mandir | अयोध्यानगरी सजली, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी\nअयोध्या राम जन्मभूमी राष्ट्रीय\nAyodhya Ram Mandir | अयोध्यानगरी सजली, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी\nअयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलखनौ : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून उद्या (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे. (Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Preparations)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आले आहे.\nअयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अद्ययावत गाड्या आणि सुरक्षा ताफ्याची अयोध्येच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. साकेत महविद्यालयाच्या मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर असतील.\nपंत���्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका\nसकाळी 9.35 वा. – दिल्लीतून प्रस्थान\nसकाळी 10.35 वा. – लखनौ विमानतळावर आगमन\nसकाळी 10.40 वा. – हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान\nसकाळी 11.30 वा. – अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर आगमन\nसकाळी 11.40 वा. – हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा\nदुपारी 12.00 वा. – राम जन्मभूमी परिसरात आगमन\nदुपारी 12.15 वा. – राम जन्मभूमी परिसरात वृक्षारोपण\nदुपारी 12.30 वा. – श्रीराम मंदिर भूमिपूजन\nदुपारी 12.40 वा. – श्रीराम मंदिर पायाभरणी\nदुपारी 02.05 वा. – साकेत कॉलेज हेलिपॅडकडे प्रस्थान\nदुपारी 02.20 वा. – हेलिकॉप्टरने लखनौकडे प्रस्थान, लखनौहून दिल्लीसाठी प्रस्थान\nपवित्र माती आणि जल अयोध्येत\nभूमिपूजनाला देशातील 36 परंपरांचे 135 संत उपस्थिती लावणार आहेत. जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे. हनुमान गढीवर पताका चिन्हाचे पूजन करण्यात आले आहे.\nरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस संपत राय यांच्या माहितीनुसार कोविड19 च्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची दखल घेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कठोर असेल. भूमिपूजनासाठी 175 जणांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व आमंत्रित व्यक्तींनी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भूमिपूजन प्रांगणात येणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.\nएक लाख 11 हजार लाडू तयार\nराम मंदिराच्या गाभाऱ्याच्या नियोजित ठिकाणी पूजा होईल. अयोध्येत प्रसादासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. राम मंदिराचा प्रसाद भारतीय दूतावास जगभर वाटणार आहे.\nअयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल. नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत. स्तंभांची संख्या 160 वरुन 366 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या जिन्याची रुंदी 6 फुटांवरुन 16 फूट करण्यात आली आहे. मंदिराची उंची 141 फुटांवरुन 161 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.\nश्री राम जन्मभूमि मन्दिर विश्व में भारतीय स्थापत्य कला का अनुपम उदाहरण होगा\nजन्मभूमि मन्दिर के प्रस्तावित मॉडल के कुछ चित्र\nराम मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरुच आहे. देणगी देण्याबाबत भक्तांकडून स��तत्याने विचारणा होत आहे. चांदीच्या विटा देण्याऐवजी बँक खात्यात देणगी द्या, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भक्तांना केले आहे.\nअयोध्येतील वादग्रस्त वास्तू विध्वंस, 27 वर्षांनी अंतिम निकालाची तारीख ठरली\nसंतांचा शिवसेनेवर संताप, उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, हनुमानगढीच्या महंतांचा…\nअयोध्येत येऊनही 'या' पंतप्रधानांना रामलल्लांचं दर्शन घेताच आलं नाही\nकोरोना संसर्गामुळे गैरहजेरी, भूमिपूजनानंतर अमित शाह यांची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया\nभूमिपूजनादरम्यान #DhanyawadBalasaheb ट्रेन्डिंग, जेव्हा मंदिर-मशिदीच्या प्रश्नावर रोखठोक बाळासाहेबांनी सडेतोड उत्तर…\nAyodhya Ram Janmabhoomi | 500 वर्ष वाट पाहिली, त्या क्षणाची…\nNarendra Modi Ayodhya Live | मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदर���वर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/politics/", "date_download": "2020-09-27T22:38:38Z", "digest": "sha1:Z2OSJ7Q2LKIWI6KK4F5YFFL7ZPYQO5XS", "length": 10935, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "राजकारण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nबेधडक अजित पवार मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सामोरे जाणार का\nशेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे मोदी सरकारचे षड्‌यंत्र; कॉग्रेसचा घणाघात\nशिवसेना बलात्कारी, खंडणीखोर अन् ड्रग्जखोरांची झालीये; निलेश राणेंचा हल्लाबोल\nशेतकरी उध्वस्त होत असताना मंत्री झोपले होते का; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका\nमनमोहनसिंग सज्जन व्यक्ती मात्र त्यांच्या काळात देश रसातळाला; फडणवीसांचा निशाणा\nराज्य सरकार मराठा आरक्षणाला घाबरले, मुंबईत जमावबंदीचा आदेश; निलेश राणेंचा आरोप\nअधिकारी साखर झोपेत तेव्हा अजित पवार फिल्डवर; ६ वाजताच केली मेट्रोच्या...\nमारहाणीचे समर्थन म्हणजे बेशरमपणाचा कळस; भातखळकरांचा राऊतांवर निशाणा\nमाझ्याकडचे व्हिडीओ क्लिप्स समोर आले तर हादरा बसेल; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट\nडिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ कसा काढायचा; मग हे वाचा\nउध्दव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाही; रोहित पवारांचं प्रत्युत्तर\nअजित पवार, सुनिल तटकरेंसह ‘या’ नेत्यांना मुंबई पोलिसांची नोटीस\nफडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं की लगेच ब्रेकिंग न्यूज; अजित...\nराजू शेट्टींचा शरद पवारांना शह; दूध दरासाठी बारामतीत आंदोलन\nपार्थ पवारांच्या ‘सत्यमेव जयते’ ट्विटवर रोहीत पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊ��; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/nirbhaya-case-kangana-nirbhaya-mother-mhmg-update-430671.html", "date_download": "2020-09-27T23:42:25Z", "digest": "sha1:3DYMJKVAF4KDOO36FNXXS6P7ZYIZD6Y7", "length": 20086, "nlines": 183, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरू��� सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'��र चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nनिर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nनिर्भयाच्या आईने केलं कंगनाचं समर्थन, म्हणाली मला महान व्हायचं नाहीये\nकाही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी माफ करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं\nनवी दिल्ली, 23 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषींची फाशी यावरुन मतभेद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी माफ करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.\nवरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे अपील केलं होतं की, सोनिया गांधींनी जसं राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं तसं या आरोपींनाही माफ करायला हवं. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. याबद्दलच इंदिरा यांच्या अपीलावर कंगनाला तिचं मत विचारण्यात आलं. यावर कंगनाने नाराजी व्यक्त केली, ‘अशा महिलांनाच या बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवायला हवं. त्यानंतर त्यांना याची जाणीव होईल. इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात. खरं तर या दोषीना भरचौकात फाशी द्यायला हवी, असंही ती यावेळी म्हणाली.\nयानंतर निर्भयाच्या आईने कंगनाचं समर्थन केलं आहे. मी आई आहे, पण मला महान व्हायचं नाहीये, अशा शब्दात त्यांनी इंदिरा जयसिंहवरील राग व्य़क्त केला. जयसिहं यांच्याकडे इशारा करत निर्भयाच्या आई म्हणाल्या, हे लोक Human Rightsच्या नावावर फक्त व्यवसाय करतात. आणि गुन्हेगारांचा बचाव करतात.\nबेधडक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत तिचा आगामी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनदरम्यान पत्रकार परिषदेत कंगना राणौतला निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींसाठी वकील इंदिरा जयसिंह यांच्या अपीलवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं इंदिरा जयसिंह यांच्यावर थेट निशाणा साधत आपला राग व्यक्त केला. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी पवन गुप्ता याच्यावतीने अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मात्र इतर तिघांनी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.codedfilm.com.ng/download/uncut-%E0%A4%A8-%E0%A4%A6-%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A7-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5-%E0%A4%B0-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%AE-%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A7-%E0%A4%A1%E0%A4%97-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%A8-%E0%A4%9F-%E0%A4%95/LS1ydHZzUWtiMGpmMA", "date_download": "2020-09-27T22:39:20Z", "digest": "sha1:RNZMZWCLFJF7R5DIPYFXWXCKZT2X6BOF", "length": 4202, "nlines": 38, "source_domain": "web.codedfilm.com.ng", "title": "Download UNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका in HD,MP4,3GP | Codedfilm", "raw_content": "\nDownload UNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका\nUNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका\nस्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार\n जितेंद्र आव्हाड यांचे विश्लेषण\nमाझा कट्टा : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा by: ABP MAJHA - 3 year ago\nरावसाहेब दानवे तुफान कॉमेडी भाषण..😂😆 राजकारणातले इंदुरीकर महाराज दानवे.. Raosaheb Danve Comedy😝😂 by: VIRAL IN INDIA - 3 year ago\nपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं by: ABP MAJHA - 2 year ago\nप्रमोद महाजन का ऐतिहासिक भाषण, जिसमें फारूख अब्दुल्ला,सीपीएम औऱ कांग्रेस को गिरा-गिरा कर धोया… by: NMF News - 1 year ago\nमाझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पा by: ABP MAJHA - 4 year ago\nJayant Patil | देवेंद्र फडणवीसांची विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्याने जयंत पाटलांकडून अभिनंदन by: ABP MAJHA - 10 months ago\nMajha Katta | 'व्हिडीओ क्लिप्स, फोटो समोर आल्यास अनेकांना हादरा बसेल; एकनाथ खडसे माझा कट्ट्यावर by: ABP MAJHA - 2 week ago\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं औरंगाबादच्या सभेतील UNCUT भाषण by: ABP MAJHA - 3 year ago\nUNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-washim-news-debt-waiver-drought-crop-insurance-replanting-worries-farmers-338058", "date_download": "2020-09-27T22:51:42Z", "digest": "sha1:MGNPFTDX62TSOOETMO57VLAMDXMHT5CV", "length": 18046, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "कर्जमाफी, दुष्काळ, पीक विमा, दूबारा पेरणीत होळपला शेतकरी | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी, दुष्काळ, पीक विमा, दूबारा पेरणीत ���ोळपला शेतकरी\nतालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. पावसाच्या अनियमित पणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला पडत असल्यामुळे खर्चा एवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे.\nरिसोड (जि.वाशीम) : विविध नैसर्गिक संकटात शेतकरी होळपळत असून, सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nतालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. पावसाच्या अनियमित पणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला पडत असल्यामुळे खर्चा एवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nशासनाची कर्जमाफी योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कर्ज वाटप संथ गतीने होत आहे. सावकाराकडून व्याजाने पैसे काढून शेती करायची, तोंडाशी आलेला घास दुष्काळ, अतीवृष्टी, ओला दुष्काळामुळे हिसकावला जात असल्याने शेतकऱ्यांची कर्जापायी वैफल्यग्रस्त होण्याची वेळ येत आहे.\nपीक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. पीक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पीक विमा मिळण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे.\nदुसरीकडे विमा कंपन्या मालामाल होताना दिसत आहे. राज्य शासनाने केद्राची प्रधानमंत्री पीक विमा योजना बदलून बिहार, गुजरात सरकार प्रमाने स्वतंत्र राज्य शासनाची पीक विमा योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या चार-पाच वर्षापासुन पावसाळा कमी-जास्त प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.\nयावर्षी शेतीच्या पेरण्या मृग नक्षत्रात झाल्या मात्र सोयाबीन चे बियाणे न उगविल्यामुळे दुबारा पेरणीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले त्यामुळे मदतीची अपेक्षा होती.मात्र तीही मृगजळी ठरणार,जुन,जुलै महिन्यात पावसाने बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली होती.\nमात्र आॕगष्टच्या दुसऱ्या आठवडयापासुन पावसाला चांगल्या प्रमाणात सुरुवात झाल्यामुळे कुठे अतिव��ष्टीमुळे उभे पिके पाण्याखाली जात आहेत.त्यामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या जात असल्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.\nतर काहींच्या विहीरी खचल्याने त्यांचे मोठे आर्थीक नुकसानही झाले आहे. अशा स्थीतीत शेतकऱ्यांना ठोस मदत शासनाकडून होणे अपेक्षित असल्याची आशा लावून हे शेतकरी बसले आहेत.\nशासनाच्या शेतीविषयी योजना पूर्णपणे रखडलेल्या आहेत. नुकसान झाल्या नंतरही पीक विम्याची रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून शेती करायची. शेवटी नैसर्गिक आपत्ती येवून हाती काहीच उरत नाही. त्यामुळे शासनाने योजना प्रभाविपणे राबविणे गरजेचे आहे.\n- देविदासजी नागरे, शेतकरी, रिसोड\nशेतीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला हव्यात. शेतीच्या नुकसान भरपायीसाठी स्पाॅट पाहणी करून मदत मिळण्यासाठी यंत्रणांनी वरिष्ठांकडे वेळीच पाठपुरावा करावा.\n- विश्वनाथ सानप, माजी कृषी व पशुधन सभापती, जि.प.वाशीम\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nIPL 2020 : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर; ऐतिहासिक विजयाची नोंद\nIPL 2020 : RRvsKXIP : शारजा : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर असा तुफानी सामना रविवारी (ता.27) आयपीएलमध्ये शारजाच्या मैदानावर झाला. पंजाबची 223...\nआईसह चिमुकलीचे मुक्काम पोस्ट पोलिस ठाणे, अखेर खाकीचे मन द्रवले\nपुसद (जि. यवतमाळ) : प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस महिलेस घेऊन पंचनामा करण्यासाठी गावी गेले. काही वेळासाठी...\nभोसरी : दिघीकरांना विजजोड भूमिगत होण्याची प्रतीक्षाच\nभोसरी : \"अनेक घरांना एकाच खांबावरून विजजोड दिल्याने पावसाळ्यात काही वेळी भिंतीमध्ये वीज प्रवाह उतरतो. तसेच, स्पार्क होऊन आग लागण्याचीही भीती असते....\nभारताकडून सीमेवर टी-९० व टी ७० रणगाडे तैनात; १४ हजार फुटांवर लष्कर सज्ज\nनवी दिल्ली- गेल्या पाच महिन्यांपासून चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी थंडीच्या काळातही सज्जतेसाठी पावले टाकण्यास भारताने सुरवात केली...\nतब्बल 28 वर्षांनंतर उल्हासनगरमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू; वाहतूक कोंडीवर नियंत्रणामुळे शहरवासीयांना दिलासा\nउल्हासनगर : तब्बल 28 वर्षांच्या तपानंतर उल्हासनगर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाचवीला...\n'कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी'; भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा\nमुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vice-chancellors-committee-formed-conduct-final-year-exams-report-will-be-presented-tomorrow", "date_download": "2020-09-27T23:41:52Z", "digest": "sha1:PP76WTX2CPKD2SXCTA3W6T57C2C55S34", "length": 18163, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल | eSakal", "raw_content": "\nमोठी बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. शनिवारी (ता.29) राज्यातील कुलगुरू सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही समिती रविवारी (ता.30) आपला अहवाल सरकारला देणार आहे.\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घेता येतील, यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे. शनिवारी (ता.29) राज्यातील कुलगुरू सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही समिती रविवारी (ता.30) आपला अहवाल सरकारला देणार आहे.\n कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ\nउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी राज्यातील कुलग���रूंची बैठक घेतली. या बैठकीत सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंना परीक्षा घेण्या संदर्भातील अडचणी आणि त्यातील तरतुदींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कुलगुरूंचे मत जाणून घेऊन यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना राज्यातील एकाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याचा त्रास होणार नाही, अथवा विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. या परीक्षा सहज, आणि सुलभ पध्दतीने कशा आणि कधी घेता येतील यासाठीच कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.\nलाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ\nमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक झाली. सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे.\nही समिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर तातडीने म्हणजेच उद्या रविवार 20 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सामंत यांनी दिले आहेत. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. असेही सामंत यांनी संगितले.\nसंपादन - तुषार सोनवम\nस्पष्ट, नेमक्या ��णि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत रूग्णवाढीचा दर 1.05 वर गेल्या 24 तासात 2,261 नवीन रुग्णांची भर, तर 44 रुग्णांचा मृत्यू\nमुंबई : मुंबईत आज 2,261 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,98,720 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.07 टक्क्यांवरून कमी होऊन 1.05 वर खाली आला आहे....\nशेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार\nमुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. 28) राज्यपालांना निवेदन देणार आहे. ऑक्टोबरपासून या...\nरानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक...\nमहाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक\nमुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी...\nमहालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत\nमुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला...\nशेतकरी ते ग्राहक थेट साखळी निर्माण करण्याची संधी\nशेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-police-press-note_30.html", "date_download": "2020-09-27T23:39:36Z", "digest": "sha1:5KAYBWKNMTEJXDPD57IG32UPRS3WLZZZ", "length": 6781, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "क्वा���ंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / क्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हे दाखल\nक्वारंटाईन असुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात दि.28.04.2020 रोजी मौजे तांदुळवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)नितीन महादेव गोरे रा. तांदुळवाडी, ता. भुम. आणि होम क्वारंटाईन असतांनाही ग्रामपंचायत कार्यालय, वाठवडा येथे आदेशाचे उल्लंघन करुन निष्काळजीपणाची कृती करणारे दोघे पती- पत्नी 2)बळीराम नवनाथ गायकवाड 3)बालीका बळीराम गायकवाड रा. वाठवडा, ता. कळंब या सर्वांविरुध्द\nतसेच आज दि. 30.04.2020 रोजी शासनाच्या बंदी आदेश असतांनाही उमर मुहल्ला, उस्मानाबाद येथे केश कर्तनालय व्यवसायासाठी उघडे ठेउन ग्राहकांची गर्दी निर्माण करणारे दत्ता हरीभाऊ शिंदे रा. उमर मुहल्ला, उस्मानाबाद या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/09/blog-post_7.html", "date_download": "2020-09-27T23:13:00Z", "digest": "sha1:4RZPCJOKHIYPVQJ24UO7L2DYJ2DQ2GAU", "length": 9102, "nlines": 98, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: रोकड हस्तगत | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nलोणावळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: रोकड हस्तगत\nलोणावळा (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) – लोणावळ्यातील नामांकित हॉटेलात रंगलेल्या “हायप्रोफाइल’ जुगारावर लोणावळा पोलिसांनी छापा टाकून रोकड हस्तगत केली.\nया कारवाईत गुजरात येथील 60 व्यापाऱ्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या 12 महिला तसेच धिरजलाल कुमार ऐलानी, अन्वर शेख (दोघेही राहणार मुंबई), आणि या जुगाराचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय 34, रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई विकास कदम यांनी फिर्यादी दिली.\nलोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांना मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कॉंवत यांच्यासह लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पल्लवी वाघोले, अश्विनी लोखंडे, विकास कदम, शंकर धनगर, सागर धनवे, ईश्वर काळे, सतिष कुदळे यांच्या पथकाने छापा टाकला.\nरिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये सहा टेबल लावत जुगार सुरू होती. पोलिसांनी धाड टाकत खेळात वापरलेली 3 लाख 20 हजार 830 रुपयांची रोकड, 6 हजार 343 रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे 1000 रुपये किंमतीचे 36 लाख 60 हजार रुपयांचे टोकन व 500 रुपये किंमतीचे 4 लाख 75 हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.\nया प्रकरणी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे तपास करीत आहे\nतिनही विद्यमान आमदाराना महायुती��डून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T00:14:24Z", "digest": "sha1:7CKW2B2S76USFYPYS2DAJCK3L47WNWTD", "length": 9843, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे - Live Trends News", "raw_content": "\nकोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे\nकोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे\nमुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, यासाठी प्रयत्नशील ���सल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nआज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान कोरोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शकपणे माहिती देण्यात आली आहे. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे. परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nसरकारने हिंमत असेल तर किती रुग्णालयांवर कारवाई केली ते जाहीर करावे : फडणवीस\nबीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्���संख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-adventure-tourism-harshada-kotwal-marathi-article-3055", "date_download": "2020-09-27T22:25:40Z", "digest": "sha1:SSUHZKMHNKEJADQZZBDNPOT2YB7EON64", "length": 25233, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Adventure Tourism Harshada Kotwal Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nछोटी आँखे... बडे सपने\nछोटी आँखे... बडे सपने\nसोमवार, 24 जून 2019\nआमचं तर त्या दिवशी फक्त सहाच किलोमीटर ट्रेक करायचं ठरलं होतं. पण आम्ही तब्बल १० किलोमीटर चाललो होतो आणि अजूनही समिट बरंच लांब होतं. प्रचंड आवाज करत आणि मलाच काय तर अनेकांना जागेवरून पुढं ढकलणारा सोसाट्याचा वारा झेलत आम्ही जड होत चाललेलं एक एक पाऊल पुढं टाकत होतो. समोर अंगावर येणारी चढाई होती आणि ताकद संपत चालली होती. सतत होणाऱ्या अतिप्रचंड थंड वाऱ्यामुळं नाक सुन्न झालं होतं. त्यातही कडक सूर्यप्रकाशामुळं उषाच्या डोळ्यावर अंधारी येत होती. आयुष्यातला पहिला हिमालयीन ट्रेक इतका थ्रिलिंग असेल याचा मी कधी विचारही केली नव्हता.\nबाबानं सांगून पाठवलं होतं, ‘समिटवर पोचलीस की डोळे मीट आणि स्वत:चीच पाठ थोपटून घे.’ कारण त्याला एकट्यालाच माहीत होतं, की हा ट्रेक माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही समिटवर पोचलो. आम्ही मोजून सात जण आणि सारा आसमंत फक्त आमचा होता. समोर अली बुगियाल, बेदनी बुगियाल, माउंट त्रिशुल, नंदी घुंटी अशी शिखरं उभी होती. त्यावेळी मनात एक भीती होती, की या शिखरांची प्रचंडता अगदी सहजपणे मला त्यांच्यात सामावून घेऊ शकेल. पण मग विचार आला, की नाही यांच्याजवळ आल्याशिवाय आपण आपल्याला उलगडूच शकत नाही.\nथोडंफार जगणं कळायला लागल्यापासून आयुष्यात आगाऊपणानं मी बरेच निर्णय घेतले. ब्रह्मताल ट्रेकला जाण्याचा निर्णय हा त्यातला सर्वांत ताजा. मला ट्रेकिंगची कितीही आवड असली, तरी याला मी आगाऊ निर्णय यासाठी म्हणते कारण हिमालयातला हा माझा पहिलाच ट्रेक. समजा, आपण हिमालयात पहिल्यांदा ट्रेक करतोय म्हटल्यावर मार्च ते जूनच्या अल्हाददायी आणि कमी आव्हानात्मक वातावरणात ट्रेक करणं अपेक्षित असतं. पण नाही, आम्हाला आगाऊपणा करायचाच होता आणि म्हणूनच आम्ही भर थंडीत म्हणजेच जानेवारी महिन्यात हा ट्रेक करायचं ठरवलं.\nउषा सांगायला आणि मी ऐकायला तब्बल दोन महिने असंच तर चाललं होतं सारं. अखेर आम्ही १६ जानेवारी ही तारीख ठरवली.\nहिमालयातला पहिलाच ट्रेक आणि तोही एवढ्या थंडीत म्हटल्यावर तयारीही मोठी आली. ही तयारी करण्यात दोन महिने कधी निघून गेले कळलंच नाही. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते काठगोडाम आणि काठगोडाम ते लोहजंग असा बराच मोठा प्रवास करत आम्ही बेस कॅंपला पोचलो. गेल्या वर्षी याच काळात दिल्लीला असताना थंडीचं प्रमाण कमी होतं, याहीवेळी तीच परिस्थिती असेल, असं वाटलं होतं. मात्र, झालं उलटंच. यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका जास्त आहे हे दिल्लीत पाऊल ठेवताच जाणवलं.\nलोहजंग हा आमच्या ट्रेकचा बेस कॅंप. काठगोडामपासून तब्बल १० पेक्षा जास्त तास गाडीनं प्रवास केल्यावर आपण लोहजंगला पोचतो. चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर आणि बरोबर त्याच्या कुशीत वसलेलं हे गाव. पर्यटन हाच सर्वाधिक गावकऱ्यांचा पैसे कमावण्याचा मार्ग. आम्ही तब्बल १२ तासांचा प्रवास करून लोहंजगला पोचलो, तर मावळतीकडं सूर्य अस्ताला चालला होता. त्या जांभळ्या क्षितिजावर चढलेला भरजरी सोन्याचा शालू पाहून एक इशारा नक्कीच मिळाला होता. पुढचे पाच दिवस डोळ्याचं पारणं फेडणारे नयनरम्य सोहळे पावलागणिक पाहायला मिळणार आहेत.\nसूर्य अस्ताला गेला आणि आम्ही आमच्या ट्रेक लिडरशी बोलू लागलो. आम्ही सर्वांनी आपापली ओळख करून दिली आणि थोड्याफार महत्त्वाच्या सूचनांबद्दल चर्चा केली. गच्चीत उभं असताना गच्चीतल्या एकाही वस्तूला हात लावायची हिम्मत झाली नाही. याला दोन कारणं होती. एक तर खिशात घालून गरम केलेले हात बाहेर काढायला मन मानत नव्हतं, तर दुसरं म्हणजे बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला हात लावला, तरी हात सुन्न करणारी थंडी पडली होती. आम्ही सगळेजण ट्रेक कसा असेल यांची दोन अंशात उभं राहून चर्चा करत होतो. पहिल्या रात्रीच कळलं होत, आपला आगाऊपणा चांगलाच भोवणार आहे आणि पुढचे पाच दिवस खूप आव्हानात्मक असणार आहेत. जेवायला गेलो तेव्हा नुकता��� एक ग्रुप ट्रेक संपवून बेस कॅंपला आला होता. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं, की वरती -१० अंशापर्यंत तापमान जात आहे. ते ऐकूनच मनात धडकी भरली. माझ्यासाठी ट्रेकमध्ये किती चालायला लागणार, तो किती मोठा असणार, पाठीवर किती ओझं असणार हे सारे प्रश्न दुय्यम होते. मूळ प्रश्न होता एवढी थंडी मी सहन कशी करणार\nपुण्यातल्या थंडीतही एकावर एक दोन स्वेटर घालणारी मुलगी मी, तिकडं एवढ्या थंडीत निभाव लागणार तरी कसा माझा हा विचार करता करताच झोप कधी लागली कळलंही नाही.\nसकाळी सहा वाजता उठून बाहेर गेले. रात्री काळोखात हरवलेलं ते सौंदर्य सूर्य जसा वर येत होता, तसं आणखी खुलत होतं. आम्ही आवराआवर करायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या ट्रेक लिडरनं आम्हाला थर्मल वेअर आणि स्वेटर घालण्यास मनाई केली. ‘वेडा झालायं का हा थंडीनं गोठून जाईन मी’ अगदी हेच शब्द मी उषा आणि गणेशला म्हणाले होते. आम्ही सर्वांनी नाश्‍ता करून ट्रेकला सुरुवात केली आणि पुढच्या १५ मिनिटांतच मला तो वेडा नाही हे कळून चुकलं. बाहेरच्या वातावरणात कितीही गारवा असला, तरी केवळ १५ मिनिटं चालल्यावर सगळ्या अंगात उष्णता निर्माण झाली होती.\nआतापर्यंत सलग चार तास लाल मातीतून चालल्यावर अचानक थंडी वाजू लागली. बराचवेळ अत्यंत कमी प्रमाणात दिसणारा बर्फ आता सर्वांनाच दिसू लागला. हवेतला गारवा प्रचंड वाढला. सर्वांनीच जॅकेट आणि हॅण्डग्लोव्हज घातले.\nलाल माती आता संपली होती. इतकावेळ आजूबाजूला असलेला बर्फ आता आमच्या पायाखाली होता. नुकतीच बर्फवृष्टी झालेली असल्यानं बर्फ भुसभुशीत होता आणि त्यामुळंच चालण्याची गती आता कमी झाली. बराच काळ बर्फातून चालल्यावर आम्ही आमची पहिली कॅंप साइट बेकलतलला पोचलो.\nआमच्यासोबत एक चाळिशी पार केलेलं जोडपं होतं. आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून ते दोघंही ट्रेकसाठी आले होते. हे कळल्यावर मला खरंच खूप आनंद झाला. ऑफिसमुळं जमत नाही, मुलांच्या शाळा असतात, त्यांच्याकडं लक्ष कोण देणार, घरच्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार, घरच्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार अशी कोणतीही कारणं न देता ते दोघंही ट्रेकिंगसाठी असलेली आवड जोपासत आहेत हे पाहिल्यावर मन शांत नसतं झालं तर नवलच.\nकॅंप साइटवर साडेसात वाजता जेवण आणि साडेआठ वाजता गुपचूप टेंटमध्ये जाऊन झोपायचं. नवीन नियम अंगवळणी पडायला थोडा वेळ जाणार होता आणि म्हणूनच ��म्ही सगळेजण एकाच टेंटमध्ये गप्पा मारत बसलो. छोट्याशा टॉर्च लाईटमध्ये चाललेल्या गप्पा आणि बाहेर होणारा स्नो फॉल, सारंच अगदी स्वप्नवत होतं. मात्र, उणे अंशात गेलेलं तापमान आम्हाला काही सहन होईना. शरीर गरम ठेवायचं म्हटलं, तर हालचाल हवी. म्हणूनच आम्ही टेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. समोरच असलेल्या बर्फाच्या छोट्या टेकडीवर जाऊन आम्ही डान्स केला. तब्बल अर्धातास झालेल्या हालचालीनंतर आम्ही तडक टेंट गाठलं आणि स्लिपिंग बॅगमध्ये जाऊन झोपलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सात तासांचा ट्रेक करायचा आणि ब्रह्मतालच्या कॅंप साइटवर राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी समिट करायचं आणि परतीच्या प्रवासाला लागायचं असा आमचा प्लॅन होता. त्यानुसार आम्ही सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. आता आम्ही तब्बल दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर होतो. आता चारही बाजूंना नजर टाकली, तर फक्त पांढरा शुभ्र बर्फ दिसत होता. जोरात वाहणारा वारा आणि प्रचंड थंडीमुळं आता श्वास घ्यायला किंचित त्रास व्हायला लागला होता. अशा परिस्थितीचा सामना करत आम्ही मजल दरमजल करत पावलं टाकत होतो.\nहिमालयातले सारे ट्रेक्‍स हे तिथल्या वातावरणावर अवलंबून असतात. त्यामुळंच प्लॅनमध्ये कधीही बदल होऊ शकतात. आमचंही तेच झालं. खराब हवामानाचा अंदाज व्यक्त केला गेल्यानं आम्ही त्याच दिवशी समिट करण्याचं ठरवलं. त्यामुळं आम्ही ब्रह्मतालच्या तलावाला वेढा घालून वरच्या बाजूनं सिमटच्या दिशेनं चालू लागलो. अशातच माशी शिंकली आणि दिशाला हाय अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास व्हायला सुरुवात झाली.\nहाय अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे अतिउंचीवर गेल्यावर होणारा त्रास. दिशाला आता श्वास घेताना त्रास व्हायला लागला, तिच्या छातीत दुखू लागलं. तिला आता पुढं ट्रेक करणं शक्‍य होणार नव्हतं. त्यामुळं तिनं दिनू भय्यांसह पुन्हा कॅंपची वाट धरली, तर आम्ही समिटच्या दिशेनं निघालो. सर्व अवघड परिस्थितीवर मात करत आम्ही अखेर समिटवर पोचलो. त्या एका क्षणात मनाला जेवढी शांतता लाभली आहे, ती गेली २२ वर्षं मिळाली नव्हती. समोर उभी असलेली चारही शिखरं मला साद घालत होती आणि मीसुद्धा त्यांना परतण्याचं वचन देऊनच मागं फिरले.\nसमिटवर चढताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास आता उतरताना होणार होता. कारण, भुसभुशीत बर्फावरून चालणं स��पं होतं. मात्र, गोठलेल्या बर्फावरुन सतत पाय घसरत होता. खाली पाहण्याची तर मी हिंमतच केली नाही. सकाळी साडेआठपासून आम्ही चालायला सुरुवात केली होती. आता अंगातली ताकद पूर्णपणे संपली होती. सात किलोमीटर चालण्याच्या केलेल्या मनाच्या तयारीत आम्ही तब्बल १६ किलोमीटर चालून १२,२५० फूट उंची गाठून उतरत होतो. अखेर जवळपास सहा वाजता आम्ही ब्रह्मताल तलावापाशी पोचलो. आता आमचा ट्रेक संपत आला होता. दुसऱ्या दिवसापासून आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार होतो. त्यारात्री मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं आमचा टेंट मध्यरात्री तुटला. उरलेली सगळी रात्र आम्ही तो उडणारा टेंट सावरतच झोप काढली. तिसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. त्यादिवशी आम्ही जंगलात आमची कॅंप साइट लावली आणि चौथ्या दिवशी आम्ही अखेर नो नेटवर्क झोनमधून बाहेर पडत दुपारी एकच्या सुमारास लोहजंगला पोचलो आणि आमचा ट्रेक संपला.\nया ट्रेकनं मला माझं पॅशन आणि माझा पेशन्स यांची नव्यानं ओळख करून दिली. आमच्या सहा जणांच्या ग्रुपमध्ये मी फक्त उषा आणि गणेशला ओळखत होते, असं जर मी आता कोणाला सांगितलं, तर कदाचित त्यांना हे पटणारही नाही. या ट्रेकनं मी पूर्णपणे कणखर झालेय. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींविरुद्ध फक्त लढत राहण्याची शिकवण मला या ट्रेकनं दिली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://chinchwaddeosthan.org/mr/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95/6", "date_download": "2020-09-27T22:49:17Z", "digest": "sha1:LWODXDOS3HISMLB7HZAAMUMATOSGOKU6", "length": 10876, "nlines": 143, "source_domain": "chinchwaddeosthan.org", "title": "chinchwaddeosthan.org,Morya Gosavi,Sanjeevani Samadhi,Mangal Murti Moraya,Moreshwar,Morgoan,Siddtek,Siddhivinayaka,Siddheshwar,Chintamani,Theur,Chinchwad Devasthan,श्रीक्षेत्र सिद्धटेक", "raw_content": "\nश्रीमोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती\nमोरगाव परिसरातील देवता फोटो\nसंजीवन समाधी महोत्सव २०१९\nसंजीवन समाधी महोत्सव विषेशांक २०१७\nपाचशे वर्षांपेक्षा जुनी असलेली \"गणेश भक्तांची मोरगाव यात्रा\"\nआंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nसदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहासाधु मोरया ���ोसावी चारित्र आणि परंपरा\nश्री सदगुरू मोरया गोसावी\nयोगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र\nश्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे\nव्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट\nऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा\nऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो\nऑडिओ सीडी - श्री गणेश गीता\nऑडिओ सीडी - आरती संग्रह\nऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा\nमहाप्रसाद, अन्नदान आणि देणगी\nश्रीमोरया गोसावी यांचे चित्र\nवारां प्रमाणे धूपार्तिची सरणी\n२१ पदांच्या धूपार्तिची सरणी\nश्रीसिद्धिविनायकांचे मंदिर आणि मंदिर परिसर:\nहे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, पार्वती देवी असे शिव पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.\nश्रीसिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीमध्ये स्थापलेली असल्याने सिद्धटेक मंदिरास एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणामार्गात शंकर, शिवाईमाता, विष्णू ही मंदिरे व ग्राम दैवत येतात. मंदिराच्या बाहेर श्रीमारुती मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेस शंकराचे व शिवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळून भीमा नदी वहाते. ती या ठिकाणी दक्षिणवाहिनी झाली आहे. त्यामुळे येथे भीमेचे स्नान माहात्म्य मोठे आहे. जवळच काळभैरवाचे स्थान आहे. हा येथील राखणदार समजला जातो.\nचतुर्थीच्या दिवशी दिवसभर थांबलेल्या भाविकांना देवांची तीन रुपे बघण्यास मिळतात.\n(मोरगांव, थेऊर, सिध्दटेक, चिंचवड)\nश्री. सिध्दीविनायक मंदिर, सिध्दटेक येथे काल रोजी श्री दर्शनाचा योग आला, मंदिरातील स्वच्छता, सेवकांची सेवाभावी वृत्ती, प्रसन्न वातावरण, आवास, निवास, भोजनप्रसाद व्यवस्था इत्यादिमुळे मन प्रसन्न झाले.\nअ. नगर - ४१४००५.\nभाविकांनी दान करण्यासाठीची आवश्यक माहिती\n१. तुमच्या मोबाईल वरील भीम ऍप, पे.टी.एम., फोन पे, अथवा कुठलेही UPI ऍप चालू करा. लॉगीन पासकोड टाका.\n२. SCAN and PAY पर्याय निवडा\n३. वरील क्यू. आर. कोड. स्कॅन करा.\n���. दान करायची रक्कम व रिमार्क भरा आणि PAY बटनावर क्लिक करा.\n५. UPI पिन टाकून दान करा.\n१. देवस्थान बँक खाते क्रमांक : 10893893218\n४. UPI ऍप क्यू. आर. कोड\nनिधींचे प्रकार / Donation Type:\nअभिषेक पूजाअन्नदानासाठी देणगीभाद्रपदीयात्राद्वारयात्रामाघीयात्रामोरया गोसावी पुण्यतिथी महोत्सववेद पाठशाळेकरीता देणगी\n॥ मंगलमूर्ती मोरया ॥\nमुख्य पृष्ठ | नियम आणि अटी | इतर लिंक | कॉपीराईट २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T23:40:15Z", "digest": "sha1:AFRXSG2PEO5UE7BYKZ2WXAEZPUZ5FSTI", "length": 2449, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:उपसंस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा वर्ग उपसंस्कॄती (इंग्लिश: Subculture, सबकल्चर ;) या विषयाबद्दल आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इंटरनेट संस्कृती‎ (१ क, ४ प)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T23:13:16Z", "digest": "sha1:4PZNGIWIUWFZ25J37OESFHYFP3KE5UMW", "length": 21206, "nlines": 164, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "कुस्ती ग्रामीण अर्थकारणाशी", "raw_content": "\nखेळ, राजकारण आणि संस्कृतीचा संगम म्हणजे कुस्ती. कुस्तीची मुळं शेतीच्या अर्थकारणात फार खोलवर रुजलेली आहेत. शेती डबघाईला आली की महाराष्ट्राच्या या अत्यंत लाडक्या खेळालाही अवकळा येते\nजमलेली गर्दी पाहिलीत तर तुम्हाला वाटेल की सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी आहे. तुम्हालाच काय, कुणालाही वाटेल. खेळ सुरू होण्याआधी पाच तास दोन लाखाच्या वर लोक मैदानात जमलेत, तेही पावसाची पिरपिर चालू असताना. पण कुंडलसाठी ही गर्दी नेहमीपेक्षा कमीच. कुंडलला दर वर्षी जंगी सामने भरवले जातात. क्रिकेटचे नाही... कुस्त्यांचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाशी फार थोड्या खेळांची इतकी घट्ट नाळ जुळलीये, खास करून पश्चिम महाराष्ट्रात जास्तच. इतकी, की गेल्या वर्षीच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अगदी कुंडलच्या कुस्त्याही रहित कराव्या लागल्या होत्या.\n“ऐन दुष्काळात तीन लाख लोकांसाठी पाण्याची सोय करायची. तुम्हीच विचार करा,” एक संयोजक सांगतात.\nराज्याच्या ग्रामीण भागांमध्ये क्रीडा, राजकारण आणि संस्कृतीचा संगम म्हणजे कुस्ती. शहरांमधूनही कुस्ती खेळली जाते, पण पैलवान गावाकडचेच असतात. तेही बहुतांश गरीब कुटुंबांमधले. हिंदू वृत्तपत्रातर्फे अनेक पैलवानांना दिलेल्या भेटींमधून आम्हाला हेच आढळून आलं.\nगेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रावर असणाऱ्या शेती संकटाचा फटका कुस्तीला बसलेला दिसतो. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या सुरुवातीचं पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झालीये. “दुष्काळाने आमचा कणाच मोडलाय,” राज्यातल्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं प्रस्थ असणारे अप्पासाहेब कदम, त्यांच्या कोल्हापुरातल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातल्या तालमीत आमच्याशी बोलत होते. “बहुतेक स्थानिक कुस्त्या रद्द कराव्या लागल्या.” जिथे झाल्या तिथे बक्षिसाच्या रकमेत कपात करावी लागली. “किती तरी खेळाडूंनी भागच घेतला नाही, त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या तालमीवर केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणायचा.” आणि यंदा, अतिरेकी पावसामुळे तीच गत व्हायची वेळ आलीये.\nइथल्या छोट्या कुस्त्यांमध्ये विजेत्याला बक्षीस म्हणून अगदी ट्रॅक्टरही दिला जाऊ शकतो. सांगलीतल्या कुंडलच्या जंगी कुस्त्यांचे आयोजक बाळासाहेब लाड आणि अरुणा लाड म्हणतात, “एखादी खाजगी कंपनी खर्च उचलू शकते. पण एकूण जमा होणाऱ्या २५ लाखातले तब्बल १५ लाख साध्या शेतकऱ्याच्या खिशातून येतात. त्यांचीच परिस्थिती बिकट असेल, तर कुस्त्यांना फटका बसणारच.”\nखेड्यापाड्यातल्या गरिबासाठी कुस्ती म्हणजे दारिद्र्यातून बाहेर यायचा आणि समाजात काही तरी पत मिळवण्याचा मार्ग असतो. “कुस्त्या खेळणारी ९० टक्के पोरं गरीब शेतकरी कुटुंबातली आहेत,” कोल्हापूरमध्ये कदम आम्हाला सांगतात. “आणि बाकीची, भूमीहीन मजुरांची, सुतार आदी कारागिरांची. कुणीच शिकल्या-सवरलेल्या घरातली नाहीत. आणि बघा, कुस्तीचं एक वेडच असतं. या सगळ्यांमधले जास्तीत जा��्त पाच टक्के पैलवान खेळात पुढे जातात.”\nकदमांच्या तालमीत खोली करून एकत्र राहणाऱ्या, हाताने करून खाणाऱ्या तरुण मुलांकडे पाहिलं की कुस्तीचं वेड काय असतं ते समजून येतं. तालमीत पहाटे ५ वाजता सराव सुरू होतो आणि ८.३० पर्यंत चालतो. त्याच्या आधी, पहाटे ४ वाजता यातले काही जण धावायला जातात. लहानगी पोरं १० ते ५ शाळेत जातात. परतल्यावर अर्ध्या तासात तालमींना सुरुवात होते ती थेट ८.३० वाजेपर्यंत. कडक शिस्तीशिवाय काहीच नाही. “उदयोन्मुख क्रिकेटपटू वर्षातून चार महिने सराव करत असतील. पण पैलवानासाठी दहा वर्षांची तालीमही कमीच.”\nआपल्या पोरांना कुस्ती शिकवा म्हणून तालमीत वस्तादांच्या विनवण्या करणारे शेतकरी आणि शेतमजूर नजरेस पडतात. सकाळचे ६ पण वाजलेले नाहीत. कोल्हापूरच्या आपल्या तालमीत ८३ वर्षांचे गणपतराव आंधळकर एका आठ वर्षांच्या पोराला डाव शिकवताना दिसतात. एशियाडमधले सुवर्ण पदक विजेते, ऑलिम्पिकपटू असणारे आंधळकर मोठ्या मुलांच्या तालमीवर करडी नजर ठेवून असतात. आणि तेव्हाच चिल्ल्यापिल्ल्यांना कुस्तीच्या खेळी समजून सांगत असतात. कधी तरी मध्येच ते पैलवानांना मोठ्याने एखादी सूचना देतात, बजावतात. अनेकदा ते सर्वात लहान खेळाडूंबरोबर स्वतःच मातीत उतरतात आणि कुस्त्या खेळणाऱ्यांना तिथल्या तिथे डाव पेच शिकवतात.\nआंधळकरांच्या मते “कुस्तीची मुळं शेतीच्या अर्थकारणात फार खोलवर रुजलेली आहेत. पण आज तीच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तालमीचं शुल्क अगदीच किरकोळ असतं. महिन्याला १०० – २०० रुपये.” आंधळकरांना राज्यभरात विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून मिळणारं मानधन या फीतून मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त असेल. खूपच गरीब असणाऱ्या मुलांकडून ते काहीच घेत नाहीत. “तरीदेखील चांगला खुराक घेण्यासाठी त्यांना किती तरी खर्च करावा लागतोच की.”\nएकाहून एक सरस पैलवान तयार करूनही – आणि कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी मोठमोठे राजकारणी असूनही – कुस्तीच्या वस्तादांना सरकारकडून फारच कमी सहाय्य मिळतं. सबंध पश्चिम महाराष्ट्रातून हीच तक्रार कानी येते, की पंजाब आणि हरयाणा सरकार त्यांच्या पैलवानांची जास्त काळजी घेते.\n“खाण्यावर, आहारावर खूप खर्च करावा लागतो,” एशियाड, कॉमनवेल्थ आणि राष्ट्रीय पदक विजेते, सुप्रसिद्ध पैलवान काका पवार त्यांच्या पुण्यातल्या तालमीत आ���च्याशी बोलत होते. तरुण पैलवानांना रोज ४०० ग्रॅम बदाम, चार लिटर ताजं दूध, अर्धा किलो तूप, अंडी, फळं, भाज्या असा आहार पाहिजे. आठवड्यातून तीनदा मटण वेगळंच. “म्हणजे बघा, रोजचे ७०० रुपये, लहानांसाठी ५०० रुपये.”\nएखाद्या गरीब कुटुंबासाठी हा खर्च फार जास्त आहे. “पण कधी कधी अख्खं गावच मदत करतं.” काही वर्षात एखादा लहागना खेळाडू एका कुस्तीचे रु. २००० जिंकतो तर तरूण पैलवान ५००० रुपयांची कुस्ती मारतो. जसजसा खेळ सुधारेल तसतशी ही रक्कम वाढत जाते. जत्रांमध्ये कित्येक कुस्त्या होतात, त्याला लाखो लोक गोळा होतात. कधी कधी एखाद्या उभरत्या पैलवानाला प्रेक्षकही मदत करतात. आणि काही स्पर्धांमध्ये तर चांगल्या खेळाडूंची रु. २०,००० ते रु. ५०,००० ची कमाई होते, अप्पासाहेब कदम आम्हाला माहिती देतात.\nया वर्षी अनेक कुस्त्या रद्द झाल्यामुळे सचिन जामदार आणि योगेश बोंबलेसारख्या युवा खेळाडूंना बक्षीसातून मिळणाऱ्या रकमेवर पाणी सोडावं लागलं. आणि चांगला खेळाडू असणाऱ्या संतोष सुतारला “कोल्हापूरची तालीम सोडून सांगलीला माझ्या घरी आटपाडीला परतावं लागलं.”\nमॅटवरच्या कुस्त्यांमुळे खेळच बदलून गेलाय. “भारतीय पैलवान मातीत बनलेत हो, मॅटवर नाही,” थोर कुस्तीपटू आंधळकर सांगतात. शेकडो गावांमध्ये कुस्तीच्या आखाड्यातली माती तयार करणं हे फार जिकिरीचं काम आहे. फार कष्ट लागतात त्याला. मातीत दही, लिंबाचं पाणी, तूप आणि हळद कालवून माती मळली जाते. कुस्त्यांमध्ये पैलवानांना जखमा होतात, त्यावर उपाय म्हणून हळद. (काही ठिकाणी तर मातीला थोडा खिमाही लावला जातो.)\nनेहमीच्या ४० फूट x ४० फूटच्या मॅटचा खर्च आहे जवळ जवळ ७ लाख. छोट्या छोट्या गावांतल्या तालमींना हा किंवा याहून छोट्या मॅटचा खर्च पेलणं अशक्य आहे. जर सगळ्या कुस्त्या मॅटवर खेळवल्या तर बहुतेक स्थानिक स्पर्धांना आपला गाशा गुंडाळावा लागेल. अॅस्ट्रो-टर्फमुळे हॉकीची जी अवस्था झाली तीच मॅटमुळे कुस्तीची होणार असल्याचं भाकित काही जण वर्तवतात. स्थानिक पातळीवर अॅस्ट्रो-तर्फ परवडत नसल्यामुळे भारत आणि पाकिस्तानची हॉकीवरची पकड ढिली झाली, अगदी तसंच. मॅटवरच्या कुस्त्या झटपट, अगदी दोन तीन मिनिटांत संपतात. पण मातीतल्या कुस्तीत एकेक लढत २०-२५ मिनिटं चालते. “त्यातला फरक नाट्यमय आहे, संस्कृतीशी संबंधित आहे, आर्थिक आहे आणि खेळ म्हणून तर आहेच,” इ��ि आंधळकर.\nदरम्यान, आटपाडीमध्ये, जिथे गेल्या हंगामात सगळ्या कुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या, तिथले वस्ताद श्रीरंग बादरे फारसे आशावादी नाहीत. “पाण्याच्या कायमस्वरुपी संकटामुळे प्रत्येक हंगामात लोक शेती सोडून दुसरं काही करताना दिसतायत. शेतीच टिकली नाही, तर कुस्त्या कशा टिकाव्या\nया लेखाची एक आवृत्ती द हिंदूमध्ये प्रकाशित झालीः\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nइंग्रजांच्या सत्तेला बांध घालणारा एक निरोप्या\nसामाजिक भाष्य करणारा कुस्तीचा आवाज\nकुस्तीः धर्माच्या पल्याड आणि समन्वय साधत\n‘आपण त्याचं पुरेसं रक्त काढलं नाही बहुतेक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-grapes-climate-arrangement-grape-vineyard-after-hard-pruning?tid=149", "date_download": "2020-09-27T22:06:10Z", "digest": "sha1:USQLN7LNBS43YBL2LU4LGPXK2RURGNGV", "length": 27263, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, grapes, climate arrangement in grape vineyard after hard pruning | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीपोषक वातावरणनिर्मिती\nद्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीपोषक वातावरणनिर्मिती\nडॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजय कुमार उपाध्याय\nगुरुवार, 28 मार्च 2019\nद्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. लवकरच फळकाढणीची सांगता होईल. या वर्षी बागेतून चांगले उत्पादन मिळाले असले तरी येणाऱ्या हंगामात सूक्ष्म घडनिर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा असतो. सुक्ष्म घडनिर्मिती म्हणजे वेलीवर निघालेल्या प्रत्येक काडीवर अपेक्षित असलेला द्राक्षघड होय. प्रत्येक वेलीवर जास्तीत जास्त फलधारीत काड्या असल्यास पुढील हंगामात चांगल्या प्रतीचे द्राक्ष तयार होतात. त्यासाठी खरड छाटणीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते. खरड छाटणी केल्यानंतर नवीन फुटी ���ाहेर येणे व त्या फुटींवर सुक्ष्म घडनिर्मिती होणे यासाठी काही परिस्थिती जबाबदार असतात.\nद्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. लवकरच फळकाढणीची सांगता होईल. या वर्षी बागेतून चांगले उत्पादन मिळाले असले तरी येणाऱ्या हंगामात सूक्ष्म घडनिर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा असतो. सुक्ष्म घडनिर्मिती म्हणजे वेलीवर निघालेल्या प्रत्येक काडीवर अपेक्षित असलेला द्राक्षघड होय. प्रत्येक वेलीवर जास्तीत जास्त फलधारीत काड्या असल्यास पुढील हंगामात चांगल्या प्रतीचे द्राक्ष तयार होतात. त्यासाठी खरड छाटणीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते. खरड छाटणी केल्यानंतर नवीन फुटी बाहेर येणे व त्या फुटींवर सुक्ष्म घडनिर्मिती होणे यासाठी काही परिस्थिती जबाबदार असतात. अशा परिस्थितीवर मात करून सुक्ष्म घडनिर्मिती कशी मिळवावी, याबद्दल या लेखातून जाणून घेऊ.\nबागेतील महत्त्वाच्या समस्या ः\nबागेत खरड छाटणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फुटी मागेपुढे फुटणे, उशिरा फुटणे, ओलांडा डागाळणे इ. समस्यांचा सामना करावा लागतो. अशी स्थिती बागेमध्ये असताना बागेचे व्यवस्थापन उदा. सिंचन, खत किंवा संजीवके यांचे नियोजन करणे कठीण होते.\nफुटी निघाल्यावर तापमानाचा परिणाम व उपाययोजना ः\nवेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग हा ३०-३५ अंश सेल्सिअस व ६०-८०% आर्द्रता असलेल्या परिस्थितीत चांगला असतो. द्राक्षबागेत खरड छाटणी करतेवेळी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे व आर्द्रता ही ३०% पेक्षा कमी अशी वातावरण स्थिती असते. परिणामी, वेलीच्या शरीरशास्त्रीय क्रियांसाठी योग्य वातावरण नसल्याने वेलीवर डोळे फुटण्यास अडचणी येतात. तेव्हा खरड छाटणी होताच खालील उपाययोजना कराव्यात.\nबागेत शेडनेटचा वापर महत्त्वाचा ः\nवेलीच्या ओलांड्यावर तापमान कमी करून आर्द्रता वाढवण्याकरिता द्राक्षवेली सावलीमध्ये असणे गरजेचे आहे. बागेत शेडनेटचा वापर करावा. वापरलेल्या शेडनेटमुळे बागेतील तापमान व आर्द्रता यामधील समतोल राहण्यास मदत होईल. बागेत एकसारख्या व लवकर फुटी निघण्यास मदत होईल.\n२) ओलांड्यावर पाण्याची फवारणी करणे ः\nज्या ठिकाणी शेडनेटचा वापर शक्‍य नाही, अशा बागेत खरड छाटणीच्या ३-४ दिवसांपासून ओलांड्यावर दिवसातून दोनवेळा (सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान) १५ ते १६ व्या द���वसांपर्यंत पाण्याची फवारणी करावी. फवारणी करतेवेळी पाण्याच्या थेंबाचा आकार मोठा असावा, त्यामुळे पाणी ओलांड्यावर जास्त काळ राहील. एकूणच बागेमध्ये जास्त तापमान व जास्त आर्द्रता अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे डोळे फुटण्यास मदत होईल.\nहायड्रोजन सायनामाईडचा वापर महत्त्वाचा ः\nखरड छाटणीनंतर नवीन फुटी सहज निघतात असा बागायतदारांचा समज असल्यामुळे हायड्रोजन सायनामाईडचा वापर टाळला जातो. ओलांडा उन्हामध्ये (जास्त तापमानात) जास्त काळ उघडा राहिल्यामुळे त्या ओलांड्यावरील पेशींची मर होते. त्यानंतर हा डोळा जळाल्यासारखा होतो किंवा फार उशिरा म्हणजेच २० ते २५ दिवसांनी फुटतो किंवा काही वेळेस फुटतसुद्धा नाही. म्हणजेच वेलीवर डेड आर्म किंवा ओलांडा डागळण्याची परिस्थिती तयार होते. या ओलांड्यावर पुढील काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.\nबागेत हायड्रोजन सायनामाईडचा वापर केला नसला तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. मात्र, त्या मागे पुढे व उशिरा निघू शकतात. हायड्रोजन सायनामाईडची शिफारस ही फक्त डोळे फुटण्याकरिता केली गेली आहे. त्यामुळे त्याचा वापर हा कमी-प्रमाणात म्हणजेच २०-२५ मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे करणे गरजेचे आहे. या रसायनाचा वापर हा खालील परिस्थितीत शिस्तबद्ध करणे आवश्यक आहे.\nज्या बागेत पूर्वीच्या ओलांड्याची लांबी कमी आहे, अशा परिस्थितीत या वेळी ओलांडा पुढे वाढवून घेण्याकरिता मागील हंगामातील काडी तारेवर वळवून ३ ते ४ डोळ्यावर कापून घ्यावी. अशा ओलांड्यावर फक्त मागील बाजूस मात्र हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग टाळावे. असे केल्यास दोन्ही प्रकारच्या ओलांड्यावर एकाच वेळी फुटी निघण्यास मदत होईल.\nउपलब्ध पाणी बागेसाठी वापरताना...\nयावर्षी बऱ्याच भागात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी येत्या हंगामात पाण्याची उपलब्धता कमी असेल. आतापर्यंत कॅनॉल, नदी या सारखे पाणी बागेकरिता वापरले असले. मात्र, हे दोन्ही स्रोत बंद झाले असतील किंवा होण्याच्या स्थितीत असतील. पाण्याच्या तुटवड्यामुळे बोअरवेल व विहिरींचे उपलब्ध पाणी जास्त प्रमाणात वापरावे लागेल. वाहत्या पाण्याच्या तुलनेत बोअरवेल व विहिरीच्या पाण्यामध्ये सॅलिनिटी, क्षार व कार्बोनेट्‌स, बायोकार्बोनेट्स यांची मात्रा जास्त असते. अशा पाण्याच्या वापरामुळे बागेत पानांवर स्कॉर��चिंग येते. अशा प्रतीच्या पाण्याची गरजही जास्त असते.\nखरड छाटणीनंतर काडी परिपक्व होईपर्यंत बागेमध्ये साधारणतः ६.५ ते ८.५ लाख लिटर पाणी प्रती एकर लागू शकेल. ही गरज पुढील काळात येणाऱ्या पावसामुळे कमी-अधिक होऊ शकते. तेव्हा, बागायतदारांनी पूर्ण हंगामातील किमान ७० टक्के पाण्याची उपलब्धता करून ठेवणे आवश्यक आहे.\nक्षारयुक्त असलेले बोअरवेल व विहिरीचे पाणी वापरण्याकरिता शक्यतो खरड छाटणीच्या वेळी बोद पूर्णपणे भिजवावेत. बोदाच्या बाहेर पाणी निघून जाईल. या सोबत मुळाभोवती असलेले क्षारही निचरा होऊन जातील. यानंतर उपलब्ध पाण्यानुसार कमी अधिक प्रमाणात गरजेनुसार पाण्याची उपलब्धता बागेत करावी. असे केल्यास पुढील काळात जरी क्षारयुक्त पाणी वेलीने उचलून घेईपर्यंत पाने परिपक्वतेच्या आसपास असतील. परिपक्वतेच्या जवळ असलेल्या पानांवर स्कॉर्चिंग येण्याची समस्या फारशी जाणवत नाही.\nकोवळ्या पानांवर स्कॉर्चिंग आल्यास पानांमध्ये आवश्यक असलेल्या हरितद्रव्यांचे प्रमाण कमी असते. म्हणजेच वेलीमध्ये आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे उत्पादन या खराब झालेल्या पानांमुळे कमी होते. या वेळी पानांचा आकारही कमी असतो. या विपरीत परिणाम पुढील काळात सुक्ष्म घडनिर्मितीवर होतो.\nबोदावर मल्चिंगचा वापर करावा. त्यासाठी उसाचे पाचट, बगॅस, पालापाचोळा किंवा शेणखत वापरता येईल. यामुळे ड्रिपमझून दिल्या गेल्या पाण्याचे बोदातून होणारे बाष्पीभन टाळता येते. मुळाच्या परीसरातील तापमान नियंत्रित राहिल्यामुळे मुळींची कार्य करण्याची क्षमतासुद्धा वाढलेली आढळून येईल.\nडॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०\n(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे. )\nद्राक्ष मात mate ओला सामना face सिंचन खत fertiliser स्त्री कमाल तापमान सकाळ ऊस पाऊस बोअरवेल यंत्र machine पुणे\n१) डेड आर्म २) ओलांडा वाढवणे ३) ओलांडा वाढवण्यासाठी हायड्रोजन सायनामाईडचा वापर\n१) द्राक्ष बागेमध्ये चारी खोदणे २) क्षारयुक्त पाण्यामुळे द्राक्ष पानांवर आलेली स्कॉर्चिंग.\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लात���र, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nडाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...\nफळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...\nफळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजनासध्या द्राक्षबागेत पावसाची उघडीप अनुभवास येत आहे...\nफळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा वाढीची अवस्था पावसाची...\nफळातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापनलिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे...\nकेळी बाग व्यवस्थापनसध्या केळी बागेतील मृगबाग मुख्य वाढीच्या तर...\nलिंबूवर्गीय फळपिकावरील कोळीचे व्यवस्थापनकोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी...\nकेळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा...\nकाडीची परिपक्वता, पानगळ या समस्यांकडे...गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये...\nरब्बी ज्वारी पेरणीची पूर्वतयारीपेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३...\nकिटकांमुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजनाफळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ....\nबुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या...वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये...\nहापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...\nद्राक्षबागेत नवीन फुटी वेगाने वाढण्याची...सध्याच्या स्थितीमध्ये द्राक्षबागेत पावसाळी...\nनारळ उत्पादनवाढीसाठी उपाययोजना नारळ हे बागायती पीक आहे. पाण्याची गरज ही...\nनारळबागेच्या व्यवस्थापनाची सुत्रेप्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध...\nसंत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड...आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह...\nकेळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचे नियंत्रणसध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक...\nकाळ्या माशीवर वा���णारी उपयुक्त...सध्यस्थितीत नागपूर व अमरावती परिसरातील बऱ्याच...\nडाळिंबावरील रोगांचे नियंत्रणडाळिंब फळपिकावर प्रामुख्याने तेलकट डाग, बुरशीजन्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/nirbhaya-re-mutilation-of-a-dead-body-of-12-years-agoof-the-body-of-12-years-ago/", "date_download": "2020-09-27T22:10:09Z", "digest": "sha1:GRTXAKGN2KIKBB5HQKSUVMVDY3QKBSOZ", "length": 7504, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निर्भया: १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन", "raw_content": "\nनिर्भया: १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन\nविजयवाड़ा : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १२ वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या निर्भयाच्या मृतदेहाला परीक्षणासाठी बाहेर काढले आहे. बी. फार्मसीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून तीचा खून करण्यात आला होता. दिल्लीतील न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आंध्रप्रदेशमधील तेनाली शहरास्थित समशानभूमीत दफन केलेल्या १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे परीक्षण करीत आहेत.\nसीबीआय अधिकाऱयांच्या देखरेखी खाली मृतदेहाला बाहेर काढण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मागील वर्षी या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला होता . तपासातून गुन्हेगाराचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या घटनेने संपूर्ण आंध्रप्रदेश हादरले होते.\n२७ डिसेंबर २००७ ला रात्री इब्राहिमपट्टनम इथे एका खाजगी वस्तीगृहातील बाथरूममध्ये १९ वर्ष्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तत्कालीन मंत्र्याच्या नातेवाईकाचा हात असल्याचा आरोपही पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. गुन्हेगारांना वाचवण्यासाटी पोलीस आरोपीना पाठीशी घालत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. बेगुन्हेगारांना शिक्षा सुनावल्याचा आरोप देखील पीडितेच्या परीजनाने केला आहे.\nपोलिसांनी २००८ मध्ये फोन चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपी सत्यम बाबूने निर्भयाचा खून काबुल केल्याचा दावा केला होता. १० सप्टेंबर २१० ला विजयवाडाच्या महिला न्यायालयाने आरोपी सत्यम बाबूला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.\nहैद्राबाद उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये आरोपी सत्यम बाबूची निर्दोष मुक���तता केली होती. आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यांनतर राज्यसरकारने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती.\nएसआयटीने केलेल्या तपासात गुन्ह्यातील कागदपत्रे गहाळ झाल्याचे आढळून आले. एसआयटीच्या तपासावर नायल्याने ताशेरे ओढले होते. नोव्हेंबर २०१८ न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.सीबीआयने गुन्यातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयातील काही कर्मचारविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n#IPL2020 : राजस्थानचा पंजाबवर ‘राॅयल’ विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/kinshuk-waidya-learned-archary-lessons-for-radhakrishna-serial-17663/", "date_download": "2020-09-27T23:19:01Z", "digest": "sha1:KVOTLPAP6FNVKKRXA5DD2IGYIDULAHM4", "length": 10083, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "kinshuk waidya learned archary lessons for radhakrishna serial | अर्जुनाच्या भूमिकेसाठी किन्शुक वैद्यने घेतले धनुर्विद्येचे धडे | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकृष्ण अर्जुन गाथाअर्जुनाच्या भूमिकेसाठी किन्शुक वैद्यने घेतले धनुर्विद्येचे धडे\nस्टार भारतची मालिका ‘राधाकृष्ण’ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या मालिकेचा नवीन अध्याय ‘कृष्ण अर्जुन गाथा’ कृष्ण, अर्जुन आणि द्रौपदी यांच्या जीवनातील अनेक गोष्टी लोकांसमोर आणणार आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता किन्शुक वैद्य आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे.\nकिन्शुक वैद्य यांनी सांगितले की, “या कार्यक्रमात पुन्हा एकदा अर्जुनची भूमिका निभावणे माझ्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. घराबाहेर पडून शूटिंग करणे आणि प्रतिभावान कलाकारांसमवेत काम करणे एक अद्भुत योगायोग आहे. स्वयंवराचा आगामी क्रम जिथे अर्जुन धनुष्य उचलून सोन्याच्या माशाच्या डोळ्याला छिद्र पाडण्यासाठी बाण सोडतो आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहतो तो एक मूर्तिमंत देखावा आहे. धनुर्विद्येवर प्रभुत्व मिळविण्यासाठी मी स्टंट करणाऱ्यांसोबत दररोज ३-४ ते तास अभ्यास केला. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल.\nयापूर्वीही किन्शुकने अर्जुनच्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध केले होते. पण यावेळी तो ट्रेंड नेमबाज बनून प्रेक्षकांसमोर येईल. स्टार भारतवर लोकांना किन्शुकचा अभिनय पाहता येईल.\nRanu Mondal...म्हणून रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत\nBollywood Drug chat caseदीपिका, सारा, श्रद्धा यांनी ड्रग्स घेण्यावर नकार, सीबीडी ऑईलबाबत श्रध्दाची कबुली\nBollywood Drug chat caseएनसीबीकडून धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक, घरी सापडला होता गांजा\nBollywood Drug chat caseअभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात\nड्रग्स प्रकरणबॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...\nBollywood Drug chat caseड्रग्ज पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाला करण जोहरचा इन्कार, म्हणाला मी ड्रग्ज...\nBollywood Drug Probeदीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज ‘एनसीबी’कडून होणार चौकशी\nS P Balasubrahmanyamप्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/sharad-pawar-urges-cooperative-sugar-factories-to-build-covid-hospitals-254242.html", "date_download": "2020-09-27T22:31:21Z", "digest": "sha1:PUYARHL3BGTYOWABYU7D5JPNXKHWJH2L", "length": 18487, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, शरद पवारांचे आवाहन | Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nसहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, शरद पवारांचे आवाहन\nसहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, शरद पवारांचे आवाहन\nसामाजिक दायित्व म्हणून सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे\" असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.\nदिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, कराड\nकराड : सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. कराडमध्ये सातारा-कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पवार बोलत होते. (Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals)\n“कोरोनाचे संकट हे अख्ख्या जगावर आले आहे. आपल्या देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहेत. पण सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील सहकारी कारखान्यांनी पुढाकार घेऊन एखाद्या छोट्याश्या अद्यावत रुग्णालयाची निर्मिती करावी आणि ते जिल्हा प्रशासनाकडे सोपवावे” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.\n“कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. नागरिकांनीही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपला देश, आपले राज्य नक्की कोरोनामुक्त होईल” असा विश्वास शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केला.\nहेही वाचा : तीन दिवसात अंत्यविधी उरकले, आईचं दु:ख मागे सारुन पुन्हा मैदानात, राजेश टोपेंचा झंझावात\nदरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यासाठी सुरुवात केली आहे. या जागांसाठी मुलाखत नसेल, पण मेरिटवर भरती करत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षण भरतीवर वाद झाला. हे भरती प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. मात्र ही भरती प्रक्रिया यातून वगळावी ही आमची भूमिका आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Sharad Pawar urges Cooperative sugar factories to build COVID Hospitals)\nकराडमध्ये राजेश टोपे यांच्या ���ध्यक्षतेखाली आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (9 ऑगस्ट) कोरोना आढावा बैठक पार पडली. जवळपास तीन तास झालेल्या या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना कोरानाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या, याबाबत माहिती दिली. राज्यात सध्या कम्युनिटी प्रसार नाही, असंदेखील राजेश टोपेंनी यावेळी स्पष्ट केलं.\n“कोल्हापूर आणि सातारा दोन्ही जिल्ह्यांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 9 ते 10 दिवसांचा आहे. कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट हा 35 टक्के आहे तो पाच टक्क्यांवर आणायचा आहे. ग्रोथ रेट वाढतोय. बाहेरच्या लोकांपासून होणारा संसर्ग कमी होतोय. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्याती गरज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.\nशरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये कोरोना आढावा बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nआयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम \nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये…\nपंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह…\nMumbai Local train : पश्चिम रेल्वेचा महिलांसाठी मोठा निर्णय\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्��ानचा 4 विकेटने विजय\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nसेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nMayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_09.html", "date_download": "2020-09-27T22:44:00Z", "digest": "sha1:N52BYLLRNTBSH4I3FI3OBWHBUR4U6UFM", "length": 60154, "nlines": 216, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: होम्स कथाः पिशाच्चाचा पाय", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nगेले अनेक महिने होम्स कामात हरवून प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होता. अर्थातच त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसल्यावाचून कसे राहतील अखेर डॉ. मूर यांच्या सल्ल्याने, किंबहुना इशाऱ्याने होम्स हवापालटाला कबूल झाला, कारण जास्त दुर्लक्ष केल्यास परिस्थिती इतकी बिघडेल की काम पूर्ण सोडून द्यावे लागेल असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.\nआम्ही इथे या शांत आणि रम्य खेड्यात काही दिवसांपासून राहत होतो. भोवतीचा निसर्ग, आराम आणि फिरणे यात दिवस घड्याळाचे भान न ठेवता चालले होते. शेजारच्या चर्चच्या धर्मगुरुशी होम्सची बऱ्यापैकी मैत्री झाली. या धर्मगुरुचा भाडेकरू मॉर्टीमर ही थोडाफार ओळखीचा झाला होता.\nएके दिवशी मी आणि होम्स गप्पा मारत बसलो होतो, आणि अचानक धर्मगुरु आणि मॉर्टीमर घाईघाईत घरी आले. धर्मगुरुला धाप लागली होती. 'रात्रीत एक भयंकर प्रकार घडला आहे. आणि तुमच्या सारख्या प्रसिद्ध माणसाचे आम्हाला साहाय्य हवे आहे.' होम्सने त्यांना बसायला सांगितले. मॉर्टीमर धर्मगुरुपेक्षा कमी अस्वस्थ दिसत असला तरी त्याच्या हाताची चाळवाचाळव आणि डोळ्यातल्या भावांवरुन तोही हादरलेला दिसत होता. 'तुम्ही सांगता की मी सांगू' मॉर्टीमर धर्मगुरुला म्हणाला. 'मॉर्टीमर, तुम्ही प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असल्याने तुम्ही जास्त चांगले वर्णन करू शकाल.' होम्सने सुचवले.\nधर्मगुरु म्हणाला, 'मी थोडी सुरुवात करतो. काल रात्री मॉर्टीमर त्याचे दोन भाऊ आणि बहीण ब्रेंडाला भेटायला त्यांच्या घरी गेला होता. बऱ्याच दिवसांनी चौघे एकत्र भेटल्याने संध्याकाळ मजेत आणि गप्पात गेली.रात्री जेवणानंतर ते चौघे पत्ते खेळत बसले. मॉर्टीमरला काम असल्याने रात्री दहाच्या सुमारास त्याने त्यांचा निरोप घेतला. पहाटे मॉर्टीमर नेहमीप्रमाणे फिरायला गेला होता, तेंव्हा या भावांचा नोकर धावत धावत जाताना त्याला भेटला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून मॉर्टीमर परत त्या घरी गेला. बघतो तर काय, बहीण ब्रेंडा खुर्चीत मरून पडली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भितीचे भाव तसेच गोठले होते. आणि दोन्ही भाऊ वेड्यासारखे बरळत आणि एकमेकांना टाळ्या देत हसत होते. असं वाटत होतं की ते कशाच्यातरी धक्क्याने वेडे झाले आहेत.'\n'मॉर्टीमर, तुम्हाला काय वाटतं, असं का झालं असावं\n'ही काहीतरी अमानवी घटना आहे, त्यांनी असं काहीतरी पाहिलं की ते भितीनेच वेडे झाले आणि ब्रेंडाचा अंत झाला.' धर्मगुरु म्हणाला.\n'जर तसं असेल तर हे प्रकरण माझ्याही आवाक्याबाहेरचंच आहे, पण या निर्णयाप्रत येण्याआधी आपल्या सर्व शक्यता पडताळून पाहायला हव्यात.मॉर्टीमर, एक प्रश्न मला विचारावासा वाटतो तो म्हणजे तुम्ही या तिघांपासून वेगळे घर घेऊन का राहत होतात\n'बऱ्याच पूर्वी आमच्यात काही कारणावरून मतभेद होते. पण आता ते सर्व मिटलेले होते.आणि आम्ही मिळून मिसळून होतो.'\n'कालची रात्र नीट आठवून पाहा. तुम्हाला काही विशेष प्रसंग, किंवा माहिती आठवते का, ज्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकेल\n'अं, तसं काही विशेष नाही, पण काल रात्री खेळताना माझी पाठ खिडकीकडे होती. जॉर्ज माझ्या समोरच बसला होता. अचानक मला जाणवलं की तो खिडकीकडे टक लावून बघतो आहे. मी मागे वळून पाहिलं तर मला अगदी पुसटसं दिसलं की काहीतरी ,प्राणी का माणूस माहीत नाही, ते खिडकीपाशी अगदी टेकून उभं असावं आणि ते दूर जात होतं. मला नीटसं दिसलं नाही. मी जॉर्जला विचारलं तर तो पण असंच काही दिसल्याचं म्हणाला. नंतर आम्ही ते विसरून परत पत्त्यात रंगून गेलो. '\nहोम्स उद्गारला, 'विचित्र आहे. मला वाटतं आपण लवकरात लवकर प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहिलं पाहिजे. काहीतरी दुवा मिळेल.'\nआम्ही सर्व त्या बंगल्यात आलो. बंगल्याची नोकर पोर्टर तिथेच होती. खुर्च्या वगैरे सरकवून ठेवल्या होत्या. पोर्टरही खूप घाबरलेली होती. ती म्हणाली की रात्री तिने काहीच आवाज ऐकले नाहीत. सकाळी उठून जेव्हा खाली आली तेंव्हा ते दृश्य पाहून ती भितीने बेशुद्ध पडली.मग शुद्धीवर आल्यावर तिने पटकन नोकराला डॉक्टर आणि मदत आणायला पाठवलं आणि तो वाटेत मॉर्टीमरला भेटला.\nआम्ही वर गेलो आणि ब्रेंडाचा मृतदेह पाहिला. साधारण तिशीच्या आतबाहेर असावी. ती अत्यंत सुंदर असावी. भितीच्या भावांनी चेहरा वेडावाकडा झालेला असला तरी चेहऱ्याचा रेखीवपणा आणि सौंदर्य लपत नव्हतं.\nआम्ही खाली आलो. होम्स बारकाईने सर्व पाहत होता. त्याने खुर्च्या परत रात्री होत्या तशा सरकवल्या, त्यावर बसून पाहिले, खिडकी आणि फायरप्लेस तपासली. 'इतकी लहान खोली असूनही शेकोटी का ही शेकोटी रोज पेटवतात का ही शेकोटी रोज पेटवतात का ' 'नाही.काल रात्री जरा जास्त थंडी असल्याने मी आल्यावर शेकोटी पेटवली.' मॉर्टीमर म्हणाला.\nहोम्स विचारमग्न दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हतं की त्याला काही दुवा मिळाला आहे. तो म्हणाला, 'मॉर्टीमर, आम्ही आता तुमचा निरोप घेतो. मला वाटत नाही की या प्रकरणात मी काही शोधू शकेन. तरीही मला काही आठवलं तर मी परत भेटेन आणि तुम्हाला काही तपास लागल्यास मला कळवा.'\nहोम्स आणि मी घरी आलो. होम्स खुर्चीत बसला होता. 'वॅटसन,मला वाटतं आपण जरा फिरून यावं. मला काही सुचत नाही. असं काहीतरी मॉर्टीमरच्या जाण्यानंतर खोलीत आलं. काहीतरी..मनुष्य, पिशाच्च..मला माहिती नाही. पण त्याच्या येण्याने भितीने एका स्त्रीचा मृत्यू आणि दोन भाऊ वेडे होतात..खरंच विचित्र आहे.'\nआम्ही फिरायला निघालो आणि होम्स परत बोलू लागला. 'आपण जरा नीट विचार करु. हं,तर जी थोडीफार माहिती आपल्या कडे आहे त्यावरुन..सर्वात पहिले आपण अमानवी अस्तित्व किंवा 'भूत' ही शक्यता बाजूला ठेवू. आपल्याला काय माहित आहे तीन व्यक्ती कुठल्यातरी भयंकर भितीने इतक्या पछाडल्या की त्यातली एक व्यक्ती मेली आणि दोन मानसिक संतुलन हरवून बसल्या. हे नक्की कधी घडलं तीन व्यक्ती कुठल्यातरी भयंकर भितीने इतक्या पछाडल्या की त्यातली एक व्यक्ती मेली आणि दोन मानसिक संतुलन हरवून बसल्या. हे नक्की कधी घडलं माझं मत म्हणशील तर मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या. मला कसं कळलं माझं मत म्हणशील तर मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या. मला कसं कळलं पत्ते टेबलावर तसेच पसरलेले आहेत.मंडळी नेहमी त्या दिवशीच्या वेळेपेक्षा लवकर झोपतात. जर घटना मॉर्टीमर बाहेर गेल्यानंतर खूप वेळाने घडली असती तर त्यांनी झोपण्याच्या इराद्याने पत्ते आवरलेले असते, खुर्च्या सरकवलेल्या असत्या..म्हणून मी म्हणू इच्छितो, की जे घडलं ते मॉर्टीमर खोलीच्या बाहेर गेल्यागेल्या काही मिनीटातच घडलंय.'\nहोम्सची निरीक्षणे आणि आडाखे मला नेहमीच अवाक करायचे आणि आताही मी कान देऊन तो काय म्हणतो ते ऐकत होतो. 'तर हे कळल्यावर अर्थातच आपल्यापुढे प्रश्न उरतो तो म्हणजे मॉर्टीमरच्या हालचाली बाहेर पडल्यावर काही संशयास्पद होत्या का हे मला हवं होतं आणि म्हणून मी 'धांदरटपणा' करुन तो पाण्याचा जग पाडला. मला त्या पाण्यामुळे बाहेरच्या वाळूत मॉर्टीमरच्या पायांचा ठसा व्यवस्थित मिळाला.काल रात्रीपण पाऊस पडलेला होता. आणि कालचे त्याचे ठसे बघितले तर कळतं की तो घाईघाईत आणि लांबलांब ढांगा टाकत शक्य तितक्या लवकर त्या बंगल्यापासून दूर गेला आहे. का बरं हे मला हवं होतं आणि म्हणून मी 'धांदरटपणा' करुन तो पाण्याचा जग पाडला. मला त्या पाण्यामुळे बाहेरच्या वाळूत मॉर्टीमरच्या पायांचा ठसा व्यवस्थित मिळाला.काल रात्रीपण पाऊस पडलेला होता. आणि कालचे त्याचे ठसे बघितले तर कळतं की तो घाईघाईत आणि लांबलांब ढांगा टाकत शक्य तितक्या लवकर त्या बंगल्यापासून दूर गेला आहे. का बरं''आणि समजा मॉर्टीमरच्या सांगण्याप्रमाणे क्षणभर आपण असं मानू, की कोणीतरी खिडकीच्या अगदी जवळ आलं होतं आणि त्या व्यक्तीच्या भयंकर दर्शनाने तिघांची ही अवस्था केली..पण या व्यक्तीला पाहिल्याचा दावा कोण करतं''आणि समजा मॉर्टीमरच्या सांगण्याप्रमाणे क्षणभर आपण असं मानू, की कोणीतरी खिडकीच्या अगदी जवळ आलं होतं आणि त्या व्यक्तीच्या भयंकर दर्शनाने तिघांची ही अवस्था केली..पण या व्यक्तीला पाहिल्याचा दावा कोण करतं पोर्टर तर झोपायला गेली होती. बाकी तीन व्यक्ती आता काही पाहिल्याचं सांगण्याच्या स्थितीत नाहीत. उरतो कोण पोर्टर तर झोपायला गेली होती. बाकी तीन व्यक्ती आता काही पाहिल्याचं सांगण्याच्या स्थितीत नाहीत. उरतो कोण मॉर्टीमर एकटा. त्यानेच खिडकीबाहेर कोणीतरी पाहिलं होतं, किंबहुना तसं आपल्याला सांगितलं होतं. अगदी तो खरं बोलतो असं धरलं तरी ती रात्र पावसाळी आणि धुक्याची होती. कोणीही खिडकीपाशी उभं दिसायचं म्हटलं तरी त्या कोणालातरी खिडकीला नाक लावून अगदी चिकटून उभं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याशिवाय आतल्या कोणाला तो दिसलाच नसता धुक्यामुळे. म्हणजे या 'कोणीतरी' च्या पायाचे ठसे बागेत खिडकीवर कुठेतरी हवेत. पण बागेत खिडकीजवळ तर कोणाचेच ठसे नाहीत. चिखल आहे तसा आहे. म्हणजे आता बघ, कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांना इतकं घाबरवलं. पायाचे ठसेही न सोडता हे कसं केलं असेल मॉर्टीमर एकटा. त्यानेच खिडकीबाहेर कोणीतरी पाहिलं होतं, किंबहुना तसं आपल्याला सांगितलं होतं. अगदी तो खरं बोलतो असं धरलं तरी ती रात्र पावसाळी आणि धुक्याची होती. कोणीही खिडकीपाशी उभं दिसायचं म्हटलं तरी त्या कोणालातरी खिडकीला नाक लावून अगदी चिकटून उभं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याशिवाय आतल्या कोणाला तो दिसलाच नसता धुक्यामुळे. म्हणजे या 'कोणीतरी' च्या पायाचे ठसे बागेत खिडकीवर कुठेतरी हवेत. पण बागेत खिडकीजवळ तर कोणाचेच ठसे नाहीत. चिखल आहे तसा आहे. म्हणजे आता बघ, कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांना इतकं घाबरवलं. पायाचे ठसेही न सोडता हे कसं केलं असेल आणी असं करण्यामागचा हेतू काय आणी असं करण्यामागचा हेतू काय\n'हो, हा प्रश्न आहे खरा.' मी होम्सच्या तर्कशास्त्रापुढे नेहमीप्रमाणे प्रभावित झालो.\n'म्हणूनच मी म्हणतो, की सध्या आपण ही घटना बाजूला ठेवू. उगीच अपुऱ्या माहितीवर तर्ककुतर्क करणं नको.'\nपुढचे दोनतीन तास आम्ही गप्पांत घालवले. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोलत होतो आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दुपारी आम्ही घरी परतलो. दारात उभ्या माणसाने आमची गाडी परत आधीच्या विषयांवर आणली आम्ही त्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी त्याच्या बद्दल ऐकून होतो. लंडनमधे प्रसिद्ध आणि सध्या आफ्रिकेत संशोधन करत असलेले डॉ. लिऑन आम्ही त्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी त्याच्या बद्दल ऐकून होतो. लंडनमधे प्रसिद्ध आणि सध्या आफ्रिकेत संशोधन करत असलेले डॉ. लिऑनसिंहाच्या शिकारीबद्दल विख्यात. आम्ही एकदोनदा त्यांना गावात पाहिलं होतं. आज त्यांना आमच्या बद्दल चौकशी करत असलेलं पाहून जरा आश्चर्य वाटलं.\n'पोलीस तपासात चुकतायत असं वाटतं.' डॉ. लिओन म्हणाले.\n'मात्र होम्स, मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की तुम्हाला या प्रकरणात काही वेगळे दुवे मिळाले असतील.मी मॉर्टीमरच्या कुटुंबाला जवळून ओळखतो. असं काही अघटीत घडणं हा माझ्यासाठी मोठाच धक्का आहे. तुम्हाला सांगतो, मी आज इथून आफ्रिकेला जाण्यासाठी निघालो होतो आणि प्लायमाऊथपर्यंत पोहचलोही होतो, पण ही बातमी मला कळली आणि मी परत आलो.'\n'पण तुम्हाला ही बातमी इतक्या तातडीने कळली कशी\nलिऑनना प्रश्न फारसा आवडलेला नसावा, पण त्यांनी उत्तर दिलं. 'धर्मगुरु माझे मित्र आहेत आणि त्यांनी त्वरेने तार करुन ही बातमी मला कळवली. मी माझं काही सामनही बोटीत सोडून आलो आहे. अर्थात माझं महत्वाचं सामान प्लायमाऊथच्या हॉटेलातच आहे,त्यामुळे जास्त काही फरक पडत नाही. '\n'मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो डॉ. लिऑन, की सध्यातरी माझ्यापाशी अगदी नक्की अशी दिशा नाही. पण मला आशा नक्कीच आहे की मला काहीतरी सापडेल आणि काही अंदाज मी केलेले आहेत.'\nलिऑन म्हणाले, 'काय अंदाज केलेत मला कळू शकेल का\n'माझ्या व्यावसायिक तत्वात ते बसत नाही आणि मी सांगू शकत नाही. माफ करा.' होम्स शांतपणे म्हणाला.\n'मग मी इथे उगीच वेळ वाया घालवला' काहीसे वैतागून डॉ लिऑन निघून गेले.\nहोम्स संध्याकाळपर्यंत अस्वस्थ आणि कशाचीतरी वाट पाहत असल��यासारखा दिसत होता. संध्याकाळी एक तार आली. त्याने ती वाचून बाजूला टाकली.\n'मी प्लायमाऊथला तार पाठवली होती. मला खात्री करायची होती की डॉ. लिऑनची गोष्ट खरी आहे का. सर्व खरं आहे आणि खरोखर तो आपलं काही सामान जाऊ देऊन परत आला आहे.'\n'असं दिसतं की त्यांना या प्रकरणात बराच रस असावा.' मी म्हणालो.\n'खरं आहे. मला वाटतं की काहीतरी आपल्या अगदी जवळ आहे, पण तो दुवा आपल्याला अजून सापडलेला नाही. तो सापडला की आपण प्रकरण उलगडण्याच्या अगदी जवळ आहोत.'\nप्रकरण अजून गंभीर झालं, कारण मी सकाळी दाढी करत होतो तेव्हा अचानक एक बग्गी येऊन उभी राहिली.\nधर्मगुरु घाईघाईत आत आले. 'होम्स, होम्स, परत एक भयंकर प्रकार मला तर वाटतं सैतानाने पछाडलंय या जागेला आणि तो हे अघटीत प्रकार घडवून आणतोय मला तर वाटतं सैतानाने पछाडलंय या जागेला आणि तो हे अघटीत प्रकार घडवून आणतोय' धर्मगुरु भयंकर उत्तेजित होता. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तो म्हणाला, 'मॉर्टीमर आज सकाळी त्याच्या घरी मृत्यू पावला, आणि त्याच्या मृत्यूत तीच लक्षणे आहेत' धर्मगुरु भयंकर उत्तेजित होता. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तो म्हणाला, 'मॉर्टीमर आज सकाळी त्याच्या घरी मृत्यू पावला, आणि त्याच्या मृत्यूत तीच लक्षणे आहेतब्रेंडासारखे त्याच्या चेहऱ्यावर पण अत्यंत घाबरल्याचे भाव आहेतब्रेंडासारखे त्याच्या चेहऱ्यावर पण अत्यंत घाबरल्याचे भाव आहेत हे सर्व अमानवी आहे हे सर्व अमानवी आहे\n'आम्ही तुमच्या बग्गीतून येऊ शकतो का\n'वॅटसन,आपल्याला नाश्ता सध्या बाजूला ठेवावा लागेल. चल. काही पुरावे इकडेतिकडे होण्याआधी आपल्याला लवकर तिथे पोहचलं पाहिजे.'\nआम्ही डॉक्टर आणि पोलीसांच्याही आधी पोहचलो, त्यामुळे सर्व काही जसेच्या तसे होते. ते दृश्य,मॉर्टीमरचा तो चेहरा मी विसरु नाही शकणार. वातावरणात एक प्रकारचा कोंदटपणा होता. मॉर्टीमरला पहिले मृतावस्थेत पाहणाऱ्या नोकराने खिडकी उघडून ठेवली होती, तरीही तो कोंदटपणा असह्य होता. टेबलावर एक चिमणी अजूनही जळत होती. आणि मॉर्टीमर खुर्चीवर होता. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर घाबरल्याचे भाव होते. बाहेर जायचे कपडे अंगात होते, पण ते अत्यंत घाईघाईत घातल्याचे स्पष्ट दिसत होते. खुर्चीवर बसून मागे वळून तो खिडकीकडे पाहत होता आणि तसाच मरुन पडला होता..नोकराने सांगितले की त्याच्या बिछान्यात तो काही वेळ झोपला होता, कारण बि���ान्यात झोपल्याच्या खुणा होत्या. प्रसंग बहुधा पहाटे घडला असावा.\nहोम्सच्या चेहऱ्यात एकाएकी बदल झाला. खोलीत आल्यापासून तो गंभीर आणि सावध दिसत होता. त्याने सगळीकडे फिरुन पाहिले. एकही जागा सोडली नाही. खोली, खोलीच्या बाहेरचा भाग, वरची झोपण्याची खोली..मला त्याच्याकडे पाहून पोलीस पथकातल्या कुत्र्याची आठवण येत होती. झोपण्याच्या खोलीत आल्यावर त्याने खिडकी उघडली. खिडकीबाहेर पाहून त्याला काहीतरी सापडलं होतं हे नक्की. परत झपाट्याने वळून तो खाली आला. आणि जळणाऱ्या चिमणीकडे बारकाईने पाहू लागला. शेवटी त्याने चिमणीचं झाकण उचलून थोडी काजळी खरवडली आणि ती काळजीपूर्वक लिफाफ्यात ठेवली. आम्ही बाहेर आलो.\n'मला थोडीफार दिशा मिळाली आहे.आता मला निघायला हवं, पण तुम्ही कृपया पोलिसांना माझे नमस्कार सांगा आणि त्यांना झोपण्याच्या खोलीची खिडकी आणि ती चिमणी यांचं निरीक्षण करायला सांगा.वॅटसन, आपण आता निघायला हवं.' होम्सने धर्मगुरुचा निरोप घेतला.\nपोलीसांना कामात ढवळाढवळ आवडत नसावी असं दिसतं , कारण दोन दिवसात पोलीसांकडून काहीही संपर्क झाला नाही. होम्स दोन दिवसात गावभर लांबलांब एकटाच फिरायचा. आणि त्याने हुबेहूब मॉर्टीमरच्या घरातल्यासारखी चिमणी आणली होती. त्यात त्याने तेच तेल भरुन ती चिमणी जळायला किती वेळ लागतो हा प्रयोग केला. हे एकवेळ ठीक होतं, पण त्याने जो दुसरा प्रयोग केला तो मात्र आम्हाला फार महागात पडू शकला असता.\n'वॅटसन,तुला आठवत असेल, या दोन्ही मरणात काही गोष्टी समाईक आहेत. एक म्हणजे दोन्हीकडे पहिल्यांदा मृताला पाहणाऱ्याला जाणवलेला कोंदटपणा.पोर्टर बेशुद्ध पडली होती. आणि मॉर्टीमरच्या भावंडांना पाहायला आलेला डॉक्टरही.मॉर्टीमरला पहिल्यांदा मृत पाहणाऱ्या नोकराणीने आधी खोलीची खिडकी उघडली.तिलाही मी विचारल्यावर मला कळलं की त्यानंतर बराच वेळ ती बरं वाटत नसल्याने पडून होती..याच्यावरुन काय वाटतंदोन्हीकडे वातावरणात एक प्रकारचा विषारीपणा आहे.. दोन्ही ठिकाणी काहीतरी जळत होतं. अगदी त्या दिवशीची शेकोटी थंडीसाठी पेटवली असेल. पण मॉर्टीमरच्या घरातली चिमणीदोन्हीकडे वातावरणात एक प्रकारचा विषारीपणा आहे.. दोन्ही ठिकाणी काहीतरी जळत होतं. अगदी त्या दिवशीची शेकोटी थंडीसाठी पेटवली असेल. पण मॉर्टीमरच्या घरातली चिमणी ती तर गरजही नसताना मुद्दाम पेटवली होती. ��ाझ्या तेलाच्या प्रयोगावरुन दिसतं की ती उजाडल्यावर पेटवली होती.का ती तर गरजही नसताना मुद्दाम पेटवली होती. माझ्या तेलाच्या प्रयोगावरुन दिसतं की ती उजाडल्यावर पेटवली होती.का समजा आपण असं धरुन चालूया की काहीतरी आगीत टाकलं होतं, ज्याच्यामुळे वातावरणात विषारीपणा आला होता. आता मॉर्टीमरच्या भावंडांकडचा प्रकार घे. पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे जरी खिडक्या बंद असल्या तरी असा पदार्थ शेकोटीत टाकल्यावर थोडाफार धूर शेकोटीच्या चिमणीवाटे निघून गेला. त्यामुळे त्या ठिकाणी तीन जण असूनही विषाने एक स्त्री च फक्त मारली गेली. आणि बाकीचे त्या पदार्थाच्या तत्कालीन किंवा कायमस्वरूपी परिणामाने वेडे झाले. मॉर्टीमरच्या वेळी परिणाम जास्त होते आणि पूर्ण काम करुन गेले,कारण खिडकी बंद होती आणि हवा बाहेर जायला काहीच मार्ग शिल्लक ठेवला गेला नव्हता.' होम्स सांगत होता.\n'आणि हीच शक्यता मनात ठेवून मी मॉर्टीमरकडच्या दिव्याचा शोध घेतला. मला दिव्याच्या काजळीत पांढरे अवशेष सापडले.इतकंच नाही, तर दिव्याच्या वातीभोवती मला एक पूड सापडली, जी अजून जळायची बाकी होती. मी अर्धी दिव्याची काजळे आणि अर्धी पूड घेऊन लिफाफ्यात गोळा केली.'\n' मी आश्चर्याने विचारलं.\n'वॅटसन, मी पोलीसांच्या तपासात अडथळा आणणारा माणूस नाही. मी त्यांना सर्व पुरावे सोडले होते. इतकंच नाही तर धर्मगुरुला सांगून त्यांना एका दुव्याबद्दल अप्रत्यक्ष कल्पनाही दिली होती. त्यांना सापडलं नाही हे खरं , पण ते विष त्यांना सापडेपर्यंत त्या दिव्यातच राहील.'\nहोम्सने आपल्याकडचा दिवा काढून टेबलावर ठेवला.\n'वॅटसन, माझ्याकडे तीच शिल्लक राहिलेली पूड आहे.आता आपण हा दिवा पेटवू. अर्थात आपण दार आणि खिडकी मात्र उघडी ठेवू, कारण जग दोन माननीय सदस्यांना कायमचं मुकावं असं मला वाटत नाही. तू खिडकीच्या जवळ बस,अर्थात तू शहाणा असशील तर या प्रयोगात भाग घेणार नाहीस. नसलास तर तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे.काय, तू भाग घेणारमला वाटलंच होतं. बरं तर. आता आपण दोघं एकमेकांच्या चेहरा पाहू शकतो आणि काही बदल जाणवल्यास तत्क्षणी हा प्रयोग संपवू शकतो. हा मी ही पूड दिव्यात टाकतो‌. सावध.'\nआणि होम्सने पूड दिव्यात टाकली.\nलगेच मला एक घाणेरडा वास आला. आणि मी माझं भान विसरलो. माझ्या डोळ्यासमोर एक काळं धुकं पसरलं होतं. आणि त्या धुक्यात सर्व काही, जे जे मला भयंकर वाटतं आणि मी लहानपणापासून घाबरतो, ते होतं. मला काहीच कळत नव्हतं. ओरडायलाही होत नव्हतं. जीभ जड झाली होती. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जाणवत होतं की यातून बाहेर निघायलाच हवं.. अचानक या सगळ्याशी झगडत असताना क्षणभर माझे डोळे उघडले आणि मला दिव्याच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला होम्स दिसला. त्याच्या चेहऱ्यावर तेच भितीचे भाव होते, जे ब्रेंडा आणि मॉर्टीमरच्या चेहऱ्यावर होते..\nमी स्वतःला कसंबसं भानावर आणलं. आणि होम्सला ओढत नेऊन खोलीच्या बाहेर फरफटत गेलो. बाहेर हवा लागल्यावर थोड्या वेळात माझं डोकं ताळ्यावर आलं. होम्सही शुद्धीवर आला. त्याला सर्व आठवलं आणि तो खूप कळवळीने म्हणाला, 'वॅटसन, तू आज माझा जीव वाचवलास.तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत.'\nमाझ्यासाठी होम्सचं हे भावनिक रुप नविनच होतं. मी आतापर्यंत त्याला एक भावनाहीन यंत्र म्हणूनच पाहिलं होतं.\n'नाही होम्स, तू माझा मित्र आहेस आणि तुला मदत करताना मला आनंदच होईल.'\n'वॅटसन, आता तुला कळलं ना, मृत्यू कसे झाले\n'हो, त्यात शंकाच नाही.'\n'मॉर्टीमरच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की त्याचे त्या तीन भावंडांशी मतभेद होते. सलोखा झाला आहे असं जरी तो म्हणत असला तरी त्याच्या चेहऱ्यावरुन मला असं वाटलं नाही की तो काही विसरणाऱ्यांपैकी आहे.त्याने त्या दिवशी सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच ती घटना घडली‍. दुसऱ्या कोणी येऊन शेकोटीत ती पूड टाकली असती तर ते तिघं नक्की खुर्च्यांवरुन उठले तरी असते. पण ती पूड त्यानेच टाकली होती आणि म्हणून तो लांब लांब ढांगा टाकत घरापासून दूर गेला होता. आणि आपल्याला बनवायला तो खिडकीबाहेर दिसलेल्या माणसाचा प्रसंगही त्याने सांगितला.''पण मग मॉर्टीमरचा मृत्यूत्याने आत्महत्या केली कात्याने आत्महत्या केली का\n'कधीकधी अशा गुन्हयातून माणसं आत्महत्या करतातही, पण मॉर्टीमरने काय केलं हे माझ्यापेक्षा दुसरी एक व्यक्ती जास्त चांगलं सांगू शकेल. मी त्याना इथे बोलावलं आहे. हे काय, डॉ. लिऑन आलेच.'\n'होम्स,मला तुमचा निरोप मिळाला आणि मी इथे आलो.पण मला इथे का बोलावलं त्याचं कारण कळू शकेल का\n'होय.मला तुमच्याशी मॉर्टीमरच्या खूनाबद्दल बोलायचं आहे आणि माहिती हवी आहे.तो तुम्ही केला आहे.'\nलिऑनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तो उसळला. 'होम्स, लक्षात ठेवा, इतकी वर्षं जंगलात राहून मी स्वतःच माझा कायदा बनवतो.आणि तुम्ही हे विसर�� नका, कारण मलाही तुम्हाला ईजा पोहचवायची इच्छा नाही.'\n'मलाही नाही.' होम्स म्हणाला. 'म्हणूनच मी तुम्हाला निरोप पाठवला, आणि पोलीसांना पाठवला नाही.'\n'हे पहा,ही जर थाप असेल तर खूप वाईट थाप आहे आणि तुम्ही त्याचे परीणाम भोगाल, होम्स.'\n'ही थाप नाही. आणि मी हा निश्कर्ष कसा काढला सांगू थांबा, मी सर्व प्रसंग तुमच्यापुढे उभा करतो.'\nहोम्स बोलू लागला. 'तुम्ही मला विचारायला आला होतात की मला या गुन्ह्यात काही दुवे मिळाले कामी नाही म्हणून उत्तर दिल्यावर तुम्ही तुमच्या घरी परत गेलात. रात्र तळमळत घालवलीत. आणि सकाळी मनाचा हिय्या करुन उठलात. तुमच्या घराबाहेरची लाल खडी खिशात घातलीत आणि मॉर्टीमरच्या घराकडे गेलात.'लिऑन आश्चर्याने ऐकत होता. 'मॉर्टीमरच्या घरी कोणीच जागं नव्हतं.तुम्ही खिशातली खडी त्याच्या खिडकीवर भिरकावलीत. तो जागा झाला आणि खिडकीपाशी आला.तुम्ही त्याला खाली यायला फर्मावलंत. घाईघाईत कपडे करुन तो खालच्या खोलीत आला.तुम्ही थोडा वेळ बोललात. मग खिडकी बंद करुन आणि दिवा पेटवून बाहेर निघून गेलात आणि बाहेरुन सर्व प्रकार घडताना पाहिलात.मग तुम्ही आपल्या घरी निघून गेलात.लिऑन मला सांगा,या प्रकारामागचे तुमचे हेतू काय होतेमी नाही म्हणून उत्तर दिल्यावर तुम्ही तुमच्या घरी परत गेलात. रात्र तळमळत घालवलीत. आणि सकाळी मनाचा हिय्या करुन उठलात. तुमच्या घराबाहेरची लाल खडी खिशात घातलीत आणि मॉर्टीमरच्या घराकडे गेलात.'लिऑन आश्चर्याने ऐकत होता. 'मॉर्टीमरच्या घरी कोणीच जागं नव्हतं.तुम्ही खिशातली खडी त्याच्या खिडकीवर भिरकावलीत. तो जागा झाला आणि खिडकीपाशी आला.तुम्ही त्याला खाली यायला फर्मावलंत. घाईघाईत कपडे करुन तो खालच्या खोलीत आला.तुम्ही थोडा वेळ बोललात. मग खिडकी बंद करुन आणि दिवा पेटवून बाहेर निघून गेलात आणि बाहेरुन सर्व प्रकार घडताना पाहिलात.मग तुम्ही आपल्या घरी निघून गेलात.लिऑन मला सांगा,या प्रकारामागचे तुमचे हेतू काय होते ते मला पटले तर मी तुम्हाला वचन देतो, मी तरी पोलीसांना माझे अंदाज सांगणार नाही.'\nलिऑनचा चेहरा पांढराफटक पडला.त्याने उदास मुद्रेने खिशातून फोटो काढला.\n'होय ,हिच्यासाठी मी हे केलं. माझी ब्रेंडा. आम्ही लग्न करणार होतो.माझी पूर्वपत्नी मला घटस्फोट देत नव्हती. पण आमचं प्रेम सच्चं होतं. म्हणून ब्रेंडा थांबली. मी इतके वर्षं थांबलो. आणि आज त्या थांबण्याचं हे.. हे फळ मिळालं. धर्मगुरुला आमचं गुपित माहीत होतं. म्हणूनच त्याने मला तार करुन कळवलं.'\n'वॅटसन,हे नाव तुम्ही आधी ऐकलंय का' लिऑनने खिशातून एका पाकिटातून झाडाची मुळी बाहेर काढली. पाकिटावर लिहीलं होतं, 'डेव्हिल्स फूट रुट'.\nनाही बुवा, मी हे नाव कधीच नाही ऐकलं.'\n'साहजिक आहे. कारण बुडापेस्टच्या एका प्रयोगशाळेतला नमुना सोडल्यास या मूळाचा एकही नमुना अख्ख्या युरोपात नाही. अजून हे मूळ वैद्यकीय यादीतही यायचं आहे. याच्या पायासारख्या विचीत्र आकारामुळे याला 'डेव्हिल्स' फूट रुट म्हणतात. आफ्रिकेत काही वैद्यांकडून हे मूळ विष म्हणून वापरलं जातं. मी सवतः याचा नमुना माझ्या संशोधनासाठी मोठ्या मुश्कीलीने आफ्रिकेतून मिळवला होता.'लिऑन पुढे सांगू लागला.\n'ब्रेंडामुळे माझी तिच्या भावांशीही ओळख होती. मॉर्टीमरशी झालेल्या मतभेदांनंतर ते मिटल्यावर मॉर्टीमर माझ्या घरी एकदा आला होता. तेव्हा मी त्याला आफ्रिकेतून आणलेल्या आगळ्यावेगळ्या वस्तूंमधे ही मूळीही दाखवली होती. ही मूळी मेंदूतल्या भितीच्या केंद्रावर ताबा मिळवते आणि माणसाला भितीने मृत्यू किंवा कायमचे वेडेपण देते. त्यानेही सहज विचारतो असं दाखवून मूळीचे काम आणि किती वेळात होते इ. माहिती काढून घेतली होती. माझी पाठ वळल्यावर थोडी पूड त्याने चोरली आणि मी आफ्रिकेला जात असल्याची संधी पाहून त्यांच्यावर वापरली. कारण त्याला एकट्याला त्या इस्टेटीचा वारस बनायचं होतं. मी परत आलो आणि ब्रेंडाला बघितलं त्याक्षणी मला कळलं की ही लक्षणं कशाची आहेत.'\n'मी काय करणार होतोपोलीसांनी माझ्यावर विश्वास नसताच ठेवला.म्हणून मी तुमच्यापाशी आलो होतो, तुम्हाला अंदाज येऊन तुम्ही माग घ्याल या आशेने. पण तुम्हीही माझी निराशा केलीत.मला ब्रेंडाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता.म्हणून मी त्याला रात्री खाली बोलावलं. त्याला त्याने काय केलं ते सांगितलं. तो घाबरला. मी त्याला सांगितलं की मी स्वतः ब्रेंडाच्या खूनाचा न्याय करणार आहे. आणि मी त्याच्यावर पिस्तूल रोखून दिव्याभोवती पूड रचली. दिवा पेटवला आणि खिडकीबाहेर उभा राहिलो. अक्षरशः काही मिनीटात तो मेला.भयंकर प्रकारे. पण मला काही वाटलं नाही,कारण माझ्या ब्रेंडानेही मरताना त्याच यातना भोगल्या होत्या. ही अशी माझी कथा आहे. होम्स, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करु शकता.'\nहोम्स काही क्षण शांत बसून राहिला.\n'मला हे सर्व सांगण्याआधी तुमचे काय बेत होते\n'मी आफ्रिकेत परत जाणार होतो. माझं संशोधन अर्धंच पूर्ण झालं आहे.'होम्स म्हणाला, 'मग निश्चिंतपणे जा आणि उरलेलं अर्धं पूर्ण करा.मी तरी तुम्हाला अडवणार नाही.'\nलिऑन अभिवादन करुन गंभीरपणे निघून गेला.\n'चल वॅटसन, एखादा 'बिनविषारी' धूर आपल्यासाठी निश्चीतच चांगला आहे सध्या.'होम्स म्हणाला,'मला शंका तेव्हाच आली जेव्हा मी मॉर्टीमरच्या खिडकीवर ती लाल माती पाहिली.चला, आपणही हे प्रकरण विसरुन जायला हरकत नाही.'\n(-डेव्हिल्स फूटचा स्वैर अनुवाद.)\nकिती वर्षांनी होम्सची कथा वाचली खूऽऽप छान वाटलं. धन्यवाद\nमी मोठी fan आहे होम्सची\nकंटाळा आला की त्याच्या कथा वाचणे हा रोजचा दिनक्रमाचा भाग आहे माझ्या..\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हण���न तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/taanda-chalala-re-gadya-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T23:28:51Z", "digest": "sha1:YIH3SZO2DTRXWQGPU27R256I4RU5J5ZE", "length": 5077, "nlines": 118, "source_domain": "marathilekh.com", "title": "तांडा चालला रे गड्या | Taanda Chalala Re Gadya | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – जगदीश खेबूडकर\nसंगीत – राम कदम\nस्वर – अरुण सरनाईक , कृष्णा कल्ले\nचित्रपट – डोंगरची मैना\nतांडा चालला रे गड्या तांडा चालला\nआज हितं उद्या तिथं खेळ नवा मांडला\nतांडा चालला रे गड्या तांडा चालला\nएक गाव सोडुनी दुसरं गाव जोडू या\nमुशाफिरी वसती ही घडोघडी मोडू या\nसंसाराचा डोलारा पाठीवरी बांधला\nवनवासी जिणं हे जल्माला लागलं\nदु:खाचं काटंकुटं ठाईठाई पेरलं\nकधी सरंल वाट ही ठावं नाही कुणाला\nहिरवळीचा बिछाना धुक्याची रे वाकळ\nरात कधी संपली कधी झाली सकाळ\nमाकडीच्या माळाला झेंडा आज रोविला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/casio-a1219-analog-digital-watch-for-men-price-pwjkQr.html", "date_download": "2020-09-27T22:31:03Z", "digest": "sha1:FOC3QJ2HM37MFJODNTWZ3P4O4FPCH7F5", "length": 10509, "nlines": 251, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में किंमत ## आहे.\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में नवीनतम किंमत Sep 22, 2020वर प्राप्त होते\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर मेंफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 4,196)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में वैशिष्ट्य\nस्ट्रॅप मटेरियल Metal Strap\nबेझेल मटेरियल Ion Plated\nड़डिशनल फेंटुर्स LED Light\nसेल्स पाककजे 1 Watch\n( 1 पुनरावलोकने )\n( 2453 पुनरावलोकने )\n( 556 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 339 पुनरावलोकने )\n( 1239 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1554 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\n( 1239 पुनरावलोकने )\n( 1239 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nView All कॅसिओ वॉटचेस\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅसिओ अ१२१९ अनालॉग डिजिटल वाटच फॉर में\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post.html", "date_download": "2020-09-27T22:10:47Z", "digest": "sha1:QT3H4BZSSXLGIFGEGGTRHE77ZRPXZU6E", "length": 23032, "nlines": 167, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: बैठे कामःआराम की हराम?", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nबैठे कामःआराम की हराम\nनमस्कार. आम्ही माहिती तंत्रज्ञानातील आणि इतर संगणकीय बैठ्या क्षेत्रातील 'बुद्धिजीवी' वीर. आमचं डोकं आणि संगणकाच्या कळफलकावरील बोटे या दोनच काय त्या 'चालणाऱ्या' गोष्टी. हातही खूप चालतीलच असं नाही. 'ctrl A','कॉपी','कट','पेस्ट' ही वरदाने आम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वापरतोच.\nआम्ही 'बुद्धिजीवी' म्हणे. डोकं चालवणे(किंवा कधीकधी तसं दाखवणे) या श्रमाच्या मोबदल्यात आम्हाला सर्व काही बसल्या जागी हवं असतं. चहा कॉफी यंत्र, फोन,वातानुकूलन,शक्यतो सर्व संगणकावर,जे नाईलाजाने कागदोपत्री ठेवावे लागते त्यासाठी बसल्या जागी हात लांबवून घेता येत��ल किंवा चार पावलांवर असतील अशी फायलींची कपाटे. पलीकडे बसलेल्या मित्राकडे पण आम्ही चालत जात नाही. आमची 'एक्झिक्यूटीव्ह' खुर्ची बसूनच सरकवत जातो. नोकरी बघतानाच कार्यालयाला जायला लिफ्ट आहे ना हे पाहून घेतो. पार्किंगपर्यंत आणि पार्किंगपासून कचेरीपर्यंत चालावं लागतं म्हणून आम्ही किती कुरकुरतो. संध्याकाळी घरी यायच्या ऐवजी रात्रीच घरी येतो. एकदा आलो घरी की कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडेपण जात नाही. कापलेली भाजीच घरी मागवतो. खूपच उशीर झाला तर पोळ्या पण विकतच आणतो. किंवा ना, शक्यतो बाहेरुन येतानाच कचेरीतून संध्याकाळचा नाश्ता खाऊन येतो, म्हणजे घरी आल्यावर खिचडी टाकली की झालं.\nहातात आम्ही थोडा जास्त पैसा खेळवतो आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवणारी यंत्रे खरेदी करण्यात करतो. वॉशिंग मशिन पाहिजेच. मिक्सर, ज्यूसर, रिमोट वाला टीव्ही आणि रिमोट वालाच प्लेयर..'कमीत कमी श्रम आणि सोप्यात सोपं' हे आमचं ब्रीदवाक्य आहे.\nतसे आम्ही श्रमही करतो, पण डोक्याचेच. तासनतास खुर्चीवर बसतो, पण वेडेवाकडे रेलून. पाठीच्या कण्याला ताठ राहण्याची सवयच नाही. तासनतास संगणकाच्या पडद्याकडे डोळे तारवटून बघत बसतो. मग थकवा घालवायला सिगारेट किंवा चहा कॉफी मारतो, नाहीतर बाहेर मिळेल ते चिप्स वगैरे चमचमीत खाद्य चरत बसतो. रविवारी कधीकधी साहेबांबरोबर ओल्या पार्ट्या करतो. कचेरीतही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मलई कोफ्ता किंवा पिझ्झा बर्गर वडापाव चापतो. जर पिझ्झा किंवा बर्गर खाल्लं तर पाण्याऐवजी कोक पेप्सी ढोसतो. कामाच्या भरात आम्ही जेवणाच्या वेळा चुकवतो आणि मग वडापाव किंवा डोसा यावर वेळ मारून नेतो. कामात चिडचिड झाली तरी वरवर हसतो. आणि ताणाने डोकं दुखत असलं तरी 'शो मस्ट गो ऑन' म्हणून गोळी घेऊन परत कामाला लागतो..\nवर्षानुवर्ष अशी जातात. आम्ही 'तरुण आहे तोपर्यंत लाईफ उपभोगा' म्हणून अनियमित दिनक्रम आणि सवयी नियमित चालूच ठेवतो. पण हल्ली चुकून माकून दोन जिने चढावे लागले तर दम का लागतो असं आम्हाला कोडं पडतं. वयोमानानुसार थकूनही आमचे आई वडील आमच्यापेक्षा जास्त उत्साही आणि काटक असतात. आम्ही मात्र क्वचित पर्वतीच्या पायऱ्या चढायलाही नकार देतो आणि ज्या मंदिराच्या नाकाशी पार्किंग असेल तिथे जाऊन दर्शन घेऊन येतो..पाठ का दुखते आणि पोट का सुटतं म्हणून आम्ही तज्ज्ञ ल���कांकडे जातो. सल्ले आणि औषधांसाठी पैसे ओततो. केस जरा जास्तच गळतात हल्ली, म्हणून महागडी औषधं आणि तेलं सुरू करतो. पण जीवनशैली मात्र बदलत नाही. 'पर्यायच नाही.' असं म्हणून आपण पर्याय शोधत बसत नाही.\nअशीच आणखी काही वर्षं जातात..तिशी पस्तिशीतच बीपी, हार्ट आणि डायबिटीस सर्वच हात धुऊन मागे लागतं. कमावलेले पैसे तपासण्या आणि दवाखान्यांकडे वाहू लागतात. डॉक्टरच खडसावून सांगतात आणि हजार पथ्यं देतात. योगा, प्राणायाम, चुंबकचिकीत्सा, रेकी.. जो जो जे जे काही सांगेल ते आम्ही अजमावून बघतो. 'सिगारेटी पीत नाही, जरा जास्त बिस्कीटं खाल्ली तर बिघडलं कुठे' असे युक्तिवाद स्वतःशीच करत बसतो. 'इतरांसारखे आपण आपल्या वयाचे दिसत नाही' म्हणून खंत वाटते.. आपलेच आधीचे फोटो पाहून आपण उसासे सोडतो. त्यातल्या त्यात उपाय म्हणून बाजारात कुठलंसं अँटी रिंकल क्रीम शोधतो..पण आपलं काही चुकतं असं आपल्याला मुळी वाटतच नाही. कारण आपल्याकडे 'पर्यायच नसतो.'\nखरंतर आम्ही ठरवलं तर तिशी पस्तीशी येण्याआधीच या सर्वांवर उपाय शोधू शकतो. अगदी सर्वच नाही तरी होणारं अर्धं नुकसान तरी टाळू शकतो. खरंतर आम्हीमधला कोणीही 'मी' हे उपाय जास्त कष्ट न घेताही करू शकतो.\n१. एक्झिक्यूटीव्ह खुर्चीची उंची व्यवस्थित करून ठेवणे व त्यावर ताठ बसणे.\n२. वेळी अवेळी चहा कॉफीवर पर्याय शोधणे. सरबत किंवा काही नसल्यास घरुन लिंबू घेऊन जाऊन लिंबू पाणी.\n३. दुपारच्या जेवणात जड भाज्या कमीत कमी व कोशिंबीरी जास्त.\n४. रोज जास्तीत जास्त पाणी पिणे.\n५. लिफ्टऐवजी जिने चढणे.\n६. आठवड्यातून एकदोनदा बाथरुमची फरशी घासणे.\n७. घरात जास्तीत जास्त वेळा आतबाहेर करणे.\n८. ओल्या पार्ट्यांत कोक पेप्सी दारू ऐवजी फळांचे रस पिणे.\n९. सकाळच्या नाश्त्यात तेलकट खाण्याऐवजी पोळी, कच्चे तेल दाण्याची चटणी किंवा सॅण्डविच खाणे.\n१०. मित्रांबरोबर सिगारेट किंवा चहा कॉफी या मार्गाने वेळ घालवण्याऐवजी त्यांना फिरत फिरत गप्पा मारण्यास प्रवृत्त करणे.\n११. जितक्यादा शक्य आहे तितक्यादा कचेरीत डोळे पाण्याने धुणे.\n१२. राग, ताण मनात न ठेवता ताबडतोब चांगल्या मित्राला/मैत्रिणीला बोलून मन हलके करणे आणी त्यांनाही तसे करण्यास प्रवृत्त करणे.\n१३. काम करताना चिप्स चरण्याऐवजी चणे किंवा राजगिऱ्याच्या चिक्कीवर चरणे.\n१४. दुचाकी/चौचाकी चालवत असताना सिग्नलवर पायांचे, खांद्याचे आणि मानेचे व्यायाम करणे. लोक जरा विचित्र नजरेने बघतात, पण त्यांनाही विचित्र गोष्टी बघण्याची सवय आहेच. काल नाही का, हिरवे आणि लाल केस रंगवलेली कॉलेज तरुणी बघत होते..\n१५. रोज किमान एकदा तरी खरंखुरं खळखळून हसणे.\n१६. कडू, तुरट या चवींना खाण्यातून बाजूला ठेवू नये. आज कारल्याची भाजी आहे म्हणून लोणच्याशी पोळी खाऊन भागवू नये.\nआम्ही 'बैठे' आणि बुद्धिजीवी लोक. पण मनात आणलं तर आम्ही पण उतारवयापर्यंत काटक आणि निरोगी राहू शकतो. फक्त इच्छा हवी.. देवाने जे बहुमोल शरीर आपल्याला जन्म देताना दिलं आहे ते शक्य तितकी कमीत कमी मोडतोड करून त्याच्यापर्यंत पोहचवायचं आहे ना आपल्याला सर्वांना\n(लेखातील 'आम्ही' ही कोणी एक जमात किंवा समूह नसून ती एक प्रवृत्ती आहे. आणि जास्त वैद्यकीय ज्ञान नसलेल्या एका साध्यासुध्या 'मी' चे हे त्यावर शोधून काढलेले उपाय आहेत. त्यात नवीन काही सापडेलच, किंवा चुका नसतीलच, असा 'मी' चा दावा नाही.)\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/i-want-the-junior-doctors-to-resume-work-as-we-have-accepted-all-their-demands-says-cm-mamata-banerjee-aau-85-1912836/", "date_download": "2020-09-28T00:26:32Z", "digest": "sha1:F6VFBJBMY5A4IS2N7POMUISDH5DYWMF6", "length": 12942, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I want the junior doctors to resume work as we have accepted all their demands says cm mamata banerjee aau 85 |ममता बॅनर्जींकडून डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nममता बॅनर्जींकडून डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन\nममता बॅनर्जींकडून डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य, कामावर रुजू होण्याचे आवाहन\nमागण्या मान्य केल्याशिवाय चर्चेसाठी बैठकीला हजर राहणार नाही, अशी भुमिका डॉक्टरांनी घेतली होती.\nडॉक्टरांना मारहाणप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या अखेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मान्य केल्या आहेत. तसेच डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहनही केले आहे.\nपत्रकार परिषदेत बोलताना ममता म्हणाल्या, रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी असून याप्रकरणी लवकरच तोडगा काढला जाईल. डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्या मान्य केल्याशिवाय बैठकीला हजर राहणार नाही, अशी भुमिका डॉक्टरांनी घेतली. या संपामुळे गरीबांवर उपचार होऊ शकत नाहीएत. कमीत कमी रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी सेवा सुरु रहायला हव्यात. आम्ही राज्यात एस्मा कायदा लागू करु इच्छित नाही.\nममता म्हणाल्या, आम्ही डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मी काल आणि आज आमच्या मंत्र्यांना, मुख्य सचिवांना डॉक्टरांची भेट घेण्यास पाठवले होते. त्यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी ५ तास वाट पाहिली, मात्र ते आले नाहीत. आपल्याला संविधानिक संस्थांचा सन्मान करायला हवा. आम्ही एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही. कोणत्याही बळाचा वापर करण्याची आमची इच्छा नाही. आरोग्य सेवा अशा प्रकारे विस्कळीत राहू शकत नाही. मी कोणतीही मोठी कारवाई करणार नाही.\nदरम्यान, १० जून रोजी निवासी डॉक्टरला मारहाण झालेली घटना दुर्देवी होती. राज्य सरकारने खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधीत मारहाण झालेल्या डॉक्टरच्या सर्व उपचारांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी ममतांशी बंद खोलीत चर्चा करण्यास नकार दिला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 नक्षलवाद्यांकडे सापडली पाकिस्तानी शस्त्रे; सुरक्षा दलाने व्यक्त केला संशय\n2 दहशतवादी हालचाली, टेरर फंडिंग रोखण्यासाठी केंद्राकडून नव्या ग्रुपची स्थापना\n3 बिहारमध्ये मेंदूज्वराचे थैमान सुरुच, लहान मुलांसह ७३ जणांचा मृत्यू\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-sa-1st-test-visakhapatnam-day-4-updates-psd-91-1986504/", "date_download": "2020-09-27T23:13:11Z", "digest": "sha1:CQG3AJCL4KHE77LT2Q677H5CAFJO2T6D", "length": 12740, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ind vs SA 1st Test Visakhapatnam Day 4 Updates | Ind vs SA 1st Test : भारताचा दुसरा डाव घोषित, आफ्रिकेला विजयासाठी अशक्य आव्हान | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nInd vs SA 1st Test : शतकवीर एल्गर दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी, भारत वरचढ\nInd vs SA 1st Test : शतकवीर एल्गर दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी, भारत वरचढ\nकसोटी सामना वाचवण्याचं आफ्रिकेसमोर आव्हान\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची आशा दिसायला लागली आहे. भारताने आपला दुसरा डाव ३२३ धावांवर घोषित करत आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं लक्ष्य दिलं. अखेरच्या काही षटकांसाठी मैदानात आलेल्या आफ्रिकेची सुरुवात मात्र खराब झाली. पहिल्या डावात आफ्रिकेकडून एकाकी झुंज देणारा डीन एल्गर दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतला. रविंद्र जाडेजाने त्याला २ धावांवर माघारी धाडलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कसोटी सामना वाचवण्यासाठी आफ्रिकेला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.\nत्याआधी, पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक खेळ केला. सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही शतक झळकावत भारताची बाजू भक्कम केली. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर रोहितने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान रोहित शर्माने आपलं शतकही पूर्ण केलं. कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे पाचवं शतक ठरलं. चेतेश्वर पुजाराने ८१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय रविंद्र जाडेजा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनीही झटपट धावा करत ३२३ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.\nदरम्यान सेनुरन मुथुस्वामी आणि कगिसो रबाडा यांनी अखेरच्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत पहिल्या डावात आफ्रिकेच्या धावसंख्येत ४६ धावांची भर घातली. अखेरीस आश्विननेच दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक यांनी शतकं झळकावत आफ्रिकेवरील फॉलोऑनचं संकट टाळलं होतं. मात्र भारताने अखेरच्या सत्रात आफ्रिकेला दोन धक्के देत, पाहुण्या संघाची अवस्था ८ बाद ३८५ अशी केली होती. यानंतर अखेरच्या दोन फलंदाजांनाही आश्विनने माघाडी धाडत भारताची बाजू भक्कम ठेवली होती. त्यामुळे आफ्रिकेचे फलंदाज उरलेल्या दिवसांत कसा खेळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n अजिंक्य रहाणे बनला ‘बाप’माणूस\n2 Ind vs SA : दिग्गजांना मागे टाकत ‘सर जाडेजा’ ठरले सरस\n3 बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-pravin-darekar-reply-to-sharad-pawar-on-quote-about-ram-mandir-bmh-90-2221173/", "date_download": "2020-09-28T00:05:06Z", "digest": "sha1:MLDSLBNGO3AXVBDHOMJGRWIQCCCURXPZ", "length": 15438, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bjp leader pravin darekar Reply to Sharad pawar on quote about ram mandir bmh 90 । “… मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठलाला करोना नष्ट होण्यासाठी साकडं का घातलं”; भाजपा नेत्याचा शरद पवारांना सवाल | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n“… मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं”\n“… मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं”\nआपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)\nराम मंदिराच्या काम लवकरच सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठीसाठी दोन तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख टाळत टोला लगावला होता. पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपानं आक्रमक झाली आहे. “… जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी करोना नष्ट होण्याचं साकड का घातलं,” असा सवाल भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना केला आहे.\n“आम्हाला वाटते की करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल,” असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील करोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून करोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर मंदिर बांधून व देवाची ��पासना करुन करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय,” असा सवाल दरेकर यांनी पवार यांना केला आहे.\n“लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत असल्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे, म्हणूनच या संकटमय परिस्थितीत मोदी यांनी देशासाठी गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजचा तात्पुरता दिलासा जनतेला दिल्यानंतर २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेजमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली व देशाला आत्मनिर्भर करण्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी करोनाच्या परिस्थितीत पूर्ण संवेदनशील आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून, येथे करोना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या आवश्यकता आहेत. पण दुदैर्वाने त्या होत नाही म्हणून रोज करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उलटपक्षी विरोधी पक्ष नेते व भाजपा जनतेमध्ये जाऊन व सेवाकार्य करुन करोनाच्या बाबतीत आपली बांधिलकी सांभाळत आहे, याचे भान सर्वांना असले पाहिजे,” असेही दरेकर यांनी नमुद केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू\nदेशभरात २४ तासांत ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित, १ हजार १२४ रुग्णांचा मृत्यू\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\n“मला करोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या नव्या सरचिटणीसाचं वादग्रस्त विधान\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ ���िर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाला भाजपा नेत्या रहाटकर यांनी दिलं उत्तर; म्हणाल्या…\n2 अकोल्यात टाळेबंदीमुळे कडकडीत बंद\n3 राम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का शरद पवारांचा मोदींना टोला\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/dispute-between-pakistan-and-china-soldiers-over-labourers-positioning-254538.html", "date_download": "2020-09-27T23:19:55Z", "digest": "sha1:BSZ53ZPTM3RFW7BEJDF3VUQE66RC7D6S", "length": 15576, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning | चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी", "raw_content": "\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nचिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी\nचिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी\nपाकिस्तान आणि चिनी सैन्यात जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nलाहोर : पाकिस्तान आणि चिनी सैन्यात जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning). चिनी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना प्रचंड मारहाण केली आहे. या मारहाणीनंतर पाकिस्तानी सैन्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणावर पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.\nया घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल इमराम कासिम हे चिनी सैन्यास���बत मिळाले आहेत, असा आरोप पाकिस्तानी सैनिकांनी केला आहे (Dispute between Pakistan and China Soldiers over labourers positioning).\nTOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज\nचीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प सुरु असलेल्या भागात चीनकडून 500 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या भागात चिनी आणि पाकिस्तानी कामगारांच्या पदावरुन हा वाद निर्माण झाला.\nदरम्यान, या संघर्षानंतर पाकिस्तानी सैनिकांचे मनौधैऱ्याचे खच्चीकरण झाले आहे. कर्नल इमरान कासिम यांनी या वादाबाबतची माहिती लाइट कमांडो ब्रिगेड हेडक्वार्टरला दिली आहे. कामगारांच्या पदावरुन हा वाद उफाळल्याची माहिती त्यांनी दिली.\nपाकिस्तान आणि चिनी सैनिकांमधील संघर्षात पाकिस्तानी सैनिकांनी मार खाल्ला असला तरी कॅम्प कमांडेट मेजर शहजाद यांनी आपल्या सैनिकांना या प्रकरणाला गांभीर्याने न घेता पुन्हा एकत्रपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या घटनेनमुळे पाकिस्तानी सैन्याच्या भावना दुखावल्या आहेत.\nपाकिस्तान आणि चिनी सैनिकांमध्ये याअगोदरही अशाप्रकारची झडप झाली आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या उभारणीसाठी चीनला स्थानिक मजुरांची गरज लागते.\nपाकिस्तानी सैन्यातील अधिकारी चीनला स्थानिक मजूर उपलब्ध करुन देतात. पण ते सर्वसामान्य दरापेक्षा जास्त दरात मजूर उपलब्ध करुन देतात. याबाबत चिनी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे. पाकिस्तानच्या मजुरांच्या वाढत्या अपेक्षांवरुन याआधीदेखील पाकिस्तान आणि चिनी कामगार आणि सैनिकात झडप झाली आहे.\nआधी पाकिस्तानच्या जवानांना झोडपलं, आता पुन्हा झापलं, चीन-पाकिस्तानच्या दोस्तीत कुस्ती…\nआधी कारचा पाठलाग, मग गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार, नागपुरात…\nअशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान\nमास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा धंदा, केडीएमसीच्या क्लीन…\nकोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी अँटीबॉडी सापडली, वैज्ञानिकांचा मोठा दावा\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप\nआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल\nS P Balasubrahmanyam | प्रसिद्ध गायक बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिं���ाजनक\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nघरातच IPL ची ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई\nमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lodges/", "date_download": "2020-09-27T23:01:06Z", "digest": "sha1:RNB5DVWGSBJWGNK3LLMEHW73CRUFLVJP", "length": 3833, "nlines": 66, "source_domain": "mpcnews.in", "title": "lodges Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : पार्सलच्या सेवेसोबत जेवणासाठीही रेस्टॉरंट्स खुली करावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे\nसप्टेंबर 24, 2020 0\nएमपीसी न्यूज - सध्या रेस्टॉरंट्समध्ये पार्सलची सेवा उपलब्ध आहे. आता जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील…\nHotels to Reopen : 8 जुलैपासून 33 टक्के क्षमतेसह राज्यात हॉटेल्स आणि लॉजेस सुरू करण्यास प���वानगी\nएमपीसी न्यूज - 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता काही उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे. तसेच राज्यात 33 टक्के क्षमतेसह हॉटेल्स आणि लॉजेसना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रेस्टॉर्ंट्सना अजूनही परवानगी दिली गेलेली नाही.…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lohgaon-max-temperature/", "date_download": "2020-09-27T23:26:07Z", "digest": "sha1:U6KNNW7SRYBMDTZEILSJUTQL6D74IPUV", "length": 2988, "nlines": 62, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lohgaon Max Temperature Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNisarga Cyclone Effect: पुण्यात 43 मिलीमीटर पावसाची नोंद तर कमाल तापमानात सरारीपेक्षा 11.6…\nएमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुणे शहरात आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत एकूण 43.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबरच शहरातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. काल शहरात 23.7 अंश सेल्सियस कमाल…\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2020-09-28T00:20:51Z", "digest": "sha1:JUTFSFJUXK7O2XVJG3MRVTBTEGXWJIRB", "length": 9462, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी - विकिपीडिया", "raw_content": "२०१० राष्ट्रकुल खेळामध��ल तिरंदाजी\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी स्पर्धा यमुना क्रीडा संकुल येथे ४ ते १० ऑक्टोबर २०१० दरम्यान खेळवण्यात आली.\n५ संदर्भ व नोंदी\n६ हे सुद्धा पहा\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी स्पर्धा टार्गेट तिरंदाजी प्रकारात मोडते.\nस्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य\nभारत (IND) जेसन ल्यॉन\nकॅनडा (CAN) जयंत तालुकदार\nऑस्ट्रेलिया (AUS) मुहम्मद अब्दुल रहिम\nव आरीफ इब्राहिम पुत्रा\nमलेशिया (MAS) राहुल बॅनर्जी\nइंग्लंड (ENG) ख्रिस्टोफर व्हाईट\nइंग्लंड (ENG) सेप्टीमस सीलीर्स\nइंग्लंड (ENG) रितुल चॅटर्जी\nभारत (IND) निको बेनाडे\nव कोबुस डी वेट\nदक्षिण आफ्रिका (RSA )\nस्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य\nभारत (IND) ऍलिसन विलियमसन\nइंग्लंड (ENG) डोला बॅनर्जी\nभारत (IND) नोमी फोल्कार्ड\nइंग्लंड (ENG) मॅरी-पिर बीडेट\nइंग्लंड (ENG) डोरीस जोन्स\nकॅनडा (CAN) कॅसी मॅकाल\nइंग्लंड (ENG) कॅमिली बओफार्ड-डेमेर्स\nकॅनडा (CAN) भीग्याबती चानु\nप्राथमिक फेरी: यमुना क्रीडा संकुल, ४-६ ऑक्टोबर २०१०\nस्पर्धा: इंडीया गेट, ७-१० ऑक्टोबर २०१०\n१ इंग्लंड ४ ३ ० ७\n२ भारत ३ १ ४ ८\n३ ऑस्ट्रेलिया १ ० १ २\n४ कॅनडा ० ३ १ ४\n५ मलेशिया ० १ ० १\n६ दक्षिण आफ्रिका ० ० २ २\nस्पर्धा कार्यक्रम (इंग्लिश मजकूर)\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्पर्धा, (दिल्ली)\nजलक्रीडा - तिरंदाजी‎‎ - ऍथलेटिक्स - बॅडमिंटन\nमुष्टियुद्ध - सायकलिंग - जिम्नॅस्टिक्स - हॉकी - लॉन बोलिंग - नेटबॉल - रग्बी सेव्हन्स |\nनेमबाजी - स्क्वॉश - टेबल टेनिस - टेनिस - वेटलिफ्टिंग - कुस्ती\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील तिरंदाजी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-start-preparation-pola-festival-pune-maharashtra-23485", "date_download": "2020-09-27T22:15:22Z", "digest": "sha1:NK7EHBH56TGPJOGFJQCOWESIDBGMC7XH", "length": 14396, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers start preparation for pola festival, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्य��� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमावळात बैलपोळ्यानिमित्त चवरे खरेदीची लगबग\nमावळात बैलपोळ्यानिमित्त चवरे खरेदीची लगबग\nबुधवार, 25 सप्टेंबर 2019\nटाकवे बुद्रुक, जि. पुणे : बळिराजाच्या हौशेचा सण अर्थात बैलपोळा हा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त परंपरेने बैलांच्या शिंगावर पळसाची चवरे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्या चवरांची विक्री सध्या गावोगावी होत असून, ती विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.\nटाकवे बुद्रुक, जि. पुणे : बळिराजाच्या हौशेचा सण अर्थात बैलपोळा हा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त परंपरेने बैलांच्या शिंगावर पळसाची चवरे बांधण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्या चवरांची विक्री सध्या गावोगावी होत असून, ती विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.\nमावळ तालुक्‍यात शनिवारी (ता. २८) भाद्रपद पोळा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा बैल सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. याशिवाय आंदर मावळातील सटवाईवाडी, कुसवली, कांब्रे पठार, कळकराईतील चवरे गुंफणारे कारागीर विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. नायलॉनच्या चवरांपेक्षा पळसाच्या चवरांना अधिक मागणी असते. पळसाच्या मुळ्या कुटून त्यापासून ही चवरे तयार केली जातात, ही चवरे गुंफणारे मोजकेच कारागीर आहेत. शंभर ते एकशे वीस रुपये प्रतिनग याप्रमाणे चवरे विक्री करीत असल्याचे, सटवाईवाडीतील कारागीर विष्णू हेमाडे यांनी सांगितले. वडेश्‍वर, माऊ, दवणेवाडी, टाकवे बुद्रुक, फळणे, कान्हे या गावांसह वडगाव मावळ, कामशेत, तळेगाव दाभाडे, लोणावळ्याच्या बाजारपेठेत ही चवरे विक्रीसाठी उपलब्ध आहे.\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...\nखानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....\nसांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...\nसोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...\nमराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी / नांद��ड :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/allow-practitioners-to-meet-the-criteria-notice-of-the-mayor-to-the-commissioner-21482/", "date_download": "2020-09-27T22:59:27Z", "digest": "sha1:RLWPXYDKN3LI2Y3PXKZFOEKHUYS7MOOR", "length": 9534, "nlines": 157, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Allow practitioners to meet the criteria; Notice of the Mayor to the Commissioner | अभ्यासिकांना निकषात परवानगी द्या ; महापौरांची आयुक्तांना सूचना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nपुणेअभ्यासिकांना निकषात परवानगी द्या ; महापौरांची आयुक्तांना सूचना\nपुणे : विद्येचे माहेर तसेच स्पर्धा परिक्षांचे म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहरात १०० पेक्षा जास्त अभ्यासिका आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतून, जिल्हयांतून शिक्षणासाठी तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी पुणे शहरात येतात. त्यामुळे आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभ्यासिकांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी देण्यात यावी, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय होणार असून अभ्यासिका सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.\nयेत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एमपीएससी, यूपीएससी, नीट आदी स्पर्धा परिक्षा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिक्षांच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे शहरात दाखल झाले आहेत.\nयाबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘संपूर्ण वर्षभर विद्यार्थी या परिक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पोषक वातावरण मिळत नाही. तरी, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे निकष पाळून अभ्यासिका सुरु करण्यास परवानगी देण्याची सूचना आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे’.\nपुणेकरंदी युवतीवर लग्नाच्या अमिषाने बलात्कार\nमॅकडोनाल्डची फ्रँचायजी पडली साडेआठ लाखांना\nपुणेसंडे हो या मंडे... हर कोई खाता है अंडे..\nपुणेआंबेगाव तालुक्यात नवीन ९१ रुग्ण कोरोनाबाधित\nतीन खोल्या भरून आढळला गुटखाअवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा\nपुणेखराडीत घरफोडी, सव्वा लाखांचे दा���िने लंपास\nउंडवडीत कारवाईगांजा जप्तीप्रकरणी दोघे आरोपी फरारी\nपुणेमास्क निर्मितीतून महिला होतायेत स्वयंपूर्ण\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/sc-supreme-court-hearing-on-sushant-singh-rajput-death-case-rhea-chakraborty-petition-254650.html", "date_download": "2020-09-27T21:53:03Z", "digest": "sha1:TMQQPKAA2XVVCOYVGYXKAFY3EUKJGZ5Z", "length": 21564, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी | SC on Sushant Singh Rajput", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nरिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी\nरिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मीडिया ट्रायल थांबवण्याची रियाची मागणी\nसर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही, असेही रिया चक्रवर्तीने म्हटले आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तसेच महाराष्ट्र व बिहार सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणा�� आहे. रिया, तिचे वडील आणि भाऊ यांची काल ईडी कार्यालयात जवळपास दहा तास चौकशी झाली. (SC Hearing on Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty Petition)\nसुनावणीपूर्वी रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे, ज्यात तिने माध्यमांकडून होणारी सुनावणी (मीडिया ट्रायल) थांबवण्याची मागणी केली आहे. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास सुनावणी सुरु होईल.\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी कोण करणार, याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. बिहार सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याला महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती यांनी विरोध दर्शवला आहे.\nसीबीआयने दाखल केलेला खटलाही मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागितला होता. ते पाहिल्यानंतर आणि सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोणाकडून तपास होईल हे न्यायालय ठरवू शकते.\nरिया चक्रवर्तीने आज सुनावणी होण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पाटण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी कोणताही आधार नाही. ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्स्फर होऊ नये म्हणून सीबीआयकडे तपास देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय हे करता येणार नाही, असे रियाचे म्हणणे आहे. मात्र तिने असेही म्हटले आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही.\nसीबीआय आणि ईडीच्या कार्यप्रणालीवरही रियाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुशांतच्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु केली. दुसरीकडे सीबीआयनेही त्वरित गुन्हा दाखल केला. मात्र बरीच मोठी प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास या एजन्सीज करत नाहीत. मात्र यावेळी दोघेही विद्युतवेगाने कामाला लागले.\n“मी मीडिया ट्रायलची शिकार”\nप्रतिज्ञापत्रात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलचाही तिने उल्लेख केला आहे. मीडियाने आपल्याला आधीच दोषी ठरवले आहे. पहिल्या टूजी आणि आरुशी तलवार प्रकरणात ज्यांना मीडियाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले होते, ते निर्दोष ठरले होते. सुशांतनंत��ही काही कलाकारांनी आत्महत्या केली आहेत, पण माध्यमांना या प्रकरणातच रस आहे. या प्रकरणात अतिशयोक्ती केली जात आहे. मी सुरुवातीपासूनच अस्वस्थ आहे, आणि आता आपले वैयक्तिक आयुष्य एक तमाशा बनले आहे, असे रियाने म्हटले आहे.\nराजकारणाचा बळी ठरल्याचाही दावा\nरियाने स्वत:ला राजकारणाचा बळी ठरवले आहे. “बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असल्याने यात राजकीय चढाओढ सुरु आहे. खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणात रस दाखवला. यानंतर सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी एफआयआर नोंदवला. कायद्यानुसार पाटणा पोलिसांना तसे करण्याचा अधिकार नव्हता” असा दावाही रियाने केला आहे.\nरिया चक्रवर्तीने सर्वप्रथम या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाटण्यात नोंदवलेली एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी तिने केली होती. नंतर बिहार सरकारच्या सूचनेवरून पाटण्यात नोंदवलेली एफआयआर सीबीआयकडे सोपवण्यात आली.\nमहाराष्ट्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयला चौकशी सोपवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दाखल केलेला एफआयआर मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात वर्ग करावा अशी मागणी राज्याने केली आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.\nVIDEO : Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीची सव्वा दहा तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून सुटकाhttps://t.co/FDoCd237Nq\nबँकांच्या आडमुठेपणाचा फटका, वर्ध्यातील 377 मयत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीपासून वंचितच\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\n'वरिष्ठांचं ऐकावं लागतं', डिलीट केलेल्या ट्विटवर अजित पवारांचं स्पष्टीकरण\nआमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला…\nमहाराष्ट्र सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतंय; विनायक मेटेंचा आरोप\nड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली व्हॉट्सअ‍ॅप चॅट ते जया साहाचा…\nशेतकर्‍यांच्या समर्थनात एनडीएबाहेर पडल्याबद्दल आभार, शरद पवारांकडून अकाली दलाचे अभिनंदन\nभाजपचे 'संकटमोचक' अपघातग्रस्ताच्��ा मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार\nGupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU…\nठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या\nWorld Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल,…\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा\nउत्तम मुत्सद्दी नेता हरपला, जसवंत सिंग यांना राज ठाकरेंची श्रद्धांजली\nसर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.twr360.org/ministry/414/lang,74", "date_download": "2020-09-27T23:15:18Z", "digest": "sha1:IQWT2R23A5E2XHRFNZGGCLCPLRZ46EO4", "length": 5913, "nlines": 238, "source_domain": "www.twr360.org", "title": "TWR360 | आशा नसले", "raw_content": "\nएड्सची एखादी व्यक्ती स्वर्ग���त कशी जाऊ शकते\nआपण असने आवश्यक आहे लोग इन झाले फेवरिट्स सेव करण्यासाठी . बंद करा\nफेवरिट्स मध्ये जोडले .\nफेवरिट्स मधून काढून टाका .\nआपण आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षेनुसार ‘सुरू ठेवण्याचा’ प्रयत्न करीत आहात आपले जीवन निराधार आणि पराभूत आहे आपले जीवन निराधार आणि पराभूत आहे “आशा असणा .्यांसाठी आशा” हे स्पष्ट करते की प्रभु येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताच्या मुक्त शक्तीद्वारे आपण आपल्या जीवनात सैतानाच्या गुलामगिरीतून कसे मुक्त होऊ शकता. आपले चिरंतन भविष्य आपल्या अद्भुत प्रेमाची आणि देवाच्या अद्भुत प्रेमाची आणि प्रार्थनेवर अवलंबून असेल आणि आपण स्वर्गात जाण्याचे आश्वासन देईल\nक्रोस करंटस इंटरनेशनल मिनिस्ट्रीज\nदेवासाठी आपला शोध (ऑडियो अणि ई-बुक)\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nआवश्यक माहीती उपलब्ध नाही\nआता साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/pm-kisan-yojana-find-out-when-the-instalment-of-rs-2000/", "date_download": "2020-09-27T23:18:27Z", "digest": "sha1:ZCVUSPTS624KBOCF5LQLAA4NEY3SOAXR", "length": 10389, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पीएम किसान योजना : जाणून घ्या ! कधी येतो आपल्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपीएम किसान योजना : जाणून घ्या कधी येतो आपल्या खात्यात २ हजार रुपयांचा हप्ता\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना वेळोवेळी दोन हजार रुपये सरकारकडून दिले जातात. दरम्यान प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा सहावा हप्ता १ ऑगस्टला आला. पुढील दोन ते तीन महिन्यात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा येईल. या योजनेच्या अंतर्गत मागील हप्ता हा एप्रिल महिन्यात देण्यात आला होता.\nशेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्यास सुरुवात झाल्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान लाभार्थ्यांना पैसे मिळतील. पण आपल्याला एक प्रश्न येत असतो त्यामुळे आपली नेहमी योजनेविषयी शंका वाढू लागते ते म्हणजे आपल्या खात्यात कधी पैसा येतो. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसा येतो याची कल्पना नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत असते. आज आपण त्याच स्थितीविषयी जाणून घेणार आहोत. या योज��ेच्या नियामांनुसार, पहिला हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्चदरम्यान येत असतो.\nदुसरा हप्ता हा १ एप्रिल ते ३१ जुलैच्या दरम्यान येत असतो. आणि तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत असतात. म्हणजे काय एकाच दिवशी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात नाहीत. या योजनेचे लाभार्थी कोट्यवधी शेतकरी आहेत, यामुळे पैसे हस्तांतरण करण्यास वेळ लागत असतो.\nजर आपल्या अर्जाची स्थिती पाहायची असेल किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही यासाठी आपण ऑनलाईन अर्जाची स्थिती चेक करु शकतात. आपल्याला सकारने दिलेल्या www.pmkisan.gov.in यावर जावे लागेल. हे संकेतस्थळ ओपन केल्यानंतर तेथील मेन्यूमध्ये Farmers Corner हा पर्याय निवडा. यानंतर तेथील मेन्यूमध्ये Beneficiery List वर क्लिक करा. राज्य, जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव टाकल्यानंतर Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी दिसेल.\nPM Kisan Yojana instalment पीएम किसान योजनेचा हप्ता प्रधान मंत्री किसान सम्मान निधी पीएम किसान योजना पीएम किसान सन्मान योजना pradhanmantri kisan samman nidhi PM-KISAN\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nकिसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज; कार्डसाठी असा करा अर्ज\nपीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी ; अशाप्रकारे करा अर्ज\nअटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता\nपोस्ट खात्याशी जोडा आधार अन् घ्या सरकारी योजनांचा लाभ; जाणून घ्या पद्धत\nकोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्यांना अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत दिलासा ; जाणून घ्या योजनेची पात्रता\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शि��िल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T22:48:56Z", "digest": "sha1:6K5HOGW6SXIJNXS36FV2B6FP76JSVMCS", "length": 7218, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धुके - विकिपीडिया", "raw_content": "\nधुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात.पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात.त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. नजिकच्या पाण्याच्या स्रोतांचा, उंचसखलतेचा व वाऱ्याच्या वेगाचा यावर फार जास्त असर पडतो.\nधुक्याद्वारे जहाज वाह्तूक, प्रवास, विमानोड्डाण व युद्धे यावरही बराच प्रभाव पडतो.दृश्यता कमी असल्यामुळे अनेक विमानोड्डाणे रद्द केल्या जातात तसेच महामार्गावरील वाहतूकीत यात अडथळा निर्माण होतो वाहने हळू चालवावी लागतात व प्रसंगी अपघातही घडतात.सहसा थंड वातावरण असतांना धुक्याचे प्रमाण वाढते.\nहवेच्या व ड्यु-पॉइंट[मराठी शब्द सुचवा] या दरम्यानचे तापमानाचा फरक २.५ o सेल्सियस अथवा ४ o फॅरनहाइट पेक्षा कमी असल्यास धुक्याची निर्मिती होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृ�� ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-pimpari-gavali-village-nagar-dist-has-became-ideal-village-help-community?page=2&tid=162", "date_download": "2020-09-27T23:16:52Z", "digest": "sha1:VSIOJA2NJXE5UPEAULC2BF37FHR7ZYGT", "length": 34252, "nlines": 208, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Pimpari Gavali village of Nagar Dist. has became ideal village with the help of community based development works. | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव\nलोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव\nलोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव\nगुरुवार, 3 ऑक्टोबर 2019\nगावात पूर्वी दुग्ध व्यवसाय केला. मात्र परवडले नाही. आता शेती आणि ग्रामविकास हाच ध्यास घेतला आहे. गाव आणि काम करणारी संस्था यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम मला मिळाले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणेच देशात पिंपरी गवळीचे नाव व्हावे ही गावकऱ्यांची इच्छा आहे.\nपुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून सात किलोमीटरवर वसलेल्या एक हजार लोकसंख्येच्या पिंपरी गवळीची ओळख आता आदर्श गाव म्हणून झाली आहे. सुमारे ११३० हेक्टर क्षेत्र असलेल्या या गावात कधी काळी २०० ते २५० मिलिमीटर पाऊस पडायचा. तेव्हा गावात पिण्यासाठी पाणी नव्हते आणि शेतीही बागायती नव्हती. गावात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून झाली. ग्रामविकासाची कामे झाली. आता पाऊस १५० ते २०० मिमी.वर आला असला तरी गावात फिल्टर पाणी आले असून, शेती हंगामी बागायती झाली आहे. ही किमया अर्थात आदर्श गाव योजनेतून घडली आहे.\nनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कायम दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या पिंपरी गवळी गावाने आदर्श गाव योजनेत सहभागी व्हावे ही इच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच बोलून दाखविली होती. तेव्हा ते राज्याच्या आदर्श गाव उपक्रमाचे प्रमुख होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रामचंद्र मांडगे, तत्कालीन सरपंच राधुजी थोरात यांनी गावकऱ्यांना या योजनेची माहिती सांगितली. पुढे ग्रामसभा घेऊन योजनेत सहभाग घेण्याचा ठराव गावाने केला. हा ठराव पुण्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यालयाकडे पाठविला गेला. प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाची जिद्द पाहिली. तपासणी करून मंजुरीही दिली. अण्णांच्या हिंदस्वराज ट्रस्टनेच गावाची जबाबदारी घेतली.\nआदर्श गाव योजनेत सहभागी होणे सोपे, मात्र पुढील काम अवघड असते. योजनेत समावेश होताच कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी, नशाबंदी, बोअरवेल बंदी, लोटाबंदी आणि श्रमदान अशी सप्तसूत्री लागू होते. गावात अन्य सूत्रे लागू झाली, पण चराईबंदी व लोटाबंदीला यश मिळत नव्हते. सतत अडचणी येत होत्या. त्यात पुन्हा सरकारशी मतभेद झाल्याने अण्णा या कामातून बाहेर पडले. त्यामुळे अंमलबजावणी संस्था असलेल्या हिंद स्वराज ट्रस्टने देखील कामे थांबविली. गावकऱ्यांनी पुन्हा अण्णांना साकडे घातले. त्यावर तोडगा म्हणून आधार कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान ही नवी संस्था स्थापण्याचे अण्णांनी सुचविली. संस्थेतील भाऊसाहेब शिंदे व रामदास सातकर यांनी नेटाने कामे सुरू केली. पुढे संस्था व गावाचे सूत जमेना. अखेर संस्थेनेही अंग काढून घेतले. निफटेम कंपनीने काही वर्षांसाठी गावाला दत्तक घेतले. काहीही झाले तरी गाव संपूर्ण आदर्श करायचे अशी जिद्द मात्र गावकऱ्यांनी सोडली नाही. बहुतेक सर्व कामे खोदाईशी निगडित होती. झपाटलेल्या गावकऱ्यांनी मग चक्क स्वमालकीचे ४३ लाख रूपयांचे पोकलेन यंत्र खरेदी करण्याचे ठरवले. एका दिवसात १५ लाख रुपये जमा झाले. खाजगी बॅंकेत शेतकरी भाऊसाहेब थोरात यांनी स्वतःची १५ एकर शेती तारण ठेवली आणि गावात स्वमालकीचे ‘पोकलेन’ यंत्र आले.\nआता नव्या अंमलबजावणी संस्थेचा शोध सुरू झाला. त्यासाठी गावाने पोपटराव पवार यांनाच साकडे घातले. त्यांनी यशवंत कृषी पाणलोट व ग्रामविकास संस्था या नव्या एजन्सीला जबाबदारी दिली. नवी संस्था नियुक्त करणे किंवा स्वतःचे खोदाई यंत्र विकत घेणे हे दोन्ही निर्णय गावकऱ्यांनी उत्तमपणे घेतले होते. आता जलसंधारणाच्या कामांना गती आली. ती तुलनेने कमी बजेटमध्ये झाली. आम्हाला विविध कामांसाठी केवळ ३५ लाख रुपये मिळाले होते. पण आमचेच यंत्र असल्याने ७० लाख रुपयांची कामे झाली. त्यातून शेतकऱ्यांनी शेततळी, पाझर तलाव, विहिरी, ओढे-नाले खोदून घेतले. सर्व कामे झाल्यानंतर जुने झालेले पोकलेन यंत्र विकण्याचे ठरविले. जाहीर लिलाव करून ते यंत्र साडेसदोतीस लाखांना विकले. ज्या गावकऱ्यांनी यंत्रासाठी पैसे दिले होते ते त्यांना परत केले अशी माहिती भाऊसाहेब थोरात यांनी दिली. गावच्या सरपंच अश्‍विनी थोरात यांनी चळवळीला चांगले रूप दिले. जलसंधारणाच्या कामांमुळे गाव हंगामी बागायत बनले. बाजरी, ज्वारी अशी कोरडवाहू पिके घेणाऱ्या पिंपरी गावात लक्ष्मणराव मांडगे यांच्या प्रयत्नातून आधुनिक शेतीला सुरूवात झाली. धनंजय गवळी, करण थोरात, संतोष मांडगे, तात्याराम मांडगे, राजेंद्र झरेकर यांनी शेडनेट उभारले. निर्यातक्षम डाळिंब बागा उभारल्या. दर्जेदार फळे, भाजीपाला उत्पादन सुरू झाले.\nअण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाएफपीसी’चे अध्यक्ष योगेश धोरात, माजी सरपंच रामचंद्र मांडगे, सरपंच महापरिषदेच्या उपाध्यक्षा अश्‍विनीताई थोरात, डी. एन. थोरात, शेतकरी भाऊसाहेब थोरात, ग्रामकार्यकर्ता धनंजय मांडगे यांनी वेळोवेळी एकत्रित केलेल्या प्रयत्नातून गाव आदर्श बनले. आदर्श गाव योजनेचे तत्कालीन उपसंचालक बाबासाहेब कराळे व विद्यमान उपसंचालक महादेव निंबाळकर यांचे सतत मार्गदर्शन मिळाले.\nजास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले. त्यातून ७५८ हेक्टर क्षेत्रात बांधबंदिस्ती. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरण्यास मदत.\nगावाला चहूबाजूंनी डोंगर लाभले आहेत. यातून डोंगरांवर ३२० हेक्टर तर वन हद्दीत ६० हेक्टरवर खोल चर. खोदाईची कामे गावाच्या मालकीच्या पोकलॅनमुळे व्यवस्थित झाली.\nगावात १९७२ च्या दुष्काळात गावकऱ्यांनी पाझर तलाव बांधला होता. मात्र तो सुस्थितीत नव्हता. या तलावाची दुरुस्ती केली. त्यामुळे गळती कमी होऊन तो पूर्ण क्षमतेने भरू लागला.\nओढ्याचे पाणी अडवण्यासाठी दोन सिमेंट नालाबांध.\nऑरेंज रिन्युएबल्स कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून जलशुद्धीकरण संयंत्र उभारणी. याद्वारे ‘वॉटर एटीएम’ कार्यान्वित. ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी ४० हजार रुपये किमतीचे स्वतंत्र आरओ युनिट.\nजिल्हा परिषद व लोकसहभागातील निधीमुळे गावात टुमदार शाळा.\nगावलगतच्या ओढ्यांचे खोलीकरण सरपंच थोरात यांच्या तनिष्का चमूने केला. त्यातून दोन लाखांची खोलीकरणाची कामे झाली. भूजल सर्वेक्षण विभागाने जल पुनर्भरण मोहिमेतून ओढ्यात १०० फूट खोलीचे काम केले. यामुळे अतिरिक्त पाणी ओढ्यातच मुरविले जाते. त्याचा फायदा आजूबाजूच्या शेतीला होतो.\nसरपंच थोरात म्हणाल्या, की आपले ध्येय शुद्ध असले की कामे आपोआप होतात. सरकारी निधीतून आलेल्या रुपयांतून आम्ही सचोटीने ग्रामविकासाची मोट बांधत आहोत. चांगल्या कामाला निधी कमी पडताच स्वतःच्या घरातून पैसा गुंतवला आहे. आदर्श गावाचा कारभार स्वच्छपणे करतो याचा अभिमान वाटतो. अश्‍विनीताईंची कामगिरी पाहून त्यांना अखिल भारतीय सरंपच परिषदेने महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलण्याची संधी त्यांना मिळाली. सौर पद्धतीने चालणारे पिण्याचे पाणी व सिंचन अशा दोन्ही समस्या सोडविणारी पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.\nकेवळ गाव आदर्श करून थांबायचे नाही. कुकडी धरणाचे पाणी विसापूर प्रकल्पात येते. तेथून पाच गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय गावात खुली व्यायामशाळा, स्वतंत्र अभ्यासिका, वाचनालय, डिजिटल स्कूल, सुसज्ज ग्रामपंचायत भवन अशी भविष्यकालीन कामांची यादी करून ठेवल्याचेही आश्‍विनीताई निर्धारपूर्वक सांगतात.\nगावची काम करण्याची तडफ पाहून निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी ५० हजारांची, तर संपतराव मांडगे यांनी प्रसाधनगृहाला सामग्री दिली. बाळासाहेब गुंजाळ यांनी एक लाखाची फरशी शाळेला दिली. गावात पाणी उपलब्ध झाल्यानंतर ३१८ गावकऱ्यांनी एकत्र येत पीजी फार्मसीस एग्रोव्हेट प्रोड्यूसर्स कंपनी स्थापन केली. योगेश थोरात, भाऊसाहेब थोरात, भाऊसाहेब रणसिंग, अनिल मांडगे, सूर्यकांत मांडगे, देवराम मांडगे यांनी या शेतकरी उत्पादक कंपनीला चालना दिली. यंदा ६५० टन कांदा कंपनीने हाताळला. क्लीनिंग-ग्रेडिंग युनिटही उभारले. त्यातून वार्षिक दोन कोटी उलाढाल कंपनी करू लागली आहे.\nगाव आदर्श होण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेतली. आदर्श गावाचा सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी जिवाचे रान केले. त्यामुळे दुष्काळाचे सतत चटके बसणाऱ्या पिंपरी गवळीचे शिवार आज पिकांनी फुलून आले आहे.\n-भाऊसाहेब थोरात - ८६६९९५५५६०\nआदर्श गाव योजनेत सहभागी झाल्याने गावातील शेतीही आदर्श झाली आहे. गावात पहिल्यांदा डाळिंबाची तीन एकर बाग मी विकसित केली. आता पाच एकरांवर कष्टाने निर्यातक्षम डाळिंब पिकवतो आहे.\n-अनिल संभाजी मांडगे - ९२७३६९१३९१\nगावातील महिलांनी गावात सहा बचत गट तयार झाले. जलसंधारणाची कामे, वनीकरण, स्वच्छता किंवा प्रयोगशील शेतीत महिलांचा वाटा मोठा आहे. आदर्श गाव चळवळीत प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागते. मी गावासाठी दोन लाखांची पाण्याची टाकी बांधून दिली.\n-सौ. उज्ज्वला राजेंद्र झरेकर - ७८७५२०१६२५\nआदर्श गाव समिती सदस्या\nपिंपरी गवळी गावाची वाटचाल\nसहा हजार झाडांची लागवड\nपशुपक्ष्यांसाठी पाणी, निवारे सुविधा, शिकारीवर बंदी\nपर्यावरणपूरक नियमांमुळे गावाभोवती ससे, हरिण, मोर यांचा वावर\nदुष्काळी गावात आता १५ शेततळी\nकोरडवाहू पिकांकडून फळबागांकडे वाटचाल. ७० एकरांवर बागा.\nदहा लाखांचे वॉटर एटीएम\nमतभेद विसरून गाव एकत्र. त्यामुळे तंटामुक्त गावाचा पुरस्कार\nगावात अडीच हजार लिटर्स दुग्धोत्पादन\nसंपर्क-ः सरपंच अश्‍विनीताई थोरात- ९०६७४०९०९१, ९८२२२५०५६५v\nव्यवसाय profession शेती farming ग्रामविकास rural development पिंपरी मका maize पुणे नगर सुपे ऊस पाऊस पाणी water बागायत जलसंधारण अण्णा हजारे उपक्रम सरपंच ग्रामसभा पोपटराव पवार बोअरवेल सरकार government कंपनी company वर्षा varsha यंत्र machine कोरडवाहू आधुनिक शेती modern farming डाळिंब बाबा baby infant वन forest जिल्हा परिषद विभाग sections महिला women सिंचन धरण मुख्यमंत्री ग्रामपंचायत फळबाग horticulture पुरस्कार awards\nविहीरी काठोकाठ भरल्या आहेत. बांधावर झाडे फुलताहेत.\nसरपंच अश्वीनीताई थोरात यांच्या पुढाकारातून शुध्द पाण्याची यंत्रणा उभारली आहे.\nअनिल संभाजी मांडगे, डाळिंब उत्पादक व सौ.उज्ज्वला राजेंद्र झरेकर, आदर्श गाव समिती सदस्या\nगावात दुग्धव्यवसाय व वृक्षारोपणाला गती मिळाली आहे.\nसंपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला कृत्रिम...\nवॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने संपूर्ण स्वयंचलित हरितगृहासाठी अत्याधुनिक स्वय\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत कि���मती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nग्रामविकासातील अडथळेकेंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत....\nस्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...\nतयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...\nजलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...\nशहर अन् गावाचा अनोखा मिलाफ - सिलेज‘सिलेज' ही संकल्पना ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ ...\nकेळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...\nशेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...\nनागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...\nग्रामस्वच्छता, जलसंधारणातून मधापुरीची...सामूहिक प्रयत्नातून गावाचा कसा कायापालट करता येऊ...\nशेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...\nस्मार्ट गावाच्या दिशेने...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने...\nशेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...\nप्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...\nग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...\nजल, मृद्संधारणातून विकासाच्या दिशेनेउत्तर सोलापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाकडील...\nनावीन्यपूर्ण उपक्रमांतून वनकुटेची वेगळी...नगर जिल्ह्यातील वनकुटे (ता. पारनेर) गावाची वाटचाल...\nशेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...\nकुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत...अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा...\nसावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...\nशाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/02/off-record-review-on-some-of-todays_14.html", "date_download": "2020-09-27T22:16:09Z", "digest": "sha1:YVYNSM2FK5VYDP4J7TMMRJJPF4AHYSUX", "length": 18205, "nlines": 160, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: OFF THE RECORD review on some of todays headlines....", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पाटणा केले या वक्तव्यावर उद्धव ठाकरे भलतेच चिड्ले होते. म्हणाले होते, सगळे विसरेल पण मुंबईची पाटणाशी तुलना कधीच खपवून घेणार नाही आणि ती केलेली विसरणार नाही... पण काय चाललंय तुमच्याच मुंबईच्या आजूबाजूला कधी भिवंडी, कधी-मीरा रोड, कधी ठाणे तर कधी नवी-मुंबई कधी भिवंडी, कधी-मीरा रोड, कधी ठाणे तर कधी नवी-मुंबई कोणीही येत आणि मारून टाकत... पाटणा मध्ये हेच तर घडत.. गुंडगिरी, मुजोरपणा, गरिबी, काहीच विकासकामे नाहीत, अतिक्रमण, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा--सावत्र वागणुकीमुळे या शहरांचा कधीच विकास झाला नाही, होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई पण एकेकाळी अशीच होती ना कोणीही येत आणि मारून टाकत... पाटणा मध्ये हेच तर घडत.. गुंडगिरी, मुजोरपणा, गरिबी, काहीच विकासकामे नाहीत, अतिक्रमण, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा--सावत्र वागणुकीमुळे या शहरांचा कधीच विकास झाला नाही, होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई पण एकेकाळी अशीच होती ना पण आपण शिकलो, प्रशासन आणले, शहराला वेळीस वळण आपण सगळ्यांनी लावले...यालाच शहरीकरण म्हणतात ना पण आपण शिकलो, प्रशासन आणले, शहराला वेळीस वळण आपण सगळ्यांनी लावले...यालाच शहरीकरण म्हणतात ना तेव्हाच आज अख्ख्या जगात मुंबईचा बोलबाला आहे कि नाही..\nमला वाटते, आपल्या मुंबई मुळेच आजूबाजूंच्या आपल्या या छोट्या शहरांची वाट लागलीय आहे.. आपण वाढलो पण या अगदीच लागून असणाऱ्या लहान भावाकडे मात्र तुम्ही आणि आम्हीपण साफ दुर्लक्ष केल.... भावंडांना छळण्यात आनंद मिळतो का तुम्हला (हा टोमणा फक्त शहरांपुरताच)... तुम्ही सांगा, मोजून किती वेळेला या शहरांमध्ये गेलात (हा टोमणा फक्त शहरांपुरताच)... तुम्ही सांगा, मोजून किती वेळेला या शहरांमध्ये गेलात...भूमिपुत्र न तुम्ही आणि तुमचे सैनिक...भूमिपुत्र न तुम्ही आणि तुमचे सैनिक मग का हा फरक मग का हा फरक आता कृपया यात भाजपला ओढू नका..ठाण्यात इतके वर्ष तुमचीच सत्ता होती ना...बघा जमले तर...\nअगदी खरं बोलले राज ठाकरे... सीसीटीव्ही फुटेजेस मागावा आणि या बंगल्यात ३१ डिसेंबरला, होळीला आणि दिवाळीला काय काय घडतं ते ��हा... विश्वास होणार नाही बघून.. प्रिन्स आपल्या पेज थ्रीच्या मित्र मैत्रिणींना अगदी अगत्याने बोलावून नुसती इथे मजा मारताना दिसतील... काय काय चालत ते तुम्ही फुटेजेस बघितले कि कळेल...पण एक मात्र खरं... बंगल्याचा वापर योग्य आणि वैधानिक होत नाही...\n३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे\nखासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आपली संपत्ती जाहीर करावी या विधानावर शिवसेना चांगलीच खळवळली दिसते... या आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे काल पत्रकार परिषद घेऊन राहुल शेवाळेंना बोलावे लागले... भीक नाही घातली तर प्रेस कॉन्फरन्स कशाला राहुल जी त्यात काही तथ्य आहे का त्यात काही तथ्य आहे का बरं तुम्ही किरीटच्या एका सी.ए ला फोडून बाजूला बसवले आणि त्या प्रसिद्धी भुक्या माणसाने किरीट सोमय्यांवर आरोपांचा पहाडा वाचला... खरा शिवसैनिकाने हे नसते केले... तो म्हणाला असता, या भाऊ कोणत्याभी माणसाला घेऊन तपासायला--आम्ही तयार आहोत... हा मर्द शिवसैनिक आजही प्रत्येक शाखेत तसाच वागतो... बिनधास्त... तुम्ही तर उलट या प्रेसमुळे बॅकफूटवर दिसले... दाल में कुछ काला है क्या\n४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे\nराज ठाकरेंच्या मुलाला, अमितला, लीलावती हॉस्पिटल मध्ये घशाची बियॉप्सी करून घ्यावी लागली असे सोशल मीडियावर वाचण्यात आले... बियॉप्सी का करतात जर कॅन्सरचे लक्षण असले तर... राज ठाकरे स्वतः चेन स्मोकर... अगदी घरात पितात... जर घरात कोणी इतक्या बिड्या पिट असेल तर सहाजिकच आहे, त्यांचा परिणाम घरच्यांना भोगावा लागतो.. अप्रत्यक्ष धूम्रपानाचा जर कॅन्सरचे लक्षण असले तर... राज ठाकरे स्वतः चेन स्मोकर... अगदी घरात पितात... जर घरात कोणी इतक्या बिड्या पिट असेल तर सहाजिकच आहे, त्यांचा परिणाम घरच्यांना भोगावा लागतो.. अप्रत्यक्ष धूम्रपानाचा एकतर अमित स्वतः सिग्रेटी फुंकत असावा किंवा बापामुळेच पोरावर ही नामुष्की आली, असेच म्हणता येईल...पण जर माहीमच्या एका काट्यावरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर, निवडणुकीला यश २००% मिळणार नाही हे राज ठाकरेंना अगदी माहीत आहे...लाज राखण्यासाठी हा खेळ राज यांचाच असावा असेही तेथील लोक बोलत होते... पण मला नाही पटलं--कोणीही या थराला नाही जाणार... पोटच्या पोरा बद्दल असे कोणीपण बोलणार नाही... जर हे असत्य असेल, मग हा निचतेचा अगदी कहर आहे... जे ही असो, अमितला आमच्या शुभे���्छा आणि तो लवकर यातून बरा हो यासाठी देवचरणी प्रार्थना\n३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे\n४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nशिवसेना वाढली का संपली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T23:09:51Z", "digest": "sha1:JPOTQTMSGVWMUB7G5UT536KTSW7YTJFB", "length": 9461, "nlines": 119, "source_domain": "navprabha.com", "title": "‘नगरनियोजन’ खात्याचा कारभार ऑनलाइन करा | Navprabha", "raw_content": "\n‘नगरनियोजन’ खात्याचा कारभार ऑनलाइन करा\n>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना\nनगरनियोजन खात्याचा कारभार येत्या सहा महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.\nनगरनियोजन खात्याच्या ऑनलाइन इमारत बांधकाम आराखडा मंजुरी सुविधेचा ���ुभारंभ केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील सूचना केली आहे. यावेळी नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि नगरनियोजन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.\nनगरनियोजन खात्यात नागरिकांना अनेक विविध कामांसाठी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी समस्या सोडविण्यावर भर द्यावा. ऑनलाइन पद्धतीने विविध कारभार सुरू केल्यास नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो.\nयेत्या सहा महिन्यांत टीपीसीचे सर्व कारभार ऑनलाइन पद्धतीने सुरू करावेत. लोकांना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.\nनगरनियोजन खात्याने शुल्क आकारणी सुध्दा ऑनलाइन पद्धतीने केली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी घर बांधणी व इतर कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू केल्यानंतर आराखड्यांना मान्यता घेण्यासाठी कार्यालयात खेपा घालाव्या लागणार नाहीत, असे ते म्हणाले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल��� होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T23:28:43Z", "digest": "sha1:6FYT5QK56YOQBDT56DDAKUXBXC2QIGG5", "length": 8375, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "२०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मनपा महासभेची मान्यता | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\n२०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मनपा महासभेची मान्यता\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजळगाव: महानगरपालिकेची आज बुधवारी १२ ऑगस्टला महासभा झाली. कोरोनामुळे फिजिकल डीस्टन्सिंग म्हणून ऑनलाईन महासभा झाली. यात २०१९-२० चे सुधारित आणि २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभापती सुचिता हाडा यांनी अर्थसंकल्प मांडले. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. महासभेला महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनिल गोराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nमहानगरपालिकेची आज बुधवारी १२ ऑगस्टला महासभा झाली. कोरोनामुळे फिजिकल डीस्टन्सिंग म्हणून ऑनलाईन महासभा झाली. महासभेला महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनिल गोराणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उर्वरित नगरसेवकांनी ऑनलाईन हजेरी लावत प्रश्न मांडले.\nअज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू\nकाळ्या हळदीच्या आमिषाने मुंबईसह पुण्यातील चौघांना पावणेदोन लाखांचा गंडा\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nकाळ्या हळदीच्या आमिषाने मुंबईसह पुण्यातील चौघांना पावणेदोन लाखांचा गंडा\nबोदवडमध्ये दिवसा घरफोड्या : पावणेतीन लाख लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/author/piyankag/", "date_download": "2020-09-27T22:39:23Z", "digest": "sha1:LOI7W4EKMUOYDPZAQSFHE2GD525FOCDQ", "length": 9030, "nlines": 155, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Priyanka, Author at Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nConflict|चीन सैन्याची पुन्हा एकदा घुसखोरी; भारत- चीन सैन्यामध्ये संघर्ष\nमोहरम|मोदींनी केली इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण\nकोरोना|जिल्ह्यात तपासण्यांची सख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांचे निर्देश\nप्रवेश प्रक्रिया|पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू\nगणेशोत्सव|जाणून घ्या गणपतीच्या वाहनांची माहिती….\nअध्यात्म|हरतालिका व्रतातील काही महत्त्वाच्या गोष्टी\nकोकण|उद्यापासून सुरू होणार जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु\nसजावट|पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून करा गणपतीची सजावट\nमहाराष्ट्र|कोरोनासोबत लढा देऊन परतल्यानंतर नवनीत राणा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण\nमन��रंजन|अमीर खान वर बरसली कंगना राणावत म्हणाली….\nपश्चिम महाराष्ट्र|हर्ड इम्युनिटीत नसले तरी सिरोसर्व्हेत पुणेकर भारीच\nनिकाल|विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या पण……\nश्रद्धांजली|संगीत मार्तंड पंडित जसराज जी एक अविश्वसनीय कलाकार : अमित शाह\nकोरोना|महाराष्ट्रातील सर्वात जास्त रुग्णसंख्येमुळे ‘पुणे’ ठरले नवे ‘हॉटस्पॉट’\nनियुक्ती|‘हे’ आहेत पुण्याचे नवे जिल्हाधिकारी\nमनोरंजन|संजय दत्तला कॅन्सरची बाधा झाल्याचे स्पष्ट\nटेलिव्हिजन|तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री\nमनोरंजन|कंगनाच्या सुरक्षेसाठी तिच्या आईने केला महामृत्युंजय मंत्राचा जप\nपश्चिम महाराष्ट्र|पुणे विद्यापीठात वाढतोय कोरोनाचा कहर\nपश्चिम महाराष्ट्र|प्रेयसीला मारून प्रियकराचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nदेश देशभर शेतकऱ्यांचा रोष असतानाही ३ कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी...महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय\nमुंबई आयुर्वेदिक औषधी योग केमो रिकव्हरी किट्स ठरणार गूणकारी\nमुंबई गौरीशंकर मिठाईवाला विरोधात एफडीएकडे तक्रार\nक्रिकेट IPL2020: राजस्थान रॉयल्सची ऐतिहासिक कामगिरी ; किंग्ज इलेव्हन पंजाबच्या तोंडाशी आलेला घास पळवित मिळवला विजय\nमहाराष्ट्र राज्यात १८,०५६ नवीन कोरोनाग्रस्त\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashatra/pune/", "date_download": "2020-09-27T22:55:31Z", "digest": "sha1:OPOKV37NPAROYDOSPIZJZB6QP4XGZSAP", "length": 10183, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा ���ास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nपुणे : पुणे कोरोना महामारीच्या संकटात पुरते अडकले आहे. कोविड जम्बो सेंटरची अवस्था तर पुरती खालावली आहे. पुणेकर अक्षरशः मरणाच्या दारात अडकले आहेत. मात्र...\nकॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत बिहारी तरुणांना १० लाख नोकऱ्या देईन\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरला लागणार आहे. निवडणुकीच्या तयारीसह या राजकीय पक्ष आपल्या विजयाचा...\nराजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतो : शिवसेना नेत्याचे सूचक वक्तव्य\nजळगाव : राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतो. राजकारणात विचारांची लढाई असते. कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, असे मत शिवसेनेचे...\nआम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया\nमुंबई : ‘हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही,’ संजय राऊतांच्या भेटीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी...\nशिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची भूक लागलीये; ‘या’ काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला\nमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल संध्याकाळी भेट घेतल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. युती...\nभाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह\nदिल्ली : माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. उमा भारती यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी...\nक्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाग्रस्त कैद्यांनी काढला पळ; शोध सुरू\nसांगली : सांगलीतील को��्हिड क्वारंटाइन सेंटरमधून दोन करोनाबाधित कैदी पळून गेल्याची घटना आज पहाटे घडली आहे. शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात...\nगावात होणार एक लक्ष दिव्यांची आरास अन् माजी सरपंच बसणार उपोषणास\nआष्टी : तालुक्यातील लहान आर्वी येथील माजी सरपंच सुनिल साबळे यांनी परीसरातील विविध मागण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असून मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोंबर...\nआत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला अन् टेस्टिंग लॅब सुरू झाली\nचिखली : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून रुग्ण वाढत असताना आरटीपीसीआर लॅब बंद होती. ही लॅब सुरू...\nकेंद्राच्या कृषी विधेयकाच्या स्वगतासाठी रयत क्रांतीने उभारली थेट शेतात गुढी\nमानोरा : केंद्र सरकारच्या बळीराजाच्या हिताचे असणार्‍या कृषी विधेयकाच्या सर्मथनार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने २५ सप्टेंबर चिखली ता.मानोरा येथील भूपेंद्र...\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/live-cricket-app.php", "date_download": "2020-09-27T22:03:43Z", "digest": "sha1:PQQUGF3ZA6MQVE62BFAK4Q3RMAVBL4JE", "length": 1929, "nlines": 43, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX Headline : :: केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळत आहे : खा. सुप्रिया सुळे \nVNX Headline : :: राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणा \nVNX Headline : :: १ ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार \nगडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही आमदारांची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2002/06/3307/", "date_download": "2020-09-28T00:08:09Z", "digest": "sha1:JLF6M4BQ5PVKVCEIRR4MT6YPG2CMHVAC", "length": 13274, "nlines": 264, "source_domain": "www.sudharak.in", "title": "शिक्षण कशासाठी! – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nत्याने आपल्या भावाला शिकवले का नाही\n“बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने कॉलेज सोडलं. एज्युकेशनची आपली सिस्टिमच अशी आहे. आयुष्यातली पंधरा वर्षं आपण निरुपयोगी काहीतरी शिकत रहातो आणि मग ते शिक्षण मोठ्या ऑफीसमध्ये साधी क्लार्कची नोकरी द्यायलाही उपयोगी पडत नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यामुळे तुम्ही निक्कमे होता. दुसरं काही करणं तुम्हाला जमेनासं होतं. आर्टस घेतलं की ते सांगतील तेवढेच विषय शिकावे लागतात. त्यात चॉईसच नाही. समजा बीए करताना एखाद्याला अकाऊन्टन्सीही करायची आहे तर कॉलेजमध्ये तसं चालत नाही. प्रायव्हेट क्लासला जावं लागतं. आणखी पैसा आणि आणखी वेळ खर्च करावा लागतो. कशासाठी’ त्याचा मोबाईल वाजतो. कॉन्टॅक्ट वर येत असतो. पुढच्या दरवाजापाशी जातानाही पक्या बोलतच असतो. “तरुण पोरं तर त्या वेड्या अबू सालेमकडेही आपलं नाव घालायला तयार असतात. दाऊदलाही तो आवडत नाही. पण एक बाईक मिळते, हातात गन मिळते. ती गनही त्यांच्यासाठी भरून ठेवलेली असते. त्यांना फक्त घोडा ओढायचा असतो. सगळीकडे ते गोळ्यांचा पाऊस पाडतात. वाटेल त्याला मारतात. परत येतात तेव्हा एका खुनासाठी त्यांना पाच हजार रुपये मिळतात. माझा भाऊ आपल्या इतर धंद्याबरोबरच त्याच्या मित्राने बोलावलं की जाऊन येतो असा. पंधरा वर्षं शिकल्यानंतर तरुण पोरांना तुमच्या शिक्षणामुळे महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत का’ त्याचा मोबाईल वाजतो. कॉन्टॅक्ट वर येत असतो. पुढच्या दरवाजापाशी जातानाही पक्या बोलतच असतो. “तरुण पोरं तर त्या वेड्या अबू सालेमकडेही आपलं नाव घालायला तयार असतात. दाऊदलाही तो आवडत नाही. पण एक बाईक मिळते, हातात गन मिळते. ती गनही त्यांच्यासाठी भरून ठेवलेली असते. त्यांना फक्त घोडा ओढायचा असतो. सगळीकडे ते गोळ्यांचा पाऊस पाडतात. वाटेल त्याला मारतात. परत येतात तेव्हा एका खुनासाठी त्यांना पाच हजार रुपये मिळतात. माझा भाऊ आपल्या इतर धंद्याबरोबरच त्याच्या मित्राने बोलावलं की जाऊन येतो असा. पंधरा वर्षं शिकल्यानंतर तरुण पोरांना तुमच्या शिक्षणामुळे महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत का\n[पिंकी विराणी यांच्या वन्स वॉज बाँबे या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीना कर्णिक यांनी कैलासवासी मुंबई या नावाने केला (अक्षर, मुंबई २००१), ‘पक्या’ नावाच्या एका गुंडाच्या मुलाखतीतला हा उतारा.] पिंकी विराणी\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: विशेषांक: शिक्षणामाग��ल हेतू\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/every-home-in-village-will-get-plumbing-connection-says-gulabrao-patil/", "date_download": "2020-09-27T21:55:46Z", "digest": "sha1:VT4ZDRIWCMDLIVZKALACKHP4NNUJN5I5", "length": 14192, "nlines": 131, "source_domain": "livetrends.news", "title": "गावातील प्रत्येक घराला मिळणार नळ जोडणी- ना. गुलाबराव पाटील - Live Trends News", "raw_content": "\nगावातील प्रत्येक घराला मिळणार नळ जोडणी- ना. गुलाबराव पाटील\nगावातील प्रत्येक घराला मिळणार नळ जोडणी- ना. गुलाबराव पाटील\n केंद्र शासनाने १५ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.\nसविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा\nया संदर्भात माहिती देतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी ५०% बंधीत स्वरुपात ठेवला असून त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार हा निधी पुढील आदेशापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने १००% कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ��ेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गावांमध्ये घरगुती नळ जोडणीची कामे पूर्ण होणार असून यामुळे नागरिकांना घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.\nया निर्णयाची अंमलबजावणी करताना जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत निवडण्यात आली आहेत त्यांची कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे ग्रामपंचायत पातळीवर पूर्ण करावी. यासाठी ग्रामविकास विभागाने दिलेला वित्त आयोगाचा निधी वापरासंबंधीचे प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीस आहे त्या मर्यादित प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीस देता येणार आहे. मात्र, अशा कामांना तांत्रिक मान्यता देण्यास उपअभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद हे सक्षम राहतील. तसेच यापूर्वी ज्या गावांमध्ये स्रोत विकास, नवीन स्रोतांचा शोध, ऊर्ध्व वाहिन्या, पाण्याची टाकी बांधणी ही कामे करण्याचे निश्‍चित झाले आहे ती कामे करून कार्यात्मक घरगुती नळजोडण्याची कामे करावयाची आहेत. अशा गावांनी १५ व्या वित्त आयोगातून प्रथम १०० टक्के घरांना नळजोडणीची कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायतींनी कार्यात्मकता साध्य करण्यासाठी नळजोडणी व्यतिरिक्त इतर आवश्यक कामाचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे, अशा कामांना पंधरा लाख रुपये पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीला देता येईल. मात्र या सर्व प्रस्तावांना तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांची घ्यावी लागणार आहे असे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.\nना. पाटील पुढे म्हणाले की, ही कामे करताना वित्त आयोगाचा निधी कमी पडल्यास त्या प्रमाणात जल जीवन मिशनचा निधी जिल्हास्तरावरून ग्रामपंचायतीच्या खात्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जमा करतील. ही सर्व कामे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने वित्त आयोगाच्या निधीसाठी घालून दिलेल्या प्रक्रियांचे पालन करून करावी लागणार आहेत. यासाठी तांत्रिक मान्यता देणार्‍या सक्षम अधिकार्‍याने प्रत्येक अंदाज पत्रकांना मान्यता देताना गावातील ज्या घरांना जल जीवन मिशनच्या निकषानुसार कार्यात्मक नळजोडणी मिळेल त्याचे निकषानुसार मूल्यमापन करून घेण्यात येईल.\nदरम्यान, वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रकातील समाविष्ट कामांचा जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात य��णार्‍या अंदाजपत्रकात समावेश करण्यात येऊ नये, वित्त आयोग अंतर्गत करण्यात येणार्‍या कामांसाठी जिल्हा परिषद तांत्रिक मंजुरीसाठी कोणतीही प्रशासकीय फी आकारणार नाही. जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणार्‍या अंदाजपत्रकाबाबत प्रचलित पद्धतीनुसार कार्यवाही करावी लागेल.वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा अहवाल जिल्हा परिषदेस द्यावा लागेल. शिवाय १५ लक्ष किमतीपेक्षा जास्त किमतीच्या सुधारात्मक पूनर्जोडणीची कामे प्रचलित पद्धतीने करावी लागतील. असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.\nजिल्ह्यात ३२१ नवीन कोरोना बाधीत; पॉझिटीव्हचा आजवरचा आकडा १३ हजारांच्या पार \nमोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा- अनिकेत सचान ( व्हिडीओ)\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-agitation-justice-finally-given-government-jobs-and-10-lakh-to-the-families-of-the-deceased/", "date_download": "2020-09-27T22:05:23Z", "digest": "sha1:EACDUALL6LGDYVXJJDB73TG67UWPU7E7", "length": 10825, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अ���ाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nमराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये\nमुंबई : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. अनेक दिवस मदत न मिळाल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या फडणवीस सरकारच्या काळातील मान्य केलेल्या मागण्यांची आता लवकरच पूर्तता करण्यात येईल. त्यामुळे, मराठा आरक्षणात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.\nदरम्यान, बैठकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली कि, लवकरच या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात येईल. दरम्यान, एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असल्याचे समजत आहे. या निर्णयाचं मराठा आरक्षणासाठीचे वकिल विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयाबद्दल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळाचे आभार मानत असल्याचं विनोद पाटील म्हणाले.\nदिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त\nतर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे हे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना हटवा आणि त्यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी द्या, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली होती. पण एकनाथ शिंदे यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. अशोक चव्हाण गांभीर्याने काम करत आहेत. उपसमितीचं काम अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललं आहे. ते वेळोवेळी आढावा घेत असतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.\nवाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन करणार; भाजपचा ईशारा\nदरम्यान, या बैठकीत घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय :\nछोटा तैमूर होणार ‘दादा’; सैफ-करीनाच्या घरी पुन्हा पाळणा हलणार\n1. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे बाधित झालेल्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार.\n2. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात येणार.\n3. मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियम 1976 मध्ये सुधारणा होणार.\n4. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती होणार.\n5. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ मिळणार.\n6. शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ.\n7. मुचकुंदी लघू पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता.\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/10309-coronavirus-cases-6165-discharged-334-deaths-reported-in-maharashtra-today-total-number-of-cases-in-the-state-is-now-at-468265-160252.html", "date_download": "2020-09-28T00:11:06Z", "digest": "sha1:NJQDIHMDNDNNUAIAFLRIDIETAPGT5TEA", "length": 32508, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 10,309 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 4,68,265 वर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिक���ऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMaharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 10,309 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 4,68,265 वर\nप्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)\nमहाराष्ट्र राज्यात आज 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 अशी झाली आहे. आज राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,45,961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 334 रुग्णांचे मृत्यू झाले असून, आतापर्यत एकूण 16,476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 24 लाख 13 हजार 510 नमुन्यांपैकी 4 लाख 68 हजार 265 म्हणजेच 19.40 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 334 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या मुंबई नंतर पुणे व ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. (हेही वाचा: Heavy Rains In Mumbai: पावसामुळे मुंबई लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची NDRF पथकाकडून सुटका)\nआज नोंद झालेल्या एकूण 334 मृत्यूंपैक़ी 242 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 60 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 32 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1,125 रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,19,255 वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रसार हा आता नियंत्रणात आला असल्याची माहिती मिळत आहे. आजपासून (5 ऑगस्ट) राज्यातील लॉक डाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nSuicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना\n अमरावती येथील चंद्रभागा नदी पात्रात 3 मुलांसह आईचाही बडून मृत्यू\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mphpune.blogspot.com/2019/07/blog-post_88.html", "date_download": "2020-09-27T22:53:40Z", "digest": "sha1:ILWKHOBTQ3SF5TZK6NPBZPUSH7FPZGLZ", "length": 8063, "nlines": 69, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: अशक्य भौमिती", "raw_content": "\nमिचिओ काकू लिखित आणि लीना दामले\nभौतिकशास्त्राच्या भूत, वर्तमान, भविष्याला अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारे पुस्तक\nआज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – ‘Physics Of The Impossible’ मिचिओ काकू यांनी लिहिलेलं हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं आहे लीना दामले यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘अशक्य भौतिकी.’\nया पुस्तकाच्या उपोद्घातात मिचिओ काकू यांनी या पुस्तकाच्या कल्पनेचं बीज त्यांच्या मनात कसं रुजलं, या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, हे सांगताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यांच्या मनात कोणत्या वैज्ञानिक कल्पना रुंजी घालत होत्या, कोणत्या वैज्ञानिक गोष्टींची मोहिनी त्यांना पडली होती, त्यांच्या मनावर कोणत्या टेलिव्हिजन मालिकेचा प्रभाव होता याविषयी त्यांनी लिहिलं आहे. सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होण्यापर्यंतची त्यांची वाटचालही त्यांनी सांगितली आहे. अशक्यता या मुद्द्यावर त्यांनी सोदाहरण प्रकाश टाकला आहे.\nहे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, पहिल्या प्रतीची अशक्यता. ज्यात ऊर्जाक्षेत्रे, अदृश्यता, ऊर्जाशास्त्रे आणि तोफग्रह, दूरप्रेषण, परचित्तज्ञान, सायकोकायनेसिस, रोबो, एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल्स आणि यूफो, अवकाशयाने, अ‍ॅन्टिमॅटर आणि अ‍ॅन्टियुनिव्हर्स हे मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही.\nदुस-या प्रतीची अशक्यता या दुस-या भागात प्रकाशवेगातीत, कालप्रवास, समांतर विश्वे हे मुद्दे त्यांनी चर्चेला घेतले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या ���गदी काठावर उभे आहे. तिस-या प्रतीची अशक्यता या तिस-या विभागात शाश्वत गतियंत्र आणि भविष्यकथन हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.‘उपसंहार’मध्ये काकू यांनी अशक्यतेमध्ये मोडणा-या आणखी तांत्रज्ञानाकडे लक्ष वेधलं आहे. त्याचबराबेर विविध शास्त्रज्ञांची विविध विषयांवरील मते, काही सिद्धान्त, त्यासंदर्भातील आक्षेप इ. बाबींचं विवेचन केलं आहे.\nएकूण , भौतिकशास्त्राला, त्यातील महत्त्वाच्या सिद्धान्तांना अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारं हे पुस्तक त्या क्षेत्रातील लोकांनी वाचावं, असं तर आहेच; पण सर्वसामान्यांनीही वाचावं असं आहे. मिचिओ काकुंच्या ज्ञानाचा आवाका थक्क करणारा आहे. विषयाची पाश्र्वभूमी, त्यात गतकाळात झालेलं संशोधन, वर्तमानात त्या संशोधनात काही बदल झाले आहेत का आणि भविष्यात त्या संशोधनाबाबत काय परिस्थती असेल, अशा पद्धतीने त्यांनी त्या त्या विषयाची मांडणी केली आहे. उपोद्घात आणि उपसंहार ही प्रकरणं उल्लेखनीय म्हणता येतील. भोतिकशास्त्रासारखा विषय त्यांनी सोप्या भाषतले उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचं भाषांतर करणं, हे अवघड काम होतं; पण लीना दामले यांनी ते कुशलतेने पार पाडलं आहे.\nतेव्हा अवश्य वाचा – ‘अशक्य भौतिकी.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thedailykatta.com/2020/06/20/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T22:49:15Z", "digest": "sha1:SLVNRTJTILDLBBJ4GKWYLFZOAWTN2JKH", "length": 12009, "nlines": 80, "source_domain": "thedailykatta.com", "title": "कपिल देवची नाबाद १७५ धावांची ऐतिहासीक खेळी – Never Broken", "raw_content": "\nकपिल देवची नाबाद १७५ धावांची ऐतिहासीक खेळी\n१८ जून १९८३ म्हणजे तब्बल ३७ वर्षापुर्वी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय कर्णधार कपिल देवने डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाविरुद्ध १३८ चेंडूत नाबाद १७५ दैदिप्यमान खेळी केली होती. १९७५ व १९७९ या पहिल्या दोन विश्वचषकात निराशाजनक कामगिरी राहिलेल्या भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषकाची सुरुवात दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव करत केली होती. वेस्ट इंडिज पाठोपाठ भारतीय संघाने झिम्बाब्वेचा फडशा पाडला होता. दोन सामन्यांत दोन विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषकाची धडाक्यात सुरु��ात केली होती. पण पुढच्याच सामन्यांत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल १६२ धावांनी तर वेस्ट इंडिजविरुद्ध ६६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. चार सामन्यांत भारताला दोनच विजय मिळवता आले होते त्यामुळे उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी भारताला विजय आवश्यक होता.\nसाखळीतील भारताचे झिम्बाब्वे व ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने बाकी होते त्यामुळे त्यात विजय मिळवणे भारतासाठी आवश्यक होते. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या सामन्यांत भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १५५ धावांवर रोखले होते त्यामुळे या सामन्यांतही भारताकडुन कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती. कर्णधार कपिल देवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता पण हा निर्णय भारताच्याच अंगाशी आला होता आणि पीटर रॉसन व केविन करण या जलदगती गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीस सुरुंग लावत भारताची अवस्था ५ बाद १७ केली होती. ९ धावांत ४ गडी गमावले त्यावेळेस कर्णधार कपिल देव फलंदाजीस आला होता पण त्यानंतर यशपाल शर्माच्या रुपाने १७ धावांवर भारताला ५ धक्का बसला होता. १७ धावांत अर्धा संघ माघारी परतल्याने भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता आणि डाव सावरण्याची जिम्मेदारी आली होती ती कर्णधार कपिल देववर. आता कपिल देवला खालच्या क्रमांकावरील फलंदाज त्याला कशी साथ देतात याकडे सर्वांचे लक्ष होते. कपिल देवने रॉजर बिन्नीला सोबत घेत डाव सावरत ६ व्या गड्यासाठी ६० धावा जोडत पडझड थांबवली होती पण रॉजर बिन्नी (२२) व रवि शास्त्री (१) झटपट माघारी परतल्याने भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. कपिल देव मात्र चांगल्या लयीत दिसत होता आणि झिम्बाब्वे समोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची त्याच्यावरच होतीच.\nकपिल देव शानदार फटकेबाजी करत होता आणि मदन लाल ही त्याला चांगली साथ देत होता. कपिल देव – मदन लालची भागिदारी भारताला मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होता त्यातच केविन करणने मदन लालला १७ धावांवर बाद करत ६२ धावांची भागिदारी तोडली होती. रॉजर बिन्नी व मदन लालने कपिलला चांगली साथ दिली होती पण कपिलला महत्त्वाची साथ दिली ती यष्टिरक्षक सय्यद किरमाणीने. एकीकडे गडी बाद होत असताना कपिलने आपला आक्रमक पवित्रा मात्र कायम ठेवला होता. ४९ व्या षटकांत कपिलने आपल्या पहिल्या वहिल्या शतकाला गवसण�� घातली होती. डावातील आणखीन ११ षटके बाकी होती आणि या ११ षटकांत कपिलने तब्बल ७५ धावा वसुल करत संघाला ६० षटकांत २६६ धावांपर्य़ंत मजल मारुन दिली होती. यात कपिल (१७५*) व किरमानी (२४*) ने ९ व्या गड्यासाठी केलेल्या १२६ धावांच्या भागिदारीचे योगदान महत्त्वाचे होते आणि गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २३५ धावांवर रोखत संघाला ३१ धावांनी विजय मिळवून दिला होता. १६ चौकार व ६ षटकारांच्या सहाय्याने १३८ चेंडूत १७५ धावांची नाबाद खेळी भारतासाठी पहिली वहिली शतकी ठरली होती आणि कपिलच्या १७५ धावांच्या खेळीने ग्लेन टर्नरने १९७५ मध्ये केलेल्या नाबाद १७१ धावांचा विक्रम तोडत विक्रमावर आपले नाव कोरले होते आणि त्यानंतर १९८७ वेस्ट इंडिजच्या व्हिव रिचर्डसने १८१ धावांची खेळी करत विक्रम तोडला होता.\nया खेळीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे १७ धावांत ५ गडी गमावल्यानंतर कपिलने खेळलेली १७५ धावांची नाबाद खेळी महत्त्वाची होती आणि कधी ही हार न मानण्याच्या वृत्तीने ही खेळी भारतीय संघाला प्रेरणा देणारी ठरली होती आणि याच जिद्दीच्या बळावर दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यांत पराभावाची धुळ चारत संघाला विश्वविजेतपद मिळवुन दिले होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे बीबीसीच्या संपामुळे सामना प्रक्षेपित करण्यात आला नव्हता त्यामुळे मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक वगळता कोणलाही हा सामना पाहता आला नाही आणि त्या ऐतिहासिक सामन्याची क्षणचित्रे उपलब्ध नाहीत.\nभारतीय संघ जर एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने खेळत असेल तर भारताचे कसोटी व टी-२० संघ कसे असतील\n१९८३ विश्वचषक अंतिम सामना: एक ऐतिहासिक विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/1000-rupees/", "date_download": "2020-09-28T00:20:53Z", "digest": "sha1:RCAQCZ53TZ5HZBGQ233W3WU6XT4RGCM5", "length": 15968, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1000 Rupees- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घे���ात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमनमोहन सिंगांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला अवगत-मोदी\n13 मार्चपासून बँकेतून हवे तितके पैसे काढा, 'नो लिमिट' \nजुन्या नोटा भरणारे १८ लाख खातेदार आयकर विभागाच्या रडारवर\nराजस्थानमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना नोटबंदीचा धडा\n'सहकारी बँकाची वाताहत झाली'\n'मोदींनी घेतलेल्या निर्णयानं नाहक त्रास'\n'मोदी सरकार नुकसान भरपाई देणार का\nनोटबंदीमुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावेल - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी\nशरद पवारांनी काळा पैशाची शेकोटी करावी -विनोद तावडे\nपैसे नाहीत म्हणून लोकांनी फोडली बँक\nनववर्षात एटीएममधून 2500 पेक्षा जास्त पैसे काढू शकतात \nपुणे रेल्वे स्टेशनवर 25 लाख जप्त, सर्व नव्या 2000 च्या नोटा\n'मोदींचं सरकार म्हणजे हुकूमशाही'\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/2018/09/page/17/?vpage=3", "date_download": "2020-09-27T22:42:31Z", "digest": "sha1:V5WT4DMZHQCHKGGP7LGRCWRVWHVIQHXB", "length": 14102, "nlines": 129, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "September 2018 – Page 17 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nजीव काढून घ्यायचा आणि विचारायचं जिवंत आहेस का… किती सोयीस्कर बदलतोस भूमिका तुझी… किती सोयीस्कर बदलतोस भूमिका तुझी… बेफाम वादळात… शिड म्हणून वापरायचं आणि म्हणायचं तुटते आहेस का… बेफाम वादळात… शिड म्हणून वापरायचं आणि म्हणायचं तुटते आहेस का… किती ग्राह्य धरायचं तुला… किती ग्राह्य धरायचं तुला… अग्नी पंखांची भरारी व्हायची मी आणि म्हणायचं माझ्यासाठी फडफडशील का… अग्नी पंखांची भरारी व्हायची मी आणि म्हणायचं माझ्यासाठी फडफडशील का… सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं… आणि म्हणायचं भावनांचे रंग भरशील का… सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं… आणि म्हणायचं भावनांचे रंग भरशील का… वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं आणि म्हणायचं सोसशील का… वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं आणि म्हणायचं सोसशील का…\nसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अ���ंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]\nऊर्मीला एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व\nसंपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही. […]\nकांदेपोहे हा त्याचा वीक पॉईंट आहे. ऐन जेवणावेळी येऊन पक्वान्नांऐवजी हिला पोहे करून मागणारा आणि पोट भरल्यावर “मजा आली यार…” म्हणून तृप्त भावाने निघणारा हा माणूस कुणाच्याही समजण्यापलीकडचा आहे\nआपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]\nघे थोडी विश्रांती आता घे थोडी उसंत जराशी आता बरसणे थांब जरा अश्रू डोळ्यातून बरसती ऊध्वस्त झालीत घरेदारे ऊध्वस्त झालीत स्वप्ने ना राहण्यास घर राहिले ना खाण्यास अन्न ऊरले ऊध्वस्त झालीत घरेदारे ऊध्वस्त झालीत स्वप्ने ना राहण्यास घर राहिले ना खाण्यास अन्न ऊरले होते जाणीव पदोपदी आता नाही निसर्गाची अवकृपा वृक्षतोडीचा अतीरेक झाला यात निसर्गाची ना गलती होते जाणीव पदोपदी आता नाही निसर्गाची अवकृपा वृक्षतोडीचा अतीरेक झाला यात निसर्गाची ना गलती येऊ दे आतातरी जाग मानवा थांबावा हस्तक्षेप अतीरेकी सुधारणेच्या नावाखाली […]\nजीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी १ बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना २ काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ३ प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ४\nमाळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर….१, राम नाम जपत, कुणी एक येतात घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात….२, रोज देती मजला, ओंजळभर फूले कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले….३, त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पि���ो….४, फूलांची ओंजळ ती नव्हे, शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा….५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो विषय […]\nसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]\nसाउथ आफ्रिका – भाग ७\nइथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, […]\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/08/1642/", "date_download": "2020-09-27T23:05:22Z", "digest": "sha1:UDYEF4K3DFLN3CZC6SGTSTNBHL6YK6VT", "length": 12413, "nlines": 255, "source_domain": "www.sudharak.in", "title": "इतर – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nआम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या …… हिंदू धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणार्याच माझ्या पाश्चात्त्य मित्रांना मी विनंती करते की हिंदू तत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर-दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले विकृत रूप दिसून येईल. तुमच्या ह्या अशा गुणगायनाने सुधारणेच्या दिशेने पावले टाकू लागलेल्या हिंदी बांधवांना पुन्हा परंपरेचे प्रेम उफाळून येईल. स्त्रियांच्या प्रगतीच्या किलकिल्या होऊ लागलेल्या वाटा पुन्हा गुलामगिरीच्या झापडांनी अंधारून जातील. All is not poetry with us. The prose we have to read in our lives is very hard.”\nNext Next post: रूढ आचारविचारांचा चिकटपणा\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/contractors-earnings-rs-323-crore-without-capital-cancel-tender-solid-waste", "date_download": "2020-09-27T22:44:11Z", "digest": "sha1:X3B4XJWKTYUD4TFUTVT6ZEEQ3THGIAOH", "length": 20520, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठेकेदाराची बिनभांडवली 323 ��ोटींची कमाई...शासन आदेश व न्यायालयाचे आदेश डावलणारी घनकचरा प्रकल्प निविदा रद्द करा : शेखर माने | eSakal", "raw_content": "\nठेकेदाराची बिनभांडवली 323 कोटींची कमाई...शासन आदेश व न्यायालयाचे आदेश डावलणारी घनकचरा प्रकल्प निविदा रद्द करा : शेखर माने\nसांगली- महापालिकेच्यावतीने रेटण्यात येत असलेला घनकचरा प्रकल्पातून महापालिकेची कमाई शुन्य आणि ठेकेदाराची बिनभांडवली सात वर्षातील कमाई 323 कोटी रुपयांची असेल. यासाठी सध्या राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया हरीत न्यायालय, केंद्र-राज्य शासनाचे आदेश डावलणारी असून जनतेच्या लुटीचे सुनियोजित कारस्थान असल्याची टिका शिवसेनेचे नेते शेखर माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.\nसांगली- महापालिकेच्यावतीने रेटण्यात येत असलेला घनकचरा प्रकल्पातून महापालिकेची कमाई शुन्य आणि ठेकेदाराची बिनभांडवली सात वर्षातील कमाई 323 कोटी रुपयांची असेल. यासाठी सध्या राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया हरीत न्यायालय, केंद्र-राज्य शासनाचे आदेश डावलणारी असून जनतेच्या लुटीचे सुनियोजित कारस्थान असल्याची टिका शिवसेनेचे नेते शेखर माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.\nश्री माने यांनी आज या संपुर्ण प्रकल्पाची कुंडली मांडताना निविदा प्रक्रिया नव्याने न केल्यास न्यायालयात जायचा इशारा दिला. श्री. माने म्हणाले,\"\" हरीत न्यायालयाने घनकचऱ्याचा डीपीआर 2016 मध्ये मंजूर केला. त्यात बदलाचा अधिकार कोणालाच नाही असा स्पष्ट अभिप्राय महापालिकेचे कायदेशीर सल्लागार सुशील मेहता यांचा आहे. हा प्रकल्प महापालिकेनेच राबवायचा आहे. त्यातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार व्हावेत. रोजगार निर्मिती व्हावी अशी अपेक्षा आहे. इथे महापालिका शंभर टक्के भांडवल ठेकेदाराला पुरवणार आणि त्याचे उत्पन्नही ठेकेदाराला देणार आहे.\nमुळात बायोमिथनेशन प्रकल्प कुठेच देशात यशस्वी नाहीत असे यात प्रो बीडमध्ये सहभागी होणाऱ्या तीन कंपन्यांनी लेखी दिले आहे. तरीही हा प्रकल्प पुढे रेटला जात आहे. हा प्रकल्प करायचा कसा याचे स्पष्ट मार्गदर्शन हरित न्यायालयाने दिले आहे. मुळ डीपीआरमध्येही तेच आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्य \"निरी' संस्थेची घेणे बंधणकारक असूनही ती घेतलेली नाही. नगरविकास विभागाच्या मान्यता पत्रातील अनेक अटी-शर्थी महापालिका प्रशासनाने डावलल्या आहेत. या सर्व बाबी���चे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, खासदार संजय पाटील यांना निवेदनाद्वारे कळवणार आहे. त्यानंतर याप्रश्‍नी व्यापक जनजागृती मोहिम हाती घेतली जाईल. त्यानंतर दिल्लीतील हरीत न्यायालयाकडे महापालिकेविरोधात अवमान याचिका तसेच उच्च न्यायालयात महापालिकेच्या नियमबाह्य वर्तनाबाबत तातडीने याचिका दाखल केली जाईल.\nया क्षेत्रातील तज्ज्ञांनी निविदा प्रक्रियेचा अभ्यास केल्यास ठेकेदारास या प्रकल्पासाठी सात वर्षात अवघी 37 कोटी 40 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. त्यातले 27 कोटी महापालिका करार होताच महिन्यात देणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प ठेकेदार महापालिकडून ऍडव्हान्स घेऊन करणार आहे. त्यानंतर ठेकेदाराची कमाई अशी असेल. दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी टिफीन फी म्हणून प्रतिटन 710 रुपये प्रमाणे 42 कोटी रुपये, तयार होणाऱ्या खत विक्रीतून 160 कोटी, कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड आदी भंगारातून 45 कोटी अशी सात वर्षात ठेकेदारास विनाभांडवल 323 कोटी रुपये मिळतील. याऊलट राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये ठेकेदारच महापालिकेला स्वतः गुंतवणूक करून रक्कम देतात.\nहा घनकचरा प्रकल्प विशिष्ठ कंपनीलाच मिळावा यासाठी संपुर्ण निविदा प्रक्रियेत अनेक मोघम अटी शर्थी नमूद केल्या आहेत. त्याला तीन कंपन्यांनी लेखी आक्षेप घेतला आहे. मात्र प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखवून महापालिकेची तिजोरी सात वर्षे लुटणारा हा प्रकल्प जनतेवर लादला जात आहे. एवढा अट्टाहास कशासाठी याचा शोध घेतला असता महापालिकेतील एक उच्चपदस्थ अधिकारीच या प्रकल्पाचा भागीदार आहे असा गंभीर आरोप श्री माने यांनी यावेळी केला. त्यांनी या अधिकाऱ्याचे नाव न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून जाहीर केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या टाळेबंदी काळात या प्रकल्प पुढे रेटण्याचे हे कारस्थानामागे शातीर दिमाग असून त्याचा भांडाफोड जनतेत जाऊन आणि न्यायालयासमोर केला जाईल.\nसंपादन : घनशाम नवाथे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराजकीय दुष्काळ संपला, पाण्याचा दुष्काळही संपवणार ; आमदार शहाजी पाटील\nसांगोला(सोलापूर) : गतवर्षी झालेल्या विधानसभा नि��डणुकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्‍याचा अनेक...\nतब्बल सात महिन्यांनंतर गजबजली पंढरी; कमला एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी आणि खासगी वाहतूक सुरु झाल्यामुळे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज शेकडो...\nमार्केट यार्ड : स्वच्छतागृहाच्या ठिकाणीच थाटले बेकायदेशीररित्या गाळे\nमार्केट यार्ड (पुणे) : बाजार आवारातील विविध विभागात व्यापारी, शेतकऱ्यासंह कामगारांसाठी नऊ स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. त्या ठिकाणी...\nमुलीच्या संगोपनावरून प्रियकराने केला प्रेयसीचा खून\nपिंपरी : प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या संगोपनावरून सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा खून केला. अपहरण करीत गळा दाबून, दगडाने...\nहवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी भाजपचा ठाणे पालिकेला सवाल\nठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे...\n नामांकित संस्था कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याने चिंता\nनाशिक/येवला : जिल्हाभर येवल्याच्या सहकाराचा नावलौकिक आहे. दुष्काळी तालुका असूनही येथील ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासावर अनेक संस्थांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/12/blog-post_24.html", "date_download": "2020-09-27T22:03:36Z", "digest": "sha1:7PRR2EUPXRXVBPHJEUL6R3QBCQBJU4EL", "length": 23645, "nlines": 150, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: गावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nगावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी\nगावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी\nहल्ली निदान मला तरी नेते नारायण राणे यांना भेटणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी असे नव्हते अनेक अडथळे पार करून त्यांची भेट घेणे शक्य होत असे. अ���ीकडे ते जुहूला राहायला आल्यापासून एकतर सकाळी फिरायला येतात किंवा नरिमन पॉईंट परिसरातील आरकेडिया इमारतींमधल्या त्यांच्या ऑफिस मध्ये दुपारच्या वेळेत लोकांना बहुतेकवेळा भेटतात. सारे म्हणतात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे राजकीय ग्रह फिरले आहेत, मला असे अजिबात वाटत नाही, त्यांनी भाजपा ऐवजी शिवसेनेत जायला हवे होते हे म्हणणे किंवा हि चर्चा तशी चांगली पण प्रत्येक नेत्याचे स्वतःचे असे राजकीय आराखडे असतात, आपण त्यात फारशी ढवळाढवळ करणे योग्य नसते फारतर मत प्रकट करणे ठीक मात्र आग्रह धरणे चुकीचे ठरते. फार तर त्यांचा हा राजकीय दृष्ट्या कठीण किंवा परीक्षेचा काळ आहे असे म्हणता येईल पण राणे संपले, राजकीय दृष्ट्या बरबाद झाले हे म्हणणे चुकीचे आहे, ते लोकांचे नेते आहेत, वरून लादलेले नेते नाहीत, आणि असे उत्स्फूर्त नेते कधी कधी संपले आहेत असे विनाकारण आपल्याला वाटत असते मात्र असे अजिबात नसते. पूर्वीचे राणे पुन्हा एकदा उफाळून वर आले हे तुम्हाला नक्की एक दिवस म्हणावे लागेल, अपवाद त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्याचा, त्यांनी वयोमानानुसार आणि सततचा राजकीय तणाव, तब्बेतीला जपणे नक्की गरजेचे आहे...\nखरे तर त्यादिवशी नागपूर अधिवेशनातून मुंबईत परतल्यानंतर मित्र अजय अग्रवाल संगे जुहू चौपाटीला राणेँनाच भेटायला गेलो होतो पण राणे नेमके फिरायला आले नाहीत, कुठेतरी कदाचित मुंबई बाहेर असावेत पण चौपाटीवर फिरतांना जगश्रीमंत हिंदुजा बंधूंपैकी दोघे नेहमीप्रमाणे अशोकभाई आणि प्रकाशभाई हिंदुजा भेटले, चौपाटीवर फिरतांना एक बरे असते, विविध मान्यवर उद्योगपतींशी बोलणे होते, त्यादिवशीही सुभाष अग्रवाल होते, प्रख्यात शेअर दलाल सौरव बोरा होते, अजय अग्रवाल होते आणि हिंदुजा बंधूही...\nविशेषतः उद्योगपती अशोक हिंदुजा यांच्याशी देशभरातल्या राजकीय गप्पा आणि त्यांचे त्यावरील संदर्भ उदाहरणे, माणसे उगाच मोठी होत नाहीत ते या अशा गप्पांच्या ओघात कळते. मोदी यांनी देशासाठी नेमके काय काय चांगले केले आणि नेमके ते कुठे चुकले, हे असे विषय अशोकजी जे काय त्यावर नेमके सांगतात, ऐकत राहावेसे वाटते अर्थात देशाचे नव्हे तर राज्याचे राजकारण, हा माझ्या नेहमीचा लिखाणाचा ढाचा असल्याने त्यांनी जे काय सांगितले किंवा ते जे काय सांगतात, ते येथे लिहिणे अशक्य आहे, देशाचे राजकारण हा माझा प्रांत नाही, जे आपले नाही त्यावर हक्क तरी कसा सांगायचा थोडक्यात, जर कतरिना कैफ माझी प्रेयसी नाही तर ते येथे मी का म्हणून सांगायचे किंवा ज्या गावी आपल्याला जायचेच नाही त्या गावचा रास्ता विचारानेही योग्य नाही...\nप्रत्येक गावात हमखास एक असा माणूस असतो कि त्या गावातल्या प्रत्येक घरी त्याची उठबैस असते, बहुतेक गावातून अशा धावून जाणाऱ्या व्यक्तीला ' गावमामा ' लाडाने म्हटले जाते. आमचे एक मित्र , राज्यातल्या आम्हा सार्या चर्चेतल्या लोकांचे एक मित्र अजय अग्रवाल हे त्यातलेच एक, त्यांचे साऱ्यांशी घरचे, कौटुंबिक संबंध आहेत मग ते राजकारणी असोत कि उद्योगपती, फिल्मवाले असोत कि सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, थोडक्यात सारे मान्यवर अजय यांचे मित्र आहेत, त्या सर्वांशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत, मैत्री आहे, दोस्ती आहे, यारी आहे. पण हे सारे असूनही, अजयने स्वतःचे या अशा व्यक्तिगत संबंधातून फार मोठे भले करवून घेतले असे कधी ऐकिवात नाही उलट खर्च आम्ही करायचे आणि पैसे अजय अग्रवाल यांनी भरायचे, असेच अनेकदा किंवा बहुतेकवेळा घडते, घडत आलेले आहे किंबहुना अजय हे आमच्यातले शापित असे व्यक्तिमत्व आहे, हे त्यांच्याबाबतीत म्हणणे अधिक योग्य ठरावे. त्यांनी मोठ्यांच्या ओळखीतून आपल्या कुटुंबासाठी फार काही केल्याचे ऐकिवात नाही उलट मैत्री जपता जपता त्याचे स्वतःच्या धंद्याकडे झालेले दुर्लक्ष, असे कानावर आहे, अजयच्या पत्नीने म्हणे अलीकडे त्यांना दम भरलाय, घराबाहेर काढीन म्हणून, खरे खोटे देव जाणे. अजयच्या मित्रांना, मग अडचण कोणतीही येऊ, अजयने मित्रांसाठी मार्ग काढला नाही असे कधी होत नाही. मित्रांच्या घरातले कार्य असो किंवा आलेले एखादे संकट असो, एकदा का अमुक एक काम अजय यांना सांगितले कि आपण निश्चिन्त व्हायचे असते, आपण अजयला काम सांगितल्याचे भलेही विसरतो, मग अजय फोन करून सांगतील, भाऊ तुम्ही सांगितलेले काम झाले बरे, असा हा सब दर्द का एकही इलाज, अजय अग्रवाल. विदर्भातल्या मलकापूरचे माझे मित्र माजी नगराध्यक्ष, सुरुवातीपासून काँग्रेसचे निष्ठावान अतिशय मोठ्या मनाचे श्याम राठी असोत किंवा जळगाव भुसावळ हे मूळ स्थान सोडून मुंबईत स्थिरावलेले हे अजय महाशय, अतिशय श्रीमंत व्यापारी कर्मठ मारवाडी घरातले, मात्र मित्रांसाठी वाट्टेल ते करणारे प्���संगी स्वतःला विकून मित्रांचे भले करणारे, यांची नजर आणि नियतही चांगली त्यामुळे त्यांना थेट घराघरातल्या चुलीपर्यंत प्रवेश असतो, संभाजी झेंडे पाटलांसारख्या मराठ्यांच्या घरी हे अजयभाऊ अगदी सकाळी गप्पा मारायला जातात किंवा हिंदुजा असोत कि हर्षवर्धन पाटील, हक्काने सांगून मोकळे होतात, मी नाश्टा करायला येतो, विशष म्हणजे एकाचवेळी ते अनिल गोटेंना बिलगून मोकळे होतात आणि गोटे यांचे विरोधक राधेश्याम मोपलवार देखील अजयला हक्काने आणलेल्या टिफिन मधून जेवायला वाढतात. इकडचे तिकडे न सांगता, केवळ सकारात्मक मैत्रीसाठी जगणारे हे व्यक्तिमत्व म्हणूनच सर्वांना मनापासून भावते, एकमेकांचे कट्टर विरोधक असलेया दोघांनाही एकाचवेळी आवडते.एक मात्र नक्की सारे गाव मामाचे पण कोणी नाही कामाचे, या म्हणी, उक्ती नुसार, थोडक्यात या राज्यातले जवळपास सारेच मान्यवर अजय अग्रवाल यांच्या जणू घरातले पण अजय असोत कि मलकापूरचे ज्येष्ठ नेते श्याम राठी, यांचे भले साधण्या कोणी मनापासून धावून आल्याचे मला कधी फारसे दिसले नाही, वाईट वाटते. एक सांगू का, ज्यांना या भव्य मुंबापुरीतल्या वरच्या वर्तुळात अलगद जाऊन बसायचे आहे त्याने आमच्या या मारवाडी असूनही काहीशा भाबड्या आणि कमालीच्या बडबड्या अजय अग्रवाल या व्यावसायिकांशी मैत्री करून मोकळे व्हावे, फायदे होतील. एक मात्र नक्की, हे महाशय, सतत मित्रांसाठी वाट्टेल ते करण्यात गुंतलेले असतात, भले मित्रांचे होते आणि हे असे राठी किंवा अग्रवाल यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके असे शेटजी असावेत जे मित्रांसाठी आपले आर्थिक गणितही प्रसंगी बिघडवून मोकळे होतात. असे कसे हो हे व्यापारी असून मारवाडी घरातले त्या कर्णासारखे वागणारे...\nमित्रहो, केवढे हे उपकार या मुंबईचे माझ्यावर, जिने मला खूप काही दिले, छान छान मित्र आणि थोडेफार व्यवसायिक यश देखील. पुढे जाऊन अत्यंत महत्वाचे सांगतो, मी बहुतेक वेळा अनेकांच्या विरोधात जाऊन लिहितो, ते तरीही माझे शत्रू नाहीत, मला त्यांचा त्रास नाही कारण त्यांना हे नेमके माहित असते कि मी जे लिहिलेले असते ते हिमनगाचे एक टोक असते, ते नेमके काय करताहेत हे सांगण्यासाठी म्हणाल तर ते एक फुटकळ लिखाण असते, त्यामागचे विदारक सत्य त्याहून महाभयंकर असते, जणू त्यांना हि सूचना असते कि स्वतःला आवरा आणि जनतेलाही सावरून घ्या, त्यांना खड्ड्यात नेऊन सोडू नका...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपराग पार्ले महोत्सव २ : पत्रकार हेमंत जोशी\nपराग पार्ले महोत्सव : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी २ : पत्रकार हेमंत जोशी\nघडामोडी आणि भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nगावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुक्काम पोस्ट नागपूर : पत्रकार हेमंत जोशी\nपुढाऱ्यांची पुढली पिढी : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ६ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ५ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ३ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे ४ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे २ : पत्रकार हेमंत जोशी\nउकडले तिकडले २ : पत्रकार हेमंत जोशी\nफडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://licindia.in/Products/Health-Plans/Plan-parameter/Payement-and-premium-of-option?lang=mr-IN", "date_download": "2020-09-28T00:06:38Z", "digest": "sha1:TPGYCRGK3S3D2DW3DIITULYUFFH5PLF2", "length": 33335, "nlines": 185, "source_domain": "licindia.in", "title": "Life Insurance Corporation of India - पर्यायांचा भरणा आणि विम्याचा हप्ता", "raw_content": "\nआयुर्विम्या बद्दल जाणून घ्या\nपॉतलसीधारकाांच्या हक्क न सांगितलेल्या रक्कम\nवैकल्पिक चॅनलचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nवैकल्पिक चॅनेल माध्यमातून भरणा\nआमच्या टीम मध्ये सामील व्हा\nएक कार्पोरेट एजन्ट व्हा\nआमच्या बरोबर का सामील व्हाल\nएन ए व्ही योजना\nएन ए व्ही योजना\nमुख पृष्ठ » योजना » आरोग्य योजना » एलआयसी’ची जीवन आरोग्य » पर्यायांचा भरणा आणि विम्याचा हप्ता\nपर्यायांचा भरणा आणि विम्याचा हप्ता\nपर्यायांचा भरणा आणि विम्याचा हप्ता\n1. विमाहप्त्यांचा भरणा : पॉलिसीच्या मुदतीत तुम्ही विम्याचे हप्ते वार्षिक किंवा सहामाही अंतराने नियमीतपणे भरू शकता.\nविम्याचा हप्ता प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत पॉलिसीमध्ये प्रवेश घेतल्याच्या तारखेपासून पॉलिसीमधून बाहेर पडण्याच्या तारखेपर्यंत देय होईल आणि विमाधारक सदस्याचे वय, निवडलेली रूग्णालय रॊख रकमेच्या फायद्याची (एचसीबी) पातळी, विमाधारक सदस्य प्रमुख विमाधारक आहे किंवा इतर विमाधारक सदस्य आहे (पॉलिसीमध्ये एकापेक्षा अधिक सदस्यांच्या संरक्षणाच्या बाबतीत) यावर अवलंबून असतो. विमाह्प्त्याची पातळी प्रमुख विमाधारक आणि इतर विमाधारक सदस्यांच्या एकाच वयासाठा आणि एकाच संरक्षण पातळीसाठी वेगवेगळा असेल.\nपॉलिसीच्या सुरू होण्याच्या तारखेपासून विम्याची हप्त्यांची ३ वर्षापर्यंत हमी असते. त्यानंतर म्हणजे प्रत्येक ३ वर्षांच्या शेवटी आयआरडीएच्या पूर्व परवानगीच्या अधिन राहून विषयाच्या खात्याचा ताळमेळ लावण्यासाठी विम्याच्या हप्त्यांचे पुनरावलोकन करण्याचा महामंडळ हक्क राखून ठेवते प्रत्येक स्वयंचलित नुतनीकरण तारखेला लागू असलेल्या दरांची, पुढील ३ वर्षांसाठी म्हणजे पुढच्या स्वयंचलित नुतनीकरण तारखेपर्यंत हमी असेल.\nनुतनीकरणाच्यावेळी प्रत्येक विमाधारक सदस्याच्या बाबतीत विम्याचे दर पॉलिसीमध्ये अंतर्भाव होण्याच्यावेळी त्या सदस्याच्या असलेल्या वयावर अवलंबून असेल.\nएखाद्या पॉलिसीसाठी आकारावयाचा एकूण विम्याचा हप्ता हा त्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करावयाच्या प्रत्येक सद���्याच्या विम्याच्या हप्त्याची बेरीज असेल.\n2. पद्धत आणि उच्च एचसीबा सूट:\nवार्षिक पद्धत: तक्त्याच्या विमाहप्त्याच्या २%\nसहामाही पद्धत: तक्त्याच्या विमाहप्त्याच्या १%\nएचसीबी सूट: एखाद्या पॉलिसींतर्गत समाविष्ट करावयाच्या एखाद्या सदस्याच्या बाबतीत, जर एचसीबी ’१००० पेक्षा जास्त असेल, तर त्या सदस्याच्या बाबतीत आलेला विम्याच हप्ता एका रकमेने (’) खाली देण्यात आल्याप्रमाणे घटवण्यात येईल.\nएचसीबी (’) पीआयसाठी प्रत्येक सदस्यांसाठी\n3. स्वयंचलित नुतनीकरण तारीख: 3. प्रत्येक विमाधारकाच्या बाबतीत विम्याच्या हप्त्याचा हप्ता पॉलिसीच्या सुरू होण्याच्या तारखेपासून ३ वर्षांच्या एका कालावधीसाठी हमी देण्यात आलेला असेल, म्हणजे पॉलिसीची पहिली ३ वर्षे. त्यानंतर, पॉलिसीच्या प्रत्येक तिस-या वर्धापनदिनाच्या शेवटी, आयआरडीएच्या पूर्व परवानगीच्या अधिन राहून, महामंडळाच्या अनुभवाचा आढावा घेण्यासाठी विमा हप्त्यांचे पुनरावलोकन करण्यात येईल. पॉलिसीमधील सर्व विमाधारकांच्या बाबतीत पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून ते संरक्षण समाप्तीच्या तारखेपर्यंत पॉलिसीच्या प्रत्येक तिस-या वर्धापनदिनाच्या शेवटी या विमा हप्त्यांच्या देय तारखा, ज्यावर विम्याच्या हप्त्यांचा हप्ता नुतनीकरण करण्यायोग्य होतो, त्याचा उल्लेख स्वयंचलित नुतनीकरण तारीख असा करण्यात येईल.\nभविष्यात कोणत्याही स्वयंचलित नुतनीकरण तारखेच्यावेळी , विम्याच्या हप्त्याचा हप्ता ह्या प्रोडक्टच्या प्रचलित असलेल्यापेक्षा हा पॉलिसीमध्ये विमाधारकाचा समावेश करतेवेळी असलेल्या वयावर आणि महामंडळाच्या विमाहप्त्याच्या दरावर अवलंबून असेल.\n»अतिरिक्त नुतन सदस्याला संरक्षण: पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान जर पीआयचा विवाह / पुनर्विवाह झाला, तर जोडीदार आणि सासू-सासरे यांचा पॉलिसीमधील समावेश विवाह / पुनर्विवाहाच्या तारखेपासून सहामहिन्यात करता येऊ शकेल, परंतू योगायोगाने पॉलिसीच्या किंवा समावेशाच्या तारखेपासून पुढे येणा-या वर्धापनदिनापासून संरक्षण सुरू होईल. वर्धित विम्याच्या हप्ता अशा पॉलिसी वर्धापनदिनापासून देय होईल.\nत्याचप्रमाणे, पॉलिसी घेतन्यानंतर कोणतेही जन्माला आलेले / कायदेशिररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचा ज्या तारखेला मुल वयाचे ३ महिने पूर्ण करते त्याच्या लगेच पुढच्या प���लिसी वर्धापनदिनाच्या तारखेपासून समावेश करता येऊ शकेल. जर कायदेशिररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचे वय ३ महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर योगायोगाने पॉलिसीच्या किंवा दत्तक धेण्याच्या तारखेपासून लगेच पुढे येणा-या वर्धापनदिनापासून मुलाचा समावेश करता येईल. वर्धित विम्याच्या हप्ता अशा पॉलिसी वर्धापनदिनापासून देय होईल.\nप्रत्येक अतिरिक्त सदस्याचा समावेश वर्धित विम्याचा हप्त्याच्या भरण्यावर आणि योजनेच्या विविध शर्ती आणि अटींच्या अधिन राहून होईल.\nनविन जीवनाच्या कोणतीही वाढीला फक्त पीआय कडूनच परवानगी देण्यात येईल. सध्याचा जोडीदर, आई-वडील, सासू-सासरे आणि मुले, जर पॉलिसी घेताना समाविष्ट नसतील तर , या पॉलिसींतर्गत समाविष्ट होणार नाहीत.\nजर पालकांपैदी दोन्ही (आई आणि वडील) जर जिवंत असतील आणि सवाविष्ट होण्यास पात्र असतील, तर एकतर दोघांचा समावेश करावा लागेल किंवा दोघांचाही सवावेश होणार नाही. पीआयला त्यादोघांमधून निवड करण्याचा कोणताही पर्याय असणार नाही. पॉलिसी खरेदी करतेवेळी किंवा अस्तीत्वातील पॉलिसींतर्गत नविन सदस्यांची वाढ करतेवेळी तीच अट सासू-सास-यांसाठी सुद्धा लागू होईल.\n1. स्थलांतर पर्याय: 1. या योजनेंतर्गत समाविष्ट मुलांना निर्दिष्ट बाहेरपडण्याच्या काळाच्या शेवटी किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नुतनीकरणाच्या वेळी एक योग्य\n1. विन आरोग्य विमा पॉलिसी (अंडररायटिंगच्या अधिन राहून) घेण्याचा पर्याय असेल. सद्याच्या पॉलिसीमधून मुलाच्या सदस्य समाप्तीपासून ९० दिवसांमध्ये नविन पॉलिई खरेदी करण्यात यावी.\n1. जर पॉलिसी प्रभावी असेल तर मागील वर्षांतील पूर्वी-अस्तीत्वात असलेल्या अटी आणि कालबद्ध अपवर्जनांसाठीचे सर्व गुण मिळवण्यास विमाधारक सदस्य पात्र असेल. बाकी असलेला प्रतिक्षा कालावधी आणि तथापी अपवर्जनाचा बाकी असलेला कालावधी मात्र नविन पॉलिसींतर्गत लागू होईल.\nसद्याच्या पॉलिसींतर्गत हे गुण स.ए.पातळीपर्यंत जास्तीजात उपलब्ध होतील\nविमा हप्त्यांच्या दरांसह इतर शर्ती आणि अटी नविन पॉलिसीला आहेत जशा आहेत त्या लागू होतील.\n2. जलद रोकड सुविधा:2. जर विमाधारकापैकी कोणालाही यादीतील कोणत्याही साखळी रूग्णालयात कोणत्याही एमसीबीच्या श्रेणी I किंवा II अंतर्गत पात्र शस्त्रक्रियेमधून जात असेल तर, एक पीआय म्हणून तुम्हाला ज��द रोकड सुविधा प्राप्त करण्याचा पर्याय असेल. या सुविधेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही विमाधारकाच्या रूग्णालयात दाखल केलेल्या कालावधीत सुद्धा (शस्त्रक्रिया एकतर नियोजीत किंवा अपधातामुळे तातडीची असू शकेल) सुटका झाल्यानंतर फायद्याच्या दाव्यासाठी थांबून रहाण्या ऎवजी पात्र एमसीबी रकमेच्या ५०% उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या पॉलिसी अटींच्या अंतर्गत अनुज्ञेय आणि एमसीबी परिभाषित रूग्णालयात दाखल करण्याच्या बाबतीत आणि श्रेणी I आणि II अंतर्गत नोदविलेल्या शस्त्रक्रियेसाठी ती फक्त एक आगाऊ रक्कम असेल तथापी ही महामंडळाच्या मंजूरीच्या अधिन असेल आणि ही आगाऊ रक्कम एमसीबी दावा रकमेच्या अंतीम समझोत्यामधून समायोजित करण्यात येईल.\nही आगाऊ रकमेची सुविधा तुमच्या बॅंक खात्याचा तपशील विहीन नमुन्यात दाखल करून उपलब्ध होईल. आगाऊ रक्कम तुमच्या बॅंक खात्यावर थेट जमा केली जाईल.\n1. टर्म एशुरन्स रायडर: 1. तुम्ही पीआय, आणि/अथवा तुमचा जोडीदार एमसीबी स.ए. च्या समतुल्य पर्यायी रायडर म्हणून टर्म एशुरन्स निवडू शकता. ज्यासाठी टर्म एशुरन्स रायडर निवडलेला आहे, दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत, मुदतीच्या दरम्यान मृत्यु झाल्यास टर्म एशुरन्स सम एशुअर्डच्या एवढी एक रक्कम देय होईल .\n2. एक्सिडेंट बेनिफिट रायडर: 2. तुम्ही आणि/ अथवा तुमचा जोडीदार जर टर्म एशुरन्स रायडर निवडलेला असेल तर एक्सिडेंट बेनिफिट रायडर सुद्धा निवडू शकता. कमाल एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड ही टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्डच्या एवढी असेल. अपघातामुळे दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्डच्या एवढी एक रक्कम देय होईल.\nया योजनेंतर्गत समाविष्ट करावयाच्या प्रत्येक जीवनाच्या बाबतीत प्रति पॉलिसी वर्षाला प्रति ’१०००/- एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड ला ’०.५० अतिरिक्त विमाहप्त्याचा भरणा करून एक्सिडेंट बेनिफिट रायडर उपलब्ध होईल.\nज्या पॉलिसी वर्धापनदिनाच्या वेळी आणि त्यानंतर जेंव्हा टर्म एशुरन्स रायडर समाप्त होतो तेंव्हा या फायद्यासाठी अतिरिक्त विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.\nऑनलाइन प्रीमियम कैलक्यूलेटर, जाणून घेण्यासाठी\nएलआयसी ऑनलाइन सेवा पोर्टल\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nआत्ताच ध्या जीवन विमा\nशीर्ष पर वापस जाएँ\nतुम्हाला माहित हवे असे\nअभियांत्��िकी सल्लामसलत सेवा एलआयसी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nकार्पोरेट कार्यालय: 'Yogakshema' भारतीय जीवन बीमा निगम, जीवन बीमा मार्ग, 19,953, मुंबई - 400 021 भारतीय जीवन बीमा निगम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-09-28T00:27:08Z", "digest": "sha1:BB7URJOM4LMRSIUXXV6I26VN2DA65NX6", "length": 32740, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तुकडोजी महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nमूळ नाव माणिक बंडोजी इंगळे\nजन्म ३० एप्रिल, १९०९\nनिर्वाण ११ ऑक्टोबर, १९६८\nसाहित्यरचना ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली\nकार्य अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन\nतुकडोजी महाराज यांचे टपाल तिकीट\nतुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.\nतुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. \"आते है नाथ हमारे\" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.\nगाडगे महाराज सोबत तुकडोजी महाराज (उजवीकडे)\nभारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.\nअमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.\nखेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.\nसर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.\nतुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.\nमहिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.\nदेशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.\nऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.\nतुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.\nग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील वि��ार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.\n२ तुकडीजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके\nतुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.\nतुकडीजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nअनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)\nआठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)\nग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)\nडंका तुकडोजींचा (राजाराम कानतोडे)\nराष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)\nराष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)\nराष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)\nलहरकी बरखा (हिंदी, कवी - तुकडोजी महाराज)\nसेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)\nग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :\nसंत देहाने भिन्न असती परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती\nसाधने जरी नाना दिसती\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा, नागपूर\nसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :\nराजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली\nती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥\nभूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे\nप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥\nपहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या\nदारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥\nजाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला\nभिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥\nमहाली मऊ बिछाने, कंदील शामदाने\nआम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥\nयेता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा\nकोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥\nपाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे\nशांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.\nहे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. :-\nहर देश में तू ...\nहर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है \nतेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥\nसागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के \nफ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥\nचींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया \nकहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥\nयह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया \nतुकड्या कहे कोई न और दिखा, बस मै और तू सब एकही है ॥३॥\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवा��� • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nतुकडोजी महाराज · गाडगे महाराज · गुलाबराव महाराज · शिवाजीराव पटवर्धन · श्री संत अच्युत महाराज · वामन गोपाळ जोशी\nप्रतिभा पाटील · रा.सु. गवई · पंजाबराव देशमुख · दादासाहेब खापर्डे · बच्चू कडू ·\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ · हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ\nराजदत्त · भीमराव पांचाळे · चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर · विश्राम बेडेकर · एकनाथ रामकृष्ण रानडे · गुणाकर मुळे · वैशाली भैसने माडे\nवसंत आबाजी डहाके · राम शेवाळकर · उद्धव शेळके · श्रीधर कृष्ण शनवारे · सुरेश भट · प्रतिमा इंगोले · गणेश त्र्यंबक देशपांडे\nप्रभाकर वैद्य · शिवाजीराव पटवर्धन · सुभाष पाळेकर\nशेंदूरजना बाजार · मोझरी · लोणी टाकळी़\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t1546/", "date_download": "2020-09-27T22:01:31Z", "digest": "sha1:6WYCUEPTI33IB4T6ISWCJ4UGTPMAUBE7", "length": 3897, "nlines": 90, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-मी काय तुला मागावे अन्", "raw_content": "\nमी काय तुला मागावे अन्\nमी काय तुला मागावे अन्\nकाय मला तू द्यावे ..\nजा सुखास घेवून सा-या अन्\nदुःख मला राहूदे ....\nतेवढे तरी राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nती हीच हीच ती जागा अन् हीच हीच ती वेळा\nमी ग्रीष्म उभा जळणारा ,डोळ्यात तुझ्या घन गोळा\nजा भिजवून सारी माती ,मृदगंध मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nहि सर्व स्वागते वाया , प्राक्तनात नव्हती माया\nमी स्पर्शही केला नाही , तरी कशी आक्रसे काया\nजा उत्तर घेवून याचे ,अन् प्रश्न मला राहूदे ..\nतेवढे तरी राहूदे ...\nमी प्रवासास निघताना मज पक्के ठाऊक होते\nकी नको नको म्हणताही होतेच चुकामुक होते\nजा घेऊन सगळा रस्ता , हा ठसा मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nतू चंद्रच होतीस अवघी , मज म्हणून भरती आली\nवाळूत काढली नावे लाटांत वाहुनी गेली\nजा घेउनी जा ही भरती लाट मला राहूदे ...\nतेवढे तरी राहूदे ...\nमी काय तुला मागावे अन्\nRe: मी काय तुला मागावे अन्\nमी काय तुला मागावे अन्\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/17-july-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-28T00:05:04Z", "digest": "sha1:DS2J6HZ24YYIBLUPBCRDFY2ENJV6DVGY", "length": 18924, "nlines": 242, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "17 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nबारावीच्या परीक्षेत 98.2 टक्के गुण मिळून Ivy League University ची दारं खुली केली:\nचालू घडामोडी (17 जुलै 2020)\nअमेरिकेत गेल्या 24 तासात 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली:\nअमेरिकेत गेल्या 24 तासात 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.\nअमेरिकेतील करोनाबाधित रुग्णसंख्या 35 लाख 60 हजार 364 वर पोहोचली आहे. दरम्यान 974 मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या 1 लाख 38हजार 201 झाली आहे. एएफपीने ही माहिती दिली आहे.\nअमेरिकेत फ्लोरिडा हे करोनाचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. फ्लोरिडामध्ये गुरुवारी 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून 14 हजार नवे रुग्ण सापडले आहेत.\nफ्लोरिडामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 3 लाख 15 हजारांच्या पुढे गेली असून 4782 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.\nसध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तुलनेत फ्लोरिडामध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली जात आहे. यानंतर कॅलिफोर्निया आणि टेक्सास यांचा क्रमांक असून दिवसाला 10 हजार रुग्णांची नोंद होत आहे.\nचालू घडामोडी (14 जुलै 2020)\nचीनला 4 हजार कोटींचे नुकसान होणार:\nदेशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणाऱ्या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इ���डिया ट्रेडर्स’ने (कैट म्हणजेच CAIT ) आता रक्षाबंधन हे पूर्णपणे भारतीय राखी वापरुनच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे.\n3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून कोणीही चिनी मालापासून बनवलेल्या राख्या वापरु नयेत असं आवाहन कैटने केलं आहे.\n‘भारतीय सामान आमचा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत 10 जूनपासून कैटकडून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम सुरु केल्यानंतर रक्षाबंधन हा पहिला मोठा सण असेल ज्यामुळे चिनी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.\nकैटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा चिनी राख्यांवर बंदी घातल्यास चीनला 4 हजार कोटींचे नुकसान होणार आहे.\nआंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याची घोषणा- हरदीप पुरी केली:\nकरोनाच्या आपत्तीनंतर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा शुक्रवारपासून सुरू होत असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली.\nअमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांसाठी मर्यादित स्वरूपात विमानसेवा पुरवली जाणार आहे.\nदिल्ली ते लंडन या हवाई मार्गावर दररोज दोन विमान उड्डाणांबाबत ब्रिटनशीही चर्चा केली जात आहे. जर्मन विमान कंपनी लुफ्थान्साने सेवा द्यावी अशी विनंती जर्मनीला करण्यात आली असून ही चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.\nकरोनामुळे 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. द्विपक्षीय संमतीनेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी लागेल, असे हरदीप पुरी यांनी सांगितले.\nबारावीच्या परीक्षेत 98.2 टक्के गुण मिळून Ivy League University ची दारं खुली केली:\nउत्तर प्रदेशातील खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत 98.2 टक्के गुण मिळवले असून थेट अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.\nअनुराग तिवारी लखीमपूर जिल्ह्यातील सरसन गावात वास्तव्यास आहे. अनुरागने सीबीएसई बोर्डातून बारावीच्या परीक्षेत 98.2 टक्क्यांसहित घवघवीत यश मिळवलं आहे.\nपरीक्षेतील यशाने अनुरागसाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित Ivy League University ची दारं खुली केली असून पूर्ण स्कॉलरशिप देण्यात आली आहे.\nअनुराग तिवारीने कॉर्नेल विद्यापीठासाठी आपली निवड झाली असून तिथे पण अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण घेणार असल्याची माहिती दिली आहे.\nपरदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय माघारी- ट्रम्प प्रशासन:\nऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.\nतर हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता.\nतसेच उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने 6 जुलै रोजी घेतला होता.\nसप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता.\nत्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते.\nतसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात 17 राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.\nइंडियन प्रीमियर लीगचा कृती आराखडा निश्चित करण्यात येणार:\nकरोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.\nभारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील 11 मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.\nभारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आधीच कात्री लावण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.\n‘आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे.\nकरोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर��धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.\n17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.\nसन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.\nदलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.\nवॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.\nकूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.\nचालू घडामोडी (18 जुलै 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/30-september-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-27T22:21:11Z", "digest": "sha1:LDHHGC5IF4DUWTKSMRKGRUGELDIKH3KI", "length": 10745, "nlines": 221, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "30 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (30 सप्टेंबर 2019)\nपाकिस्तानबाबत भारतीय प्रशिक्षकांनी घेतला महत्त्वाचा निर्णय :\nबांगलादेशच्या महिला क्रिकेट संघासोबत असलेल्या भारतीय प्रशिक्षकांनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.\n26 ऑक्टोबरपासून बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका आणि दोन एकदिवसीय\nसामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. मात्र बांगलादेश महिला संघासोबत असणाऱ्या प्रशिक्षक वृंदातील भारतीय प्रशिक्षकांनी या दोऱ्यावर न जाण्याचे निश्चित केले आहे.\nबांगलादेश क्रिकेट मंडळाने अद्याप महिला संघाच्या पाकिस्तान दौऱ्याला हिरवा कंदील दिलेला नाही. या दौऱ्याबाबत सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. बांगलादेशच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच महिला संघाचा हा दौरा निश्चित मानला जाणार आहे.\nपण त्यानंतर होणाऱ्या ACC Emerging Women’s Asia Cup स्पर्धेत मात्र त्या तिघीही बांगलादेशच्या महिला संघासोबत प्रवास करतील.\nतसेच ACC Emerging Women’s Asia Cup ही स्पर्धा श्रीलंकेत 20 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.\nचालू घडामोडी (29 सप्टेंबर 2019)\nसौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक :\nभारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.\nतसेच देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे.\nतर सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडरपदी डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.\n30 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन\nब्रिटनची पहिली ट्राम सेवा 30 सप्टेंबर 1860 मध्ये सुरु झाली.\nथॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर 30 सप्टेंबर 1882 मध्ये सुरु झाले.\n30 सप्टेंबर 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.\nहुव्हर धरणाचे बांधकाम 30 सप्टेंबर 1935 मध्ये पूर्ण झाले.\nपाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 30 सप्टेंबर 1947 मध्ये प्रवेश.\n30 सप्टेंबर 1966 मध्ये बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/07/blog-post_4.html", "date_download": "2020-09-27T22:06:11Z", "digest": "sha1:VLHUAP4XP5SX4JZPMJLNVL2RDMAIJNUJ", "length": 10523, "nlines": 112, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "मँरेथॉन रन स्पर्धेत गौरव शिरवळकर व महिलांमध्ये हेतल ठक्कर प्रथम क्रमांकाचे मानकरी . | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमँरेथॉन रन स्पर्धेत गौरव शिरवळकर व महिलांमध्ये हेतल ठक्कर प्रथम क्रमांकाचे मानकरी .\nलोणावळा (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\nलोणावळा ते राजमाची या मँरेथॉन ट्रेल रन स्पर्धेत एकवीस किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत गौरव शिरवळकर व महिलांमध्ये हेतल ठक्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.\nलोणावळा राजमाची ट्रेल रन , या नावाने\nशिवदुर्ग मित्र, लोणावळा व रन बर्न मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.\nस्पर्धेचे म��ख्य प्रायोजक डेला अॅडव्हेचर यांच्या अॅडव्हेचर पार्क मध्ये सगळे स्पर्धक सकाळी जमले\nलोणावळा नगरपालिकाचे मुख्याधिकारी श्री सचिन पवार व शिवदुर्गचे अध्यक्ष अशोक मते यांनी झेंडा दाखवून स्पर्धा डेला अॅडव्हेचर मधूनच सुरु झाली .व तिथेच परत येऊन स्पर्धा संपेली.\n5 किमी, 10 किमी पुरुष स्री , 21 किमी पुरुष स्री अशा गटात स्पर्धा झाली. पावसाळ्यात निसर्गरम्य राजमाची हेच स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते.\nकाही नामांकित स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.\nशिबानी गुलाठी , योगेश यादव, यश शेकटकर, अभिजीत चंदनकर\nया स्पर्धेमध्ये सामील झाले होते, त्यानी त्यांचे मनोगत व्यक्त केले, अनेक अनुभवी खेळाडूनी मार्गदर्शन केले.\nस्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे .प्रथम क्रमांक गौरव शिरवळकर ,द्वितीय क्रमांक श्री.ए.माने, आणि तिसरा क्रमांक श्री.आशीश यांनी पटकावला .\nमहिलांमध्ये प्रथम क्रमांक हेथल ठक्कर ,द्वितीय क्रमांक सारीका जैन आणि तिसरा क्रमांक हीना महेश हिने पटकावला .\n१० किलोमीटर मँरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्निल मून , दुसरा क्रमांक अभिजीत नेने आणि तिसरा क्रमांक आनंद लिमये यांनी पटकावला .\nमहिलांमध्ये प्रथम क्रमांक अनुष्का पाटील ,द्वितीय क्रमांक शकुंतला वाघ आणि तृतीय क्रमांक जईता सेन यांनी पटकावला .\n5 किमी मँरेथॉन स्पर्धेत हिमांशू\nसाळवे यांनी पटकावला .\nशिवदुर्गचे सर्वेसर्वा अॅड संजय वांद्रे, डेला अॅडव्हेचरचे जनरल मॅनेजर इरफान सर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.\nयावेळी सर्वांना नाष्टा ठेवला होता, पावसात भिजत काही स्पर्धकांनी आनंद घेतला.\nलोणावळा राजमाची ट्रेल रनचे मुख्य प्रायोजक डेला अॅडव्हेचर, व फास्ट अॅण्ड अप व सर्व सहभागी खेळाडू यांचे शिवदुर्ग मित्र, लोणावळा व रनबर्न मुंबई कडून हार्दिक आभार मानले .\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/11/blog-post_47.html", "date_download": "2020-09-27T22:36:41Z", "digest": "sha1:P5L2YWTDZ2IQPZHIQQHEDFVMLHG6KRZW", "length": 18394, "nlines": 167, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nपालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो\nशोधनमधील ‘अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती - मानव’ या लेखात (११-१७ ऑगस्ट २०१७) सय्यद सालार पटेल यांनी लिहिले आहे, ‘‘कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘मी मातीपासून एक मानव बनविणार आहे. मग त्याला पूर्णपणे बनविन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन. तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.’’ (कुरआन ३८:७१-७२) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे तर ईश्वरी गुणाचे एक प्रतिबिंब किंवा छाया आहे. जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सा���डतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी आत्म्याचा सन्मान व्हावा.’’ (शोधन,११-९- २०१७)\nवास्तविक अल्लाहने ‘स्वत:चा’ आत्मा आदममध्ये फुंकला नाही तर ‘स्वनिर्मित’ आत्मा फुंकला. कुरआनचे भाषांतर ‘अहसनुल कुरआन’मध्ये आहे की, याचा अर्थ तो आत्मा ज्याचा स्वामी मी (अल्लाह) आहे, माझ्याशिवाय त्यावर कुणी अधिकार बाळगीत नाही. नि:संशय अल्लाहचे दैवी गुणधर्म (अस्मा व सिफात) विश्वातील कोणतीही सजीव-निर्जीव वस्तू धारण करू शकत नाही. कारण अल्लाहच्या दैवत्वात कुणी भागीदार नाही, जे कुणी याभागीदारीचा दावा करतात ते ‘मुश्रिक’ आहेत आणि या भागीदारीला ‘शिर्क’ म्हणतात, जो घोर अपराध आहे, ज्याला अल्लाह कधीच माफ करीत नाही. काही सूफी मताचे लोक अल्लाहच्या दैवी गुणधर्मांना मनुष्यात असण्याचा प्रसार करतात, त्याला ते छाया, सया, प्रतिबिंब आदी विशेषणे लावून आपल्या खोट्या श्रद्धेचा प्रचार करतात. त्याला ते ‘वहदतुल वजूद’ (प्रत्येक गोष्टीत / वस्तूत ईश्वराचा अंश असणे) आणि ‘हुलूल’ (माणसाने ईश्वरामध्ये प्रवेश होणे) म्हणतात. हा अकीदा (श्रद्धा) इस्लामच्या मूलभूत श्रद्धेविरूद्ध आहे. हा अकीदा खऱ्या ‘अहले सुन्नत वल जमात’चा अजिबात नाही. कुरआनच्या आयतींचा अन्वयार्थ व भ्रष्टीकरण झालेले स्पष्टीकरण होय. जर अल्लाह एखाद्या जीवंत वा मृत वस्तूत प्रवेश करीत असेल किंवा मनुष्याचे अल्लाहत प्रवेश होणे असेल तर तौहीदचा अर्थ काय तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे मानवजात��ला सरळमार्ग केवळ आणि केवळ शरियतच देऊ शकते आणि त्याद्वारेच मानवाचा मोक्ष (जन्नत) आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही.\nलेखक पुढे लिहितात की, ‘‘जीवन, ज्ञान, सामथ्र्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी अल्लाहचा सन्मान व्हावा.’’ पवित्र कुरआन व हदीस ग्रंथात असे एखादे सप्रमाण वचन आले आहे का, ज्यात आत्म्याची व्याख्या वर दिल्याप्रमाणे असावी जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते. कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते. कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स इतके समजा की, हा माझ्या पालनकत्र्याचा हुकूम आहे आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याचे सत्य केवळ तोच जाणतो.\n- निसार मोमीन, पुणे.\nकुरआन हा ईश्वरीय ग्रंथ असल्याचे ९ ठोस वैज्ञानिक पु...\nमुस्लिम मराठी साहित्य एकात्मतेसह बहुभाषिक व बहुसां...\nटिपूच्या राक्षसीकरणामागे कुठली शक्ती\nसामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या उन्...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nताजमहाल आणि विघटनकारी राजकारणाचा खेळ\nजुनैदच्या मारेकर्‍यांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न\nअखेर नजीब गेला कुठे\nटिपु सुलतान लोकोत्तर इतिहासपुरुष\nभारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव शहीद बादशाह ट...\nमाध्यमांची गळचेपी सहन केली तर\nलैंगिकता : समज कमी गैरसमज जास्त\nजमाअतच्या मोफत रोगनिदान शिबिरात १७० रुग्णांची तपासणी\nपालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो\nअनुचित स्तुती : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी ��िंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T00:01:51Z", "digest": "sha1:TVU7M7ULLAEEJFZAGJHV6XOJUW3VYASQ", "length": 24520, "nlines": 240, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमोल पालेकर - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ नोव्हेंबर[१], इ.स. १९४४\nगोलमाल (हिंदी चित्रपट), रजनीगंधा\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार (इ.स. १९७९)\nअमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.[१]\nपालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर \"अनिकेत\" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना \"मध्यमवर्गीय\" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत.\nगोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आल��.\nमराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.\nमराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.\nत्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे.[३]\n२ अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके\n३ अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट\n८ दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून\n८.२ अन्य भाषेतील चित्रपट\n९ चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)\nअमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत[२]. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे[२][४][५] पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.[६].\nअमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके[संपादन]\nआपलं बुवा असं आहे\nकाळा वजीर पांढरा घोडा\nमी राव जगदेव मार्तंड\nचूप कोर्ट चालू है\nअमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट[संपादन]\nथोडासा रूमानी हो जाय (हिंदी)\nगोव्यात आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल,२०१० प्रसंगी\n२१ व २२ जानेवारी, इ.स. २०१२ या दोन दिवशी सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा मान अमोल पालेकरांना मिळाला होता.\nझेनिथ एशिया सन्मान (डिसेंबर २०१८)\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार - इ.स. १९���९ साली गोलमाल या चित्रपटासाठी.\nविष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. अमोल पालेकर यांना इ.स.२०१२ साली हा पुरस्कार मिळाला आहे.\nअमोल पालेकर यांना २०१२सालापर्यंत महाराष्ट्र सरकारचे सहा पुरस्कार मिळाले आहेत.\nअमोल पालेकर यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही त्यांची नाटके गाजली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.\nदिग्दर्शक आणि निर्माता म्हणून[संपादन]\n’वी आर ऑन..होऊन जाऊ द्या’ या नावाचा एक हलकाफुलका विनोदी मराठी चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सतीश आळेकर, आनंद इंगळे, विजय केंकरे, वंदना गुप्ते, मनोज जोशी, सुहासिनी परांजपे, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि अशोक सराफ, निवेदिता सराफ, यांच्या सारखे २० प्रसिद्ध मराठी कलावंत काम करीत आहेत. पटकथा, सहदिग्दर्शन आणि निर्मिती पालेकरांच्या पत्नी संध्या गोखले यांची आहे.\nइ.स. १९७४ रजनीगंधा संजय विद्या सिन्हा\nइ.स. १९७५ छोटी सी बात अरुण विद्या सिन्हा, असराणी, अशोक कुमार\nइ.स. १९७६ चितचोर विनोद झरीना वहाब\nइ.स. १९७६ घरोंदा सुदीप झरीना वहाब\nइ.स. १९७७ भूमिका केशव दळवी स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, अनंत नाग\nइ.स. १९७७ टॅक्सी टॅक्सी देव जाहिरा, रीना रॉय, अरुणा इराणी\nइ.स. १९७८ दामाद रंजिता\nइ.स. १९७९ बातों बातों में टोनी ब्रिगांझा टीना मुनीम, डेविड, असराणी\nइ.स. १९७९ गोलमाल राम प्रसाद शर्मा /\nलक्ष्मण प्रसाद शर्मा बिंदिया गोस्वामी, उत्पल दत्त\nइ.स. १९७९ दो लडके दोनों कडके हरी नवीन निश्चल\nइ.स. १९७९ मेरी बीवी की शादी भगवंत कुमार बरतेंदू \"भागू \" रंजिता, अशोक सराफ\nइ.स. १९८० 'ऑंचल किशन लाल राखी, राजेश खन्ना\nइ.स. १९८० अपने पराये चंद्रनाथ शबाना आझमी, गिरीश कर्नाड, ���त्पल दत्त\nइ.स. १९८१ नरम गरम राम ईश्वर प्रसाद स्वरूप संपत, उत्पल दत्त, ए . के . हनगल\nइ.स. १९८२ ओळंगळ (मल्याळी) रवी चाततान पूर्णिमा जयाराम, अदूर भासी\nइ.स. १९८३ श्रीमान श्रीमती मधु गुप्ता संजीव कुमार, राखी, राकेश रोशन\nइ.स. १९८३ रंग बिरंगी अजय शर्मा परवीन बाबी, फारूक शेख, दीप्ति नवल\nइ.स. १९८४ तरंग राहुल स्मिता पाटील, श्रीराम लागू, गिरीश कर्नाड\nइ.स. १९८४ आदमी और औरत माहुया रॉय चौधुरी , कल्याण चॅटर्जी\nइ.स. १९८५ खामोश हिमसेल्फ नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी\nइ.स. १९८५ झुठी इन्स्पेक्टर कमाल नाथ रेखा, राज बब्बर\nइ.स. १९८६ बात बन जाए येशवंतराव भोसले झीनत अमान, उत्पल दत्त\nइ.स. १९९४ तीसरा कौन सी . के . कदम चंकी पांडे, सतीश शाह, राकेश बेदी\nइ.स. २००१ अक्स द डिफेन्स मिनिस्टर अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी\nइ.स. २००९ समांतर (मराठी चित्रपट) केशव वझे शर्मिला टागोर, मकरंद देशपांडे\nमदर (बंगाली) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दीपंकर डे )\nकलंकिनी (बंगाली) (सहकलाकार - ममता शंकर, दिग्दर्शक - धीरेन गांगुली )\nचेना अचेना (बंगाली) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चटर्जी )\nकन्नेश्वर राम (कन्नड) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठ्यू )\nपेपर बोट्स (कन्नड आणि इंग्रजी) (सहकलाकार-दीपा, दिग्दर्शक - पट्टाभिराम रेड्डी )\nओळंगळ (मल्याळम) (सहकलाकार - जयराम आणि अंबिका, दिग्दर्शक - बालू महेंद्र )\nचित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)[संपादन]\nआजसे पहले आजसे ज्यादा\nआनेवाला पल जानेवाला हैं\nगोरी तेरा गॉंव बडा प्यारा\nजब दीप जले आना\nतुम्हें हो ना हो\nतू जो मेरे सूर मे\nदो दीवाने शहर में\nशाम रंग रंगा रे, हर पल मेरा रे\nसपने में देखा सपना\n↑ a b \"'आपल्यातीलच एक' थोडासा रूमानी झाला तेव्हा...\" २४ नोव्हेंबर हा अमोल पालेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा याच कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. [मृत दुवा]\n↑ a b c d अमोल पालेकर: बातों बातोंमें\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील अमोल पालेकरचे पान (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय पुरस्कार यादी इ.स. २००१\nमराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nहिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nइ.स. १९४४ मधील जन्म\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2020-09-28T00:32:04Z", "digest": "sha1:ZJKHKQO5H5KX2WU2UPCAOFUDL4G3B7JY", "length": 5344, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दा लात - विकिपीडिया", "raw_content": "\nदा लातचे व्हियेतनाममधील स्थान\nप्रांत लाम दॉंग प्रांत\nक्षेत्रफळ ३९४.४ चौ. किमी (१५२.३ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४,९०० फूट (१,५०० मी)\n- घनता ५३६ /चौ. किमी (१,३९० /चौ. मैल)\nदा लात (व्हियेतनामी: Đà Lạt, उच्चार ) हे व्हियेतनाम देशातील एक शहर व पर्यटन केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-28T00:13:24Z", "digest": "sha1:2EHFMU2GHNAHF33STCLQ5TAWVPPSHYST", "length": 15700, "nlines": 146, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "बारामती, पिंपरी चिंचवडप्रमाणे मावळचा विकास करणार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रवि��� सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nबारामती, पिंपरी चिंचवडप्रमाणे मावळचा विकास करणार\nपार्थ पवार यांची ग्वाही\nसगळ्यांनी कामाला लागा; पण, रात्री एक दिवसा एक वागू नका\nपिंपरी चिंचवड : शरद पवार आणि अजितदादांनी जसा बारामतीसह पिंपरी चिंचवडचा विकास केला, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी दिली. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे जाहीर मेळाव्यातून झाला.\nयावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास केला आहे. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मावळचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nबाबांनो, मॅच फिक्सिंग करू नका…\nराज्यातील आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा. पण, रात्री एक दिवसा एक वागायचं नाही. बाबांनो कोणीही मॅच फिक्सिंग करू नका, असे म्हणत पार्थ पवार यांचे प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.\nनोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला…\nअजित पवार म्हणाले, देशात अच्छे दिनचा भ्रमनिरास झाला. चौकीदार चोर है, हे लोकांना पटू लागलं आहे. राफेलची कागदं चोरीला जातात. हाय कोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदे गहाळ झाल्याचे सांगितलं जात आहे. देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. माणूस माणसात राहिला नाही. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला आहे. नितीन गडकरी यांनी काम करू दिल जात नसल्याची कबुली दिली आहे. अशा अवस्थेत देशाचं काय होणार, म्हणून आघाडी सरकारला निवडायचे आहे. समविचारी लोकांना एकत्र आणून राज्यातील 48 जागा कशा निवडून आणता येतील, हे पाहावे लागेल.\nभाजपने फक्त राजकीय पोळी भाजली…\nपोटाची खळगी भरण्याची कामगार लोकं या शहरात आली. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाचे स्थानिक पदाधिकार्‍यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे मोठमोठे रस्ते झाले. विकास कामांचे पवार साहेबांनी भूमीपूजन केले. दहा वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयांचा पैसा शहरात आणला. पिंपरी-चिंचवडमध्ये घरांची विक्री होत नाही. रिंगरोड, घरे, शास्ती करांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासने दिली. त्यातील स्वतःची राजकीय पोळी भाजपच्या लोकांनी भाजून घेतली.\nपार्थच्या पाठिशी पूर्ण ताकद लावू ः जयंत पाटील\nमागील निवडणुकीत थोडी चूक झाली, अशी कबुली देत आम्ही बोलतो ते करून दाखवतो. अजितदादा तुम्ही खाटाखाली लक्ष देवू नका. तिकडे आम्ही आहोत. हा शब्द देत पार्थ पवार यांच्या पाठिशी पुर्ण ताकद लावू, असा शब्द शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. शहरात गरिबांनी घरे बांधली ती नियमित झाली पाहिजेत. मुंबईत परप्रांतातल्या लोकांना भरपाई दिली जाते. पण, आम्हाची घरे अधिकृत केली जात नाहीत. उद्याचे राजकारण बदलत असून आमच्याकडून चुका झाल्या. तुमच्याकडून चुका झाल्या. पण, उद्याच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा येतील आणि आघा���ीचे सरकार येईल. नियोजनबध्द काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.\nचार वर्ष भाजप-सेनेने तमाशा लावला…\nगेल्या चार वर्षात आम्ही काका हलवाई, चितळेंचे पेढे खाल्ले. अशा अनेक हलवाईंचे पेढे खायला मिळाले. परंतु, गोरगरिबांचं एकही घर सत्ताधार्‍यांनी अधिकृत केलं नाही. गेल्या पाच वर्षात एखाद्या जातीवंत तमासगीरांला लाजवेल, असा तमाशा राज्यातील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी करून दाखविला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी युती सरकारचे वाभाडे काढले.\nमहापालिकेकडून राजकीय फ्लेक्सवर कारवाई \nपुरोगामी शक्तिंनी एकत्र येण्याची गरज ः सचिन साठे\nसंसर्ग रोखण्यासह उपचारामधील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही: अजित पवार\nमे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा\nपुरोगामी शक्तिंनी एकत्र येण्याची गरज ः सचिन साठे\nशरद पवारांनी घेतली आझम पानसरेंची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/11/swachha-bharat-abhiyan.html", "date_download": "2020-09-27T23:57:53Z", "digest": "sha1:QVEMOJDQ72JWB3MFQR2OBRAGFVSFIXGL", "length": 11792, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "स्वच्छ भारत अभियानावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे - JPN NEWS", "raw_content": "\nHome MUMBAI स्वच्छ भारत अभियानावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे\nस्वच्छ भारत अभियानावरून पालिका प्रशासनाचे वाभाडे\nमुंबई - मोठा गाजावाजा करीत मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या स्वच्छ मुंबई योजनेचा मुंबईत पुरता बोजवारा उडाला आहे. झोपडपट्ट्यां परिसरात घरोघरी शौचालयांचा पुरता बोजवारा उडाला असून ही योजना कागदावर राहिली आहे. अद्याप सिवरेज लाईन नसल्याने शौचालयांचे कामच सुरु झालेले नाही. अनेक ठिकाणी शौचालये आहेत त्यातील अर्ध्यावरून अधिक मोडकळीस आली आहे. तर पाणीच नसल्याने ५० टक्के शौचालये बंद पडले आहेत. बुधवारी झालेल्या स्थायी समितीत हे वास्तव समोर आले. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावाजा करणा-या पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले.\nकेंद्र सरकारने सुरु केलेली स्वच्छ भारत अभियान मोहिम देशभर सुरु आहे. या योजनेंतर्गत मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई करण्यासाठी ही योजना सुरु केली. मुंबईत ६० टक्के झोपडपट्टी परिसर आहे. एकास एक खेटून असलेल्या वस्त्यांत जवळपा��� शौचालये नसल्याने लोक उघड्यावर जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरुन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हागणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी पालिकेने घरोघरी शौचालये उभारण्यासाठी योजना आखली, मात्र वस्त्यांमधील शौचालयांची अत्यंत दुरुवस्था आहे. घरोघरी शौचालय उभारण्यासाठी नागरिकांकडून भरून घेतलेले अर्ज धूळखात पडून आहेत. यावर हरकतीचा मुद्दा मांडत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. राऊत यांच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत आपल्या विभागातील शौचालयांच्या दयनीय अवस्थेचा पाढा वाचला. मलनीःसारण वाहिनी नाही, म्हणून शौचालयाचे काम रखडले असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र त्यावर अद्याप सोल्यूशन काढण्यात आलेले नाही.\nझोपडपट्ट्यांजवळपास शैौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर शैौचास जावे लागते. त्यासाठी घराच्या जवळपास शौचालय निर्माण केल्यास उघड्यावर जाणा-य़ांची संख्या कमी होऊन मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होईल हा उद्देश या योजनेमागे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधीही उपलब्ध झाला. यासाठी निधीही उपलब्ध करण्यात आला. या य़ोजनेसाठी नागरिकांकडून अर्जही भरून घेण्यात आले. मात्र 50 टक्के झोपडपट्ट्यांत मलनीस्सारण वाहिनी नसल्याने हे शौचालय सुरू करण्यास प्रशासनापुढे अ़डचण निर्माण झाली. या अडचणीवर अद्याप पर्याय काढण्यास प्रशासनाला य़श आलेले नाही. त्यामुळे हे अर्जही मागील तीन - चार वर्षापासून धूळखात पडून असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मुंबईत बहुतांशी झोपडपट्ट्यां जवळपास शौचालयाची सुविधा नाही. काही ठिकाणी आहेत ते नादुरुस्त झाल्याने बंद करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानांर्गत ही योजना राबवली जाते आहे, मात्र या योजनेला अद्याप गती आलेली नाही. निधी असताना, शिवाय अर्ज करूनही अनेक महिने रहिवाशांना प्रतीक्षा का करावी लागते आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.\nगोवंडी शिवाजी नगरात ५० टक्के शौचालये बंद -\nमुंबईतील झोपडपट्टी परिसरातील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. गोवंडी शिवाजी नगर परिसरात सुमारे ९ लाख नागरिकांसाठी अवघे ५०० शौचालये बांधण्यात आली असून यातील ९० टक्क��� शौचालयांना मलनीःसारण वाहिनी नाही, ५० टक्के शौचालये मोडकळीस आले आहेत. तर ६५ टक्के शौचालयांमध्ये पाणीच नाही. अनेक समस्यांमुळे असलेली शौचालयेही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते हे वास्तव नगरसेवकांनी समोर आणले.\nस्वच्छ मुंबई पुरस्काराबाबत प्रश्नचिन्ह -\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त मुंबई केल्याचा स्वच्छतेचा पुरस्कार घेणा-या मुंबई महापालिकेच्या या मोहिमेचा बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. शौचालयांची दुरवस्था झाली असताना स्वच्छतेचा पुरस्कार मुंबई महापालिका कोणत्या निकषावर घेते, यावर नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या योजनेबाबत येत्या बैठकीत विभागीय शौोचालयांची माहिती सादर करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/social-viral/watch-video-usha-jagdale-a-woman-in-maharashtra-who-climbs-electric-pole-fixing-snapped-wire-161876.html", "date_download": "2020-09-28T00:11:55Z", "digest": "sha1:SSCNPGRFPOZY6WTFXYRGTYSRDTWNFWVQ", "length": 32375, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Watch Video: ग्राहकांना अखंडीत वीज पुरविण्यासाठी चक्क विद्युत खांबावर चढणाऱ्या उषा जगदाळे यांचा व्हिडिओ व्हायरल | 👍 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडि���\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nWatch Video: ग्राहकांना अखंडीत वीज पुरविण्यासाठी चक्क विद्युत खांबावर चढणाऱ्या उषा जगदाळे यांचा व्हिडिओ व्हायरल\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. या उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत दिवसरात्र कार्यरत असणारे प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर सर्वच कोरोनाच्या धास्तीने घरात बसले आहेत. मात्र, या संकट काळात महावितरण कर्मचारी पथक अधिक परिश्रम घेताना दिसत आहेत. परंतु, महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या उषा जगदाळे (Usha Jagdale) सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण तसेच खंडीत झालेल्या वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्या चक्क विद्युत खांबावर चढत असल्याचे खालील व्हिडिओत दिसत आहे. त्यांचे हे कार्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\n\"वीज महावितरणसारख्या जोखमीच्या क्षेत्रात काम करीत असले तरी आमचीही सामाजिक बांधिलकी ठरते. आम्ही कौटुंबिक जबाबरदारी पार पाडून हेच राष्ट्रीय कर्तव्य समजून ग्राहकांना अखंडीत सुरळीत वीज पुरवठा देण्याचे कार्य करीत आहेत\", असे उषा जगदाळे एकदा पत्रकारांशी बोलाताना म्हणाल्या होत्या. हे देखील वाचा- PIB Fact Check: शहरात 15 कि.मी. अंतरावर प्रवास करताना चालकाने हेल्मेट घालण्याची आवश्यकता नाही जाणून घ्या व्हायरल WhatsApp Message मागील सत्य\nबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणाऱ्या उषा जगदाळे या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत एक लाइन वूमन म्हणून कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याच्या जन्मलेली उषा जगदाळे यांच्याजवळ एथलीटचे कौशल होते. त्यानी शाळेत असताना खो-खो या खेळेत भाग घेतला होता. तसेच त्यांनी 11 सुवर्ण पथक जिंकले होते. महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय खो-खो संघाचे त्यांनी नेतृत्वदेखील केले आहे. मात्र, त्यांच्या परिवाराच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांचे करिअर बनू शकले नाही. मात्र, पुरुषांच्या बरोबरीने उन्हातान्हात लढून सर्वसामन्य जनतेला चोवीस तास नियमितपणे वीजपुरवठा पुरविण्याचे उत्कृष्ट काम करत असणाऱ्या उषा जगदाळे याची चर्चा संपूर्ण आष्टी तालुक्यात होत आहे.\nAshti Beed Maharashtra Usha Jagdale viral video अष्टी उषा जगदाळे बीड महाराष्ट्र व्हायरल व्हायरल व्हिडिओ\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nSuicide In Sangli: इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून एका व्यक्तीची आत्महत्या; सांगली येथील घटना\n अमरावती येथील चंद्रभागा नदी पात्रात 3 मुलांसह आईचाही बडून मृत्यू\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nXXX Pornstar Dani Daniels Sexy Picture: पॉर्नस्टार डॅनी डेनियल्स च्या 'या' सेक्सी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा हॉट फोटोज\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2020-09-28T00:31:05Z", "digest": "sha1:NXNRRALO4CJEXLZJHSOMUEGNODB2YFDS", "length": 15907, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोवागड - विकिपीडिया", "raw_content": "\nठिकाण रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र\nगोवागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nहर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्ते���ुर्ग आणि गोवागड .\nहर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनाऱ्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.\nफत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच किल्ल्याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्य दरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करून आहे. हे भव्य प्रवेशद्वार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामध्ये किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामध्ये प्रवेश करावा लागतो. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करून त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमेकडील बाजुला सुवर्णदुर्गाचे दृश्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामधील एका इमारतीत पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामध्ये महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नाही.\nमहान्यूज.कोम - गोवागड[मृत दुवा](मराठी)\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीग��� • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०२० रोजी २०:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटी���्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T23:26:27Z", "digest": "sha1:MQR5XKDV2GSJMJK3SC73Z4ZDR23HVUST", "length": 10154, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "...तर फडणवीसांनी महाराष्ट्रात राहू नये: परिवहन मंत्री अनिल परब | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\n…तर फडणवीसांनी महाराष्ट्रात राहू नये: परिवहन मंत्री अनिल परब\nin ठळक बातम्या, राजकीय, राज्य\nमुंबई: माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात उडी घेतली आहे. काल अमृता फडणवीस यांनी “मुंबईने मानवता हरपत चालली असून आता मुंबईत राहणे असुरक्षित वाटू लागल्याचे” ट्वीट केले होते. यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेने अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचा अपमान केला असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. आठ महिन्यापूर्वी फडणवीस यांचे सरकार होते, त्यांच्या काळातीलच पोलीस यंत्रणा आता देखील कार्यरत आहे. त्यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे संरक्षण का घेतले असा पलटवार शिवसेनेने केला आहे. दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे.\nफडणवीस यांना जर महाराष्ट्रात आणि मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई सोडावे असे आव्हान दिले आहे. पाच वर्षापूर्वी भाजपचे सरकार होते, त्यावेळी जी पोलीस यंत्रणा होती, तीच आता आहे असे अनिल परब यांनी सांगितले.\nयुवा नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. केवळ सोशल मीडियावर विनाधार संदेश व्हायरल केले जात आहे. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी समोर यावे आणि माध्यमांना पुरावे द्यावे असे आव्हान देत केवळ राजकीय हेतूने युवा नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप मंत्री परब यांनी केले.\n‘पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प वेळत पूर्ण करणार: अजित पवार\nVIVO कडून आयपीएलचा करार रद्द; नवीन स्पॉन्सरचा शोध\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nVIVO कडून आयपीएलचा करार रद्द; नवीन स्पॉन्सरचा शोध\nपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/celebrity-advertising-world/", "date_download": "2020-09-27T23:58:28Z", "digest": "sha1:2ADKAVTLCHWWI7D7WBFOVF6UYHFCWUKN", "length": 20588, "nlines": 316, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जाणून घ्या कोणत्या सेलेब्रिटीचा आहे जाहिरात विश्वात बोलबाला? - Marathi News | Celebrity in Advertising world | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २५ सप्टेंबर २०२०\nबाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबई, पुण्यात छतच नाही\nड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीन�� कंगनाचीही चौकशी करावी - काँग्रेस\nमुंबईकर म्हणतात, आम्ही कर स्वरूपात भरलेले पैसे पाण्यात, पालिकेला मुंबई तुंबण्याच्या समस्येवर उपाय का सापडत नाही\nमुंबईच्या डबेवाल्यांना मिळाली एनएसएस स्वयंसेवकांची मदत\n8 वर्षांची असताना दीपिका पादुकोणने केले होते पहिल्यांदा जाहिरातीत काम, आता एका सिनेमासाठी घेते इतके कोटी\nBigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...\n‘शेवटचं सगळं तूच कर...’; आशालता यांची ही इच्छा अलका कुबल यांनी पूर्ण केली\n'मुंबईच्या पावसात माझं घर कोसळतंय...', हायकोर्टाचे आभार मानताना कंगनाला अनावर झाले अश्रू\n'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nक्वारंटाईन सेंटरमध्ये अजून किती महिलांवर अत्याचार होणार \nरक्तप्रवाह सुरळीत राहण्यासह पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरतं मनुके खाणं, वाचा इतर फायदे\nआता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी\ncoronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\n....म्हणून निरोगी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित केलं जाणार; 'या' देशानं उचलली जोखीम\n जगाला त्रस्त करणाऱ्या व्हायरसला खाणारे सूक्ष्मजीव अखेर समुद्रात सापडले\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असू��, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार\nजम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश\nमीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच\nठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.\nमी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र\nनागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.\nअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.\nIPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात 503 कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळले; 10 जणांचा मृत्यू\nगडचिरोली : आज 119 कोरोनाबाधितांची भर, आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा\nभारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा\nगोव्याहून मुं��ईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा\nगडचिरोली : 'गोंडवाना'ला विशेष विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- कुलगुरू वरखेडी\nAll post in लाइव न्यूज़\nजाणून घ्या कोणत्या सेलेब्रिटीचा आहे जाहिरात विश्वात बोलबाला\nजाणून घ्या कोणत्या सेलेब्रिटीचा आहे जाहिरात विश्वात बोलबाला\nकसं समजायचं आली की पन्नाशी \nसंसर्गला आळा घालण्यासाठी कोरोना टेस्ट मस्ट | Nivedita Saraf ONn Corona | Lokmat CNX Filmy\nबॉलीवूडच्या Drugs कनेक्शनचा Sushant Singh Rajputशी सबंध \nदुबईत खेळाडू कॅच का सोडत आहेत \nधोनी 7व्या क्रमांकाला का आला \nIPL 2020 जाडेपणामुळे खेळाडू होत आहेत ट्रोल\nIPLसाठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा\nविराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अजिबात घाबरू नका कारण | Dr Ravi Godse | Corona Virus Update\nWork from home करताना हा योगा ठरेल फायद्याचा\n'या' टप्प्यांत जाणवतात कोरोनाची लक्षणं\nBharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग\nतब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली\nAdhik Maas २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत.\nवैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले\nएनसीबीऐवजी सीबीआयने तपास करावा; रियाची मागणी\nएका महिलेने सरकारची दुर्दशा केली; देवेंद्र फडणवीसांचे घणाघाती आरोप\nप्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय\nआजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस\nभिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत\nक्रिकेटपटू, कलाकारांच्या बायकाही ड्रग्जच्या विळख्यात\nसंपादकीय : कामगारांची पंखछाटणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mla-sangram-jagtap-remembered-dindi-and-prayed-57323", "date_download": "2020-09-27T22:09:26Z", "digest": "sha1:VWUOYRH4YYYEMMGXBFMD6AWHDFGM4YXY", "length": 14006, "nlines": 192, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MLA Sangram Jagtap remembered Dindi and prayed | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार संग्राम जगताप यांनी जागविल्या दिंडीच्या आठवणी अन केली ही प्रार्थना\nआमदार संग्राम जगताप यां��ी जागविल्या दिंडीच्या आठवणी अन केली ही प्रार्थना\nआमदार संग्राम जगताप यांनी जागविल्या दिंडीच्या आठवणी अन केली ही प्रार्थना\nबुधवार, 1 जुलै 2020\nया वर्षी कोरोनामुळे जगताप कुटुंबियांची दिंडी जाणार नाही, परंतु वारकऱ्यांनी घरीच राहून विठ्ठलाची पूजा करावी. देशावरील, राज्यावरील हे कोरोनाचे संकट टळून पन्हा वारीची परंपरा पूर्ववत चालू होण्यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करावी, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.\nनगर : दरवर्षी आमच्या कुटुंबातून दिंडी पंढरीकडे जाते. माझे मोठे बंदू सचिनभाऊ दिंडित पायी चालत असतात. या वारीचे संपूर्ण नियोजन ते स्वतः लक्ष घालून करतात. त्यामुळे पंढरपूर वारी हा माझ्यासाठी सर्वांत सुंदर आनंद सोहळा आहे, अशा आठवणी आज आषाढी एकादशिनिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी जागविल्या.\nसोशल मीडियावरून त्यांनी या वर्षी कोरोनामुळे जगताप कुटुंबियांची दिंडी जाणार नाही, परंतु वारकऱ्यांनी घरीच राहून विठ्ठलाची पूजा करावी. देशावरील, राज्यावरील हे कोरोनाचे संकट टळून पन्हा वारीची परंपरा पूर्ववत चालू होण्यासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करावी, असे आवाहन केले आहे.\nजगताप कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंडी जाते. अनेक भाविक या दिंडीत सहभागी होतात. दिंडीची परंपरा त्यांच्या आजोबांपासून सुरू आहे. मागील वर्षी स्वतः जगताप पायी चालत पंढरपूरला गेले. या वर्षी कोरोनामुळे मात्र ही परंपरा खंडीत झाली. दिंडीत जाता येणार नसल्याने महाराष्ट्रात सर्व वारकऱ्यांनी आपापल्या गावी थांबून विठ्ठलाची पूजा केली.\nगावातील मंदिरांत पाहिली पंढरी\nकोरोनामुळे प्रत्येक गावातील विठ्ठल मंदिरात आज वारकऱ्यांनी दर्शन घेतले. दरवर्षी थेट पंढरपूरला जातात. तेथे दिंडीत जाऊन विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन होत असे. काही भाविकांना थेट दर्शन मिळत असे. या वर्षी कोरोनामुळे मात्र ही परंपरा खंडीत झाली. गावातीलच विठ्ठल मंदिरात दर्शन घेवून त्यांनी पंढरपुरात आल्याचा आनंद घेतला.\nआषाढी एकादशनिमित्त भजन, कीर्तन होत असत. या निमित्त महाराज मंडळींना थोडेफार मानधन मिळत असे. या वर्षी मात्र ही सर्व मंडळी अशा मानधनापासून मुकली. गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही धार्मिक कार्यक्रम नसल्याने महाराजांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्���ांना सरकारतर्फे मानधन मिळावे किंवा महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानांनी अशा महाराजांना ठराविक मानधन द्यावी, अशी मागणी यापूर्वीच शेतकरी मराठा संघाचे संभाजी दहातोंडे यांनी केली होती. त्याबाबत मात्र अद्याप कोणीही प्रतिसाद दिला नाही. आषाढी एकादशिनिमित्त या मागणीबाबत विचार व्हावा, असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात जाणेही मुश्किल होत असले, तरी ग्रामीण भागातील लहान मंदिरे मात्र खुलीच असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काहीसे शिथिल झाले असल्याने ते शक्य आहे. तथापि, तेथे गर्दी होणार नाही, याची काळजी आता ग्रामस्थ घेताना दिसत आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात याबाबत सरपंचांकडून नियोजन होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा सांगता येईना\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअजित पवारांनंतर शिवतारेंनी घेतली शरद पवारांची भेट\nसासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. आज...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमुख्यमंत्र्यांचे मतदारांना \"हात\" साफ करण्याचं आवाहन\nनवी दिल्ली : देशात काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे....\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n#bihar election ; सर्व 243 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी...\nपटना : निवडणुक आयोगानं बिहार निवडणुकीचं रणशिंग नुकतेच फुंकले आहे. सध्या बिहारमधील राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने बिहार...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nघरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nकोरोना corona वारी आमदार संग्राम जगताप sangram jagtap नगर पंढरपूर सोशल मीडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1476/", "date_download": "2020-09-27T23:41:28Z", "digest": "sha1:BKWTZJ3VQH5KUVBCPSTFNEI6ZEFWKUYI", "length": 4162, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कोणी तरी", "raw_content": "\nतू माझी वाट पहाताना पहायचंय\nमाझ्या वहीचं एक पान\nआता वही जुनी झाली पण\nत्यावर लिहायचच राहून गेलं.\nकाही नियम पाळायचे असतात.\nपुसणारं कोणी असेल तर\nडोळे भरुन यायला अर्थ आहे\nकुणाचे डोळे भरणार नसतील तर\nमरण सुद्धा व्यर्थ आहे.\nमी आहेच जरा असा\nवाळकं पान सुद्धा गळताना\nवाळकं पान गळताना सांगतं\nवसंत आता येणार आहे\nकी मी लगेच जाणार आहे.\nआयुष्य नुसतच वाहून गेलं\nमला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना\nमाझं जगायचंच राहून गेलं.\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/increase-testing-in-karmala-taluka-and-start-covid-center-in-jeur-mns/", "date_download": "2020-09-27T22:15:02Z", "digest": "sha1:KHGWQGU3FZXZVAWUK4333KSOMIX37Z4C", "length": 8393, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळा तालुक्यात टेस्टिंग वाढवून जेऊर मध्ये कोविड सेंटर चालु करा- मनसे", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nकरमाळा तालुक्यात टेस्टिंग वाढवून जेऊर मध्ये कोविड सेंटर चालु करा- मनसे\nकरमाळा : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असणारा सोलापूर जिल्हा आता चांगलाच कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.करमाळा तालुक्यात देखील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.\nया पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात टेस्टिंग वाढविण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच करमाळा तालुक्यातील जेऊर येथील उपजिल्हा रुग्नालय कोविड सेंटर साठी शासनाने मंजुरी दिली असुन ती लवकराक लवकर चालु करावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी केली.\nसंप���र्ण राज्यासह आता कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊ लागला आहे. करमाळा तालुक्यात कोरोनाची संख्या शेकडो वर गेली आहे करमाळा शहराबरोबर आता ग्रामीण भागात कोरोना ने डोके वर केले असुन जेऊर व परिसरामध्ये कोरोना चे रुग्ण अढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णाची सोय व्हावी म्हणुन जेऊर येथील उपजिल्हा रुग्नालय कोविड सेंटर साठी खुले करावे व रुग्णाची गैरसोय टाळावी. जेऊर व परिसरातील पॉझिटिव्ह रुग्ण हे जेऊर कोविड सेंटर मध्ये ठेवावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी केली.\nटेस्टिंग वाढविल्यास या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना व्यक्त केला. हे निवेदन देते वेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, जिल्हा अध्यक्ष सतिश जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, फंड, तालुका अध्यक्ष राहुल मंगवडे, करमाळा शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे अदि उपस्थित होते.\nमराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये\n…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती\nमीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hongroise-katinka-hosszu-who-is-known-as-the-iron-women-won-the-record-8-gold/", "date_download": "2020-09-27T22:02:05Z", "digest": "sha1:7CQRDR35AB6QFXQ52ZD3RSTMBLT2KXZN", "length": 5263, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलादी स्ञी' अशी ओळख असलेल्या होसझूने जिंकले विक्रमी ६० वे सुवर्ण", "raw_content": "\nपोलादी स्ञी’ अशी ओळख असलेल्या होसझूने जिंकले विक्रमी ६० वे सुवर्ण\nग्लासगो : जगभरात ‘पोलादी स्ञी’ ( आयरन लेडी) अशी ओळख असलेली हंगेरीची कॅटिन्का होसझू हिने वयाच्या ३० व्या वर्षी अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. होसझू हिने युरोपियन शाॅर्ट कोर्स अंजिक्यपद जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.\nहोसझूने ४०० मी. मिडलेत (जलतरण स्पर्धा) ४ मिनिटे २५.१० सेंकद वेळ नोंदवत सुवर्णविजेती कामगिरी केली. या सुवर्णपदकासह तिने आपल्या ६० व्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची नोंद केली असून तिची आंतरराष्ट्रीय पदकांची एकूण संख्या ९० वर पोहचली आहे.\nटोकियो आॅलिंपिकसाठी विना प्रशिक्षक तयारी करत असलेल्या कॅटिन्का होसझूने आपले पहिले पदक १५ वर्षापूर्वी (साल २००४ मध्ये) विएना मध्ये जिंकले होते. होसझूच्या खात्यातील ६० सुवर्णपदकांत ३ आॅलिंपिक सुवर्ण, २६ जागतिक सुवर्ण आणि ३१ युरोपियन सुवर्णपदकांचा समावेश आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/reliance-jio-to-roll-out-10-crore-low-cost-android-phones-by-december-says-report-sas-89-2270897/", "date_download": "2020-09-27T23:45:16Z", "digest": "sha1:MY5NQFVASJZBPYA4WRSBDJL5ADG6QIQQ", "length": 11127, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा ? लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच | Reliance Jio to roll out 10 crore low-cost Android phones by December says Report sas 89 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nआता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच\nआता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच\nटेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता स्मार्टफोनच्या बाजारात दाखवणार ताकद\nटेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स जिओ स्मार्टफोनच्या बाजारात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कार���, रिलायन्स जिओ डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.\nबिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ डिसेंबर अखेरपर्यंत 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्वस्त 4जी स्मार्टफोन गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला फोन कंपनी लाँच करु शकते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जिओचा हा 4G फोन गुगलसोबतच्या भागीदारीअंतर्गत लाँच होण्याची शक्यता आहे.\nकाही महिन्यांपूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुगल एक स्वस्त अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत असून, याच व्हर्जनमध्ये कंपनी आपला फोन लाँच करेल असं जुलै महिन्यात जिओकडून सांगण्यात आलं होतं.\nगुगल आणि जिओच्या या स्वस्त 4जी स्मार्टफोनमुळे शाओमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 5000mAh बॅटरी; किंमत फक्त 6,799 रुपये ; लेटेस्ट ‘बजे��’ स्मार्टफोनचा ‘सेल’\n2 किंमत फक्त 7,499 + 5000mAh बॅटरी, ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स\n3 Jio नंतर आता Silver Lake ची रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/former-cm-devendra-fadanvis-meet-raj-thackeray-in-mumbai-today-scj-81-2054531/", "date_download": "2020-09-27T23:48:58Z", "digest": "sha1:GRGXFITYBAH5GDGS3AZQAC3SYVWE5TIZ", "length": 12534, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray in Mumbai today scj 81 | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट\nदोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली अशीही माहिती समोर आली आहे\nमाजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. दुपारी ३.३० वाजता फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये १ तास चर्चा झाली असे समजते आहे. २३ जानेवारीला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मनसे आपल्या झेंड्याचा रंगही बदलणार आहे.\nशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी महाविकास मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना हिंदुत्व विसरली आहे अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरेंची मनसे ही जागा भरुन काढू शकते अशीही चर्चा होते आहे. तसंच भाजपालाही हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या पक्षाची साथ हवीच आहे. दरम्यान या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेे हे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत कालच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले होते. त्यानंतर आजच या दोघांची भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरेंनी मनसेला एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असं आवाहन केलं होतं. मात्र या निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. अशा सगळ्या स्थितीत मनसेच्याही अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांनी आज भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 पंढरपुरात कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या\n2 छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात रंगला खुर्चीचा वाद\n3 …तो फरिश्ते बन जाते; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांना स्वाध्यायाचा सल्ला\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/04/101.html", "date_download": "2020-09-27T22:51:34Z", "digest": "sha1:4SLC7JRSIRW7XOAQD5IFJ6STJDDL723G", "length": 6242, "nlines": 43, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "स्पॅनिश फ्लू, दुसरे विश्वयुद्ध अन आता कोरोना सगळ्यांना पुरून उरला हा 101 वर्षाचा म्हातारा", "raw_content": "\nस्पॅनिश फ्लू, दुसरे विश्वयुद्ध अन आता कोरोना सगळ्यांना पुरून उरला हा 101 वर्षाचा म्हातारा\nकोरोनाबद्दल अस सांगितलं जात कि, कोरोना अर्थात कोविड-१९ या रोगाचा प्रभाव लहान मुले अन म्हाताऱ्या माणसांवर जास्त होतो. अन अनेक ठिकाणच्या संख्याशास्राने हे दाखवूनही दिले आहे.पण च्यायला अस एक माणूस आहे, ज्याने हे सगळ खोटे ठरवले आहे. फक्त कोरोनाच नव्हे तर स्पानिश फ्लू अन वर्ल्ड वार यांनाही त्याने मात दिली आहे.इटलीमधी रीमिनी नावाचे एक शहर आहे, इथे राहतात तब्बल १०१ वर्षांचे एक आजोबा. १९१९ मध्ये महाशय 'पी' यांचा जन्म झाला. १९१९ मध्ये जग कोरोनासारख्याच एक जागतिक महामारीसोबत झुंजत होता. लहानग्या 'पी'चे वाचणे तर अत्यंत कठीण कारण अशी महामारी यापूर्वी जगाने पाहिली नवती. अन या महामारीचे उगमस्थान इटलीच्या अन त्यातल्यात्यात रीमिनीच्या अगदी जवळ म्हणजे स्पेनमध्ये. आज जवळपास सर्वच देशांमध्ये सुसूत्रता आहे, वैद्यकीय संस्था आहेत पण त्याकाळी या गोष्टी दुरापास्त त्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट.या स्पेनिश फ्लू मुले एकट्या इटली मध्ये तब्बल ६ लाख लोक मारले गेले. पण लहानगा पी मात्र सुरक्षित राहिला. यानंतर काही दशकाने आले ते दुसरे महायुद्ध. सर्वांना माहितीच आहे, जर्मनी, जपानबरोबर इटली हा युद्धाचा एक धुरी होता अन युद्धात सर्वाधिक नाश पावलेल्या राष्ट्रांमध्ये होता. महायुद्धात तब्बल २ लाखांहून अधिक नागरिक मारले गेले, पण पी मात्र सुरक्षित राहिले.अन या पीचा यावर्षी सामना झाला तो महाभयंकर कोरोनाशी. रीमिनीच्या उप महापौर ग्लोरिया लीसी यांनी सांगितले, ६५ वयाच्या वरच्या नागरिकांची वाचण्याची शक्यता अत्यंत कमी होती. जेव्हा त्यांचा रिपोर्ट पोजीटीव आला तेव्हा त्यांची वाचण्याची आशा नवती. मागच्या आठवड्यात त्यांना दवाखान्यात भरती केले गेले, आणि लीलया त्यांनी कोरोनाला पराभूत केले\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ��या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahityasetu.org/blog/mraatthii-saahity-vishv/lekhkaane-snvednshiil-asnne-aavshyk-monikaa-gjendrgddkr", "date_download": "2020-09-27T22:47:40Z", "digest": "sha1:QFWBC5CSLTTPM37GFTFB5SR57H5X74AF", "length": 6014, "nlines": 30, "source_domain": "www.sahityasetu.org", "title": "लेखकाने संवेदनशील असणे आवश्यक - मोनिका गजेंद्रगडकर | sahitya-setu", "raw_content": "\nएक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ\nलेखकाने संवेदनशील असणे आवश्यक - मोनिका गजेंद्रगडकर\nलेखकाने संवेदनशील असणे आवश्यक - मोनिका गजेंद्रगडकर\nसाहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या \"कथालेखन कसे करावे\" या कार्यशाळेमध्ये, राज्यभरातून आलेल्या साठ नवोदित लेखकांना, डॉ. न. म. जोशी, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, मंगला गोडबोले, प्रा. क्षितिज पाटुकले, सुनिताराजे पवार, निलिमा बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले\nतुम्ही संवेदनाशील आहात का तुम्हाला आयुष्याला भिडता येते का तुम्हाला आयुष्याला भिडता येते का तुम्हाला माणसे वाचता येतात का तुम्हाला माणसे वाचता येतात का तुम्हाला जीवनाबद्दल कुतुहल आहे का तुम्हाला जीवनाबद्दल कुतुहल आहे का तुम्ही अनुभवांसाठी आसुसलेले आहात का तुम्ही अनुभवांसाठी आसुसलेले आहात का कथालेखकाला वरील प्रश्न पडले पाहिजेत असे मत मोनिका गजेंद्रगडकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात व्यक्त केले.\n*कथालेखन म्हणजे वृत्तांत लेखन नव्हे...* कथालेखन हा चकवा चकवीचा खेळ आहे आणि तितकाच कारागिरीचा खेळ आहे असे मत जेष्ठ कथाकार भारत ससाणे यांनी व्यक्त केले. लेखकाला माणसांचे उत्खनन करता आले पाहिजे व कथालेखनासाठी अभ्यासाची व्यापक बैठक पाहिजे असेही\nकथा निर्मिती ही रचना आहे. रचना करताना कारागिरी केली पाहिजे. मात्र ती कारागिरी केली आहे हे वाचकाला कळता काम नये. त्यातच कथेचे यश आहे. कथालेखनासाठी कथेचे तंत्र आणि मंत्र दोन्ही अवगत असले पाहिजे. कुतुहल निरिक्षण आणि चौकसपणा हा कथालेखनासाठी ��वश्यक आहे.ग्रहणक्षमता, आकलनक्षमता आणि इतरांचे ऐकून घेण्याची क्षमता हे कथालेखकांसाठी अत्यावश्यक गुण आहेत, असे मत जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात व्यक्त केले\nनीलिमा बोरवणकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रात सांगितले कि, सकस कथालेखनासाठी अनुभव आवश्यक आहे व अनुभव तुमच्याकडे येत नसेल तर तुम्ही अनुभवांकडे गेले पाहिजे, अनुभवांचा गुंता करणे, अनुभवांना गाठी मारणे आणि मग त्या गाठी सोडवत बसणे म्हणजे कथालेखन.\nप्रा. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nकार्यशाळेत सहभागी व्यक्तींनी अभिप्राय व्यक्त करताना, कार्यशाळेचा विषय, मुद्दे व आयोजन यावर समाधान व्यक्त करीत, नवोदित लेखकांना लिखाणासाठी प्रेरणा देणारी व विविध साहित्य विषयक शंकांचे अभ्यासपूर्ण निरसन करणारी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत साहित्य सेतू व मसाप पुणे यांचे अभिनंदन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2020-09-27T23:36:42Z", "digest": "sha1:LXTIPSOYZDAVKWGSBBRXHXOZP7GARECX", "length": 15314, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "विदारक | Navprabha", "raw_content": "\nमाणूस आपली माणुसकी विसरला तर त्याच्यातले पशुत्व त्याचा ताबा कसा घेते आणि माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये त्याच्याकडून कशी घडतात हे कोलकात्यातील सध्या गाजत असलेल्या बलात्कार प्रकरणासंदर्भात दिसते. त्या अवघ्या सोळा वर्षांच्या दुर्दैवी मुलीवर जमीनदारासह सहाजणांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये सामूहिक बलात्कार केला. तिने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार केली, तर तक्रार करून परत घरी जात असताना तिच्यावर दुसर्‍यांदा सामूहिक बलात्कार झाला. वरून घरी दोनदा बलात्कार झाल्याबद्दल तिची आणि तिच्या कुटुंबियांची टवाळकी केली जाऊ लागली. तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या. ती ऐकत नाही म्हणून शेवटी तिला २३ डिसेंबरला पेटवून देण्यात आले. तिने स्वतःच आत्महत्या केल्याचा बनाव रचला गेला. शेवटी गेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबरला मृत्यूशी झुंज घेत घेत ती देवाघरी गेली. जाताना आपल्याला जाळून मारण्यात आल्याची कबुली मात्र देऊन गेली. मावळत्या वर्षाची अखेर ही अशी सुन्न करणारी होती.\nसंपूर्ण जगभरात नववर्षाच्या पूर्वसंध्येचा जल्लोष सुरू असताना ���ोलकात्यातील एका घरामध्ये मात्र कायमचा अंधार झालेला होता. हे एवढे सगळे घडूनही पश्‍चिम बंगाल सरकार आरोपींची पाठराखण करीत आहे असे वाटावे अशा प्रकारे तपासकाम चाललेले आहे. मुलीचे पिता ‘सिटू’ चे नेते आहेत. राज्यात सरकार आहे तृणमूल कॉंग्रेसचे. त्यामुळे आता या सार्‍या प्रकरणाचे राजकारण सुरू झाले आहे. माकपकडून तिच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तो हाणून पाडण्यासाठी जबरदस्तीने मृतदेह ताब्यात घेऊन दहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र तिच्या वडिलांपाशी असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. वडिलांनी ते प्रमाणपत्र पोलिसांच्या हवाली करावे म्हणून त्यांना धमकावले गेले. एका दुर्दैवी जिवाची किती ही विटंबना मुलीवर इस्पितळात उपचार नीट झाले नाहीत असा आरोप आता पुढे आला आहे. त्याचे कारण आरोग्य खाते स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे आहे. या घटनेमध्ये राजकारण पाहणार्‍या उभय पक्षांची संवेदनशीलता कोठे हरवली आहे मुलीवर इस्पितळात उपचार नीट झाले नाहीत असा आरोप आता पुढे आला आहे. त्याचे कारण आरोग्य खाते स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे आहे. या घटनेमध्ये राजकारण पाहणार्‍या उभय पक्षांची संवेदनशीलता कोठे हरवली आहे एका दुर्दैवी जिवाची झालेली ससेहोलपट या निबर कातडीच्या राजकारण्यांना जाणवलीही नाही. आपण स्वराज्यात आहोत की एखाद्या रानटी राजवटीत असे वाटावे अशीच ही घटना आहे आणि तिचा संपूर्ण देशातून निषेध झाला पाहिजे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर स्त्रियांवरील अत्याचारासंदर्भातील कायदे अधिक कडक झाले. परंतु केवळ कायदे कडक झाले म्हणून अशा घटना थांबतील असे मानणे चुकीचेच ठरणार आहे हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. बलात्काराच्या घटना थांबलेल्या नाहीत, उलट वाढतच चाललेल्या आहेत. अमानुषतेची नवनवी उदाहरणे पुढे येत राहिली आहेत. समाजाची स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता बदलत नाही, तोवर हेच घडत राहणार आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू असे मानणार्‍या हिंस्त्र माणसांनी पशूंनाही लाजविले आहे. कोलकत्यातील घटना ही तर निर्घृणतेची परमावधी आहे. पण स्वतः एक स्त्री असलेल्या तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची अशा अत्याचाराच्या घटनांबाबतची प्रतिक्रिया नेहमीच आश्चर्यकारक राहिली आहे. विरोधकांनी आणि माध्यमांनी अशा घटनांबाबत आवाज उठवलेला त्यांना अजिबात रुचत नाही. त्या तणतणत राहतात. या प्रकरणांचा गाजावाजा झाला तर आपली खुर्ची डळमळीत होईल ही भीती त्यांना वाटते. दुसरीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आपला गमावलेला लाल गड पुन्हा काबीज करण्यासाठी अशा प्रकरणांचे भांडवल हवेच आहे. त्यामुळे काहीही घडले तरी त्याला राजकीय रंग चढतो. म्हणूनच आपल्या कनिष्ठ महिला सहकार्‍याशी गैरवर्तन करणारे गांगुली राज्य मानवी हक्क आयोगाची खुर्ची न सोडण्याचा हटवादीपणा दाखवू शकतात. आणखी एखादी निर्भया तशाच पाशवी अत्याचारांची बळी ठरते. राजकारण्यांच्या चेहर्‍यावरची माशीही हलत नाही. २०१४ वर्ष उजाडले आहे, पण माणसाचा रानटीपणा अजूनही जात नाही. जे अशा घटनांनी अस्वस्थ होतात ते मात्र हतबल असतात.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी प���िसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-hpcl-technical-recruitment-2018-9408/", "date_download": "2020-09-27T22:43:20Z", "digest": "sha1:KTA4LSD3F7DX34WWU62V3OYLX32LXL2K", "length": 11581, "nlines": 108, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १२२ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nहिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १२२ जागा\nहिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १२२ जागा\nभारत सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअसिस्टंट प्रोसेस टेक्निशियन पदाच्या एकूण ६७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी.(रसायनशास्त्र) किंवा ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nअसिस्टंट बॉयलर टेक्निशियन पदाच्या एकूण ६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nअसिस्टंट लॅब एनालिस्ट पदाच्या एकूण एकूण ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी.(रसायनशास्त्र) (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ व���्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nअसिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) पदाच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.)उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nअसिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nअसिस्टंट मेंटेनन्स टेक्निशिअन (मेकॅनिकल) पदाच्या ९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी ५०% गुण आवश्यक आहे.) उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nफायर ऑपरेटर पदाच्या एकूण १९ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी (विज्ञान) सह फायरमन कोर्स किंवा समतुल्य कोर्स उत्तीर्ण आणि वाहन चालक परवानाधारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.\nनोकरीचे ठिकाण – मुंबई\nपरीक्षा फीस – फीस नाही.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nपरळी येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी प���ांच्या ४०१४ जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या एकूण १९३४ जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १९३७ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या ४२९ जागा (मुदतवाढ)\nराष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या २६० जागा (मुदतवाढ)\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १३४८७ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-mahakosh-recruitment-2019-response-sheet-12912/", "date_download": "2020-09-27T22:28:02Z", "digest": "sha1:OKA4CM2REIYINH5J5SAGLKMVPMC7QSOX", "length": 4600, "nlines": 82, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - लेखा व कोषागारे संचालनालय परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध Lakshyavedh - NMK", "raw_content": "\nलेखा व कोषागारे संचालनालय परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\nलेखा व कोषागारे संचालनालय परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\nमहाराष्ट्र शासनाच्या संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदारांना उत्तरांसह प्रश्नपत्रिका सोबतच्या लिंकवरून पाहता येईल.\nसौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.\nवन विभागातील सर्व्हेअर पदाच्या परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र वन विभाग वनरक्षक (गट-क) परीक्षा गुणतालिका उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, ठाणे/ पालघर गुणतालिका उपलब्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी निकाल उपलब्ध\nबीड जिल्हा होमगार्ड (पुरुष/ महिला) प्रास्तावित निवड यादी उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध\nनागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध\nवन विभागातील सर्व्हेअर पदाच्या परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-pune-nabard-recruitment-2788/", "date_download": "2020-09-27T23:13:09Z", "digest": "sha1:QBGZAZAWSOVVQL4LKWLYN7XWNREM5DEL", "length": 4783, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या ९१ जागा - NMK", "raw_content": "\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदांच्या ९१ जागा\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदांच्या ९१ जागा\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील विविध ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदांच्या एकूण ९१ जागा उभारण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nलोकसेवा आयोगामार्फ़त ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ पदाच्या १५ जागा\nपुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘हंगामी शिक्षक’ पदांच्या एकूण १७५ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T23:32:11Z", "digest": "sha1:YLOZ5H5AF5PUTYELFWNPGVI4MH2H6DMB", "length": 8437, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आता मुख्यमंत्र्यांचीही होणार इन कॅमेरा चौकशी; मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यास मंजुरी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nआता मुख्यमंत्र्यांचीही होणार इन कॅमेरा चौकशी; मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यास मंजुरी\nin ठळक बातम्या, featured, राज्य\nमुंबई – मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती अखेर ही मागणी राज्य शासनाने मान्य केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे. राज्य सरकारने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.\nमुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. अखेर आज राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.\nदुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून ४ हजार ७१��� कोटींची मदत जाहीर \nभारतीय महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी; २४ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये जिंकली मालिका\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nभारतीय महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी; २४ वर्षांनी न्यूझीलंडमध्ये जिंकली मालिका\nनाना पाटेकर यांच्या आईंचे निधन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/total-water-reserves-in-the-dam-21-56-tmc-21480/", "date_download": "2020-09-27T23:01:56Z", "digest": "sha1:QEMBUUM22JSXQKQGKSCMKFU7JHPWLBN6", "length": 11150, "nlines": 158, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Total water reserves in the dam 21. 56 TMC | धरणातील एकुण पाणी साठा २१. ५६ टीएमसी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nपुणेधरणातील एकुण पाणी साठा २१. ५६ टीएमसी\nपुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणातील एकुण पाणीसाठ २१.५६ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या चाेवीस तासांत या पाणीसाठ्यात दिड टिएमसीने वाढ झाली आहे.\nगेल्या दाेन िदवसांपासून खडकवासला, पानशेत, वरसगांव अािण टेमघर या धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली अाहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली अाहे. पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची िचंचा मिटली असुन, अाता शेतीकरीता अावश्यक पाण्याची िचंताही मिटण्याची स्थिती निर्माण झाली अाहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने यातुन गुरुवारी नदीत पाणी साेडण्यात अाले हाेते. त्यानंतर पावसाचा जाेर कमी झाल्याने पाणी साेडण्याचे प्रमाण कमी केले गेले. याचारही धरण क्षेत्रात गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी सहापर्यंत पावसाची दमदार हजेरी लागली यामुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.\nशुक्रवारी सकाळी सहा ते सांयकाळी पाचपर्यंत खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. तर पानशेत धरण क्षेत्रात १६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन, या धरणातील पाणीसाठा ८.७८ िटएमसी इतका झाला असुन, त्याची टक्केवारी ८२.४२ टक्के झाली अाहे. वरसगांव धरण क्षेत्रात १४ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन, या धरणातील पाणीसाठा ८.७९ टक्के झाला असुन, त्याची टक्केवारी ६८.५८ टक्के इतकी अाहे. तर टेमघर धरणक्षेत्रात ४३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन, त्यामध्ये २ िटएम��ी इतका पाणी साठा झाला अाहे. त्याची टक्केवारी ५४ टक्के इतकी अाहे. याचारही धरणातील एकुण पाणी साठवण क्षमता २९.१५ टिएमसी इतकी असुन, शुक्रवारी संायकाळपर्यंत एकुण साठा २१.५५ टक्के इतका झाला अाहे.\nपुणे शहरात सलग दुसऱ्या िदवशी संततधार पावसाने हजेरी लावली. सकाळी पावसाने उघडीप िदली हाेती, दुपारी बारानंतर पावसाच्या हलक्या सरी बरसु लागल्या. यामुळे रस्त्यावर िठकठिकाणी पाणी साठले हाेते. तसेच काही िठकाणी सलग पडणाऱ्या पावसामुळे रस्ते खराब हाेऊन तेथे खड्डे पडू लागले अाहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढु लागली अाहे.\nपुणेकरंदी युवतीवर लग्नाच्या अमिषाने बलात्कार\nमॅकडोनाल्डची फ्रँचायजी पडली साडेआठ लाखांना\nपुणेसंडे हो या मंडे... हर कोई खाता है अंडे..\nपुणेआंबेगाव तालुक्यात नवीन ९१ रुग्ण कोरोनाबाधित\nतीन खोल्या भरून आढळला गुटखाअवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा\nपुणेखराडीत घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने लंपास\nउंडवडीत कारवाईगांजा जप्तीप्रकरणी दोघे आरोपी फरारी\nपुणेमास्क निर्मितीतून महिला होतायेत स्वयंपूर्ण\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Kovid-Hospital-with-250-beds-will-be-set-up-in-Satara.html", "date_download": "2020-09-27T22:45:18Z", "digest": "sha1:HTDTEMLOCYMD74MXWHCVBO54J7PGT65S", "length": 11049, "nlines": 72, "source_domain": "www.sthairya.com", "title": "साताऱ्यात उभं राहणार २५० बेडचे कोविड हॉस्पिटल", "raw_content": "\nसाताऱ्यात उभं राहणार २५० बेडचे कोविड हॉस्पिटल\nस्थैर्य, सातारा, दि. १: सातार�� येथील छत्रपती शिवाजी संग्रालयात २५० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पहाणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.\nया पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात 7 ते 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे, कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे. या कोरोना रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 200 ऑक्सीजन बेड व 50 आयसीयुबेड असणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.\nजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी मंजूर करण्यात आलेल्या 250 बेडेचे कोरोना रुग्णालयांचे काम तातडीने करुन लवकरात लवकरत पूर्ण करून वापरात येईल त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी या पाहणी प्रसंगी केल्या.\nकोरोनाची भीती बाळगू नये पालकमंत्री यांनी केले जनतेला आवाहन\nगेल्या ७ ते ८ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी जनतेनही घाबरुन न जाता कोरोनाचा खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे.\nमला १४ ऑगस्ट रोजी त्रास जाणवू लागल्यामुळे माझी कोरोनाची चाचणी केली. माझा अहवाल पॉझिटिव्ह आला, मला कुठलाही त्रास जाणवत नव्हता. आज मी १४ दिवसानंतर पूर्णपणे बरा झालो आहे. तुमच्या सेवेत रुजू झालो आहे. जनतने कोरोनाला न घाबर��ा खंबीरपणे मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2020-09-28T00:13:54Z", "digest": "sha1:CX2KLYAPF7CT5PQ7VOLE4SVBRAPETVVB", "length": 16008, "nlines": 142, "source_domain": "livetrends.news", "title": "धरणगावला पेयजल वितरणासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव- ना. गुलाबराव पाटील - Live Trends News", "raw_content": "\nधरणगावला पेयजल वितरणासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव- ना. गुलाबराव पाटील\nधरणगावला पेयजल वितरणासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव- ना. गुलाबराव पाटील\n धरणगावातील नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजूरी मिळणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.\nधरणगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्यासह १०.२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आज ग्रामविकास राज्यमंत्री ना. दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी आमदार आर. ओ. पाटील, कैलास पाटील, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. सपना वसावा, संजय सावत, चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, सौ. महानंदाताई पाटील, ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया आदि मान्यवर उपस्थित होते.\nना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व गावे पक्या रस्त्यांनी जोडण्यात येत आहे. मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय पेयजल योजनेतून तालुक्यातील विविध गावांमध्ये २० ते ३० कोटी रुपयांचे कामे सुरु आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मालाला बाजारभाव मिळावा, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी तालुक्यात सुतगिरणीस मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सुतगिरणीमुळे तालुकयातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. धरणगाव शहरातील बाजारपेठेच्या रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्याचे नियोजन असून शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी बोलतांना ग्रामविकास राज्यमंत्री ना. भुसे म्हणाले की, राज्य शासनामार्फत समाजातील वंचित, दुर्बल घटकातील नागरीकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन २०११ पूर्वीपासून शासनाच्या जागेवर अथवा गावठाण जागेवर राहणार्‍या नागरीकांची घरे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाची जळगाव जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर जळगाव ग्रामीण मतदार संघात विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी ग्रामविकास विभागामार्फत देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.\nजिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी धरणगाव नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतूक केले तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करावा तसेच मतदान यंत्राबाबत पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. आमदार किशोर पाटील यांनी विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी वाळू उपलब्ध होणे आवश्यक आहे. यावेळी माजीमंत्री सुरेशदादा जैन यांनीही नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या कामांचे कौतूक केले. प्रास्ताविक गुलाब वाघ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शहराच्या विकासात योगदान देणार्‍या माजी नगराध्यक्षांचाही नगरपरिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला.\nया कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, तहसीलदार श्री. राजपूत, प्रभारी नगराध्यक्ष प्रविण चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी. एम. पाटील, राजेंद्र महाजन, गजानन पाटील, यांचेसह धरणगाव नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, विविध गावांचे सरपंच,उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.\nनगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण\n* महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्प- रुपये ४.७७ कोटी.\n* वैशिष्टपूर्ण योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व जुनी प्रशासकीय इमारत नुतनीकरण रुपये २.८३ कोटी.\n* वैशिष्टपुर्ण योजनेतंर्गत नवीन ९ लक्ष लीटर क्षमतेचे जलकुंभाचे बांधकाम करणे- रुपये ६२ लाख.\n* वैशिष्टपुर्ण ���ोजनेतंर्गत मार्केट कमिटी स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण करणे- रुपये १.९० कोटी.\n* वैशिष्टयेपूर्ण योजनेतंर्गत सोनवद रोड स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण करणे – रुपये ९५ लक्ष.\nचाळीसगाव नगरपालिकेच्या स्थायी सभेत अंदाजपत्रकाला मंजुरी\nआले तर ठिक….नाही तर स्वतंत्र \nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-27T23:50:28Z", "digest": "sha1:TMSJ4ERXFE2EQGELO333JRFESMC2HYSS", "length": 7993, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Live Trends News", "raw_content": "\nबीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nबीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत. जे प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी काम करण्यास इच्छुक नाहीत. ८८००० हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. उत्तर कन्नड जिल्��्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nआपल्या वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असणारे भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. बीएसएनएलच्या ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान, महात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी नुकतेच केले होते.\nकोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे\nमहासभेत गाजणार सफाई, भोजन ठेका, रिक्त पदांचा विषय (व्हिडिओ)\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dhamma.org/mr/schedules/schvipula", "date_download": "2020-09-27T23:42:30Z", "digest": "sha1:J3PYYCQ6OQTWKEODEIMW3MQ76OADQW7E", "length": 15292, "nlines": 87, "source_domain": "www.dhamma.org", "title": "Vipassana", "raw_content": "\nसयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना. गोयन्काजी\nद्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते\nदहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे\nकेंद्र स्थळ: वेबसाइट | नका���ा\n** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी\nशिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल\nआवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.\nकृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.\nआवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.\nअधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.\nजर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.\nदहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे\nसर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.\nह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.\n2020 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे\n06 Aug - 09 Aug ३-दिवशीय रद्द केले New Mumbai जुन्या साधकांसाठी\n13 Aug - 16 Aug ३-दिवशीय पूर्ण केले New Mumbai जुन्या साधकांसाठी\n19 Aug - 22 Aug ३-दिवशीय रद्द केले New Mumbai जुन्या साधकांसाठी\n2021 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे\nअर्ज करा. 16 Jan - 31 Jan आचार्यांचे स्वयं-शिबीर नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू New Mumbai जुन्या साधकांसाठी\nहे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्��िया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.\nजुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे\nप्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]\nसर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.\nजुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.\nजुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.\nद्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.\nध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.\n१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.\nआचार्यांचे स्वयं-शिबीर केवळ जुन्या गंभीर साधकांसाठी आहे, जे धम्मप्रचारामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत अथवा भविष्यात पार पाडणार आहेत, केवळ विपश्यनेचा अभ्यास करत आहेत(दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत), प्रतिदिन २ तास दैनिक साधनेचा अभ्यास करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आह���त; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार करत आहेत. ह्या आवश्यकता दरवर्षी बदलू शकतात आणि प्रवेश स. ना. गोयंकाजींच्या निर्णयावर आधारित असेल.>\nआवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.\nजुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.\nप्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2020-09-22 14:47:03 UTC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/800-1800-trees-transplanted-mumbai-metro-aarey-forest-are-dead/", "date_download": "2020-09-27T23:27:49Z", "digest": "sha1:MC6OXISIK3WWA764U7NLHAHGGCYUTSCO", "length": 30564, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत - Marathi News | 800 of 1800 trees transplanted by Mumbai Metro from aarey forest are dead | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थि��ीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंड��लकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nमेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत\nस्थलांतरित करण्यात आलेल्या अनेक झाडांची अवस्था बिकट\nमेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत\nमुंबई: मेट्रोच्याआरेतील प्रस्तावित कारशेडसाठी रात्री करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीवरुन सरकार आणि मेट्रो प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. यानंतर आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांबद्दलची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरेमधील 1800 झाडांचं स्थलांतरित केल्याचा दावा एमएमआरसीएलनं केला होता. मात्र यापैकी तब्बल 800 झाडं मृतावस्थेत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे.\nप्रस्तावित कारशेडच्या जागेवरील 1800 झाडं स्थलांतरित केल्याचा एमए��आरसीएलचा दावा आहे. मुंबईतील विविध ठिकाणांसह आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाडांचं स्थलांतर केल्याची माहिती एमएमआरसीएलनं दिली होती. मात्र यापैकी 800 झाडं मृतावस्थेत असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. झाडांचं स्थलांतर करताना आणि स्थलांतर पूर्ण झाल्यावर त्यांची योग्य काळजी घेण्यात येईल, असं एमएमआरसीएलकडून सांगण्यात आलं होतं. मात्र तसं काहीच घडलं नसल्याचं झाडांच्या अवस्थेवरुन दिसत आहे.\nआरेतील प्रस्तावित कारशेडच्या जागेवरुन आरे कॉलनीमध्येच स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांवर एक लॅमिनेशन करण्यात आलेला कागद दिसला. त्यावर झाडाचा क्रमांक आणि ते कुठून स्थलांतरित करण्यात आलं याचा तपशील होता. लॅमिनेशन करण्यात आलेला कागद लावण्यात आलेली काही झाडं चांगल्या स्थितीत आहेत. मात्र बहुतांश झाडं मृतावस्थेत आहेत.\nस्थलांतरित करण्यात आलेली काही झाडं सुकून गेली आहेत. तर काही झाडांच्या फांद्यांवर एकही पान शिल्लक राहिलेलं नाही. अनेक झाडं तर मृतावस्थेत आहेत. फक्त आरेच नव्हे, तर मुंबईतील इतरत्र भागांमध्ये स्थलांतरित केलेल्या झाडांची अवस्थादेखील अशीच आहे. त्यामुळे आरेतील झाडांचं स्थलांतर करुन एमएमआरसीएलनं त्यांची हत्या केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nCoronaVirus: अश्विनी भिडेंकडे ठाकरे सरकारनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी\n कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी महामेट्रो देणार एका दिवसाचे वेतन\nरविवारी मेट्रो सेवा राहणार बंद; जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी सेवा रद्द\ncorona virus : 'जनता कर्फ्यू'दिनी मेट्रो सेवा बंद, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय\nमेट्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘एमएमआय’ योजनेला कात्री, प्रत्येक स्थानक परिसरातील खर्च १३ कोटींनी कमी\nमेट्रोसाठी १५९ झाडांची कत्तल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वा��ंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nशिक्षण धोरणाच्या टास्क फोर्समधून भालचंद्र मुणगेकर यांची माघार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच���या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_8.html", "date_download": "2020-09-27T23:54:48Z", "digest": "sha1:CILEBZQSVXKGOYGXW2O7OD7BXENGW6XW", "length": 31473, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\nइमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, उपकरणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा हे सगळे शाळा महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षणासाठी व तेथील वातावरण शिक्षण योग्य करण्यासाठी अनुकूल घटक आहेत. जर शैक्षणिक पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे शाळेतून मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होते. देशातील काही खासगी शाळा फारच उत्तम काम करीत असल्या तरी सीबीएससी शाळाही चांगले काम करीत आहेत. मात्र राज्य सरकारांनी चालविलेल्या सर्वच शाळांबाबत असे धाडसाने म्हणता येत नाही. आपल्या देशात सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळेच 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असलेले मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे विधेयक 2009 मध्ये संमत करण्यात आले.\nडिसेंबर 2017 मध्ये एनसीईआरटीने जिल्ह्यांचा अभ्यास केला असता त्यात असे दिसून आले की, मुले जशी वरच्या वर्गात जातात तसतसे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी-कमी होत जाते. आठवीतील सरासरी 40 टक्के मुले गणित विज्ञान व सामाजिक शास्त्रातील प्रश्‍नांची उत्तरे दे�� शकत नाहीत. भाषेत ही परिस्थिती बरी असून 56 टक्के मुलांना लिहिता-वाचता येते, अशा भागातील शहरात व खेड्यात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. याचा अर्थ या भागातील शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दुहेरी फटका आहे हे विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील असून त्यांना शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा नाहीत.वास्तविक सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक प्रशिक्षण या योजनांचे एकत्रीकरण करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण दर्जेदार नाही हे यात महत्त्वाचे आहे. एकूण शैक्षणिक योजनेवरील खर्च बघितला तर प्राथमिक शिक्षणाचा वाटा त्यात 50 हजार कोटींचा असून महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणाच्या वाटा हा 35 हजार 10 कोटींचा आहे. शिक्षण संस्थांची संख्या व आकार वाढतच आहे त्यामुळे ही तरतूद वाढवावी लागणार आहे.\nनवीन तंत्रज्ञान शैक्षणिक क्षेत्रात आत्मसात करण्याची गरज असून तसे केले तरच अनेक अडथळे दूर होणार आहेत. कौशल्य व कौशल्य शिक्षण ही आपल्या देशातील एक वेगळी संकल्पना आहे. त्यातून मनुष्यबळ लाभ मिळण्यास मदत होऊ शकते.शाळा महाविद्यालयातून बाहेर पडणारे विद्यार्थी यापुढे रोजगारक्षम कौशल्य घेऊन सामोरे जातात. कौशल्य प्रशिक्षण यांचे शालेय व महाविद्यालयीन पातळीवर एकात्मीकरण करणे आवश्यक आहेत. औपचारीक शिक्षण संस्था ते व्यवसायिक कौशल्यावर आधारित शिक्षण संस्था यात मुलांना अनेक मार्गाने प्रवेश मिळाला पाहिजे. यातूनच त्यांना नोकरीच्या बाजारपेठेत यशस्वीपणे टिकून राहता येईल सरकारने केलेल्या गुंतवणुकीचा योग्य लाभ मिळावा असे वाटत असेल तर त्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची गरज आहे.आता खडू-फळा योजना सोडून आपण डिजिटल व्यवस्थेतून शिकले पाहिजे अगदी छोटे भाताचे शेतातही त्यामुळे शाळेत रूपांतरित होऊ शकते त्यासाठी काही मिनिटे पुरेशी आहेत.आजच्या काळातील डिजिटल गुरुकुल अनेक चमत्कार घडू शकते. या नवीन व्यवस्थेत विद्यार्थी लगेच त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यास समर्थ होऊ शकतात.अगदी कमी वयात ते जीवन व नोकरी रोजगार यांचा संवाद साधू शकतात.बदलाचा हा मार्ग प्रशस्त करताना खेड्यात वायफाय सुविधा देणे आवश्यक आहे. शिवाय दूरचित्रवाणी आकाशवाणी संगणक यासारख्या माध्यमांचा वापर शिक्षणासाठी करण्यात येणे आवश्यक आहे. यात तंत्र प्रशिक्षणात व्यक्तीनेही सहभाग घेण्याची गरज आहे. असे असले तरी यात शिक्षकांचे महत्त्व कमी होत नाही कारण डिजिटल माध्यमाचा वापर करून तुम्ही मुलांचे व्यक्तिमत्व विकास घडवू शकत नाही. केंद्र सरकारने शाळा शिक्षणात सुधारणा करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत.\nसर्व शिक्षा अभियानात राज्य व केंद्रशासित प्रदेशात 2.5 लाख प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या. यात 2017 मध्ये 17.8 लाख वर्गखोल्या 9.1 प्रसाधनगृहे 2.5 लाख सुविधा देण्यात आल्या. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण योजनेअंतर्गत 12680 नवीन माध्यमिक शाळा,50000713 वर्गखोल्या 17244 प्रसाधनगृहे 11454 पेयजल सुविधा मंजूर करण्यात आल्या.त्यात आठ हजार 211 नवीन शाळा 35 हजार 694 नवीन वर्गखोल्या 49 हजार तीस प्रसाधनगृहे बांधून पेयजलला च्या 9860 सुविधा देण्यात आल्या. यापुढे राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले नवीन शिक्षकांना तर असे प्रशिक्षण आवश्यक असते विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील गुणोत्तर योग्य ठेवण्यासाठी शिक्षकांचे प्रमाण वाढविण्यात आले. गट व संकुल साधन केंद्रातून शिक्षकांना अनेक सुविधा आल्या यातून त्यांच्या शिकवण्याच्या दर्जा उंचावला.\nशिक्षणाधिकार कायदा 2009 मधील कलम 23/2 अन्वये सरकारी अनुदानित व खाजगी अनुदानित नसलेल्या अशा सर्व शाळांमध्ये शिक्षकांना किमान पात्रता धारण करणे आवश्यक आहे. ही पात्रता काय असावी याचे विवरण 31 मार्च 2019 मध्ये केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले होते. यात वर्गनिहाय विषय निहाय फलनिष्पत्ती च्या मूल्यमापनाचा समावेश करण्यात आला आहे.\nशैक्षणिक फलनिष्पत्ती संदर्भात प्रत्येक वर्गाचा विचार करता हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषा, गणित, पर्यावरण, अभ्यास, विज्ञान व समाजशास्त्र यातील फरक निश्‍चिती करण्यात आली. ते निष्कर्ष राज्य व केंद्रशासित प्रदेशांत समवेत वाटून घेण्यात आले. यातून मुलांच्या शैक्षणिक पातळी बाबत काही मार्गदर्शक तत्वे ठरवण्यास मदत झाली आहे. राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षण छ-उ हा 13 नोव्हेंबर 2017 रोजी तिसरी पाचवी व आठवी च्या वर्गातील मुलांच्या शैक्षणिक फलनिष्पत्ती वर आधारित असून त्यात जिल्हा हे नमुना प्रारूप होते. यात आता राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या फलनिष्पत्तीतील उणिवा सुधारण्यास मदत होत असून त्यासाठी धोरणे आखली जात आहेत. जिल्हानिहाय अहवाल हे उपलब्ध असून रास्त कामगिरी सर्वेक्षण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 फेब्रुवारी 2018 रोजी करण्यात आले.\nशाळा सुधारणा व शिक्षक विकास ही दोन्ही उद्दिष्टे महत्त्वाची असून त्यात बहुआयामी धोरण आवश्यक आहे. त्यामुळे शाळा सुधारणा व शिक्षक विकास या दोन्ही बाबतीत नियोजन करून सर्व संबंधितांना भागीदार करून घेतले पाहिजेत. शाळा सुधारणा योजनेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण शिक्षकच संस्थात्मक पातळीवर बदलास आवश्यक ते पुढाकार घेत असतात. शिक्षकांचा स्तर शाळातील अध्यापनासाठी वर्ग पातळीवर मदत यातून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावता येईल. भारताच्या विकास व भवितव्यात या शैक्षणिक सुधारणांच्या माध्यमातून सरकार एक नवा अध्याय निर्माण करीत आहे. यात नागरिकांची सनद निर्माण केली जात असून त्यात त्यांच्या घरचा तर लक्षात घेतल्या जातील शिवाय त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून देण्यात येईल. यात नागरिकांनी ज्ञान व संपत्ती निर्मिती यात सहभागी होऊन त्यांची नैतिक जबाबदारी पार पाडली पाहिजे असे अपेक्षित आहे. यात अर्थसंकल्प ही आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. 1.3 अब्ज लोकांच्या आशा-आकांक्षा यात प्रतिबिंबित करणे हे मोठे आव्हान आहे त्यातच आपल्या देशातील 60 टक्के लोक हे तिच्या खालच्या बहुतेक लोक 28 वयोगटातील आहेत असतील तर ते हे आव्हान पेलणे अधिकच अवघड असते.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=summer%20onion", "date_download": "2020-09-27T23:00:27Z", "digest": "sha1:WHQMG3FWZKD6YTQSTMRXHROOD6R5YGID", "length": 4121, "nlines": 71, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "summer onion", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nर���्बी उन्हाळी कांदा पिकामध्ये खत आणि तण व्यवस्थापन\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-27T22:56:46Z", "digest": "sha1:5MFT2Q6OIT3NRMUX4H6GGSG2RB52ZC6U", "length": 5451, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आशुतोष जावडेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडॉ. आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.\nआशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डॉ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१८ रोजी ११:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/editorial/disagreement-in-pawar-family-over-sushant-case-21241/", "date_download": "2020-09-27T23:04:12Z", "digest": "sha1:5DYGCJVUKAZEBVAKRPW5UD42FKYYYWZN", "length": 12454, "nlines": 156, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Disagreement in Pawar family over Sushant case | सुशांत प्रकरणावरुन पवार कुटुंबीयात मतभेद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nसंपादकीयसुशांत प्रकरणावरुन पवार कुटुंबीयात मतभेद\nपवार यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य बनविल्याबाबत येण्याविषयी सांगितले की, अशा प्रकारचे आरोप लावण्यामागे काय हेतू आहे. हे आपल्याला कळतच नाही. भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश राणे ठाकरे कुटुंबावर सतत हल्ले करीत आहेत. एका व्यक्तीने आत्महत्या केली तर इतके वादळ का उठले\nराजकारणात असलेल्या कोणत्याही कुटुंबातील सदस्यांचे एखाद्या घटनेबाबत सारखेच विचार असले पाहिजे, अशी आवश्यकता नाही. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी पवार कुटंबातही मतभेद असल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सुशांत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मागणीचे निवेदनही सादर केले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना मात्र पार्थ पवार यांनी केलेली मागणी मुळीच आवडली नाही. शरद पवार म्हणाले की, माझ्या नातवाचे वक्तव्य मी गांभीर्याने घेत नाही. तो राजकारणात अपरिपक्व आहे. महाराष्ट्र आणि मुंबईच्या पोलीसांचे काम मी गेल्या ५० वर्षांपासून बघत आहे. सुशांत मृत्यूप्रकऱणी मुंबई पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकराणाची सीबीआय चौकशी करण्यास आपला विरोध नाही, परंतु मुंबई पोलीसांवर मात्र आपला पूर्ण विश्वास आहे. पवार यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य बनविल्याबाबत येण्याविषयी सांगितले की, अशा प्रकारचे आरोप लावण्यामागे काय हेतू आहे. हे आपल्याला कळतच नाही. भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नीलेश राणे ठाकरे कुटुंबावर सतत हल्ले करीत आहेत. एका व्यक्तीने आत्महत्या केली तर इतके वादळ का उठले साताऱ्यात एका शेतकऱ्याने म्हटले आहे की, जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्यावर कुणी साधी चर्चाही केली नाही. राजकारणात कोणतेही वक्तव्य विचारपूर्वक केले पाहिजे. पार्थने याचाही विचार केला नसेल की, त्यांचे वडील अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यास सक्षम आहेत तर पार्थने सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणे निरर्थक आहे. याचप्रमाणे पार्थने राष्ट्रवादी काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन लक्षात न घेता अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्याबद्दल जय श्री राम अशी घोषणा देऊन या दिवसाला ऐतिहासिक दिन म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांन पार्थ सुशांत प्रकरणी जे वक्तव्य केलेले आहे, ते त्यांचे खासगी मत असल्याचे म्हटले आहे.\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसंपादकीयनागा समुदायाला हवा वेगळा 'ध्वज'\nसंपादकीयशेतकऱ्यांच्या मुद्यावरुन मंत्र्यांचा राजीनामा\nसंपादकीयवास्तवाचा पडला विसर, मृगजळाचा बाजार\nडान्सिंग क्वीन शोनृत्याची महाराणी सोनाली आता एका नव्या भूमिकेत\nPayal Ghoshहीच 'ती' पायल घोष जिने अनुराग कश्यप वर केला लैंगिक छळाचा आरोप\nKareena Fabulous@40बेबोने असा साजरा केला आपला वाढदिवस पाहा खास फोटो\nBirthday Specialवाढदिवस स्पेशल : वयाच्या १७ व्या वर्षी पुस्तक लिहिणारा माणूस - प्रसून जोशी\nराणा – मिहीका लग्नसोहळा अभिनेता राणा डग्गुबती विवाहबंधनात अडकणार...\nसंपादकीयआसाम सरकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय\nसंपादकीयराफेल सौद्यामध्ये घोळ कॅगने सरकारला घेरले\nसंपादकीय‘ड्रॅगन’ विरोधात लष्कर सज्ज\nसंपादकीयनशेच्या विळख्यात बॉलिवूड सितारे\nसंपादकीयठाकरे व पवार कुटुंब ईसीच्या रडारवर\nसोमवार, सप्टेंबर २८, २०२०\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू केले हा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_591.html", "date_download": "2020-09-27T21:57:15Z", "digest": "sha1:MN6RE6PDPWAQY73NS6VQXMHHKXM7WF2K", "length": 21243, "nlines": 135, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "तंत्रस्नेही शिक्षकांची डिजिटल शैक्षणिक चळवळ - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : तंत्रस्नेही शिक्षकांची डिजिटल शैक्षणिक चळवळ", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nतंत्रस्नेही शिक्षकांची डिजिटल शैक्षणिक चळवळ\nमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते अभ्यासात गुंतून रहावेत, यासाठी ई-लर्निंगचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाचण्या, उपक्रम, खेळ, शैक्षणिक साहित्य तयार करण्याची संकल्पना आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूह प्रमुख व पासपोली बृहन्मुंबई मनपा मराठी शाळा क्र.१ मधील शिक्षिका वृषाली सुरेश खाड्ये यांनी अमलात आणली. स्वतः पाचवीसाठी चाचण्या, शैक्षणिक साहित्य तयार केले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचा लाभ व्हावा, म्हणून समुहाच्या ब्लाॅगवर अपलोड करण्यात आल्या. याकामी संदीप सोनासर (जळगाव) यांचे सहकार्य लाभले.\nऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळेद्वारे शिक्षकांना उपयुक्त अॅपचे मार्गदर्शन केले जाते. वृषाली खाड्ये (मुंबई),\nजयराम चव्हाण (नाशिक), राजेश चायंदे (अमरावती), गजानन पुंडे (बुलढाणा), सुरज कुदळे (नाशिक), संदीप सोनार (जळगाव), जावेद खान (मुंबई), लीला शिवदे (नाशिक) यांनी मार्गदर्शन केले आहे.\nगजानन पुंडे (बुलढाणा), श्यामसुरेश गिरी (लातूर), रसंदीप सोनार (जळगाव), विशाल पाटील (नंदुरबार), सुरज कुदळे (नाशिक), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), राजेश चायंदे (अमरावती), सुनिता अनभुले (मुंबई), साईली राणे (मुंबई), ज्योती दुर्गे (पुणे), प्रकाश जाधव (लांजा), कौसर खानसतस‍ (मुंबई), ए. आर. गिरी (भंडारा),बसइला मिस्त्री(मुंबई), राजकुमार महादेव केदार,अंजली ठाकुर (यवतमाळ)\nगोरखनाथ वंजारी (भंडारा), ज्ञानेश्वर नामदेव पाटील (नंदुरबार), तसतीश दुवावारर(चंद्रपूर),कमलेश चरडे (यवतमाळ),भोसीकर एस.व्ही.,महेश लोखंडे (सातारा) मंगला अळसपुरे(अमरावती), स्वराली लिंबकर (मुंबई), मंगल पवार (मुंबई), स्मिता पाटील (मुंबई), अस्मिता गवंडी (मुंबई), सपना हिरे (नंदुरबार), जयश्री माने (मुंबई), वंदना पाटीलभ (मुंबई), अंकुश गावंडे (अमरावती), विजय नेमाडे (अमरावती), वनिता सांगळे यांनी ऑनलाईन चाचण्या तयार केलेल्या आहेत.\nडाॅ. जितेंद्र लिंबकर हे व्हिडिओ द्वारे शारीरिक शिक्षणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहेत. आपले सामान्यज्ञान वाढावे यासाठी केबीसी सारखा ऑनलाईन खेळ संदीप सोनार (जळगाव जिल्हा समूह प्रशासक) यांनी तयार केला. या सर्व डिजिटल गोष्टींचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होत आहे.\nलाॅकडाऊनच्या काळात ई - पेपर व कथा, कादंबरी इ. पुस्तके वाचणा-यांची संख्याही वाढत आहे. वर्तमानपत्र,वाचन संस्कृती जपूया यासारख्या समुहाद्वारे वाचक आनंद मिळवित आहेत.याकामी जागीरदार अ.वहाब अ.नजीब (लातूर) व राजेश चोपडे (बुलढाणा) हे शिक्षक नियमित ई पेपर समुहात पाठवित आहेत. लेखक वासुदेव पाटील, लेखक दिलीप जाने (जळगाव) यांच्या कथा व भारती डहाळे,सुनीता मोरे यांनी समूहात पाठवलेल्या कथा वाचकांची उत्कंठा वाढत असताना दिसते.छावा कादंबरीचे ई- वाचन भारती डहाळे करीत आहेत.\nशिक्षकांचे ज्ञान अपडेट रहावे, यासाठी समुहातर्फे मंगळवारी ऑनलाईन चाचणी आयोजित केली जाते. नियोजनानुसार प्रशासक प्रश्नपत्रिका काढून चाचणी प्रमुख भालचंद्र भोळे गुगल फाॅर्मवर पेपर सेट करतात. एक हजारपेक्षा अधिक शिक्षक सहभागी होतात. स्पर्धेच्या वेळी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना ई प्रमाणपत्र दिले जाते. याकामी सुरज कुदळे (नाशिक) व सुनील द्रविड (कोल्हापूर) यांचे खूप सहकार्य मिळते.\nअजित तिजोरे (मुंबई) यांचा नियमित एक प्रश्न व गणिताशी संबंधित प्रश्न, अशोक कुमावत (नाशिक) यांची प्रेरणादायी सकारात्म�� विचार मालिका, ज्योती वाघमारे (सोलापूर) यांची नैतिक मूल्ये कथा, जयश्री माने (मुंबई) यांचे ज्ञानकुंभ भाषिक उपक्रम, भालचंद्र भोळे (ठाणे) यांचे टेक्नो न्यूज, सतीश दुवावार (चंद्रपूर) यांचे वैज्ञानिक सदरं प्रत्येक आठवड्यात शिक्षकांपर्यत पोहचते. समुहाच्या उपक्रमात शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थीही या काळात याकरीता ई लर्निंग करताना दिसतात,असे वृषाली खाड्ये सांगतात.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.ग��पीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँ�� खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-27T23:11:25Z", "digest": "sha1:PMYIYNBETVOGDQ5VPK2NVQ7S6VL7KR6S", "length": 10650, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "ऑस्ट्रेलियाकडून पाकचा ‘व्हाईटवॉश’ | Navprabha", "raw_content": "\n>> तिसरी कसोटी डाव व ४८ धावांनी जिंकली\nनाथन लियॉनने दुसर्‍या डावात मिळविलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या कसोटीत डाव व ४८ धावांनी विजय मिळवित पाकिस्तानचा ‘व्हॉईटवॉश’ केला. ३ लढतींची ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकत जिंकली.\nऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ६ बाद ९६ अशा बिकट स्थितीनंतर सर्वबाद ३०२ धावांपर्यंत मजल मारली होती. तर फॉलोऑननंतर दुसर्‍या डावात तिसर्‍या दिवसअखेर त्यांची स्थिती ३ बाद ३९ अशी पुन्हा बिकट झाली होती.\nदिवस-रात्र खेळविण्यात आलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी नाथन लियॉनच्या जादुई गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने त्यांचा दुसरा डावही २३९ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना डाव व ४८ धावांनी जिंकला. काल चौथ्या दिवशी पुढे खेळताना शानदार अर्धशतकी खेळी करत शान मसूद व असद शफीक यांनी चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऑफस्पिनर नाथन लियॉनने ही जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. त्याने ६८ धावांची अर्धशतकी खेळी केलेल्या मसूदला स्टार्ककरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेच शफीकही ५७ धावा जोडून नाथनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मसूद-शफीक तंबूत परतल्यानंतर इफ्तिखार अहमद (२७) आणि मोहम्मद रिजवान (४५) यांनी संघाला डावाच्या पराभवातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न क��ताना सहाव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. परंतु हे दोघे माघारी परतल्यानंतर पाकिस्तानचा डाव झटपट संपुष्टात आला. आफ्रिकेकडून नाथन लियॉनने ६९ धावांत ५, हेझलवूडने ६३ धावांत ३ तर मिचेल स्टार्कने १ गडी बाद केला.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/indias-top-bowler-jasprit-bumrah-had-bad-day-struggle-period-only-one-t-shirt/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2020-09-27T23:01:36Z", "digest": "sha1:275MN37OGISSD4L6TCCGJ7DVJ33MSWQP", "length": 24616, "nlines": 323, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भारताचा अव्वल गोलंदाज बुमराचे होते वाईट दिवस, होते फक्त एकच टी-शर्ट - Marathi News | India's top bowler jasprit bumrah had a bad day in struggle period, only one t-shirt | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा प���िसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nभारताचा अव्वल गोलंदाज बुमराचे होते वाईट दिवस, होते फक्त एकच टी-शर्ट\nबुमराची आई दलजित, ही शाळेमध्ये शिक्षिका होती. बुमराचे बाबा तो लहान असतानाच वारले. त्यानंतर त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला.\nआईकडून सर्वच लाड आता पूर्ण होत नव्हते. परिस्थिती बेताचीच होती. घर चालवायचं की जसप्रीतच्या क्रिकेटच्या वेडासाठी नवीन वस्तू घ्यायच्या, हा प्रश्न दलजित यांच्यापुढे होता. नक्कीच, त्यांनी घर चालवायला प्रधान्य दिलं.\nजसप्रीतकडे त्यावेळी फक्त एक जोडी शूज होते, एक टी-शर्ट होतं. त्यावेळी तो मला शूज हवेत, म्हणून आईच्या मागे लागला होता.\nते दोघे एका शूजच्या दुकानात गेलेही, पण तिथे शूजची किंमत बघून ते परतले. तेव्हा सर्वात जास्त दु:ख जसप्रीतपेक्षा त्याच्या आईला झाले होते.\nएका व्हिडीओमध्ये तिने या साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळी दलजित यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.\nआयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकिण नीता अंबानी या लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्यांनी ही आठवण सांगितली.\nसध्याच्या घडीला बुमरा क्रिकेट विश्वातील अव्वल गोलंदाज आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nमौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics\n\"पोरी इथे येतील भारी,वजनदार आहे प्रत्येक नारी\" म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, एकदा पाहाच\nदीपिका पादुकोणच्या सपोर्टमध्ये समोर आले लोक, #StandWithDeepika होत आहे ट्रेन्ड\nरश्मी देसाई स्टायलिश फोटोशूटमुळे आली चर्चेत, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझ���ंनी पोस्ट केले खास फोटो\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nIPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स\nइंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त\nIPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले\n... अन् तुम्ही परीक्षेत नापास होता, सुनिल गावस्कर-अनुष्का वादात पुत्र रोहनची एंट्री\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\ncoronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार\ncoronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/01/blog-post_20.html", "date_download": "2020-09-28T00:28:16Z", "digest": "sha1:RE4FE6HDT3Z5UIQE5W72WV47LFII5MZJ", "length": 17526, "nlines": 149, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: भुजबळ आणि मंत्रिमंडळ : पत्रकार हे���ंत जोशी", "raw_content": "\nभुजबळ आणि मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी\nभुजबळ आणि मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी\nभीक नको पण कुत्रे आवर अशा पद्धतीने सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर राज्यमंत्र्यांवर येऊन ठेपली आहे झाले असे शपथविधी होण्याआधीपासून संभाव्य मंत्र्यांची राज्यमंत्र्यांनी नावे समजताच अनेक असंख्य बहुसंख्य सरकारी कर्मचारी अधिकारी अक्षरश: एखाद्या भिकाऱ्यासारखे लाचार होत आम्हाला तुमच्याकडे घ्या यासाठी एवढ्या खेपा घालताहेत ओळखीतून किंवा थेट ज्या भिकारड्या पद्धतीने येताहेत कि तमाम मंत्र्यांवर हेच सांगायची वेळ आलेली आहे, भीक नको पण कुत्रा आवर. मंत्र्यांकडे मंत्री आस्थापनेवर रुजू यासाठी होणे कि ऐश करायला मिळते अधिकार गाजवायला मिळतात आणि सर्वाधिक महत्वाचे म्हणजे प्रचंड पैसे ओरबाडायला मिळतात, त्यापुढे त्यांच्या मनात दुसरे तिसरे काहीही नसते. अगदीच बोटावर मोजण्याएवढे असे ज्यांचे अगदी सुरुवातीपासून त्यांच्या मंत्र्यावर प्रेम असते बहुतेकांना फक्त आणि फक्त पैसेच खायचे असतात. गेली अनेक वर्षे मी तेच ते सरकारी कर्मचारी एखाद्या वेश्येसारखे धंदा म्हणून मंत्री आस्थापनेवर काम करतांना बघतोय....\nमी तुम्हाला वारंवार हेच सांगतो आहे कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओळखणे तुम्हाला वाटते तसे अजिबात सोपे नाही, माझे हे वाक्य एकतर अधोरेखित करून ठेवा किंवा संग्रही ठेवा कारण या वाक्याची सत्यता तुम्हाला शंभर टक्के पटणार आहे. उद्धव यांच्या कुटुंब सदस्यांव्यतिरिक्त असे सुभाष देसाई अनिल परब मिलिंद नार्वेकर किंवा हर्षल प्रधान यांच्यासारखे जेमतेम आणखी दहा आहेत जे डे टू डे मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन त्यांना नेमके काय हवे आहे सांगू शकतात इतर कोणीही नाही, जे\nसांगतात कि मी उद्धवजींच्या फार जवळ आहे ते केवळ वातावरण निर्मिती करतात एवढे लक्षात ठेवा आणि स्वतःची फसवणूक करवून घेऊ नका जशी अलीकडे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची करवून घेतली आहे. अगदी अलीकडे २२ प्रशासकीय अधिकार्यांच्या मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी बदल्या केल्या, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे नक्की होते आणि तसे घडलेही पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बदलीमागील अगतिकतेचा गैरफायदा एकाने उचलल्याचे भक्कम पुरावेच माझ्याकडे आलेले आहेत, तो भासवतो कि मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय नजीक नजदिक आहे, मी तुम्हाला हवे ते पोस्टिंग नक्की मिळवून देईल...आणि उद्धव यांच्या आपण जवळ आहोत अशी पद्धतशीर वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरलेल्या या व्यापारी वृत्तीच्या भामट्याने काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आगाऊ रक्कम स्वीकारली, मला कळले आहे. उद्या समजा अशी रक्कम अनिल परब यांनी स्वीकारली तर मी समजू शकतो पण या पद्धतीची चूक अनिल परब यांच्यासारखे उद्धवजींचे विश्वासू कधीही करणार नाहीत मात्र आम्ही उद्धव यांच्या अतिशय जवळचे असे भासवून, एखाद्या परब यांच्यासारख्या काही प्रभावी मंत्र्याच्या केबिनमध्ये बसून काही दलाल यापद्धतीची लुबाडणूक करून थेट उद्धव किंवा आदित्य यांच्या नावे काहींची करोडो रुपयांनी फसवणूक करू शकतात, हास्यास्पद म्हणजे त्या २२ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केल्या त्यात त्यांनी इतरांचे रेकंमेंडेशन अजिबात विचारात घेतले नाही अशी माझी पक्की खरी माहिती आहे, वास्तविक अशी लुबाडण्याची कामे सर्वाधिक प्रमाणावर उद्धव यांच्यासमवेत सतत सावलीसारखे वावरणारे मिलिंद नार्वेकर सतत करून अधिकाधिक श्रीमंत सहज होऊ शकले असते पण त्यांनी उद्धव यांची शिस्त आणि स्वभाव नेमका अभ्यासल्याने नार्वेकर यांनी कधीही या अशा चुका केल्या नाहीत आणि ते किंवा प्रधान करणारही नाहीत...\nलिहायचे छगन भुजबळ यांच्या कार्यालयीन स्टाफवर होते पण विषय भलतीकडेच भरकटला. हरकत नाही, पुढल्या भागात भुजबळ यांच्या कार्यालयावर असा काही प्रकाशझोत टाकेल कि वाचणारे सारे अवाक होतील आश्चर्यचकित होऊन तोंडात बोटे घालतील. एकच सांगतो, उद्धव प्रसंगी कोणाचेही ऐकत नाहीत ऐकणारही नाहीत अगदी शरद पवारांचे देखील त्यामुळे त्यांच्या नावे कोणी गैरव्यवहार करायला आलाच तर कृपया अशांना धुडकावून लावावे फसवणूक करवून घेऊ नये. ज्यांनी उद्धव यांना अंधारात ठेवून मागल्या मंत्रिमंडळात भरभक्कम मिळविले ते त्यातून यावेळी पद्धतशीर वगळल्या गेले, पवारांना प्रसंगी दचकून राहिले नाही तरी चालते पण उद्धव यांना नक्की वचकून असावे. माणूस एकदम खतरनाक आहे म्हणूनही यशस्वी आहे...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचद�� त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nसंथ वाहते कृष्णामाई : पत्रकार हेमंत जोशी\nराधेशाम मोपलवार : पत्रकार हेमंत जोशी\nराज्य अस्थिरतेकडे : पत्रकार हेमंत जोशी\nझिरो से हिरो : पत्रकार हेमंत जोशी\nसामंत उद्धवजींचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी\nएकूण वातावरण : पत्रकार हेमंत जोशी\nभुजबळ आणि मंत्रिमंडळ भाग २ : पत्रकार हेमंत जोशी\nभुजबळ आणि मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी\nमुंडे के फंडे : पत्रकार हेमंत जोशी\nअशोभनीय राजकारण : पत्रकार हेमंत जोशी\nकाका पुतणे : पत्रकार हेमंत जोशी\nनागपुरातली मोठी माणसे : पत्रकार हेमंत जोशी\nमंत्रिमंडळ खातेवाटप २ : पत्रकार हेमंत जोशी\nखा ते वाटप : पत्रकार हेमंत जोशी\nअक्राळविक्राळ पवार : पत्रकार हेमंत जोशी\nपवारांचा नेम आणि गेम : पत्रकार हेमंत जोशी\nविनाशकारी विस्तार : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/05/blog-post_35.html", "date_download": "2020-09-27T22:06:57Z", "digest": "sha1:ZFZTVZB3BBBVHPETGPSCFTE2IZS2VADD", "length": 18269, "nlines": 142, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: खडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nसत्ता हि पिंजरा सिनेमातल्या मास्तर सारखी अवस्था करते. सत्तेचा कैफ भल्याभल्यांचा पिंजरा सिनेमातला मास्तर करतो, सत्तेच्या व्यसनापायी मग हा नेता त्या मास्तर सारखा काहीही करतो आणि स्वतःचे वाटोळे करून घेतो. सत्तेत बसल्यानंतर आपोआप होणाऱ्या घडणाऱ्या चुका या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीसारख्या हे कळत असूनही कि पुढे त्यात सत्यानाश आहे तरीही चुका भानगडी करतात कारण सत्ता हि चीज अशीच आहे कि ज्याला सत्तेचे व्यसन जडले आणि सत्तेतून जो मोह उत्पन्न होतो मोह वाढीस लागतो त्या नेत्याला त्या त्या व्यक्तीला मग दुसरे काहीही सुचत नाही, समाजसेवा लोकसेवा गरिबांची सेवा राज्याची प्रगती या साऱ्या केवळ अफवा असतात ठरतात. राज्याच्या राजकारणावर सुरुवात करण्यापूर्वी एकनाथ खडसे हा विषय येथे संपवून मोकळा होतो. खडसे आणि कुटुंबाला चढलेला सत्तेचा कैफ हाच त्यांच्या राजकीय अस्ताचे कारण ठरणार आहे. बघा, चार दिवसात खडसे शांत झाले आणि खडसे हा विषय भाजपा व त्यांच्या नेत्यांसाठी जवळपास संपलेला आहे. ज्यांनी पक्षांतर्गत आदळआपट केली त्यांचे पुढे फार भले झाले असे कधी घडले नाही आणि एकनाथ खडसे यांच्यासमोर तर सुरेशदादा जैन हे त्यासाठी उत्तम उदाहरण होते. कायम सतत आदळआपट करीत राहिल्याने जे सुरेशदादा आणखी खूप काही मिळवून मोकळे झाले असते उलट त्यांच्या त्या आक्रस्ताळ्या स्वभावातून त्यांच्या राजकीय आयुष्याचा शेवट दुर्दैवाने तुरुंगात झाला, राजकारणातला जळगाव जिल्ह्यातला हा वटवृक्ष गर्व झाल्याने उन्मळून पडला...\nएकनाथ खडसे यांच्याही बाबतीत नेमके तेच घडते आहे किंवा घडले आहे निदान यापुढे तरी त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींपुढे नरमाईचे धोरण स्वीकारून तुम्हाला यापुढे पुन्हा पूर्वीचा किंवा पूर्णतः बदललेला एकनाथ दिसेल सांगून मोकळे व्हावे त्यातच त्यांचे व त्यांच्या पाठी त्यांच्या कुटुंबाचे अधिक भले आहे. जसे एकेकाळी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरेशदादा जैन अनभिषिक्त सम्राट म्हणून गाजले नावाजले तदनंतर त्यांची जागा एकनाथ खडसे यांनी घेतली, आज फारसे वेगळे चित्र नाही खडसे यांचाही सिनेमातला राजेश खन्न��� होतो आहे, जिल्ह्यातला राजेश खन्ना नंतरचा सुपरस्टार जसा अमिताभ बच्चन होता तसा तेथे तो राजकीय सुपरस्टार सध्या गिरीश महाजन आहे, मधेच एखादा सलमान खान मोठा होऊ शकतो कारण सत्तेत टिकून राहण्यासाठी आधी पाय जमिनीवर असणे अत्यावश्यक आवश्यक गरजेचे असते. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सत्तेत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे असते, पैसे आणि सत्तेतली सारी महत्वाची पदे फक्त माझ्या कुटुंबासाठी म्हणजे कधी पत्नीसाठी तर कधी एकुलत्या एक मुलासाठी कधी विधवा सुनेसाठी तर कधी लाडक्या मुलींसाठी, त्यापलीकडे एकनाथ खडसे यांना मला वाटते दुसरे जग असते, विसर पडल्याने त्यांच्या या स्वकेंद्रित सत्ताकेंद्राचा त्यांना तोटा झाला आणि ज्याला त्यांनी तोवर दाबून ठेवले होते तो तडतड्या गिरीश महाजन अचानक उफाळून वर आला व केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातला यशस्वी मोठा नेता म्हणून नावारूपाला आला....\nगिरीश महाजन यांना मी त्यांच्या अगदी तरुण वयापासून बऱ्यापैकी जवळून बघत आलो, माणूस एकदम खूप खट्याळ आणि मस्तीखोर आहे म्हणजे एकदा का त्याने ठरविले कि अमुक व्यक्तीला बिलगून कवटाळून मिठीत घट्ट पकडून जवळ घेऊन पटापट मुके घेऊन मोकळे व्हायचे कि मग तो त्यात यशस्वी होऊनच बाहेर पडतो, त्याचे हे घट्ट बिलगून राहणे म्हणजे मैत्रीला जगणे विशेषतः चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही प्रभावी पक्ष नेत्यांना मनापासून आवडले भावले, मग त्यांनीही महाजन यांना मिठीत घेतले कुरवाळले, इश्य आणि गोंजारले देखील, तोपर्यंत एकनाथ खडसे यांची राजकीय मिठी सैल पडली होती ढिली पडली होती, त्याचा नेमका फायदा महाजन यांना झाला आता निदान खान्देश पंचक्रोशीत तरी भाजपा पक्ष श्रेष्ठींना महाजन प्रभावी ठरल्याने खडसे यांची तेवढी गरज उरलेली नाही. उद्या समजा चुकून खडसे भाजपातून बाहेर पडले असते तर याच जळगाव जिल्ह्यात जे ११ आमदार विधान सभेवर आहेत त्यापैकी एकही त्यांच्या संगतीने बाहेर पडला नसता, अगदी ज्या आमदार संजय सावकारे यांना खडसे यांनी मोठी राजकीय ताकद देऊन भुसावळ मधल्या वादग्रस्त चौधरी बंधूंना राजकीय अडगळीत नेऊन सोडले ते संजय सावकारे देखील एकनाथ खडसे यांच्या सोबत बाहेर पडले नसते, एकेकाळी जळगाव जिल्ह्यातले ताकदवर ठरलेले गुजर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आता खडसे यांच्यापासून केव्हा�� दूर गेले आहेत कारण या समाजाला त्यांचे रावेर चे नंदू महाजन हे विधान सभेला उमेदवार म्हणून हवे होते पण खडसे यांनी तेथेही रोहिणीला म्हणजे पोटच्या पोरीला पुढे केले, गुजर समाज खडसे यांच्यावर रुसला आणि रोहिणीच्या विधान सभेला पराभव झाला. त्याचवेळी अशाप्रकारे एकनाथ खडसे संपत गेले किंवा संपत चालले आहेत त्यांनी आता तरी सावध व्हावे. खडसे यांच्यावर आणखीही व्यापक पुढे केव्हातरी कधीतरी नक्की लिहिता येईल...\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nपवार बोले उद्धव डोले : पत्रकार हेमंत जोशी\nराज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nगायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी\n आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nलेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nशिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/Gadchiroli-news.php", "date_download": "2020-09-27T23:26:16Z", "digest": "sha1:NTS4VCL5LVSICRQ3T6GZKMRPQQZLJ5KO", "length": 17953, "nlines": 139, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: केंद्र सरकार अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलणे टाळत आहे : खा. सुप्रिया सुळे \nVNX ठळक बातम्या : :: राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणा \nVNX ठळक बातम्या : :: १ ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार \nकुरखेडा - कोरची मार्गावर ट्रॅक्टर ट्रालीवर मोटारसायकल ध�..\nप्रतिनिधी / गडचिरोली : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवर मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अ..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\n'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्वेक्षणाला सुरक्षा दया ..\nप्रतिनिधी / मार्कंडा (कं) : प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) च्या मार्फतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला स�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nगडचिरोली जिल्हयात ४मृत्यूसह नवीन ९५ कोरोनाबाधितांची न�..\nप्रतिनिधी / गडचिरोली : आज जिल्हयात 4 कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली. तसेच नवीन 95 जण कोरोना बाधित आढळले. एकुण सक्रिय को�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\n'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहीमेबद्दल अफवा पसरविणा�..\n- संदीप तिमाडे व युवकांची मागणी\nप्रतिनिधी / येणापूर : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहीमेबद्दल अफवा पसरविण�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nदारुसह ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त..\n- गडचिरोली पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई\nप्रतिनिधी / गडचिरोली : पोलिसांना चकमा देऊन पळ काढणाऱ्या द�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nपोहण्यासाठी गेलेल्या देऊळगाव येथील शाळकरी विद्यार्थ्य�..\n- ब्रम्हपुरीतील डोंगेघाट येथील घटना\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथील पोहण्यासाठी गेलेल्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nअहेरी शहरात २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत ७ दिवसांचा ज�..\n- कोरोना संकटात अहेरी व्यापारी संघटना तथा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतला स्तुत्य निर्णय\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nपोलिस कॉन्स्टेबल यादव भोयर यांचा कोरोनामुळे मृत्यू..\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : येथील रहिवासी तथा वडसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल यादव नारायण भोयर य..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\n'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेला ग्रामस्थांचा प्रति�..\nप्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) च्या मार्फतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nआलापल्ली येथे माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांचे ..\nप्रतिनिधी / आलापल्ली : कोरोना या जीवघेण्या व संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी राज्यशासन ‘माझे कुटुंब माझी जब..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nविदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्‍यात यावी - आ. सुधीर मुनगंटीवार\nकंपनी क्रमांक ४ चा डीव्हीसी गोकुल मडावी सह ६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण\nसीआरपीएफ जवानांमुळेच देशाचे नागरिक सुरक्षीत : नगराध्यक्षा योगिता पिपरे\nविधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची निवड\nजुन्या पेन्शन योजनेसाठी शाळा बंद ठेवून शिक्षकांचा लाक्षणिक संप\n कोरोना चाचणी करायला गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजीची परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जाणार\nविदर्भ न्यूज एक्सप्रेसमधून जाहिरात करा आणि मिळवा आपल्या व्यवसायाला भरघोस प्रसिध्दी\nनिसर्गाच्या सानिध्यात कल्लेड-कोंजळच्या पहाडीत वसलेली शिवलिंगाची मूर्ती हजारो भाविकांचे श्रद्धास्थान \nएमपीएससीचे सुधारित वेळापत्रक जाहीर : १३ सप्टेंबरला होणार परीक्षा\nतळोधी विज वितरण केंद्रातील लाचखोर लाईनमन, मजुरास अटक\nगाडीतील पेट्रोल काढून जन्मदात्या आईला जिवंत जाळले\nकोठी येथे पोलिस जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद, दुसरा जखमी\nअहेरी - आलापल्ली मार्ग खड्ड्यात, खड्डे बुजविण्यासाठी ऑटो चालक - मालक संघटनेचा पुढाकार\nबालिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा\nनिकालाआधीच युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस \nरस्त्याअभावी प्रसूतीसाठी गरोदर महिलेची जंगलातून २३ ���िमीची पायपीट, मुलीला दिला जन्म\nआरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर\nविधानसभा निवडणुकीपूर्वी आ. डॉ. होळीच्या प्रकरणावर निर्णय घ्या : नारायण जांभुळे यांचा सुप्रीम कोर्टात अर्ज\n९ ऑगस्टला विदर्भवाद्यांचा वीज मंत्र्यांच्या घरावर 'वीज व विदर्भ मार्च'\nनिवडणुकीच्या तोंडावर भाजप - शिवसेनावासी झालेल्या १९ आयारामांचा दारुण पराभव\nसीएए : उत्तर प्रदेशातील २१ जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद , प्रशासन सतर्क\nगडचिरोली जिल्ह्यात २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत ‘नोटा’ वर झालेल्या मतदानात तब्बल १० हजार ७१८ मतांची घट\nकोरोना संकटात जागतिक बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर्सची मदत\nकर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nचिमुरडींचा लैंगिक छळ करणाऱ्या महिला शिक्षिकेला अटक : गुप्तांगात टाकली पेन्सिल\nमुक्त, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे\nआजपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात पंधरा रुपायांनी वाढ : महिन्याभरचं बजेट पुन्हा एकदा कोलमडणार\nभिमा -कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना चौकशीसाठी समन्स\nभंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र\nनिर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली : पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती\nआदिवासी विकास दौडमध्ये मुलांमधून आकाश शेंडे तर मुलींमधून शुभांगी किरंगे प्रथम\nछत्तीसगडमधील चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा\nगडचिरोलीत गारपिटेसह मुसळधार पाऊस\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख ६९ हजार गुन्हे दाखल\nपर्लकोटा फुगली, काही वेळात भामरागडचा संपर्क तुटण्याची शक्यता\nबल्लारपूरात अज्ञात व्यक्तीने केला भरदिवसा गोळीबार : एकजण गंभीर जखमी\nपवनी तालुक्यात अतिवृष्टी , २६९ मिलिमीटर पावसाची नोंद\nमिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाने केली किटकजन्य रोग नियंत्रणाबाबत कार्यवाही\nनियमांचे उल्लंघन करून यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल\nप्राथमिक शिक्षकांना 'टीईटी' द्यावीच लागणार\nजे विद्यार्थी पुरपरिस्थितीमुळे जेईई- मुख्य परिक्षा केंद्रावर उपस्थित राहु शकले नाही त्यांनी तीन दिवसात अर्ज सादर करा : जिल्हाधिकार\nआरमोरी तालुक्यात ४० हजार���च्या तंबाखूची होळी\nअहेरी विधानसभा क्षेत्रावर पुन्हा राकाँने ठोकला दावा, धर्मरावबाबांना उमेदवारी जाहिर\nदोन जहाल नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण, एका महिला नक्षलीचा समावेश\nकुच्चेरवासीयांना विजपुरवठ्याची प्रतिक्षा, अनेक वर्षांपासून जगताहेत अंधारात जीवन\n५० हजारांची लाच घेताना वनपाल विकास मेश्राम अडकला एसीबीच्या जाळयात\nअहेरी, भामरागड तालुक्यातील २०८ गावे दुष्काळग्रस्त जाहीर\nनागपूर येथील दोन पोलिस हवालदार अडकले एसीबीच्या जाळ्यात\nमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ आरोपींना सुनावली कारावासाची शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-reports-245-deaths-and-4878-new-covid-19-positive-cases/articleshow/76714999.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-09-27T23:38:27Z", "digest": "sha1:THGFBITI2AQ7KBYXEGCFNYALPVHUQOJV", "length": 13623, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus in Maharashtra: राज्यात करोनामृत्यूंचा नवा उच्चांक; आज २४५ करोनाबळी, ४८७८ करोनाबाधित\nCoronavirus in Maharashtra राज्यात करोनाचा कहर कायम असून आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. दिवसभरात राज्यात करोनाचे २४५ रुग्ण दगावल्यानं चिंताही वाढली आहे.\nमुंबईः राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आज राज्यात करोनामृत्यूंच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला आहे. आज दिवसभरात २४५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ हजार ८७८ नवे करोनारुग्ण वाढले आहेत. (coronavirus in maharashtra)\nराज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळं चिंता वाढली आहे. आज राज्यात २४५ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. या पैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहेत तर, उर्वरित १५० मृत्यू मागील कालाधीत आहेत. राज्यातील मृत्यूदर सध्या ४. ४९ इतका आहे. आज राज्यात ४८७८ नव्या करोना रुग्णांच निदान झालं असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ७६१ झाली आहे.\nठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; 'हे' आहेत नवे नियम\nआज राज्यात नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये ५७ रुग्ण मुंबईतील, भिवंडी- ४२, ठाणे मनपा- १५, कल्याण डोंबिवली- २, मीरा-भाईंदर- ४, ठाणे-३, पनवेल-७, पालघर- ५, सोलापूर- ६, औरंगाबाद- ४, पुणे- ३, नाशिक- १ आणि जळगाव- १ यांचा समावेश आहे.\nवाचाः तुकाराम मुंढेंचे काय होणार; केंद्रीय मंत्र्याने टाकला 'लेटर बॉम्ब'\nदिलासादायक बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या करोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या वर गेली आहे. आज १ हजार ९५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२. ०२ इतके आहे. तर, सध्या राज्यातील विविध रुग्णालयात एकूण ७५, ९७९ अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहे. राज्यात ५,७८,०३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,६६,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,७४,७६१(१८.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nAshalata Wabgaonkar: आशालता यांच्या निधनामुळं फुटलं नव्...\nMumbai Local Train: लोकल प्रवाशांना आणखी दिलासा; मध्य र...\nकंगना राणावत प्रकरण: हायकोर्टाने महापालिकेला सुनावले खड...\nCM उद्धव ठाकरे वही-पेन घेऊनच बसले; पंतप्रधानांना दिली क...\nAaditya Thackeray: एकनाथ शिंदेंना करोना झाल्याचं समजताच...\nSanjay Kumar नवे मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार; 'ही' आहेत सर्वात मोठी आव्हाने महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nवर्षभर नोकरी केल्यानंतरही मिळणार 'ग्रॅच्युइटी'\nकृषी विधेयकाविरोधातील रेल रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरुच \nघरच्या घरी करोना रुग्णाची काळजी कशी घ्याल\nमुंबईतील केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीला होणार सुरुवात\nयुक्रेनमध्ये विमानाला अपघात; २२ जवान ठार\nड्रग्ज चॅट ग्रुपची अॅडमिन होती दीपिका पादुकोण\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nकोल्हापूरकरोनामुक्तीचा लढा गावापासून; जयंत पाटलांनी दिले 'हे' आदेश\nगुन्हेगारीसंशयित आरोपी पोलीस ठाण्यातच सॅनिटायझर प्यायला अन्...\nअहमदनगरRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nगुन्हेगारीभाजीवरून वाद झाला, ब��रोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nदेशकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब, विरोधकांची मागणी फेटाळून लावली\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.viralbatmi.com/author/viral/", "date_download": "2020-09-27T22:21:39Z", "digest": "sha1:CHY72H6K6PTTDPELJKXFU6DZ43KOX73H", "length": 4943, "nlines": 88, "source_domain": "www.viralbatmi.com", "title": "viral, Author at VIRALBATMI.Com", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघर लेखक यां लेख viral\n35 लेख 0 प्रतिक्रिया\nसुप्रसिद्ध मराठी वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम ने अशी केली कोरोना वर...\nया कारणामुळे सलमान खानने त्याच्या चित्रपटात कधीच किसिंग सीन्स केले नाहीत.\nचित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी अशी दिसत असे सोनाक्षी सिन्हा \nअभिनया व्यतिरिक्त हे अभिनेते या गोष्टीतून मिळवतात अमाप पैसे, जाणून घ्या...\nऋतिक ची बहिण करणार आहे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, शेअर केले नवे फोटो...\nकेरळमध्ये हत्तींनीसोबत हे काही घडलं ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार...\nया अभिनेत्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे यश मिळवता आले नाही \nरणबीर आणि कतरिना च्या‌ ब्रेकअप बद्दल कतरिनाने केला खुलासा \nभाज्यांमुळे कोरोनाव्हायरस चा शिरकाव घरामध्ये होऊ शकतो का \nपहिल्याच चित्रपटात स्टार बनलेला अभिनेता फरदिन खान सध्या काय करतो...\n1234चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nसागरिका सोबत लग्न करण्यासाठी, जहीर खानल��� घालण्यात आल्या होत्या या अटी...\nएका चित्रपटासाठी दिले तब्बल २५ किस्सिंग सिन, चित्रपटही सुपरहिट, पहा कोण...\nसैफ आणि करीना कपूर आहेत तब्बल एवढ्या संपत्तीचे मालक, वाचून अवाक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/09/blog-post_99.html", "date_download": "2020-09-28T00:26:32Z", "digest": "sha1:6K25C64SEK2KHEZXCL45MDLPSLBP3A4J", "length": 30988, "nlines": 182, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "रोहिंग्या मुस्लिमांचा छळ कधी थांबेल? | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nरोहिंग्या मुस्लिमांचा छळ कधी थांबेल\n- कलीम अजीम, अंबाजोगाई\nम्यानमारला पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र महासंघाने फटकारलं आहे. सुरक्षा कारवाईच्या आड ‘जातीय नरसंहार’ सुरु असून तात्काळ या हिंसेला थांबवावे असे आदेश यूएनने दिले आहेत. तर दुसरीकडे रोहिंग्या मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या भारताच्या भूमिकेवर देखील संयुक्त राष्ट्राने टीका केली आहे. म्यानमारमधील हिंसाचारामुळे भारतात आलेल्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्राने चुकीचे ठरवले आहे.\nयूएनच्या मानवाधिकार परिषदेचे प्रमुख झैद राद अल हुसैन म्हणाले की, ‘जेव्हा रोहिंग्या आपल्या देशात हिंसेचे बळी पडत असतील. अशा वेळी भारताकडून त्यांना परत पाठवण्याच्या प्रयत्नांची मी निंदा करतो, भारत अशा रितीने सामूहिक पद्धतीने कोणाला बाहेर काढू शकत नाही. ज्या ठिकाणी त्या लोकांचा छळ केला जातो, त्यांच्या जिवाला धोका आहे. अशा लोकांना अशा ठिकाणी परत पाठवण्यासाठी भारत बळजबरी करू शकत नाही. रोहिंग्यांविरोधात म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराविषयी व तेथील मानवाधिकार स्थितीवरून त्यांनी चिंता व्यक्त केली’\nयाच विषयावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत उत्तर ४ सप्टेंबरला मागितले होते. गेल्या सोमवारी यावर सुनावणी झाली मात्र, भ���रताने उत्तर देण्यसाठी अजून वेळ मागितला आहे. भारताने रोहिंग्यांना भारतात शरण दिली तरी हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे यावर दीर्घकालीन उपाययोजना करता येईल का यावर चर्चा व्हावी अशी मागणी भारतातून मानव अधिकार कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर म्यानमारवर बळाचा वापर करुन रोहिंग्यांना संरक्षणाची हमी दिली जाऊ शकते. पण भारत सरकारची अल्पसंख्याकविरोधी भूमिका बाजूला ठेवावी असी विनंती केली जात आहे.\nसप्टेंबरच्या ४ तारखेपासून पीएम दंगलग्रस्त म्यानमार दौऱ्यावर होते. आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झालं तर १ सप्टेंबरपर्यंत सुमारे दीड हजारपेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिमांना ‘बुद्धप्रेमींनी’ ठार मारलं आहे. ‘द गार्डीयन’ वृत्तपत्राने मृतांची आकडेवारी जारी करत पुन्हा एकदा स्टेट कौन्सलर‘आंग सांग सू की’ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. असं असताना भारताचे कथित ‘लोकप्रीय’ पीएम म्यनमारला जाऊन या हिंसेविरुद्ध ‘ब्र’ काढत नाहीत, याचा राग नेटीझन्स व्यक्त करत आहेत. इथंपर्यंत ठीक होतं, मात्र, याबद्दल आंतरराष्ट्रीय मीडियानेदेखील पीएमला तावडीत अडकवलं आहे. भारत म्यानमारसोबत ‘अक्ट ईस्ट’नीतीनुसार राजकीय संबध प्रस्थापित करु पाहतोय. चीनविरोधात सहयोग प्राप्त करण्यासाठी म्यानमारचं सहकार्य मिळावे या हेतूने हा दौरा होता. यामुळे भारताने हिसेंवर ठोस भूमिका घेणे महत्वाचं होतं. दुसरं म्हणजे अप्रत्यक्षपणे परराष्ट्र खातं चालवत परदेश दौरे करणाऱ्या पीएमच्या छबीला गप्प राहणे साजेसं नाही. या पाश्र्वभूमीवर आंतराराष्ट्रीय पातळीवर भाजपची प्रतिमा शाबूत ठेवण्यासाठी हा दौरा होता हे स्पष्ट आहे. इथं जाऊनही प्रधानसेवकांनी एक चकार शब्द न काढावा हा मुद्दा कथित‘विश्वनायक’ होऊ पाहणाऱ्या भारताच्या प्रधानसेवकांना शोभत नाही.\nसंयुक्त राष्ट्र महासंघाने ३ सप्टेंबरला स्थलांतरित रोहिंग्या मुस्लिमांची आकडेवारी जारी केली. तब्बल २ लाख ७० हजार नागरिक म्यानमार सोडून इतरत्र गेल्याची माहिती यूएनने दिली आहे. दुसरीकडे बांग्लादेश सीमा भाग व रखाईन प्रातांत सुमारे ३० हजार शरणार्थी अन्न पाण्यशिवाय अडकले असल्याचं वृत्त सीएनएनने दिलं आहे. यांना अन्नासह मूलभूल वस्तू पुरवण्याचे प्रयत्न संयुक्त राष्ट्राकडून सुरु आहेत. जगभरातील इस्लामिक राष्ट्रांनी रोहिंग्या मुस्लिमांना सर्वतोपरी मदत पोहचवण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे ही मदत बांग्लादेश व म्यानमारला पोहचवली जात आहे. जगभरातून या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला जात आहे. इस्लामिक राष्ट्रांत म्यानमार आर्मी आणि सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. म्यानमारमधील मानवी अधिकारांचं उल्लंघन थांबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची मागणी आंदोलनातून होत आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टच्या अहवालानुसार रोहिंग्या मुस्लिमांची हत्येचा बदला घेण्यासाठी इंटरनॅशनल पातळीवर जिहादी संघटना सक्रीय झाल्याचे सांगण्यत येतंय. ही बाब रोहिंग्या मुस्लिम व म्यानमारसाठी फारच धोकादायक आहे.\nआंग सांग सू की यांना १९९१ साली शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालाय. त्यांनी देशात लोकशाही व्यवस्था देशात प्रस्थापित व्हावी यासाठी अखंड लढा दिला. अशा वेळी आंग सांग सू की यांची जबाबदारी साहजिकच वाढली होती. मात्र, सत्तेत येताच त्या क्रांती पूर्णपणे विसरुन गेल्या. जानेवारीपासून म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांची अमानूषपणे कत्तली केल्या जात होत्या. मात्र, त्या काहीच बोलत नव्हत्या. सत्तेत आल्याने त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर रोहिंग्या यांच्या मानवी अधिकाराबाबत अपेक्षा करण्यात येऊ लागल्या. मात्र त्या सत्तेची गणिते जुळवत गप्प होत्या. २५ ऑगस्टपासून रखाइनमध्ये रोहिंग्या विरुद्ध बौद्ध आणि आर्मी असा संघर्ष वाढलाय. या दोन आठवड्यांत ४०० पेक्षा जास्त मुस्लिमांच्या अमानूषपणे ठार मारण्यात आलं. सुमारे ३ लाख रोहिंग्या शेजारी देशात शरणार्थी म्हणून गेले. अशावेळी आंग सांग सू की यांचा एक आदेश किंवा सल्ला अनेकांचा जीव वाचवू शकला असता. असे न होता त्या गप्प होत्या. इंटरनॅशनल स्तरांवर टीका होत असतानाही त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही. संयुक्त राष्ट्र महासंघाकडून टीकेचा सूर वाढताच आंग सांग सू की हिंसेविरुद्ध बोलल्या.\nतुर्की राष्ट्रपती रचेप तैय्यप अर्दगान यांच्या सूचनेवरुन त्यांनी रोहिंग्या मुस्लिमांना सहानूभुती देत साहाय्य करण्याचे आश्वासन दिलं. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी राष्ट्रपती अर्दगान यांना सांगतलं की ‘त्यांचा देश रखाइनमधील रोहिंग्यांना वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे’ गेल्या कित्येक महिन्��ांपासून सू की यांच्याकडून हिंसेविरुद्ध पावले उचलण्याची मागणी केली जात होती. ताकदीचं स्टेट कौन्सलर पद त्यांच्याकडे आहे. असं म्हटलं जातं की, सैन्यापेक्षा जास्त पावर सू की यांच्याकडे आहे, पण सैन्याविरोधात गेल्यानं त्यांची राजकीय अडचण वाढेल, या शक्यतेतून रोहिंग्या हिंसाचारावर त्या बोलत नव्हत्या, असंही सांगण्यात येतंय. आताही त्यांनी आपल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर केला असं काही नाहीये. त्यामुळे पुन्हा संशयाला इथं जागा आहे. जोपर्यंत आर्मी आणि स्थानिक हल्लेखोरांविरोधात त्या कठोर पावले उचलत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती तशीच राहणार आहे. त्यांनी तात्काळ रोहिंग्याना सुरक्षा पुरवून त्यांचं स्थलांतर थाबवावं, अशी मागणी जगभरातून केली जात आहे.\nकोण आहेत रोहिंग्या मुस्लिम\nनवव्या शतकात इस्लाम म्यानमारमध्ये अरब व्यापाऱ्यांकडून आल्याचं इतिहासकार सांगतात. याचा अर्थ प्राचीन काळापासून मुस्लिम म्यानमारमध्ये राहतात. स्थानिक रखैन व बुद्धिष्ट रोहिंग्या मुस्लिमांना बांग्लादेशी निर्वासित संबोधतात, पण रोहिंग्या स्वत:ला मूलनिवासी म्हणतात. यावर इतिहासकाराची वेगवेगळी मतं आहेत. काही इतिहासकारांच्या मते अनेक वर्षांपूर्वी या समुदायाचा जन्म म्यानमारमध्ये झालाय. तर काहींच्या मते गेल्या शतकात इतर देशातून रोहिंग्या इथं येऊन वसले. याउलट सरकारच्या मते रोहिंग्या इतर देशातील शरणार्थी होते. सध्या म्यानमारमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १० लाख असल्याचं सांगण्यात येतंय.\nरोहिंग्या मुस्लिमांच्या छळाला १९७१चं भारत-पाक युद्ध जबाबदार असल्याचं काही अभ्यासक मानतात. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ला पाकविरोधात युद्ध करून स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती केली. युद्धकाळात लाखो बांग्ला भाषिकांना भारतात आश्रय देण्यात आला. याच काळात काही बांग्लादेशी मुस्लिम म्यानमारमध्ये स्थलांतरित शरणार्थी म्हणून गेले. युद्ध समाप्तीनंतर अनेकजण मायदेशी परतले. पण शरणार्थींचा डाग आजही स्थानिक मुस्लिमांच्या माथी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहिंग्या मुस्लिम नागरिकतेची मागणी करत आहेत. २५ वर्षांनंतर २०१६ला म्यानमारमध्ये जनगणना झाली. या वेळी रोहिंग्यांची कुठलीच नोंद करण्यात आली नाही. म्यानमारमधील रखाइन समुदायानं रोहिंग्या मुस्लिमांचा बहिष्कार केला आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचा छळ सुरू आहे. मुस्लिमांनी दुय्यम नागरिकत्व घेऊन म्यानमारमध्ये राहावं, अशी भूमिका स्थानिक सरकारची आहे. रोहिंग्या मूलनिवासी नसून उपरे आहेत, असं तिथल्या सरकार आणि बुद्धिष्टांचं म्हणणं आहे. यामुळे रोहिंग्यांना पळवून लावण्यासाठी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात आहे. २०१२ पासून म्यानमारमध्ये मुस्लिम बहुल भागात हिंसाचार सुरू आहेत. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून जीव वाचवण्यासाठी रोहिंग्या शेजारी राष्ट्रांकडे आश्रित म्हणून जात आहेत. थायलंड, बांग्लादेश आणि भारतात हे रोहिंग्या शरणार्थी मोठ्या संख्येनं आले आहेत. म्यानमारच्या रखाइन राज्यात २५ ऑगस्टला रोहिंग्या बंडखोरांनी सैन्य चौकीवर हल्ला केला. यात २५ सैनिक मारले गेले. उत्तरादाखल सैन्यानं रोहिंग्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. सैन्याला स्थानिक बुद्धिष्टांचं सहकार्य मिळत आहे. गेल्या महिनाभरात तीन हजारापेक्षा जास्त कत्तली झाल्याचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं म्हटलंय. आर्मी व स्थानिक बुद्धिष्टांच्या मदतीनं हे हत्याकांड घडल्याचा आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं केलाय. त्यामुळे आंग सांग सू की नोबेल परत घ्यावं अशी मागणी जगभरातून केली जात आहे. सू की विरोधात जगभर सह्यांची मोहीम राबवली जात आहे. नुकतीच नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसूफजाईनं सू की यांच्यावर टीका केली होती.\nघमेंड : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहलीमा याकूब बनल्या सिंगापूरच्या पहिल्या महिला अध्यक्ष\nरोहिंग्या मुस्लिमांचा छळ कधी थांबेल\nहारुन अल् रशीद आणि किरण बेदी\n‘खिलाफत’ - इस्लामी लोकशाही\nगौरी लंकेश यांच्या विचाराला उत्तर देण्याची त्यांची...\n...तर हा दानव दोघांना गिळून टाकील\nरोहिंग्या : सत्य-समस्या आणि समाधान\nमुस्लिमांना गतवैभव प्राप्त करावयाचे असेल तर..\nमुस्लिम पर्सनल लॉ आणि दत्तक प्रथा\nदेअर व्हॉइसेस फाइंड स्ट्रेंग्थ इन अवर सायलेन्स\nअल्पसंख्याकांच्या शिक्षणास शिष्यवृत्तीचा आधार\nतिहेरी तलाक आणि न्याय\n‘राईट टू प्रायव्हसी’ कोर्टाचा निर्णय; भाजपला दणका\nइस्लाममध्ये मानवी जीवाचे महत्त्व\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\nबाबा गुरमितची गुर्मी उतरली\nजनावरांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेष���त मुहम्मद सल्ल. सर्वांचे पैगंबर\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\n‘तलाक’आड मुस्लिमद्वेषी राजकारणाची खेळी फसली\nचिंतन ते आचरण - मानव आदराचा प्रवास\nएमपीजेचे राज्यव्यापी बंधुता अभियान\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%82/", "date_download": "2020-09-27T22:59:16Z", "digest": "sha1:EHEOJJM5QMJ7ZJZV7JPNAVZJGD67AYDO", "length": 13620, "nlines": 123, "source_domain": "navprabha.com", "title": "कृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर | Navprabha", "raw_content": "\nकृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर\nकला अकादमी गोवातर्फे गोमंत रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रातील रंगकर्मींना देण्यात येणार्‍या गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट ���ांदकर पुरस्कार आणि रंगसन्मान पुरस्कार विजेत्यांची नावे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल जाहीर केली.\nसंतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्म दिवस गोमंत रंगभूमी दिन म्हणून दि. ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात साजरा करण्यात येणार असून या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार आहेत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.\nगोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रात विशेषतः उत्सवी रंगभूमीवर प्रदीर्घ योगदान दिलेल्या ६ ज्येष्ठ गोमंतकीय रंगकर्मींचा कृष्णंभट्ट बांदकर पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. २०१९-२० वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी दत्ता नागेश नाईक (अभिनय), शंभू भिकू नाईक (अभिनय), लाला सूर्या च्यारी (अभिनय), मुरारी म्हामल ऊर्फ तातो पाडजी (रंगभूषा, संगीत), ममता अशोक न्हावेलकर (अभिनय) व सुभाष बाबू परोब येळेकर (दिग्दर्शन) या रंगकर्मींची निवड करण्यात आली आहे.\n२०१८-१९ वर्षासाठीच्या रंगसन्मान पुरस्कारासाठी अभय अनंत जोग (दिग्दर्शन), लीना पेडणेकर (अभिनय), आनंद प्रल्हाद मासूर (दिग्दर्शन), विनय गावणेकर (अभिनय), केशव ऊर्फ राजू मेघश्याम नायक (अभिनय, दिग्दर्शन) व किरण सोमनाथ नाईक (नेपथ्य) यांची निवड करण्यात आली आहे. बांदकर पुरस्काराची रक्कम प्रत्येकी १५ हजार रुपये तर, रंगसन्मान पुरस्कारासाठी प्रत्येकी २० हजार रुपये आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.\nकृष्णंभट्ट बांदकर यांनी संगीत शकरंभा-संवाद, लोपामुद्रा-संवाद, नटसुभद्रा विलास व अहल्योध्दार ही संगीत नाटके लिहून त्याकाळी सादर केली होती. त्यांच्या चार संगीत नाटकांच्या संहितांपैकी फक्त सं. अहल्योध्दार या त्यांच्या संगीत नाटकाच्या संहितेची प्रत सिताकांत बांदकर यांच्याकडे सापडली. त्यानंतर हंस थिएटर ट्रेनिंग सेंटर, फोंडा या संस्थेने सं. अहल्योध्दार या नाटकाचा प्रयोग रंगमंचावर सादर केला. या नाटकातील नाट्यपदांच्या ध्वनिफितीचे विमोचन या कार्यक्रमात केले जाणार आहे.\nगोवा कला अकादमीच्या स्थापनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून कला अकादमीचा सुवर्ण महोत्सव विविधांगी कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी काल दिली.\nसुवर्ण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले असून सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कला अकादमीची इमारत जुनी झाली असल्याने नूतनीकरणाची गरज आहे. नूतनीकरणाबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. जागा अपुरी पडत असल्याने आणखी एक सभागृह बांधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बस��ाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/induction-cooktops/induction-cooktops-price-list.html", "date_download": "2020-09-28T00:10:36Z", "digest": "sha1:MV23SGG3GWHJ5SLWXGRH5CATEEPVA376", "length": 19377, "nlines": 534, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंदुकटीव कूकटॉप्स India मध्ये किंमत | इंदुकटीव कूकटॉप्स वर दर सूची 28 Sep 2020 | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nइंदुकटीव कूकटॉप्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nइंदुकटीव कूकटॉप्स दर India मध्ये 28 September 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1282 एकूण इंदुकटीव कूकटॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन बजाज पॉप्युलर इंदुकटीव कुकर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Naaptol, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी इंदुकटीव कूकटॉप्स\nकिंमत इंदुकटीव कूकटॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन जोवरी स्टेनलेस स्टील इंदुकटीव प्लेट सिल्वर Rs. 1,20,050 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.475 येथे आपल्याला युटिलिटी ची 177 इंदुकटीव कूकटॉप ग्रे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nइंदुकटीव कूकटॉप्स India 2020मध्ये दर सूची\nग्लेन गळ 3070 इंदुकटीव कुकर Rs. 2057\nबजाज पॉप्युलर इंदुकटीव क� Rs. 2367\nउषा कूक जॉय 2102 2000 वॅट्स इंदु Rs. 2650\nउषा उषा 3616 1600 वॅट इंदुकटीव क Rs. 2550\nपिजन फावोउरीते एक 1800 W इंदु� Rs. 1499\nफिलिप्स ह्द४९३८ 01 इंदुकटी Rs. 3825\nप्रेस्टिज पीक 29 0 41959 इंदुकट� Rs. 3049\nदर्शवत आहे 1282 उत्पादने\n1000 वॅट्स अँड बेलॉव\n2000 वॅट्स अँड दाबावे\nग्लेन गळ 3070 इंदुकटीव कुकर\nबजाज पॉप्युलर इंदुकटीव कुकर\n- कूकिंग मेनूस 7\nउषा कूक जॉय 2102 2000 वॅट्स इंदुकटीव कूकटॉ��� ब्लॅक पुश बटण\nउषा उषा 3616 1600 वॅट इंदुकटीव कूकटॉप\n- कूकिंग मेनूस 10\nपिजन फावोउरीते एक 1800 W इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nफिलिप्स ह्द४९३८ 01 इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक तौच पॅनल\nप्रेस्टिज पीक 29 0 41959 इंदुकटीव कूकटॉप ब्लू ब्लॅक पुश बटण\nसी सूर्य इंदुकटीव 2000 वॅट कूकटॉप\nप्रेस्टिज पीक 2 0 व्२ इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक तौच पॅनल\nउषा एक कॅ२१०२प इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nप्रेस्टिज पीक 20 0 इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nपिजन माझे इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nफिलिप्स हँड 4929 01 इंदुकटीव कूकटॉप सिल्वर ब्लॅक जोग डायल\nफिलिप्स ह्द४९२८ 01 इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nग्लेन गळ 3080 2000 वॅट इंदुकटीव कूकटॉप\nबजाज इसिक्स 7 इंदुकटीव कुकर\n- कूकिंग मेनूस 6\nग्लेन स ३०७०एक्स कवचक६गिफ्टसेट 1100 वॅट इंदुकटीव कूकटॉप\n- कूकिंग मेनूस 3\nउषा एक 3616 इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nग्लेन किटचें गळ 3074 इंदुकटीव कुकर ऑड सिरॅमिक कॉअटींग कूकवरे गिफ्ट सेट 6 पसिस ग्लास लीड कॉम्बो\n- कूकिंग मेनूस 3\nग्लेन 3081 2000 वॅट इंदुकटीव कूकटॉप\nउषा एक 3616 इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक रेड पुश बटण\nप्रेस्टिज 29 इंदुकटीव कूकटॉप ब्लू पुश बटण\nप्रेस्टिज पीक 16 0 प्लस इंदुकटीव कूकटॉप ब्लॅक पुश बटण\nग्लेन 3071 1400 वॅट इंदुकटीव कूकटॉप\n- कूकिंग मेनूस 3\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/juicer-mixer-grinder/bajaj-majesty-jx-4-juicer-mixer-grinder-price-pGYgF.html", "date_download": "2020-09-27T22:09:21Z", "digest": "sha1:4DLQ2LSHQ3NLVMKKFI624S3BWWHJMJMZ", "length": 13387, "nlines": 314, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nजुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nबजाज जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जा��े सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये बजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर किंमत ## आहे.\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर नवीनतम किंमत Sep 26, 2020वर प्राप्त होते\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडरऍमेझॉन, पयतम, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 2,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर दर नियमितपणे बदलते. कृपया बजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1198 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर वैशिष्ट्य\nमॉडेल नंबर C50-A E0110\nलाँच तारीख 2014, May\nड्राय ग्राइंडिंग ब्लड Yes\nपॉवर कॉन्सुम्पशन 450 W\nतत्सम जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\n( 1 पुनरावलोकने )\n( 412 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nOther बजाज जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\n( 1 पुनरावलोकने )\n( 412 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 116 पुनरावलोकने )\nView All बजाज जुईचेर मिक्सर & ग्राइंडर\nExplore More जुईचेर मिक्सर & ग्राइंडर under 2878\n( 1 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजुईचेर मिक्सर & ग्राइंडर Under 2878\nबजाज मॅजेस्त्य जक्स 4 जुईचेर मिक्सर ग्राइंडर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश��न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2017/12/Bmc-Feriwala.html", "date_download": "2020-09-27T23:26:11Z", "digest": "sha1:BB5SFICK7W46OR7BUY3H3BQYR2BZ6MAP", "length": 9210, "nlines": 64, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती व सूचना - JPN NEWS", "raw_content": "\nHome FEATURED MUMBAI फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती व सूचना\nफेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती व सूचना\n89 हजार 797 जागा निश्चित केल्या जाणार\nमुंबई मधील फेरीवाल्यांवरून गेल्या काही दिवसात वातावरण तापले आहे. मुंबईमधील फेरीवाल्यांवर पालिकेकडून आणि पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. तर दुसरीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान मुंबईमध्ये फेरीवाल्यांना बसण्यासाठी पालिकेने 89 हजार 797 जागा निश्चित केल्या आहेत. या जागा अंतीम करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून हरकती - सूचना मागवल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांबाबतचा निर्णय अंतिम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी यापूर्वी 22 हजार 97 इतक्या जागा निश्चित केल्या होत्या. मात्र फेरीवाल्यांची संख्या वाढत गेल्याने आता 89 हजार 797 जागा ठरवल्या आहेत. या जागांची यादी पोर्टलवर टाकण्यात आली असून अंतीम करण्यासाठी हरकती -सूचना मागवल्या आहेत. हरकती -सूचना छाननीनंतरच या जागा निश्चित केल्या जातील. सद्या ही प्रक्रिया स पालिकेने मुंबई महापालिकेकडे 99 हजार 435 अर्ज आले आहेत. या अर्जदारांची पात्रता -अपात्रता निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 20 पैकी 12 जणांच्या कमिटीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. फेरीवाल्यांची पात्र- अपात्रता निश्चित झाल्यावर त्यांच्यातून 8 सदस्य नियुक्त केले जाणार आहे. रेल्वे स्थानक व मंड्यांपासून दिडशे मीटर व रुग्णालये, शाळा, मंदिरांपासून 100 मीटर अंतर परिसरात फेरीवाल्यांनी बसू नये असा नियम आहे. मात्र या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न ऎरणीवर आला. मनसेने फेरीवाला हटाव मोहिम सुरु केली. याचवेळी पालिकेनेही फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र केली. मात्र ���ागील अनेक वर्षापासून फेरीवाला धोरण राबवले जात नसताना कारवाई करू नये. त्यासाठी टाऊन वेंडिंड कमिटीची स्थापना करून फेरीवाल्यांची पात्र - अपात्रता निश्चित करावी व हॉकर्स- नॉन हॉकर्स झोन तयार करावे ही मागणी जोर धरु लागली. त्यापूर्वी 20 जणांची टाऊन वेंडिंग कमिटी नियुक्त करण्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी अर्ज केले. या अर्जांची पात्र -अपात्रता निश्चित करण्यात आली. यात पाच शासकीय अधिकारी व संस्था, मंडऴे यांचे सात सदस्य अशा 12 जणांची समिती नियुक्त करण्यात आली असून राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे. यांत फेरीवाल्यांमधून आठ जणांना नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र फेरीवाल्यांची अद्याप पात्र, अपात्रता निश्चित झालेली नसल्याने त्याची नियुक्त पात्र,अपात्रतेच्या प्रक्रियेनंतर केली जाणार आहे. फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यासाठी हरकती व सूचनांची प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया संपल्यावर जागा निश्चित केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2020-09-27T23:25:09Z", "digest": "sha1:65T5T6FXHCSSNNVG6M6CBRWI3OVADDCH", "length": 9359, "nlines": 128, "source_domain": "livetrends.news", "title": "यूपीएससी परीक्षेत यश मिळविणारे कांतीलाल पाटील यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार - Live Trends News", "raw_content": "\nयूपीएससी परीक्षेत यश मिळविणारे कांतीलाल पाटील यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार\nयूपीएससी परीक्षेत यश मिळविणारे कांतीलाल पाटील यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार\nवरणगाव (प्रतिनिधी) केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला. या परीक्षेत तपत कठोरा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कांतीलाल सुभाष पाटील हे उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याने गावासह परिसराचे नाव उंचावले आहे. त्यानिमित्ताने तपतकठोरा येथे जाऊन वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कांतीलाल पाटील यांचा सत्कार केला.\nमुळचे तपत कठोरा येथील रहीवासी सुभाष बळीराम पाटील यांचे सुपुत्र खांदेशरत्न सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचे सदस्य कांतीलाल सुभाष पाटील यांनी केंन्द्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा दिली होती. त्या परीक्ष��चा निकाल मंगळवार रोजी घोषित झाला. या परीक्षेत कांतीलाल पाटील हे उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारीपदीनियुक्ती झाल्याने तपत कठोरा गावासह वरणगाव परीसर व संपुर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी घेतलेली मेहनत व परिस्थितीवर केलेली मात खरोखर प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सायंकाळी तपतकठोरा येथे जाऊन कांतीलाल पाटील यांचा त्यांच्या परीवाराचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.\nप्रसंगी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक विष्णु खोले, रविंद्र सोनवणे,गणेश सुपडु चौधरी, समाधान चौधरी, साजिदभाई कुरेशी, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष दिपक मराठे, शहरअध्यक्ष संतोष माळी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पुभाई जकातदार, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष गजानन वंजारी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, एहसानभाई अहमद, आकाश झोपे, सोहेल कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nएरंडोलचे दोन तरूण बंधार्‍यात बुडाले\nमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन \nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-rajya-sabha-mp-sampatiya-uikeys-son-satendra-was-arrested-for-allegedly-carrying-smack-in-mandla-1857607/", "date_download": "2020-09-27T23:11:26Z", "digest": "sha1:7KVA5WBBDUWYNYMAU4P5XEDCGPDOMUCL", "length": 12131, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp rajya sabha mp sampatiya uikeys son satendra was arrested for allegedly carrying smack in mandla | भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nभाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक\nभाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक\nखासदारपूत्रावर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. एका वाहन चोरी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.\nमध्य प्रदेशमध्ये भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असे या खासदारांचे नाव असून सत्येंद्र हे त्यांच्या सुपूत्राचे नाव आहे.\nमध्य प्रदेशमध्ये भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असे या खासदारांचे नाव असून सत्येंद्र हे त्यांच्या सुपूत्राचे नाव आहे. सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आपली कार भरधाव नेली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत त्याला अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. या दरम्यान, पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने कार न थांबवता ती भरधाव नेली. यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या कारचा पाठलाग करून ती पकडली. पोलिसांसमोर तिनही युवक घाबरले होते. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यांना आतमध्ये अंमली पदार्थ सापडले.\nया संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधिक्षक परिहार म्हणाले की, खासदार सुपूत्रासह तीन युवकांना अंमली पदार्थासह अटक केली आहे. त्यांना आज (गुरूवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला.\nसंपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सत्येंदवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार एका वाहन चोरी प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं ���ॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 #BoycottChineseProducts: ‘दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या चीनला धडा शिकवा, चीनी वस्तूंवर बंदी घाला’\n2 भारिप बहुजन महासंघ निवडणुकीनंतर वंचित आघाडीत विलीन होणार: प्रकाश आंबेडकर\n3 दुबळे नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात – राहुल गांधी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/cabinet-approved-death-penalty-under-posco-act-1813650/", "date_download": "2020-09-27T23:03:32Z", "digest": "sha1:XZQQ4NAWK6IU4PUHT6TSPCW622GJ55CZ", "length": 12275, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cabinet approved death penalty under POSCO act | लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना मृत्यूदंड, मंत्रिमंडळाचा निर्णय | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंड, मंत्रिमंडळाचा निर्णय\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंड, मंत्रिमंडळाचा निर्णय\nपॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे\nलहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्यूदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात आला असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.\n१२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर पॉस्को कायद्यात बदल केले असून यापुढे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.\nकठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले होते.\nकेंद्र सरकारने कायद्यात बदल करण्यापूर्वी राजस्थान व मध्य प्रदेश सरकारने १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा देणारा कायदा मंजूर केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nए���सीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 मोकळ्या जागी नमाजला बंदी तर, संघाच्या शाखांवर का नाही; काँग्रेस खासदाराचा सवाल\n2 लोकसभेपूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक, शेतकरी आणि बेरोजगारांना देणार पगार\n3 इंग्लंडमधले बाललैंगिक अत्याचारी मूळचे पाकिस्तानी – साजिद जाविद\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/pune/pune-khadakwasla-dam-full-after-heavy-rainfall-in-dam-area-256508.html", "date_download": "2020-09-27T23:02:13Z", "digest": "sha1:3BFHELUOQYG5SROPHPAPHM37TE53LKKC", "length": 16890, "nlines": 206, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Pune Khadakwasla Dam full | पुणेकरांसाठी खूशखबर, खडकवासाला धरण भरले", "raw_content": "\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nPune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले\nPune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले\nपुण्यातील खडकवासला धरणातून 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला (Pune Khadakwasla Dam full) आहे. यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे.\nपांडुरंग रायकर, टीव्ही 9 मराठी, पुणे\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. (Pune Khadakwasla Dam full)\nतसेच नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर नदीपात्राच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.\nपुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरणात 1.97 टीएमसी म्हणजे शंभर टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर पानशेत धरणात 9.41 टीएमसी म्हणजेच 88.41 टक्के जलसाठा, वरसगाव 9. 60 टीएमसी म्हणजेच 74.46 टक्के पाणीसाठा, टेमघर 2. 21 टीएमसी म्हणजेच 59.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.\nपुण्यातील चारही धरणात तब्बल 23. 19 टीएमसी म्हणजेच 79. 57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या वर्षीच्या 29. 15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के त्या तुलनेत अजूनही पाणीसाठा कमी आहे.\nराज्यातील धरणं 44.8 टक्के भरली\nराज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं मिळून एकूण 44.8 टक्के भरली आहेत. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यासोबतच धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे.\nजलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी सर्व धरणं मिळून 44.8 टक्के भरली आहेत. कोकण विभागातील धरणांमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे 58.9 टक्के पाणीसाठा आहे, तर त्यापाठोपाठ नागपूर विभागातील धरणं 52.82 टक्के भरली आहेत. (Pune Khadakwasla Dam full)\nराज्यात कुठल्या विभागातील धरणं किती भरली\nअमरावती – 36.96 टक्के\nकोकण – 58.9 टक्के\nनागपूर – 52.82 टक्के\nनाशिक – 37.87 टक्के\nपुणे – 37.87 टक्के\nऔरंगाबाद – 42.21 टक्के\nपुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं\nPune Rain | पुणेकरांची तहान वर्षभर भागणार, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा\nभिवंडीतील बचाव कार्य चौथ्या दिवशी संपलं, एकूण 41 जणांचा मृत्यू,…\nफ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात…\nJayakwadi Dam | जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग,…\nजायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना…\nLIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्य���्यापी गोलमेज परिषद\nVidarbha Flood Photos | विदर्भात पुराचं थैमान, नागरिक बेहाल, मदतीसाठी…\nरत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव, नाराळाची 35 झाडं उन्मळून पडली\nLIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 29 ऑगस्ट 2020\nDrugs Case LIVE | दीपिकाची साडेपाच तास, तर सारा अली…\nKshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27…\nअनुराग कश्यपला अटक करा, रामदास आठवलेंची मागणी\nPHOTO : दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर…\nआरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला\nवडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा…\nकांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचा घणाघात\nमराठा समाजाला 'ओबीसी'त आरक्षण दिल्यास मतदानावर बहिष्कार, ओबीसी समाजाचा इशारा\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nIPL 2020 : शुभमन गिलच्या नाबाद 70 धावा, गिलला कर्णधार करा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची मागणी\nमहाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन जप्त, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता\nIPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंब�� केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f417f9164ea5fe3bd3ee1b6", "date_download": "2020-09-27T23:40:24Z", "digest": "sha1:HHZRJDOI4MSQ6PYZMMVJZPO5XDS2RBHV", "length": 7411, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भुईमूग पिकातील 'टिक्का' रोगाचे नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूग पिकातील 'टिक्का' रोगाचे नियंत्रण\nहा रोग बुरशीपासून होतो. ह्या रोगामुळे पानावर ठिपके पडतात. म्हणून यास टिक्का रोग असे म्हणतात. सुरवातीला या रोगाची लक्षणे फक्त पानावरच आढळून येतात. पानावर दोन जातींच्या बुरशीमुळे वेगवेगळ्या आकाराचे ठिपके दिसून येतात. भुईमूगाची वाढ झाल्यानंतर पानावर गोलाकार किंवा वेळेवाकडे, तांबूस करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात व अशा ठिपक्यांची वाढ होऊन ते एकमेकात मिसळून जातात. या ठिपक्याभोवती सुरवातीस पिवळे वलय दिसून येते. अनुकूल हवामानात झाडाच्या जमिनीवरील सर्व मुळे पाने कमजोर होतात व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाने गळून पडतात. याचा फलधारणेवर व शेंगाच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. नियंत्रण:- कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @ ९० ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल ५% ईसी @२०० ते ४०० मिली किंवा कार्बेन्डाझिम १२% + मॅंकोझेब ६३% डब्ल्यूपी @२०० ग्रॅम किंवा सल्फर ८०% @ १-२ किलो प्रति एकर फवारणी करावी.\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nभुईमूगपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव: श्री गणेश बिराजदार राज्य- महाराष्ट्र टीप- कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @६० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगतूरसोयाबीनपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना\nमहाराष्ट्रात काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर��भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोवन\nकिमान आधारभूत किंमत कायम राहिल- कृषी मंत्री तोमर\nनवी दिल्ली: केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर विविध माध्यमांद्वारे या शंका दूर करीत आहेत. श्री तोमर हे बिल काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करीत आहेत. अध्यादेशात...\nकृषी वार्ता | कृषक जगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/unique-method-of-growing-spirulina-5f4d0dd764ea5fe3bdfe9f3d", "date_download": "2020-09-27T23:55:59Z", "digest": "sha1:LAFOHX3LKJ3JO2LSLMIXVRKJAERO4GXX", "length": 5869, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अनोखी, स्पायरुलिना शैवाल निर्मितीची प्रक्रिया! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअनोखी, स्पायरुलिना शैवाल निर्मितीची प्रक्रिया\nआपण समुद्र शैवाल हे नाव तर ऐकलेच आहे. पीक वाढीच्या औषधांमध्ये समुद्र शैवाल अर्क असतो. तर याच शैवालाची कृत्रिमरीत्या वाढ कशी केली जाते. वाढीसाठी पोषक वातावरण कोणते. तयार करण्यासाठी लागणारी जागा, साहित्य व एकूण खर्च तसेच यापासून आपल्या किती दिवसात उत्पन्न मिळते याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nसंदर्भ - इंडियन फार्मर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.\nजैविक शेतीपीक पोषणवीडियोकृषी ज्ञान\nपहा, सेंद्रिय शेतीत बिजामृत'चे महत्व\n बिजामृत कसे बनवावे, त्याचे फायदे काय आहेत आणि वापर कसा करावा त्यासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.\nजैविक शेती | आपली शेती\nदशपर्णी अर्क कशासाठी फवारताय\nशेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण बघतोय कि शेतकऱ्यांना सांगितले जाते कि दशपर्णी अर्काची फवारणी करा त्यामुळे पिकांना फायदा होईल .पण सर्वाना हे माहिती नाही कि असे कोणते तत्व...\nव्हिडिओ | चेतन वाघूलाडे\nपहा, नाबार्ड शेतकऱ्यांसाठी देत असणाऱ्या सर्व योजना व अनुदान\nशेतकरी मित्रांनो, नाबार्डद्वारे शेतकऱ्यांना विविध योजना चालू आहेत. परंतु त्याची सर्व शेतकऱ्यांना सविस्तर माहिती नसते. नाबार्डद्वारे, पशुपालन, जैविक शेती, कृषी व्यवसाय,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/us-elections", "date_download": "2020-09-27T23:16:36Z", "digest": "sha1:ISI3PVBH45AS7TRTPBHG72DGQJVTOQ6E", "length": 7012, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिका: डेमोक्रेटिक पक्षात हिंदूफोबिया,नेत्यांचेही मौन; हिंदू संघटनेचा आरोप\nUS Electionअमेरिका निवडणूक: 'या' अटीसह निवडणूक निकाल मान्य करणार: ट्रम्प\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nUS Election अमेरिकेतील निवडणुकीत PM मोदींचे मित्र पराभवाच्या छायेत\nतीन वर्षांपूर्वीच 'या' राष्ट्रपतीला ठार करणार होतो; ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा\nअमेरिका निवडणूक: भारतीयांच्या मतपेढीत ट्रम्प यांची मुसंडी; बायडन आघाडीवर\nअमेरिकेत करोनावर खूपच चांगलं काम; मोदींनी कौतुक केले: ट्रम्प\nअमेरिकेची निवडणूक तीन देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर\nट्रम्प यांना सट्टेबाजांची पसंती; तर, सर्वेक्षणात बायडन आघाडीवर\nअमेरिकेत हिंदू व्होटबँकेला आलं महत्त्व; बायडन आणि ट्रम्प यांच्यात चढाओढ\nकरोना: अमेरिकेत वर्षाखेरीस लस; ट्रम्प यांच्याकडून भारताचेही कौतुक\n'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा'\nबायडन अमेरिकेला समाजवादी करतील; रिपब्लिकनला भीती\nअमेरिका निवडणूक: हिंदीतल्या प्रचाराचा बुमरँग; ट्रम्प यांना 'उल्लू' म्हटले\nअमेरिकी निवडणुकीत मोदींची ताकद; ट्रम्प यांच्या व्हिडिओत पंतप्रधानांचा समावेश\nअमेरिका राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बायडन यांचे 'मुंबई कनेक्शन'\nडोनाल्ड ट्रम्प यांच्याही पोस्ट डिलीट करणार; फेसबुकचा इशारा\n'ट्रम्प यांच्यासाठी राष्ट्राध्यक्ष म्हणजे सोशल मीडियावर शिविगाळ करणे'\nअमेरिकन-भारतीय मतांसाठी ट्रम्प यांचा 'हा' डाव\nDonald Trump अमेरिका आर्थिक दिवाळखोरीत जाणार; ट्रम्प यांचा इशारा\nअमेरिका: भारतीय वंशाच्या कमला हॅरीस उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार\nचीन, रशियाला वाटतं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष 'ही' व्यक्ती असावी\nना आजार, ना संकट...अमेरिकेच्या नागरिकांमध्ये 'याची' मोठी भीती\nअमेरिका निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून रस्त्यात राडा\n'अमेरिकेच्या निवडणुकीत मदत करा; ट्रम्प यांचे चीनला साकडे'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेश��्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://rutujasimageconsulting.blogspot.com/2019/02/factors-help-you-to-define-your-image.html", "date_download": "2020-09-28T00:09:40Z", "digest": "sha1:7PKPBCOC6HQRZIWVEGJDL62ME3L6KMNZ", "length": 6485, "nlines": 81, "source_domain": "rutujasimageconsulting.blogspot.com", "title": "उठावदार व्यक्तीमत्वासाठी - Factors help you to define your Image - Part 2", "raw_content": "\nमागच्या भागात आपण कुठल्या आंतरिक बाबी आहेत ज्या तुमची इमेज उठावदार करायला उपयुक्त ठरतात हे पाहिलं. तुमची inner personality तितकीच महत्वाची आहे जितकी तुमची outer personality.\nबाह्य व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो. पण चांगले कपडे, सौंदर्य प्रसाधनं या पलीकडे फारशी माहिती सगळ्यांनाच असते असं नाही. त्यामुळे आपण व्यक्तिमत्वासाठी काय करू शकतो किंवा केल पाहिजे हे पाहू.\nपहिली गोष्ट म्हणजे आपला पोशाख. व्यकितमत्व उठून दिसण्यासाठी आपण काय घालतो, कसं घालतो हे फार मह्त्वाचं असतं. आपला पोशाख आपल्याला उठून दिसणे खूपच महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे आपला पोशाख हा आपला कामाचा हुद्दा, कामाचे कारण, तिथे आपली भूमिका, समारंभ असेल तर कोणता समारंभ, तिथली आपली भूमिका या सगळ्यांचा विचार करून निवडला पाहिजे.\nformal आणि casual या मधला फरक माहित असणे अतिशय आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आणि इतरत्र जाण्याचे dresses हे वेगळे असले की त्यात तोचतोचपणा येत नाही. आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व पण उठून दिसतं.\nजेव्हा मी personal consultation करते तेव्हा या सर्व बाबींचा विचार करून client ला मी पर्याय सुचवत असते. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा हुद्दा या सगळ्यांचा विचार करून, त्यांना काय चांगलं दिसेल याचा विचार केला जातो.\nयाबरोबरच पोशाखाचा रंग, त्याचा पोत आपल्याला शोभतो का हेही पाहणे गरजेचं आहे. प्रत्येकाचा स्वतःचा असा Skin Tone असतो. color analysis मध्ये तुमचा Skin Tone कोणता हे मला सांगता येते. एकदा तो समाजाला की dress चा रंग निवडणे एकदम सोपे होऊन जाते आणि निवडलेला रंग आपल्यावर छानच दिसतो.\nरंगाबरोबरच एक महत्वाची गोष्टं म्हणजे तुमचा body shape. प्रत्येकाचा body shape वेगळा असतो. फक्त आपला कुठला हे महित असलं की काय घातलं तर आपल्याला चांगलं दिसेल याचा अंदाज तुम्हाला येतो.\nbody shape नुसार dressing असेल तर व्यक्तिमत्व अजून खुलून दिसते.\nपोषाखाबरोबरच अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर आपण काम केल तर आपलं व्यक्तिमत्व उठून ��िसेल ते आपण पुढच्या भागात पाहू...\nउठावदार व्यक्तीमत्वासाठी - Factors help you to def...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/agrostar-information-article-5f417f9164ea5fe3bd3ee1b7", "date_download": "2020-09-27T23:01:37Z", "digest": "sha1:QKP4YGNXTUBO544ULITMFSRZ6BGAZQH3", "length": 5912, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मिरचीच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमिरचीच्या भरघोस उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन\nमिरची पिकामध्ये अधिक फळधारणा होण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यासाठी १३:४०:१३ @२ किलो आणि १३:००:४५ @२ किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच सध्या पावसाचे पाणी प्लॉटमध्ये साचून राहणार नाही अशी व्यवस्था करावी.\nहि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा\nमिरचीपीक पोषणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी - 'अँट्राकॉल'\nआपल्या डाळिंब, बटाटा, मिरची, द्राक्षे, टोमॅटो आणि भात यांसारख्या पिकातील बुरशीजन्य म्हणजेच पानांवरील ठिपके, करपा, डावणी व मिरचीवरील डायबॅक या रोगांच्या नियंत्रणासाठी...\nव्हिडिओ | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nसंदर्भ:- अ‍ॅगमार्कनेट, https://agmarknet.gov.in हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\nमिरचीपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nनिरोगी व आकर्षक मिरची पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. प्रधुम्न चंद्रवंशी राज्य - मध्य प्रदेश टीप - १२:६१:०० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/meeting-of-pawar-family-in-baramati/", "date_download": "2020-09-27T22:49:13Z", "digest": "sha1:Y5JSHI67IAIYAGJXRISDIQBRCBIDMPVQ", "length": 8484, "nlines": 127, "source_domain": "livetrends.news", "title": "पवार कुटुंबाची उद्या बारामतीत बैठक; पार्थ यांच्या निर्णयाकडे लक्ष - Live Trends News", "raw_content": "\nपवार कुटुंबाची उद्या बारामतीत बैठक; पार्थ यांच्या निर्णयाकडे लक्ष\nपवार कुटुंबाची उद्या बारामतीत बैठक; पार्थ ���ांच्या निर्णयाकडे लक्ष\n उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे उद्या आपल्या वडिलांसोबत बारामती येथे सल्ला मसलत करणार असल्याची माहिती समोर आली असून आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.\nअजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही.\nदरम्यान, पार्थ यांना जाहिररित्या शरद पवार फटकारल्यानंतर घडामोडी वेगवान झाल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत.. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. त्यानंतर पार्थ आणि अजित पवार दोघंही बारामतीला रवाना होणार आहे. त्यानंतर पार्थ पवार यांच्याबाबत श्रीनिवास पवार यांच्या घरी बैठक होणार असल्याची माहिती आहे. येथे पार्थ हे नमती भूमिका घेणार की आक्रमक याबाबत आता औत्सुकाचे वातावरण निर्मित झाले आहे.\nकोरोनावर विजय मिळवणार्‍यांचा संख्या चार लाखांच्या पार \nमहत्वाच्या सभेला मुद्दाम डावलले- पल्लवी सावकारेंचा आरोप\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या ��र्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rajmata-punyashlok-ahilya-devi-ideal-ruler-of-all-time-ajit-pawar/", "date_download": "2020-09-27T23:19:04Z", "digest": "sha1:BFCDKNRDDKKI2RPXVCFEEQ7J7IJ7KOU6", "length": 8646, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या - अजित पवार", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\nराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या – अजित पवार\nमुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या…राजकारण… समाजकारण…धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी स्मृतींदिनानिमित्त अभिवादन करुन त्यांच्या कार्याला… विचारांना… स्मृतींना उजाळा दिला.\nजात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामे केली. परराज्यांशीही सहकार्याचे, सलोख्याचे संबंध राखले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दाखवलेल्या मार्गानं राज्यकारभार करणे, जनतेला सुखी ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nअहिल्यादेवींनी त्यांच्या कारकिर्दीत देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. मशिदी, दर्ग्यांसाठीही मदत केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत, जगन्नाथपुरीपासून सोमनाथापर्यंत अखंड भारतात लोकविकासाची कामे केली. त्यांनी उभारलेली मंदिरं, उद्यानं, अ��्नछत्र, विहीरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत असेही अजित पवार म्हणाले.\nनर्मदा, गंगा, गोदावरी नद्यांवर घाट बांधण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. लोकांना सोबत घेऊन पडीक जमीनींचा विकास केला. करपद्धतीत, न्यायव्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाचा प्रसार केला. लोककलांना प्रोत्साहन दिले. जीवनाच्या अखेरपर्यंत लोककल्याणाचा ध्यास घेऊन कामे केली. त्यांचे कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.\nमीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला\nभाजपाच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाचा विळखा\n#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-09-28T00:32:22Z", "digest": "sha1:SAZITCPSHGVHEWQHPXK34G47GH5NBQHG", "length": 5304, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ११३० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ११३० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११०० चे १११० चे ११२० चे ११३० चे ११४० चे ११५० चे ११६० चे\nवर्षे: ११३० ११३१ ११३२ ११३३ ११३४\n११३५ ११३६ ११३७ ११३८ ११३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स.च्या ११३० च्या दशकातील वर्षे‎ (९ प)\n\"इ.स.चे ११३० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख ��हे.\nइ.स.चे ११३० चे दशक\nइ.स.चे १२ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/28/being-the-voice-of-the-general-public-i-came-to-the-legislature/", "date_download": "2020-09-27T23:51:20Z", "digest": "sha1:BAIDA7JIRPCULEBCAL4EJKX24432QQM4", "length": 10053, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो\nसर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो\nकोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.\nविधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात पाऊल ठेवले तेव्हा माझ्या खांद्यावर असलेली जबाबदारी जाणवत होती.\nकोपरगावच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवन��त आलो आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी माझा आवाज येथे घुमणार आहे.\nशंकरराव काळे यांच्या आदर्श विचारांवर, शरद पवार व माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रत्येक पाऊल असणार आहे.\nजनता माझ्या पाठीशी नेहमी असेल याची मला खात्रीच नाही तर विश्वास आहे, असे आमदार काळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.\nदेवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम\nती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…\nभगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल\nप्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….\nपगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/21/disgusting-the-women-took-off-their-clothes-at-the-quarantine-center-for-beer/", "date_download": "2020-09-27T22:16:59Z", "digest": "sha1:IACR2ISORQKER67DKLJFMNVGY5NQDGVS", "length": 10631, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "घृणास्पद ! महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये कपडे काढत घातला गोंधळ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे ���णण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये कपडे काढत घातला गोंधळ\n महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये कपडे काढत घातला गोंधळ\nअहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परठिकाणावरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. असेच मुंबईवरून आलेल्या बार डान्सर यांना मुरादाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.\nयावेळी त्यांनी बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. काही महिलांनी स्वत:चे कपडे काढण्यास सुरवात केली. त्यांनतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.\nएसएसपी अमित पाठक यांनी सांगितले की, एमआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये मुंबईतील आदर्श कॉलनीतून परतलेल्या महिलांना ठेवण्यात आले होते. महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी तयार नव्हती.\nकसंबसं त्यांना एमआयटीपर्यंत आणण्यात आले. यानंतर सायंकाळी 5 वाजता या महिलांनी धुडघुस घातला. या महिलांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बिअरची मागणी केली.\nविरोध केल्यास एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला एमआयटी हॉस्टेलमधील बाल्कनीतून खाली लटकवून धमकी दिली.\nजर बिअर आणून दिली नाही तर ती मुलाला खाली फेकून देईन. यादरम्यान काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर असाच गोंधळ घालून अशी धमकी महिला देत होत्या.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरा��ील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\n‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’\n‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’\nकोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/cricket/sachin-tendulkars-applause-rohit-sharma-and-ajinkya-rahanes-partnership/", "date_download": "2020-09-27T22:52:06Z", "digest": "sha1:UT7ZQ23AP3VRJPAZD7U5SZYKCYW5CSEP", "length": 30946, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "रोहित-अजिंक्यच्या पाठीवर सचिन तेंडुलकरची कौतुकाची थाप, म्हणाला... - Marathi News | Sachin Tendulkar's applause on Rohit Sharma and Ajinkya Rahane's partnership | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nरोहित-अजिंक्यच्या पाठीवर सचिन तेंडुलकरची कौतुकाची थाप, म्हणाला...\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले.\nरोहित-अजिंक्यच्या पाठीवर सचिन तेंडुलकरची कौतुकाची थाप, म्हणाला...\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थिति��� आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. त्यांच्या या खेळीचं महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले.\nअजिंक्यने 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. रोहित 255 चेंडूंत 28 चौकार व 6 षटकार खेचून 212 धावांत माघारी परतला. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.\nभारताकडून चौथ्या विकेटसाठीही ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. परंतु, संघाची अवस्था 3 बाद 40 किंवा त्याहून बिकट असताना चौथ्या विकेटने केलेली ही जगभरातील सहावी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विशेष म्हणजे अव्वल पाचमध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही. त्यांचे तेंडुलकरने कौतुक केले. तो म्हणाला,''रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी सकारात्मक खेळ करताना संघाला सुस्थितीत आणले आणि टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.''\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nIndia vs South AfricaRohit SharmaAjinkya RahaneSachin Tendulkarभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माअजिंक्य रहाणेसचिन तेंडुलकर\nकोरोनावर ‘टीम इंडिया’च्या रूपाने विजय मिळवायचा आहे; नरेंद्र मोदींचे खेळाडूंना आवाहन\nरोहित-बुमराहचे ९८ सामने, पण एकत्र फलंदाजी नाहीच\nबॉलिवूड गायिका कनिका कपूरमुळे संकटात सापडले होते 15 क्रिकेटपटू; समोर आला वैद्यकीय अहवाल\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडापटूंना सांगितले 'पाच' मंत्र, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन\nCorona Virus : अजिंक्य रहाणेकडून राज्य सरकार अन् महानगरपालिकेच्या 'त्या' उपक्रमाचं कौतुक\nCorona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार\nदिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह\nसॅमसनला भारताकडून संधी मिळत नसल्याचे आश्चर्य\nविराट कोहली - रोहित शर्मा आज समोरासमोर\nअभ्यास केला राहुलचा पण प्रश्न आला मयांकचा\n...त्यामुळे आफ्रिदी निराश, पाकिस्तानचे खेळाडू या ग्लॅमरपासून दूर\nRR vs KXIP Latest News : राजस्थान रॉयल्सनं इतिहास रचला; स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींच�� दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mihaykoli.co.in/dry-egg-masala-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T21:58:30Z", "digest": "sha1:UAVRQE3YOSXLBUAXOV3HHMVKAKFO3WXZ", "length": 5686, "nlines": 70, "source_domain": "mihaykoli.co.in", "title": "Dry egg masala – अंड्याचा सुका मसाला – Mi Hay Koli", "raw_content": "\nDry egg masala – अंड्याचा सुका मसाला\nसाहित्य – ७ ते ८ उकडलेली अंडी, २-३ बारीक चिरलेले कांदे, एक मोठी वाटी बारीक चिरलेली टोमॅटो, १ tbl spn कसुरी मेथी, ३ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक छोटा चमचा (tea spn) हळद, १ tbl spn साजूक तूप, एक चमचा भाजलेले जिरे, ३ बारीक चिरलेल्या मिरच्या ( अधिक तिखट हवं असल्यास कमी अधिक करू शकता ), अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर (३० ग्रॅम), २ चमचे क्रश केलेले आले लसूण आणि चवीनुसार मीठ.\nकृती – एका पॅनमध्ये २ चमचे तेल टाकावे. त्यात आता उकडलेली अंडी टाकावीत. यात आता हलकी हळद टाकावी. चिमूटभर कोळी मसाला टाकावा. अंडी या मसाल्यात परतून घ्यावीत. परतून झाल्यावर अंड्यांना बाजूला काढून घ्यावेत. एका कढईत ३ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून लालसर रंगापर्यंत परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली मिरची टाकावी. क्रश केलेले आले लसूण टाकावे. सर्व मिश्रण खरपूस भाजून घ्यावे. सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो टाकावीत आणि ती मेल्ट होई पर्यंत परतून घ्यावी. आता यात हळद टाकावी. ३ tbl spn सिक्रेट कोळी मसाला टाकावा. मसाला चांगला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात आता उकडलेली अंडी टाकावीत. सर्व अंडी मसाल्यात चांगली मुरवून (मिक्स) घ्यावी. अंडी परतून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. कसुरी मेथी टाकावी (कसुरी मेथ���ला गरम तव्यावर हलकी परतून घ्या. त्यानंतर ती हातावर कुस्कुरून टाकावी.) आता चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घ्यावे. एक चमचा साजूक तूप टाकावे. साजूक तूप टाकल्याने एक चांगला सॉफ्ट फ्लेवर मिळतो. जर आपणास पसंत नसेल तर आपण नाही टाकले तरी चालेल. आता यात १ ग्लास साधे पाणी टाकावे. वर झाकून ठेवून किमान १० मिनिटे सर्व मिश्रणाला वाफ काढून शिजवून घ्यावे. आपला अंड्याचा सुका मसाला तय्यार.. गरमागरम भाकरी सोबत हि डिश सर्व्ह करावी.\nEgg Lapeta – अंड्याचा लपेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Blood-donation-of-coroner-free-staff-at-Raj-Bhavan-blood-donation-camp-Applause-from-the-Governor_9.html", "date_download": "2020-09-27T22:21:14Z", "digest": "sha1:4GCEAJ53DEMYTZMXZFT3NAWWAIW4OVCA", "length": 8385, "nlines": 70, "source_domain": "www.sthairya.com", "title": "राजभवनातील रक्तदान शिबिरात कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप", "raw_content": "\nराजभवनातील रक्तदान शिबिरात कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप\nस्थैर्य, मुंबई, दि. 8 : काही आठवड्यांपूर्वी कोरोनातून मुक्त झालेल्या राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी राजभवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान मिळवला.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिबिराचे उद्घाटन करताना रक्तदान करणाऱ्या राजभवनातील नव्या कोरोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली.\nरक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून अनेक गरजू व्यक्तींना जीवनदान मिळते. अधिकाधिक लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे. कोरोनाला न घाबरता योग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.\nशिबिरामध्ये एकूण 140 कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबियांनी तसेच वाळकेश्वर परिसरातील नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले.\nशिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले होते. कार्यक्रमाला ज. जी. समूह रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कल्याणी कुलकर्णी, राजभवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद जठार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर���य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_46.html", "date_download": "2020-09-28T00:04:20Z", "digest": "sha1:7NYZG2YK5L7Q7VJJYK522UQZXHLQQ6E5", "length": 36701, "nlines": 196, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "दंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nउत्तरीय युरोपमध्ये स्विडन, डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड आणि नॉर्वे हे देश नॉर्डिक्ट देश म्हणून ओळखल्या जातात. यापैकी नॉर्वे आणि स्वीडन शेजारी देश आहेत. दोन्ही देश कॅथोलिक ख्रिश्‍चन बहुल देश असून, अत्यंत यशस्वी अशा लोकशाहीसाठी प्रसिद्ध आहेत. चांगल्या लोकशाहीचे जे काही गुण असतात ते या दोन्ही देशांमध्ये प्रचूर मात्रेमध्ये उपलब्ध आहेत. जनता सुखी आणि आनंदी आहे. शासन आणि प्रशासन खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. मात्र मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये त्यातल्या त्यात डेन्मार्क, नॉर्वे आणि स्विडनमध्ये मुस्लिम विरोधी भावना तीव्र झालेल्या आहेत.\nनॉर्वे पासून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्वीडनमधील मालमो या बर्‍यापैकी मुस्लिमांची संख्या असलेल्या शहरामध्ये 28 ऑगस्ट 2020 रोजी कुरआनची प्रत मस्जिदीसमोर जाळण्यात आली. त्याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमांमधील एका छोट्याशा गटाने संध्याकाळी 7.30 वाजता दंगल करण्यास सुरूवात केली. दंगलीत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, कुणी जखमी झाले नाही, मात्र काही दुकानांच्या काचा फुटल्या, रस्त्यावर टायर जाळण्यात आले, काही वाहनांना पेटवून देण्यात आले. 8 तासाच्या आत स्वीडन पोलिसांनी दंगल आटोक्यात आणली. या दंगलीस जबाबदार दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी अटक केली. दंगल शमविण्यासाठी ख्रिश्‍चन आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मदत केली. फुटलेल्या काचा, जळालेली वाहने हटविण्यासाठी लोकांनी कष्ट उपसले. अनेक ख्रिश्‍चन लोकांनी आपण मुस्लिमांच्या सोबत असल्याचा मजकूर लिहिलेले फलक हातात घेऊन दुसर्‍या दिवशी शांततेत मार्च काढला. शासनात असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या कुठल्याही नेत्याने या संदर्भात कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.\nमीडियाने वस्तूनिष्ठ बातम्या दिल्या व चोवीस तासात दंगली संबंधी बातम्या दाखविणे बंद करून कोविड आणि अर्थव्यवस्थेसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. दंगल कशी झाली कोणी केली यावर कसल्याही उग्र चर्चा मीडियामध्ये झाल्या नाहीत. मात्र या दंगलीचे पडसाद स्वीडनपेक्षा जास्त भारतामध्ये उमटले. भारतीय माध्यमांमध्ये विशेष: समाजमाध्यमांमध्ये नुकीच बंगलुरूमध्ये झालेल्या दंगलीशी जोडून गरळ ओकण्यात आली. मुस्लिम कुठेच स्व: शांततेने राहत नाहीत आणि दुसर्‍याला शांततेत राहत नाहीत म्हणत स्वीडनच्या कुरआन जाळणार्‍या लोकांची पाठराखन केली.\nस्वीडिश लोकांना डच असे म्हणतात. मागच्या काही वर्षांपासून स्विडनमध्ये मुस्लिम विरोधी भावना पसरविण्यामध्ये डच लोकांपेक्षा नार्वेच्या लोकांचा जास्त हात आहे. नॉर्वेचा दक्षीणपंथी राजकीय पक्ष स्ट्रॉम्प कोर्स हा मुस्लिम विरोधी भावना भडकाविण्यामध्ये आघाडीवर असतो. याच पक्षाचा एक नेता रास्मो पालुदान याने या पूवीर्र्ही मुसलमांनाचा विरोध म्हणून कुरआन जाळण्याचा प्रयत्न केला होता.\nपण पोलिसांनी तो विरेाध हाणून पाडला होत. त्यावेळेस त्याला अटकही आणि दोन वर्षासाठीसाठी स्वीडनमध्ये येण्यास प्रतिबबंध करण्यात आला होता. अश या नेत्याला 28 तारखेला माल्मो शहरात मस्जिदीसमोर मुस्लिमांच्या विरोधात सभा घेण्याची परवानगी मागितली होती, ती पोलिसांनी नाकारली होती. त्यावर त्याने स्थानिक कोर्टात अपीलही केली होती. कोर्टाने त्याची अपील फेटाळलीही होती. तरी तो नॉर्वेमधून 28 तारखेला सभेसाठी निघाला होता. परंतु पोलिसांनी त्याला मॉल्मोमध्ये प्रवेश करण्याआधीच अटक केली. परंतु, त्याच्या समर्थकांनी कुरआन जाळून त्याचे चित्रण करून प्रसारमाध्यमांवर टाकले.\nस्वीडीश पोलिसांसाठी ही दंगली घटना कायदा व सुव्यवस्थेची घटना होती व ती त्यांनी तशीच हाताळली. त्यात त्यांनी राष्ट्रवादाचा लवलेषही येऊ दिला नाही. कुठलाही पक्षपात केला नाही. भारतमाध्ये ज्यांनी कुरआन जाळण्याच्या घटनेची पाठराखण केली त्यांना याची पुसटशीही कल्पना नाही की दक्षीणपंथी राजकीय पक्ष स्ट्रामकोर्स आणि त्याचे नेते हे स्थानिक, गौरवर्णीय लोकांचे समर्थक असून, फक्त मुस्लिमच नव्हे तर कोणत्याही देशाच्या नागरिकांना स्वीडनमध्ये प्रवेश देण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. त्या ठिकाणी मुस्लिमांच्या ऐवजी हिंदू किंवा बौद्ध जरी गेले तरी त्यांचा असाच विरोध करतील यात तीळमात्र शंका नाही.\nदंगली मागची कारण मीमांसा\nमाल्मोमधील कुरआन जाळण्याच्या या घटनेनंतर दोन दिवसांनी डेन्मार्कमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे व्यंगचित्र काढण्य��ची घटना घडली. एवढेच नव्हे तर फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मॅगझीननेही ज्याच्या कार्यालयावर 2015 मध्ये याच कारणामुळे मुस्लिमांच्या एका गटाने हल्ला केला होता. ज्यात या कार्यालयातील 12 लोक ठार झाले होते. त्यांनी परत या आठवड्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित केले.\nमाल्मोमधील घटना असो की स्वीडन आणि फ्रान्समधील प्रेषित सल्ल. यांचे कार्टुन प्रकाशित करण्याच्या घटना असो या पाठीमागे एक विशिष्ट अशी मानसिकता आहे. ती फक्त युरोपमध्येच नसून संपूर्ण जगामध्ये आहे. त्या मानसिकतेतूनच इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध केला जातो, त्यांच्याविरूद्ध हिंसक कारवाया केल्या जातात, त्यांचा अनेकवेळा झुंडीद्वारे बळी घेतला जातो.\nअसे का घडते हे आपण जाणून घेऊया. इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध करणारे दोन प्रकारचे लोकसमुह आहेत. एक मीडियाद्वारे इस्लाम विरूद्धच्या दुष्प्रचाराला बळी पडलेला लोकसमुह ज्याला इस्लामबद्दल फारशी माहिती नसते. दूसरा लोकसमुह तो जो इस्लामच्या शिकवणीचा अभ्यास करून त्यानंतर त्याचा आणि मुस्लिमांचा विरोध करतो. पहिल्या प्रकारातील विरोध हा गैरसमजातून झालेला विरोध असतो तो वस्तूस्थिती समजल्यावर गळून पडतो. परंतु, दुसर्‍या प्रकारचा विरोध हा जाणून बुजून केला जाणारा विरोध असतो. म्हणून तो सहजासहजी गळून पडत नाही. फार कमी लोक इस्लामची शिकवण संपूर्णपणे लक्षात आल्या-आल्या इस्लामचा विरोध बंद करतात. डच संसदेतील फ्रिडम पार्टी नावाच्या मुस्लिम विरोधी पक्षाचे एक खासदार जोराम वँट क्लिव्हरेन ज्यांनी एकेकाळी, ” कुरआन हे विष आहे” असे म्हटले होते त्यांनी इस्लामच्या विरोधासाठी पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नातून इस्लाम विषयी सत्यता जाणून घेतल्यानंतर 2019 मध्ये स्व: इस्लामचा स्विकार केला आणि मोठ्या हिमतीने त्याची घोषणाही केली. आज ते स्वीडनमध्ये इस्लामची शिकवण आपल्या देशबांधवांना देण्याचे काम करीत आहेत.\nस्विडनच नव्हे तर युरोपमधील जवळ-जवळ 27 देशात मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या अलिकडच्या काळात वाढलेली आहे. प्रसारमाध्यमे याला मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशातून पलायन करून आलेल्या शरणार्थ्यांमुळे मुस्लिमांची संख्या युरोपमध्ये वाढत असल्याचा निष्कर्ष काढतात. जो की फारसा बरोबर नाही. मुळात मध्यपुर्वेतील युद्धास अमेरिका आणि युरोप हे जबाबदार असून, मुस्लिमांचे पलायन त्यांच्या युद्धखोर नितीमुळेच होत आहे. नसता कोणता दळभद्री जनसमूह असेल जो आपले लोक, आपली संपत्ती आणि आपला देश सोडून विदेशात कुठलेही निश्‍चित भविष्य नसतांना आनंदाने जाईल या घटकाशिवाय, मुस्लिमांची युरोपमध्ये संख्या वाढण्यामागे जे महत्त्वाचे कारण आहे त्याची चर्चा माध्यमांमध्ये कधीच होत नाही. ते कारण म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे युरोपमधील महिला एक तर मुलं जन्माला घालण्यास उत्सुक नसतात किंवा एखाद दुसरे मूल जन्माला घालतात. त्यामुळे युरोपातील लोकसंख्या गेल्या अनेक वर्षांपासून घसरत चाललेली असून, वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे. स्पष्ट आहे देशातील अंगमेहनतीची कामे करण्यासाठी जो तरूण कामगार वर्ग लागतो तो त्यांच्याकडे नाही. हीच जागा युरोपच्या जवळ असलेल्या तुर्कस्थान आणि इतर मुस्लिम देशांमधील तरूण भरून काढतात. त्यांना रोजगारसुद्धा मिळतो आणि नैसर्गिकरित्या ते तेथे राहू लागतात. त्यातूनच जे स्थानिकांशी त्यांचे संबंध येतात त्यातून अनेक नवीन नाती निर्माण होतात. या परिस्थितीला स्व: कारणीभूत असून, सुद्धा हे गौरवर्णीय युरोपीयन लोक मुस्लिम लोकांच्या नावाने पुन्हा शंख करायला मोकळे होतात. आणि त्यांच्यातीलच एक छोटासा रॅडिकल घटक पुढे येवून मुस्लिमांच्या विरूद्ध गरळ ओकत कधी कुरआन जाळ तर कधी प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र काढ तर कधी मुस्लिमांवर हल्ले कर अशी कामे करत असतात. स्विडनमधील ताजी दंगलीची घटनासुद्धा अशाच एका छोट्या दक्षीणपंथी समुहाकडून कुरआन जाळल्यामुळे घडली, हे सत्य प्रसारमाध्यमे जनतेपासून लपवून ठेवतात.\nइस्लामचा विरोध नैसर्गिक आहे\nवाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारा इस्लामचा विरोध हा त्यांच्या दृष्टीकोनातून नैसर्गिक विरोध असतो. इस्लाम आणि कुरआन या दोघांना शत्रू समजून ते प्रामाणिकपणे त्यांचा विरोध करत असतात. कारण की, इस्लाम प्रत्येक वाईट गोष्टींचा विरोध करतो आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन होत नाही. इस्लाम व्याजाचा विरोध करतो म्हणून भांडवलदारांना ते सहन होत नाही. इस्लाम व्यसनाचा विरोध करतो म्हणून दारू आणि ड्रग्सचा व्यवसाय करणार्‍यांना इस्लाम सहन होत नाही. इस्लाम अश्‍लीलतेचा विरोध करतो. म्हणून फिल्म आणि फॅशनचा व्यवसाय करणार्‍यांना इस्लाम सहन होत नाही. थोडक्यात मानवकल्याणाच्या विरूद्ध होणार्‍या प्रत्येक कृतीचा इस्लाम ठामपणे विरोध करतो म्हणून मानवकल्याणाच्या विरोधामध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते सर्वच इस्लामचा विरोध करतात. दुर्दैवाने अशा व्यवसायांची आणि लोकांची संख्या ही समाजामध्ये जास्त असल्यामुळे व चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे बिगर मुस्लिमांमधून इस्लामचा विरोध जास्त आणि समर्थन कमी होते. इस्लामचा विरोध करणार्‍यांचे दुर्दैव असे की, इस्लामचे समर्थक त्यांच्या अत्याचारांच्या पुढेही नमते घेत नाहीत. मरूण जातात परंतु, त्यांच्या पुढे गुडघे टेकत नाहीत.\nसातव्या शतकात इस्लामची घोषणा केल्याबरोबर प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या मुठभर सहाबी रजि. (साथीदारांना) जो विरोध झाला व ज्या मानसिकतेतून झाला तोच विरोध आणि तीच मानसिकता आज 21 व्या शतकातही कायम आहे. इस्लाममध्ये घडलेली मॉबलिंचिंगची पहिली घटना व त्यात बळी गेलेली पहिली स्त्री हजरत सुमैय्या रजि. पासून ते अलिकडे भारतात लिंच झालेल्या अख्लाक आदी लोकांचा बळी घेऊनही मुस्लिम हे आपल्या धर्मावर निष्ठा ठेऊन चांगली कामे करण्याचे बंद करत नाही. अगदी आपल्या जीवावर खेळून कोविडमधील सर्वधर्मीय मृतांचे अंतीमसंस्कार कुठलाही अभिनिवेष न बाळगता करून ते आपला चांगुलपणा सिद्धच करत असतात. कोरोना जिहादी म्हणून हिनवल्या गेल्यानंतरही अत्यंत जबाबदारीने वागून तबलिगी जमाअतचे लोक आपला प्लाझ्मा दान करतात व कोणावर उपकार केल्याच्या भावनेचा लवलेशही त्यांच्याकडे नसतो.\nवास्तविक पाहता इस्लाम आणि अन्य यांच्यामधील चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती यांच्यातील हे युद्ध असून, हे प्रलयाच्या दिवसापर्यंत सुरू राहणारे आहे. कारण चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक पृथ्वीतलावर कायम राहणार आहेत.\n”आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.” (संदर्भ : आले इमरान आयत नं. 110)\nवर नमूद आयातीमध��ये उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या जीवाचे आणि संपत्तीचे होत असलेले नुकसान सहन करूनही मानवतेच्या व्यापक हितासाठी मुस्लिमांनी इस्लामच्या कल्याणकारी शिकवणीचा संदेश देशातीलच नव्हे तर जगातील लोकांपर्यंत शक्य तितक्या ताकदीने, उपलब्ध माध्यमांने तसेच आपल्या वर्तणुकीने द्यावा, हाच इस्लाम आणि मुस्लिमांविरोधी घृणा कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे.\nशेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ”हे अल्लाह पक्षपात बाजूला ठेऊन इस्लामचा अभ्यास करण्याची सद्बुद्धी दे. जेणेकरून ते सत्यमार्गावर येवून स्व: व समाजासाठी उपयोगी सिद्ध होतील.” आमीन.\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ ज��न २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/shiv-sena-nanar-refinery-bjp-leader-mhmg-439237.html", "date_download": "2020-09-27T23:49:59Z", "digest": "sha1:7TQT3UTAQKPFINHSQYGNJ45H6Q6JHGGK", "length": 24684, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाणार रिफायनरीचा वाद पेटला, शिवसेनेच्या विनायक राऊतांना चपलेनं मारण्याचं BJP नेत्याचं विधान | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nनाणार रिफायनरीचा वाद पेटला, शिवसेनेच्या विनायक राऊतांना चपलेनं मारण्याचं BJP नेत्याचं विधान\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nनाणार रिफायनरीचा वाद पेटला, शिवसेनेच्या विनायक राऊतांना चपलेनं मारण्याचं BJP नेत्याचं विधान\nनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप व शिवसेनेमधील संघर्ष पेटला आहे\nरत्नागिरी, 3 मार्च : कोकणात रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं थोबाड फोडा, असं खासदार विनायक राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता हे प्रकरण पेटलं आहे. यामध्ये आता भाजपच्या नेत्यांच्या विधानामुळे वाद तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. रिफायनरीचा विरोध करण्यासाठी घेतलेल्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी रिफायनरी समर्थकांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांना चपलेनं मारु, नागवं करु अशी प्रक्षोभक विधानं केली आहेत. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपात आता टोकाचा संघर्ष सुरु झाला.\nकाही दिवसांपूर्वी 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात रिफायनरीची जाहिरात छापून आल्यानंतर शिवसेनेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन उध्दव ठाकरेंच्या दौऱ्यात रिफायनरीचं उघड समर्थन केलं होतं. या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. रिफायनरी रद्द करणार असल्याची भूमिका घेणारे शिवसेना पक्षातले कार्यकर्ते रिफायनरीच समर्थन करायला पुढे आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना पक्षाची विरोधाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक मार्चला रिफायनरी विरोधी सभा घ्यावी लागली. या सभेत खासदार विनायक राऊत यांनी जे शिवसैनिक रिफायनरीच समर्थन करतील त्यांचं चपलेनं थोबाडं फोडा, असे जाहीर आदेश दिले. राऊत यांच्या या वक्तव्यावरुन अनेक शिवसैनिक नाराज झाले. म्हणून लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन मार्चला रिफायनरी समर्थकांनी घेतलेल्या सभेत हे नाराज शिवसैनिक हजर राहिले. याच नाराज शिवसैनिकांना आपलसं करण्यासाठी सभेला आलेल्या भाजपच्या नेत्यांनी राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला. रिफायनरीचे समर्थक आणि माजी भाजप आमदार प्रमोद जठार यांनी तर या जाहीर सभेत शिवसैनिकांच थोबाड फोडण्याची भाषा करणाऱ्या विनायक राऊतांनाच ते जिथे असतील तिथे चपलेने मारू, असा जाहीर इशारा दिला. मात्र भाजप नेते जठार यांच्या या वक्तव्यामुळे आता रिफायनरीवरुन सेना भाजपात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. प्रमोद जठार यांनी खासदार राऊत यांची जाहीर माफी मागितली नाही, तर लवकरच त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा सिंधुदुर्गातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.\nकाय आहे रिफायनरीचं राजकारण\nपक्षाच्या विरोधात जाऊन रिफायनरीचं समर्थन करणारे शिवसैनिक हे राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या समर्थक शिवसैनिकाना आमदार राजन साळवींची फूस आहे अशी चर्चा आहे. म्हणूनच एक मार्चला झालेल्या रिफायनरीविरोधी सभेत खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी समर्थक शिवसैनिकांवर कारवाईचे आदेश दिले असले तरी त्या सभेला उपस्थित असलेले आमदार राजन साळवी यांनी या पक्षाच्या विरोधात जाऊन रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबद्दल अवाक्षरही काढलं नाही. त्यात आधीपासूनच सुरु असलेल्या राजन साळवी आणि उदय सामंत वादामुळे साळवी नाराज आहेत. अशा परिस्थितीत साळवींची राजकीय कोंडी करण्यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली. हेच नाराज शिवसैनिक जर आपल्या गळाला लागले तर राजापूर तालुक्यात मजबूत असलेल्या शिवसेनेला खिंडार पडेल हा भाजपचा राजकीय डावपेच आहे. म्हणूनच भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी या जाहीर सभेत सेना आमदार राजन साळवींचीही स्तुती करीत त्यांना भाजपासोबत येण्याचं आव्हान केलं. पण हे आव्हान करीत असताना नाराज शिवसैनिकांना खूष करण्��ासाठी खासदार विनायक राऊत यांना चपलेने मारु असं प्रक्षोभक विधान त्यांनी केल्यामुळे आता राऊतांचे कार्यकर्ते भडकले आहेत. येत्या काही दिवसांत हा भडका आणखी मोठा होऊन सेना भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना रस्त्यावर भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान रिफायनरी समर्थक संघटनेने आपल्याकडे साडेसात हजार एकरची जमीन संमती असल्याचा दावा केल्यामुळे रद्द झालेल्या रिफायनरीचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/kisan-credit-card-credit-history-is-required-when-applying-for-a-loan/", "date_download": "2020-09-27T22:13:57Z", "digest": "sha1:ZJZ2TL4CD7RLF7HESTSDWHLWNAADPSFN", "length": 12725, "nlines": 93, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Kisan Credit Card : कर्जाचा अर्ज करताना आवश्यक आहे क्रेडिट हिस्ट्री", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nKisan Credit Card : कर्जाचा अर्ज करताना आवश्यक आहे क्रेडिट हिस्ट्री\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजन��च्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा सहावा हप्ता वितरित करण्यात येत आहे. या योजनेतेर्गंत वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या माध्यामातून शेतकरी फक्त ४ टक्के इतक्या व्याजदराने कर्ज घेऊ शकतो. शेतकरी याच्या माध्यमातून आपली आर्थिक नड पुर्ण करु शकतात. किसान क्रेडिट कार्ड आपण बँकेत, एनबीपीएफसी, कॉमन सर्विसमधून मिळवू शकतात.\nदरम्यान सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून ते किसान क्रेडिट कार्डवर अटी लावल्या आहेत. जे शेतकरी या अटी पुर्ण करतील तेच याचा लाभ घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी काही अटी आहेत. आपण बऱ्याच वेळा तक्रार करतो की, कार्ड मिळाले पण बँका त्या कार्डवर कर्ज देत नाहीत अशी तक्रार आपण करत असतो. परंतु त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे कर्जासाठी अर्ज करताना आपल्याला कार्डची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागेल. म्हणजे आपल्याकडे कोणते कर्ज थकीत नाहीत ना याची शाश्वती यातून बँक कर्मचारी करत असतात. दरम्यान बँक १.६० लाख रुपयाच्या कर्जासाठी कोणतेही तारण मागणार नाही. सर्व गगोष्टींची पुर्तता असल्याची खात्री झाल्यानंतर बँक कर्मचारी किसान क्रेडिट कार्डधारकांना कर्ज देतील. पण जर कोणत्याप्रकारची त्रुटी असेल तर कर्जाचा अर्ज मंजूर होणार नाही.\nक्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :\nक्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह\nसातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र\nजर आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला अधिक कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेसाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपण किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात. जर आपल्याला या कार्डच्या माध्यमातून कर्ज हवे असेल तर आपण थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.\nदरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.\nkisan credit card Credit history kcc Credit history kisan credit card loan PM-KISAN प्रधानमंत्री किसान सम्मान निधी किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड कर्ज\nशेती अन् घराचे छत भाडोत्री देऊन शेतकरी करणार दुप्पट कमाई\nकिसान क्रेडिट कार्ड असेल तर मिळेल कमी व्याजदरात कर्ज; कार्डसाठी असा करा अर्ज\nपीएम किसान योजना : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी ; अशाप्रकारे करा अर्ज\nअटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता\nपोस्ट खात्याशी जोडा आधार अन् घ्या सरकारी योजनांचा लाभ; जाणून घ्या पद्धत\nकोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्यांना अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत दिलासा ; जाणून घ्या योजनेची पात्रता\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T22:38:12Z", "digest": "sha1:5KDQBRJFTZ2SDYE6Z3IXUGOOPX6CCOGT", "length": 2641, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "राहुल रानडे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nराहुल रानडे (२३ मे, १९६६:पुणे, महाराष्ट्र - ) हे एक मराठी संगीत दिग्दर्शक आहेत. यांनी तीसपेक्षा अधिक वर्षे यांनी मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके तसेच मराठी, हिंदी चित्रपट यांना संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे.\nLast edited on १ फेब्रुवारी २०१८, at ११:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_88.html", "date_download": "2020-09-28T00:08:55Z", "digest": "sha1:GT5OQ7MMBRD6AA35V3STFPMCWCMZ2Z6P", "length": 29052, "nlines": 221, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "बैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nमध्यपुर्वेतील एक महत्त्वाचे मुस्लिम बहुल शहर म्हणून बैरूतची ओळख आहे. हे शहर एका नैसर्गिक द्विपकल्पावर वसलेले असून, याच्या पुर्वेकडून बैरूत नदी वाहते, त्यावरूनच या शहराचे नाव बैरूत असे पडले. 19.9 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या महानगराची लोकसंख्या 2012 च्या जनगणनेनुसार 20 लाख होती. हे शहर लेबनान या देशाच्या राजधानीचे शहर असून, सुंदर समुद्र किनारे आणि पाश्‍चिमात्य जीवनशैली असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणारे शहर होते. भूमध्य समुद्र किनारी वसलेले हे एक नैसर्गिक बंदर असून, मंगळवार 4 ऑगस्ट रोजी या बंदराच्या हँगर (गोदाम) क्रमांक 12 मध्ये या शतकातील आतापोवतोचा महास्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्यामुळे बंदराची जमीन सरकली. या स्फोटाची तीव्रता रिस्टर स्केलवर 3.9 एवढी मोजली गेली. या स्फोटात बंदरासह अर्धे अधिक शहर बेचिराख झाले असून, 85 टक्के धान्यसाठा तेेथील इतर गोदामात ठेवलेला असल्याने नष्ट झाला. म्हणून एक महिन्यापेक्षा जास्त काळ पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा लेबनानमध्ये नाही. बंदर नष्ट झाले व धावपट्टी उखडली गेल्या कारणाने अन्नधान्य शहरात आणावयाचे कसे हा - (उर्वरित पान 2 वर)\nप्रश्‍न निर्माण झाला आहे. इ.स.पूर्वी 15 व्या शतकात बांधलेले हे शहर ऐतिहासिक कारणांमुळे 7 वेळा उध्वस्त होऊन पुन्हा वसविले गेले, असा या शहराचा इतिहास आहे. आता पुन्हा नव्याने या शहराची आठव्यांदा पुनर्बांधणी करणे लेबनानच्या कुवतीबाहेरचे काम आहे. लेबनान हा अरब सुन्नी बहूल चिमुकला देश आहे व इजराईलशी सतत भांडण सुरू असल्यामुळे इजराईलच्या कायम निशाण्यावर राहतो. म्हणून जेव्हा स्फोट झाला तेव्हा पहिला संशय इजराईलवरच गेला. पण लगेच लेबनान सरकारने स्पष्ट केले की, बैरूतच्या हँगर क्रमांक 12 मध्ये 2750 मेट्रिक टन अमोनियम नायट्रेट नावाचे स्फोटक ठेवलेल्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे हा महास्फोट झाला. आग नेमकी कशी लागली याबद्दल तपास सुरू असून, बंदरावरील दोन डझनापेक्षा जास्त काम करणार्‍या अधिकार्‍यांना अटक करण्यात आलेली आहे.\nएवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटके तेथे का साठविण्यात आली याचीही एक रोचक कथा आहे. रशियाच्या बाजूला असलेल्या जॉर्जिया या देशाच्या ’बातूमी’ नावाच्या शहरातील एका कारखान्यातून जो की काळ्या समुद्राजवळ आहे, सप्टेंबर 2013 मध्ये ’रोसस’ नावाच्या एका खाजगी मालवाहू जहाजातून अमोनिअम नायट्रेट घेऊन हे जहाज मोझाम्बिक या आफ्रिकन देशाकडे निघाले होते. मोझाम्बिकच्या ’फायब्रिका डी एक्सप्लोझिव्हज्’ नावाच्या कंपनीने हे नायट्रेट खरेदी केले होते. त्यासाठी 10 लाख डॉलरची रक्कमही चुकविण्यात आली होती. हे जहाज अतिशय जीर्ण होते, याचा मालक इगोर नावाचा एक रशियन व्यक्ती होता. माल घेऊन जातांना इगोर याने जहाजावरील क्रूला पुरेसे प���से दिलेले नव्हते. म्हणून सुवेझ कालव्याजवळ येऊन हे जहाज थांबले आणि चुंगी भरण्यासाठी पैसे नसल्याने जहाजाच्या कॅप्टनने इंगोरशी संपर्क साधून पैसे पाठविण्याची विनंती केली. तेव्हा इगोरने सांगितले की, बैरूत बंदरावर जा आणि तेथून एका इंजिनिअरिंग कंपनीची काही यंत्रे उचला आणि त्यातून मिळालेल्या पैश्यातून चुंगी अदा करा आणि पुढे जा. येणेप्रमाणे जहाजाच्या कॅप्टनने नोव्हेंबर 2013 मध्ये हे जहाज बैरूत बंदरावर आणले. संबंधित इंजिनिअरिंग कंपनीशी संपर्क केला. परंतु त्या कंपनीच्या अधिकार्‍यांनी जहाजाची जीर्ण अवस्था पाहून आपली मौल्यवान मशिनरी त्यात चढविण्यास नकार दिला. बैरूतपोर्टच्या अधिकार्‍यांनी या जहाजाची पाहणी करून याला मालासहीत जब्त केले व हे जहाज पुढील समुद्र प्रवास करण्यास लायक नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर जहाजाचा कॅप्टन बोरीस फोर्डकोशेव आणि क्रुच्या 9 सदस्यांना अटक केली. काही दिवसानंतर 6 लोकांनी कोर्टातून जमानत घेऊन बैरूत सोडले, बाकी लोक तसेच राहिले. कॅप्टन बोरीस याने स्थानिक दुतावासाशी संपर्क करून मदतीची याचना केली. परंतु त्यांना कसलीही मदत मिळाली नाही. कॅप्टन आणि चार क्रू मेम्बर दहा महिने त्या जहाजावरच बंधक बणून राहिले. त्यानंतर जहाजाच्या कॅप्टनने रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना पत्र लिहून खतरनाक केमिकलसह जहाज बैरूतमध्ये अडकल्याची माहिती दिली, पण तिकडूनही काही उत्तर आले नाही. शेवटी कॅप्टनने जहाजामधील काही इंधन विकून वकीलामार्फत स्थानिक कोर्टामध्ये आपली अडचण मांडली. तेव्हा कोर्टाने दया दाखवून कॅप्टन आणि क्रू च्या चार सदस्यांना जमानत देऊन टाकली व हे पाचही लोक आपापल्या घरी परत गेले. मात्र जहाज तेथेच राहिला. तेव्हा बैरूत पोर्ट अधिकार्‍यांनी 2014 मध्ये जहाज बुडेल या भितीने जहाजातील अमोनियम नायट्रेट उतरवून 12 नंबरच्या हँगरमध्ये ठेऊन दिले. ते 4 ऑगस्ट 2020 रोजी स्फोट होईपर्यंत तसेच पडून राहिले.\nबैरूत पोर्ट ट्रस्टचे अधिकारी हे जाणून होते की, अमोनियम नायट्रेट हे एक घातक रसायन असून, यात कधीही स्फोट होऊ शकतो. म्हणून पोर्टचे डायरेक्टर जनरल बद्री दाहेद यांनी सरकार आणि कोर्ट दोघांनाही या रसायनाचा निकाल लावण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्या पत्रव्यवहाराची कोणीच दखल घेतली नाही. शेवटी पोर्टचे जनरल मॅनेजर ��सन कुरायतम यांनीही सरकारला या केमिकलबद्दल कळवून सदरच्या केमिकलचा लिलाव करण्याची परवानगी मागितली परंतु त्यांना परवानगी मिळाली नाही. इकडे केमिकल समुद्राच्या दमट हवेच्या संपर्कात येऊन कुजून अधिक घातक झाले आणि त्याचा शेवट 4 ऑगस्ट रोजी झालेल्या स्फोटात झाला.\nलेबनानमधील सरकार अतिशय भ्रष्ट होते. स्फोट होण्यापूर्वी 2018 पासून या सरकारविरूद्ध जनतेमधील रोष होता. रस्त्यावर येऊन जनतेनी अनेक वेळा सरकारविरोधी प्रदर्शन केले होते. शासकीय अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला होता. यारवही जनता नाराज होती. स्फोटानंतर जनतेच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्यांनी पुन्हा तीव्र प्रदर्शन सुरू केली. म्हणून शेवटी सरकारला पायउतार व्हावे लागले. जनतेने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्याशी संपर्क साधून आपल्या देशाचे प्रशासन फ्रान्स सरकारनी हातात घ्यावे व देशामध्ये सुशासन सुरू करावे, अशी नामुष्की आणणारी मागणी केली आहे. यापेक्षा मोठे दुर्दैव एखाद्या देशाचे काय असू शकेल काहीही असो हा स्फोट म्हणजे बैरूत शासन आणि प्रशासन यांची या शतकातील सर्वात मोठी गफलत होती, एवढे मात्र खरे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्य���साची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/09/blog-post_12.html", "date_download": "2020-09-27T22:01:46Z", "digest": "sha1:NLH5LEKDPFNWR5LEVF57CVKSQRQA6I32", "length": 13673, "nlines": 177, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "नागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे वाटप | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वरा��्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे वाटप\nनागपूर (डॉ. एम. ए. रशीद)\nकोरोना विषाणूच्या संक्रमणाने संक्रमित रुग्णाची श्‍वसनप्रणाली प्रभावित होते. कोरोनाग्रस्त व्यक्तीला श्‍वास घेण्यास होतो, रुग्णालयात बेड न मिळाल्यास त्यांच्या जीव संकटात येतो, वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाला आपला जीवही गमवावा लागतो. कोरोनाबाधितांची ही अडचन लक्षात घेता ‘मशीद मरकजे इस्लामी’च्या वतीने मागील काही दिवसांपासून गरजूंना ऑक्सीजन सिलेंडरचे वाटप करण्यात येत असल्याचे जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरचे शहर अध्यक्ष डॉ. अनवार सिद्दीकी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळवीले आहे.\nजाफर नगरच्या टिचर्स कॉलोनी येथे असलेली ही शहरातील एकमेव मशीद आहे . जिथून अशा प्रकारे गरजूंना ऑक्सिजनचे सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) असलेले रुग्ण, दमा व श्‍वसनासंबंधित इतर व्याधीने ग्रस्त रुग्ण, ज्यांना रुग्णालयात पर्याप्त सुविधा मिळत नाहीत, अशांना अपातकालीन स्थितीत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. त्यांनी सांगीतले की जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरच्या वतीने लॉकडाउनच्या सुरवातीपासूनच गरजूंना विविध शासकीय योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे. जनसेवा विभागांतर्गत जमाअतने हजारो गरजूंना रेशन कीट, जेवन व इतर आवश्यक सहित्य उपलब्ध करून दिले आहे. गरजू रुग्णांनाही मोठ्या संख्येने ऑक्सीजन सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे. वैद्यकीय सल्ल्याने गरजू व्यक्तींनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्सिजन सिलेंडरकरिता 9029586869, 9028289038 व 9890362882 या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nआपण लोकशाही राष्ट्रात राहतो याचा अभिमान असावा\nअभ्यासात तंत्रज्ञान व सोशल मिडीयाचा वापर\nशाळा सुरु करण्याची घाई नको..\nलॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला\nयुएईनंतर बहरीननेही इजराईलला मान्यता दिली\n‘कु’दर्शन टीव्हीवर ‘सुप्रीम’ चपराक\nअशोक साहिल यांचा मृत्यू चटका लावून गेला\n२५ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर\nमुस्लिम समाजाचे सेंटर राज्यास आदर्शवत : पालकमंत्री...\nसूरह अल् अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nराजकीय हक्कभंगाचे नवे संदर्भ......\nनेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा\nऍक्ट ऑफ - - - अर्थात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा \n११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२०\nबंधुत्वाच्या वृद्धीसाठी कोर्ट पुढे आलं\nनैतिकतेवर आधारित राजकारण्यांची निवड हवी\nडॉ. कफिल खान यांचे उत्तर प्रदेशमधून पलायन\nकृत्रिक राष्ट्रवादाची संकल्पना विश्‍वबंधुत्वासाठी ...\nनागपूर येथील मशीदीतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलेंडरचे ...\nआम्हाला हा देश महासत्ता बनवायचा नाही का\n०४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२०\nवक्तव्य एक अर्थ दोन\nआयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल\nगड्या आपला गाव बरा...\nडॉ.कफिल खान द्वेषाचा बळी\nदंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये\nअर्थव्यवस्थेने लॉकडाऊनचा नियम मोडला\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD/", "date_download": "2020-09-27T23:13:05Z", "digest": "sha1:RCJUB56EBJY2INW7HUA7FBY5DSSJISEO", "length": 27360, "nlines": 133, "source_domain": "navprabha.com", "title": "अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन | Navprabha", "raw_content": "\nप्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर अयोध्येत भव्य मंदिर उभारणी करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे या समारोहाला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.\nबळे आगळा राम कोदंडधारी| महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा| प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ असे ज्याचे समर्थ रामदासांनी मनाच्या श्‍लोकांमध्ये वर्णन केले त्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर अयोध्येत भव्य मंदिर उभारणी करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे या समारोहाला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.\nयापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच वेरावळच्या समुद्रकिनार्‍यावरील भग्न सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झालेले भूमिपूजन तत्कालीन उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाले होते. देशाच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडल्या गेलेल्या सोहळ्यात राजकीयदृष्ट्या अतिमहनीय व्यक्तीच्या सहभागामुळे या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत.\nसरोवरातून निघालेली म्हणून सरयू किंवा शरयू ही पुण्यसलिला नदी म्हणून ओळखली जाते. तिच्या किनार्‍यावर महाप्रतापी सूर्यवंशीय राजांनी जिला युद्धात हरवता येत नाही अशी अयोध्यानगरी वसवली. या वंशाला ककुत्य, इक्ष्वाकू वा रघुवंश या नावाने ओळखतात. याच राजघराण्यात मनुष्य जीवनाचे व राजघराण्याचे दंडक ठरवणार्‍या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला.\nआपले वडील महाराज दशरथ यांचा शब्द राखण्यासाठी राजवैभवाचा त्याग करणारा, माता कैकेयी हीस आपल्या मनात काय आहे ते त्वरित- ‘रामो द्विर्नाभिभाषते’- राम दोनदा बोलत नाही असे स्पष्टपणे सांगणारा, यज्ञसंस्कृतीचा रक्षक असा हा राम या देशातील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात वास करतो याची कल्पना आजच्या अतिविद्वान मंडळीला नसेल, परंतु भारतदेशाची संस्कृती नष्ट करून देशावर कायमचे राज्य स्थापन करण्यासाठी आतुरलेल्या आक्रमकांना याची पूर्ण कल्पना होती. या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आदेशावरून पोर्तुगिजांनी गोवा व केरळमधील मंदिरे पाडली. त्याच सुमारास मोगल आक्रमक क्रूरकर्मा बाबर याच्या आदेशावरून त्याचा सरदार मीर बाकी याने अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त केले व त्या ठिकाणी एक छोटीशी जी इमारत बांधली तिला बाबरी ढाचा किंवा बाबरी मशीद असे म्हणतात. मीर बाकी असेल वा अन्य कुणी, त्याला विरोध झाला नाही असे जे चित्र रंगवले जाते ते पूर्णतः खोटे आहे. राममंदिराच्या रक्षणार्थ मरण पावलेल्या हिंदूंच्या रक्तानेच बाबरी ढाच्याचा चुना कालवला गेला असा इतिहासात उल्लेख आहे.\nमंदिराच्या मुक्तीसाठी अनेक लढे झाले, त्यात शिखांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंग यांनी दिलेल्या लढ्याचाही अंतर्भाव आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हिंदू व मुसलमानांनी एकत्र येऊन राममंदिर मुक्त झाल्याची घोषणाही केली होती. परंतु अखेरीस इंग्रजांचा जय झाल्यामुळे ‘फोडा व झोडा’ या नीतीनुसार त्यांनी पुन्हा हे स्थान मशीद असल्याचे घोषित केले व तेथील महंत व मौलवी या दोघांनाही जाहीरपणे फासावर लटकावले.\nआणि कुलूप उघडले गेले\nसन १८३६ साली बंगालमधील कामारपुकूर येथे रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला आणि हिंदू समाजाच्या जीवनात एक प्रतिमान परिवर्तन आले. अशा अवतारी पुरुषांचा समाजाची आंतरिक इच्छाशक्ती वाढवण्याच्या कामात फार मोठा वाटा असतो व त्यांच्या जन्मानंतर दीडशे वर्षांनी त्याचा पडताळा येतो असे अनेक सांस्कृतिक विचारवंतांचे मत आहे. १९८४ साली राजधानी दिल्ली येथे धर्मसंसदेचे अधिवेशन ७ व ८ एप्रिल रोजी पार पडले. या अधिवेशनात रामजन्मभूमीच्या आंदोलनाची सूत्रे विविध पंथोपपंथांचे संत, स्वामी, महंत यांनी हाती घेतली. विश्‍व हिंदू परिषदेने सुरू केलेले हे आंदोलन आता अधिक व्यापक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांच्या आग्रहावरून कॉंग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते दाऊ दयाल खन्ना हेही या आंदोलनात उतरले. त्यांच्या पुढाकाराने दि. १८ डिसेंबर १९८५ रोजी श्री रामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली.\nत्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. सर्वप्रथम राम���न्मभूमीला लावलेले कुलूप उघडावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली गेली. त्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला व सामान्य माणसापासून उच्च विद्या विभूषितांपर्यंत हा विषय पोहोचला. तत्पूर्वी १५ नोव्हेंबर १९८३ पासून देशाच्या विविध टोकापासून गंगामाता व भारतमाता यांच्या प्रतिमा असलेल्या एकात्मता यात्रांचे आयोजन झाल्यामुळे अवघा हिंदू मानस ढवळून निघाला होता.\n२८ जानेवारी १९८६ रोजी फैजाबादच्या न्यायालयात एक आवेदन सादर करण्यात आले. त्यात १९५० पासून रामजन्मभूमीला लावलेले कुलूप कोणाच्या आदेशावरून लावले गेले होते अशी पृच्छा केली होती. त्याचप्रमाणे एक निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त पोलीस अधिकारी व रामजन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी जिल्हाधिकार्‍यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटले व त्या वेळेस कुलूप लावण्याचा कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसल्याचे सिद्ध झाले व १ फेब्रुवारी १९८६ रोजी मंदिराचे कुलूप उघडले गेले. एक मार्ग मोकळा झाला.\nस्व. राजीव गांधी पंतप्रधान व स्व. नारायण दत्त तिवारी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना देशभरातून रामशिलांचे पूजन करण्यात आले व सर्व विटा अयोध्येला पाठवण्यात आल्या. विवादित ६७.७०३ एकर भूमी सोडून बाहेरच्या बाजूला सरकारने शिलान्यास करण्याची परवानगी दिली. २ नोव्हेंबर १९८९ रोजी शिलापूजन झाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे या दिवशी ही एक वीट लावली गेली त्याच दिवशी जर्मनीचे अमानुष विभाजन करणार्‍या भिंतीची पहिली वीट काढून टाकली गेली.\n३० नोव्हेंबर १९९० ला देवोत्थान एकादशी होती. त्या दिवशी झोपी गेलेले देव उठतात म्हणून अयोध्येत कारसेवेसाठी मुहूर्त ठरवण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री. लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ गुजरातवरून रामरथयात्रेची सुरुवात केली ती ३० नोव्हेंबरपर्यंत अयोध्येत पोहोचणार होती. केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर अधिकारारूढ झालेले व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. त्यांच्याच पक्षाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अवंतीपूर येथे २२ ऑक्टोबर रोजी अटक करून रथयात्रा बंद पाडली. याचा परिणाम म्हणून भाजपाने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला व केंद्रात कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर आले. इतके असूनही ���० ऑक्टोबर रोजी कारसेवा करण्याचे ठरले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नहीं मारेगा|’ अशी फुशारकी मारत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लाखोंच्या संख्येने देशभरातून निघालेले स्वयंसेवक वाटेतच अडकले तरीही सर्व बंधने झुगारून काहीजण बाबरी ढाच्यावर चढले. तीन दिवसांनी वातावरण शांत झाल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार केला त्यात कोठारी बंधू व इतर काहीजण मरण पावले.\nमध्यंतरी श्रीराम पादुकापूजन, रामज्योत यात्रा, रामनाम जप यज्ञ असे विविध कार्यक्रम वेळोवेळी झाले.\nनंतरच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात श्री. कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे व केंद्रात स्व. नरसिंह राव यांचे कॉंग्रेसचे सरकार स्थानापन्न झाले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी गीताजयंती होती. महाभारतीय युद्ध सुरू झाले तो हा दिवस मोक्षदा एकादशी. या दिवशी संतप्त झालेल्या कारसेवकांनी बाबरी ढाचा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी तात्पुरते राममंदिरही उभारले. कारसेवकांवर एकही गोळी झाडणार नाही अशी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी यावेळी घोषणा केली होती व ढाचा उद्ध्वस्त होताच या घटनेची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला. नंतरचा देशाचा राजकीय इतिहास सर्वज्ञात आहे.\nउत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० रोजी दोन तृतीयांश भूमी राममंदिरास मिळेल असा निकाल दिला. दोन्ही बाजूंना हा निकाल मान्य नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर हा विषय गेला. मध्यंतरी समेटाचे प्रयत्नही झाले. ८ मार्च २०१९ रोजी न्या. फकीर मोहमद इब्राहिम, श्री श्री रविशंकर व ज्येष्ठ वकील श्रीराम पाचू यांची एक समेटासाठी समिती नेमण्यात आली. परंतु यात काहीही निष्पन्न न झाल्याचे त्यांनी १३ जुलै २०१९ रोजी दिलेल्या निष्कर्षात नमूद केले होते.\nअखेरीस रोज नियमितपणे खटला चालवला गेला व ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण विवादित जमिनीवर ‘रामलल्ला विराजिन’चा अधिकार मान्य केला व मुसलमान समाजाला मशीद उभारण्याकरिता पाच एकर जमीन अयोध्येजवळील छन्नीपूर या गावात मुक्रर केली. हिंदूंच्या बाजूने निकाल लागल्यास देशात दंगली माजलीत अशा धमक्या देणार्‍या तथाकथित विचारवंतांची यामुळे तोंडे बंद झाली. ५ ऑगस्ट या दिवशी श्रावण कृष्ण अष्टमी आहे. त��ा हा फार मोठा इतिहास असलेला मुहूर्त नाही. त्या दिवशी रवी कर्क राशीत, चंद्र धनिष्ठा नक्षत्रात आहे. शोभन योग, तेतिल करण असा हा शुभ दिवस आहे. या प्रसंगी देशभरातील पवित्र नद्यांचे जल व तीर्थक्षेत्रांची माती आणून ती भूमिपूजनाच्या प्रसंगी अर्पण केली जाणार आहे. ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा इत्यादी जनजातीबहुल प्रदेशांतूनही जल व मृत्तिका पाठवली जाणार आहे. तरीही गर्दी टाळून या कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थित केले जाणार आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nप्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...\nगद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण\n(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...\nदिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल\nशशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार\nपौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...\nदत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR047.HTM", "date_download": "2020-09-27T22:25:14Z", "digest": "sha1:KNXEOKMO4U4CVBHRYPGF2VDXNYGUKJGC", "length": 3718, "nlines": 50, "source_domain": "www.10winds.com", "title": "भाषांचे भविष्य", "raw_content": "\n1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_54.html", "date_download": "2020-09-27T22:08:07Z", "digest": "sha1:CNDWAZLYVXEFB7JHDGUKPWKYTDIJONGR", "length": 27668, "nlines": 224, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "काँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लि�� सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकाँग्रेसच्या संपूर्ण इतिहासामध्ये स्वातंत्र्यापूर्वी जे काही बिगर गांधी पक्षाअध्यक्ष झाले ते झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र बिगर गांधी अध्यक्षाला स्वतंत्रपणे काम करता आलेले नाही. किंबहुना त्यांना स्वतंत्रतारित्या काम करू दिले गेले नाही.\n1951 ते 1954 म्हणजे तीन वर्षे जवाहरलाल नेहरू, 1959, 1978 ते 1984 म्हणजे 7 वर्षे इंदिरा गांधी, 1985 ते 1991 म्हणजे सहा वर्षे राजीव गांधी, 1998 ते 2017 व 2019-2020 असे एकूण 20 वर्षे सोनिया गांधी आणि 2017 ते 2019 दोन वर्षे राहूल गांंधी, असे एकूण 38 वर्षे गांधी परिवाराचा या पदावर एकाधिकार होता. अपवाद फक्त 1996 ते 1998 चा. या कालावधीत सिताराम केसरी हे अध्यक्षपदावर विराजमान होते.\n9 ऑगस्ट 2020 रोजी सोनिया गांधी यांचा अंतरिम अध्यक्षपदाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्या गंगाराम रूग्णालयात भरती असताना काँग्रेसच्या तब्बल 23 दिग्गज नेत्यांनी ज्यात गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल, भूपेंद्रसिंग हुड्डा, राजिंद्र कौर भट्टल, एम.विराप्पा मोईली आणि पृथ्वीराज चव्हाण सारख्यांचा समावेश होता, सोनिया गांधींना पत्र लिहून, ” पूर्ण वेळ आणि जमिनीवर ज्याचे काम दिसेल” असा अध्यक्ष निवडण्याबद्दल लेखी पत्र दिले होते. पूर्णवेळ आणि जमिनीवर काम दिसेल या शब्द रचनेतूनच या नेत्यांना राहूल गांधी पुन्हा अध्यक्ष म्हणून नकोत असे सुचित करावयाचे होते, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल.\nया पत्रामुळे साहजिकच राहूल गांधी यांना राग अनावर झाला. त्यातच त्यांचे स्व:वरचे नियंत्रण सुटले आणि पत्र लिहिणार्‍या ज्येष्ठ काँग्रेस जणांवर त्यांनी भाजपशी हातमिळविणी केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाने पक्षात जे वादळ उठायला हवे होते ते अपेक्षेप्रमाणे उठले. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी ट्विट करून याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली. आपली चूक लक्षात आल्याबरोबर राहूल गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी बोलून त्यांना ते ट्विट डिलिट करावयास भाग पाडले. यात गुलाम नबी आझाद यांनी राहूल गांधी यांचा आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे उद्वेगपूर्ण उद्गार काढले. या दोन्ही नेत्यांनी आपापले ट्विट जरी काढून टाकले तरी व्हायचे ते राजकीय नुकसान झालेच. काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा आण��� जुने आणि नवे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असल्याचा संदेश जनतेमध्ये गेला.\nअध्यक्ष निवडीसाठी 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेली काँग्रेस कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक अपेक्षेप्रमाणे वाझोंटी ठरली. या बैठकीत 51 नेत्यांनी जरी सहभाग नोंदविला असला तरी सोनिया गांधींना पत्र लिहिणार्‍या 23 नेत्यांपैकी फक्त 4 नेतेच उपस्थित होते. राहुल गांधी यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे भाजपशी संधान आहे असा आरोप केल्याने बैठकीची दिशाच चुकली. मतभेद इतके तीव्र झाले की शेवटी सोनिया गांधींनाच अंतरिम अध्यक्षपदी कायम ठेऊन बैठक आटोपली गेली.\nकाँग्रेसमध्ये अध्यक्षपदाला घेऊन दोन स्पष्ट मतप्रवाह आहेत, हे ही या बैठकीत स्पष्ट झाले. एका गटाला पूर्णवेळ व जमिनीवर ज्याचे काम दिसेल असा अध्यक्ष हवा म्हणजेच दुसर्‍या शब्दात त्यांना राहूल गांधी अध्यक्ष म्हणून नकोत तर गांधी शिवाय दुसरा अध्यक्ष चालणार नाही असे मानणार्‍यांचाही एक गट आहे.\nस्वातंत्र्य भारताच्या काँग्रेसच्या इतिहासामध्ये बिगर गांधी अध्यक्षाची काय अवस्था होते हे पहायचे असेल तर 1996 ते 1998 दरम्यान अध्यक्षपदावर विराजमान झालेले सिताराम केसरी यांच्याकडे पहावे लागेल. काँग्रेसजणांनी त्यांची किती फजिती केली होती काँग्रेस कार्यकारी समितीने त्यांना कसे कामच करू दिले नव्हते काँग्रेस कार्यकारी समितीने त्यांना कसे कामच करू दिले नव्हते दलित नसतांना त्यांना दलित ठरवून कसे अपमानास्पद रित्या घालवून दिले होते दलित नसतांना त्यांना दलित ठरवून कसे अपमानास्पद रित्या घालवून दिले होते हे पाहणे उचित ठरेल. त्यांची झालेली अपमानास्पद हकालपटी पाहता कुठलाही शहाणा काँग्रेस नेता अध्यक्ष बनण्यासाठी इच्छुक असेल असे वाटत नाही.\nराहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर व सोनिया गांधी यांनी ते स्विकारल्यानंनंतर काँग्रेस पक्षाचे जे निर्णय झाले ते सर्वच सर्वच राहुल गांधी यांच्या मर्जीप्रमाणे झाले हे सत्यही नाकारता येण्यासाखे नाही. राहुल गंधी यांची कार्यशैली पाहता ते बिगर गांधी अध्यक्षाला स्वतंत्रपणे काम करू देतील असे वाटत नाही. युपीए 2 च्या काळात त्यांना न आवडलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांनी ज्या त्वेषाने सार्वजनिकरित्या फाडून टाकला होता त्याची आठवण ठेवली तर त्यांच्या मानसिकतेचा सहज अंदाज येऊ शकतो. त्यांना कुठलीही जबाबदारी न घेता पक्षावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा असल्याचे एव्हाना स्पष्ट झालेले आहे.\nकाँग्रेसमधील जुन्या लोकांना राहूल गांधी नकोत कारण त्यांना त्यांची नवीन टीम पुढे आणायची आहे, त्यात त्यांना स्थान राहणार नाही. आणि राहुल गांधी समर्थक तरूण नेत्यांना राहुल गांधीच अध्यक्ष म्हणून हवेत, कारण त्यांना त्यांचे भविष्य राहुल गांधी अध्यक्ष असण्यामध्येच दिसून येते.\nमुळात कोणत्याही राजकीय पक्षात एक वेळ अशी येतेच की जुन्या आणि नव्यांच्या वादामध्ये निश्‍चयपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. तसा निर्णय वेळेवर घेतला गेला तरच पक्ष प्रगती करतो. उदाहरणार्थ गोव्यात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाला उर्जित अवस्था प्रदान करणार्‍या एल.के. अडवाणी व मुरलीमनोहर जोशी सारख्या जुन्या नेत्यांना बाजूला सारण्याचा कठोर निर्णय पक्षाला घेता आला म्हणून भाजपने पुढे भरारी मारली. 24 ऑगस्टच्या बैठकीमध्ये काँग्रेसला तसा कठोर निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसला लवकर उर्जित अवस्था प्राप्त होईल असे वाटत नाही. काहीही असो ही बैठक फोल गेल्यामुळे येत्या बिहार निवडणुकीमध्ये पक्षाने एकदिलाने व त्वेषाने लढण्याची संधी गमावली आहे, असेे निश्‍चितपणाने म्हणावे लागेल.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/atal-bihari-vajpayee-latest-news-death-narendra-modi-300868.html", "date_download": "2020-09-28T00:21:11Z", "digest": "sha1:5JI76CFHRP624OJNCPC75FEUZPJOOXFR", "length": 20474, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एका युगाचा अस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्��ांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nएका युगाचा अस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nएका युगाचा अस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.\nनवी दिल्ली, ता.16 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे मी नि:शब्द झालो आहे, शून्य झालो आहे. एका युगाचा अस्त झालाय अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलीय.\nमैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है\nहम सभी के श्रद्धेय अटल जी हमारे बीच नहीं रहे अपने जीवन का प्रत्येक पल उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था अपने जीवन का प्रत्येक प�� उन्होंने राष्ट्र को समर्पित कर दिया था उनका जाना, एक युग का अंत है\nलेकिन वो हमें कहकर गए हैं-\n“मौत की उमर क्या है दो पल भी नहीं,\nज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं\nमैं जी भर जिया, मैं मन से मरूं,\nलौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं\nअटल जी आज हमारे बीच में नहीं रहे, लेकिन उनकी प्रेरणा, उनका मार्गदर्शन, हर भारतीय को, हर भाजपा कार्यकर्ता को हमेशा मिलता रहेगा ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे और उनके हर स्नेही को ये दुःख सहन करने की शक्ति दे ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे और उनके हर स्नेही को ये दुःख सहन करने की शक्ति दे\nभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे होते. मागच्या नऊ आठवड्यांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली होती. त्यानंतर व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जितेंद्र सिंग तसेच हर्षवर्धन आणि अश्विनी कुमार चौबे यांनीही एम्स रुग्णालयाला भेट दिली. मागच्या दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. किडनी संसर्गामुळे ११ जूनला वाजपेयींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.\n२००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त होते. डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश. या आजारामध्ये वाढत्या वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षी�� डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-install-activex-on-windows-xp/", "date_download": "2020-09-27T23:00:00Z", "digest": "sha1:GVPQEXM546GX2UH3YEEDEVQRLTH6IY2M", "length": 11505, "nlines": 29, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "विंडोज एक्सपी वर Xक्टिव्हएक्स कसे स्थापित करावे | tumomentogeek.com", "raw_content": "\nविंडोज एक्सपी वर Xक्टिव्हएक्स कसे स्थापित करावे\nइंटरनेट एक्सप्लोरर वापरुन वेब ब्राउझ करताना, काही वेबसाइट्सना काही प्रकारच्या ऑनलाइन सामग्री वापरण्यासाठी किंवा पाहण्याकरिता आपल्याला काही अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे डाउनलोड किंवा स्थापित करण्याची आवश्यकता असू शकते. अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे विशिष्ट वेबसाइटना भेट देताना किंवा एक्सप्लोररमध्ये इंटरनेट पर्याय मेनूद्वारे व्यवस्थापित केल्या जाणार्‍या केस-दर-केस आधारावर स्थापित केली जाऊ शकतात. अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे विश्वसनीय वेबसाइटवरून सुरक्षितपणे स्थापित करण्यासाठी आणि Windows XP मध्ये आपल्या सद्य अ‍ॅक्टिव्ह एक्स सेटिंग्ज आणि प्राधान्ये समायोजित करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा.\nइंटरनेट एक्सप्लोररमध्ये सक्रिय एक्स सेटिंग्ज समायोजित करा\nइंटरनेट एक्सप्लोररचे नवीन सत्र उघडा.\nमेनू बारमधील \"साधने\" वर क्लिक करा आणि \"इंटरनेट पर्याय\" निवडा. \"\n\"सुरक्षा\" असे लेबल असलेल्या टॅबवर क्लिक करा. \"\n\"सानुकूल स्तर\" लेबल असलेल्या बटणावर क्लिक करा. \"\nआपण \"एक्टिव्हएक्स नियंत्रणे आणि प्लग-इन शोधत नाही तोपर्यंत सेटिंग्जच्या सूचीमधून खाली स्क्रोल करा. \"\nActiveक्टिव्हएक्स नियंत्रणासाठी स्व���ंचलित प्रॉम्प्टिंग पुढील \"सक्षम\" निवडा. \"\n\"साइन इन अ‍ॅक्टिव्हएक्स नियंत्रणे डाउनलोड करा\" च्या पुढे \"सक्षम\" किंवा \"प्रॉमप्ट\" निवडा. \"\n\"अ‍ॅक्टिव्हएक्सएक्स नियंत्रणे आणि प्लग-इन पुढे\" सक्षम \"किंवा\" प्रॉमप्ट \"निवडा. \"\n\"स्क्रिप्टिंगसाठी सुरक्षित चिन्हांकित स्क्रिप्ट Activeक्टिव्हएक्स नियंत्रणे\" च्या पुढे \"सक्षम\" किंवा \"प्रॉमप्ट\" वर क्लिक करा. \"\nआपल्या सुरक्षितता सेटिंग्ज जतन करण्यासाठी \"ओके\" वर क्लिक करा.\nइंटरनेट पर्याय बंद करण्यासाठी \"ओके\" क्लिक करा. इंटरनेट एक्सप्लोरर आता विशिष्ट वेबसाइटना भेट देताना आपल्याला एक्टीव्ह एक्स नियंत्रणे स्थापित करण्याची परवानगी देण्याच्या क्षमतेसह सुसज्ज आहे.\nवेबसाइटवर अ‍ॅक्टिव्ह एक्स स्थापित करणे\nआपल्याला सक्रिय एक्स नियंत्रण स्थापित करण्याची आवश्यकता असलेल्या वेबसाइटवर नेव्हिगेट करा.\nआपण अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रण स्थापित करणे का आवश्यक आहे हे वर्णन करणारे वर्णन वाचा. विश्वसनीय आणि प्रतिष्ठित वेबसाइट आपल्याला वेबसाइट वापरण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह एक्स कंट्रोलची आवश्यकता का आहे याविषयी सविस्तर स्पष्टीकरण देईल. उदाहरणार्थ, विश्वसनीय व्हिडिओ वेबसाइटला आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी क्रियेत एक्स डाउनलोड करण्याची आवश्यकता असू शकते.\nअ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रण प्रकाशित केले आहे आणि आपल्याला विश्वसनीय वेबसाइटद्वारे प्रदान केले जात असल्याचे सत्यापित करा. उदाहरणार्थ, विकीने तुम्हाला Xक्टिव्ह एक्स नियंत्रण स्थापित करण्याची आवश्यकता असल्यास, वर्णन विकी कसे दर्शविते हे सत्यापित करा की नियंत्रक आणि प्रकाशक दोन्ही आहेत.\nXक्टिव एक्स स्थापना केवळ स्वीकारा आणि चालवा जर आपण हे विश्वसनीय आणि सन्मान्य स्त्रोताद्वारे प्रदान केले जात असल्याचे सत्यापित केले असेल.\nइंटरनेट एक्सप्लोररमध्ये आपली सक्रिय एक्स नियंत्रण सेटिंग्ज व्यवस्थापित करताना \"सक्षम करा\" ऐवजी \"प्रॉम्प्ट\" निवडा. प्रॉम्प्ट पर्याय आपल्याला इंस्टॉलेशन स्वीकारण्यापूर्वी Xक्टिव एक्स नियंत्रणाबद्दल अधिक माहितीचे पुनरावलोकन करण्याची परवानगी देईल.\nअ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रण संशयास्पद वाटल्यास वेबसाइटच्या मालकाशी थेट संपर्क साधा किंवा त्या वेबसाइटवर Xक्टिव एक्स नियंत्रण स्थापित करण्यास आपल्याला यापूर्वी कधीही सूचित केले नसेल तर. काही नामांकित वेबसाइट्सचा दुर्भावनायुक्त हेतू असलेल्या तृतीय-पक्षाकडून हल्ला होऊ शकतो.\nआपला विश्वास नसलेल्या प्रकाशक आणि वेबसाइटवरील सक्रिय एक्स नियंत्रणे स्वीकारू किंवा स्थापित करू नका. अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे कधीकधी व्हायरस किंवा दुर्भावनायुक्त स्पायवेअर असू शकतात जे स्थापित आणि डाउनलोड झाल्यास आपल्या संगणकास हानी पोहोचवू शकतात.\nअ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे स्वीकारा किंवा चालवू नका ज्यात नियंत्रण आपल्याला एकदा स्थापित झाल्यानंतर परवानगी देईल त्याचे वर्णन नसते. वैध अ‍ॅक्टिव्ह एक्स नियंत्रणे आपल्याला नेहमी त्यांच्या उद्देशाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण प्रदान करतात.\nविंडोज एक्सपी कसे सक्रिय करावेअस्सल उत्पादन कीशिवाय विंडोज एक्सपी कसे सक्रिय करावेविंडोज एक्सपी प्रॉडक्ट की कशी बदलावीआपल्या संगणकाची भाषा कशी बदलावी (विंडोज एक्सपी)फोल्डरमधून बूट करण्यायोग्य विंडोज एक्सपी आयएसओ कसे तयार करावेविंडोजमध्ये आपल्या संगणकावरील व्हॉल्यूम कसे निश्चित करावेविंडोज एक्सपी कसे स्थापित करावेविंडोज 7 मध्ये विंडोज एक्सपी मोड कसे स्थापित करावेप्रशासक म्हणून विंडोज एक्सपीवर लॉग इन कसे करावेविंडोज एक्सपी अस्सल फॉरव्हर कसा बनवायचासीडीशिवाय विंडोज एक्सपी पुन्हा स्थापित कसे करावेविंडोज एक्सपी किंवा व्हिस्टा पासवर्ड रीसेट कसा करावाविंडोज एक्सपीसाठी इंटरनेट कनेक्शन सामायिकरण कसे सेट करावेविंडोज एक्सपी संगणकाला गती कशी द्यावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-09-27T22:59:58Z", "digest": "sha1:PWYIHAC3PNUMWMYQYNKVZB4FG25YHSPM", "length": 9432, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंद घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\n(नंद साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स.पू. ४२४ - इ.स.पू. ३२३\n१५ लक्ष वर्ग किमी\nनंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणार्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती.\n४ हे ही पहा\nमहापद्मानंद हा नंद घराण्याचा संस्थापक होता. यालाच अग्रमीन, उग्रसेन अशीही नावे आहेत. त्याला पंडुक, पांडुगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गोविशांक, दाससिद्���क, कैवर्त आणि धनानंद हे आठ पुत्र होते. उग्रसेनासह नऊ नंदराजांनी मगधावर राज्य केले.\nमहापद्मानंद हा पराक्रमी राजा होता. त्याने इक्ष्वाकु पांचाल, काशी, कलिंग, मिथिला, अश्मक व कुंतल या राज्यांना पराभूत करून विशाल साम्राज्य निर्माण केले. भद्रसाल नावाचा धाडसी सेनापती या राजाकडे होता. धनानंद हा नंद घराण्यातील शेवटचा राजा होय. धनानंदाच्या काळात मगधाचा साम्राज्यविस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बिहार, बंगाल आणि दक्षिणेकडे नांदेड, निझामाबादपर्यंत (अश्मक राज्य) झालेला होता. धनानंदाच्या काळात मगधाचे विशाल साम्राज्य भारतभर पसरलेले होते. हे प्राचीन भारताच्या इतिहासातले पहिले साम्राज्य होते.\nनंदराजांनी लोकांवर अमानुष कर लावून प्रचंड संपत्ती गोळा केल्यामुळे प्रजाजनात असंतोष निर्माण झाला. आर्य चाणक्याचा अपमान धनानंदानेच केला होता. शेवटी चंद्रगुप्ताने भारतीय राज्ये व आर्य चाणक्याच्या मदतीने नंद साम्राज्यावर आक्रमण करून इ.स.पू. ३२३ मध्ये नंद घराण्याचा नाश केला.\nभारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी\nसातवाहन वंश · गंग वंश · पाल वंश · नंद वंश · मौखरि वंश · मौर्य वंश · महामेघवाहन वंश · सूर वंश · चालुक्य वंश · वर्धन वंश · कुषाण वंश · गुप्त वंश · शुंग वंश · कण्व वंश · चौहान वंश · गहडवाल वंश · गुर्जर प्रतिहार वंश · पल्लव वंश · राष्ट्रकूट वंश · होयसळ वंश · मोगल वंश · लोदी वंश · सेन वंश · पांड्य वंश · चेर वंश · कदम्ब वंश · यादव वंश · काकतीय वंश · शैलेन्द्र वंश · चोळ वंश · परमार वंश · तुलुव वंश · देवगिरीचे यादव · शिलाहार वंश · वाकाटक वंश · भारशिव वंश · कर्कोटक वंश · उत्पल वंश · लोहार वंश · वर्मन वंश · हिन्दुशाही वंश · सोलंकी वंश · कलचुरी वंश · चंडेल वंश · कण्व वंश · हर्यक वंश · सैयद वंश · पाण्ड्य राजवंश · पुष्यभूति वंश · गुर्जर प्रतिहार वंश · संगम वंश · सालुव वंश · अरविडु वंश· आदिलशाही वंश · खिलजी वंश · गुलाम वंश · तुघलक वंश · निजामशाही वंश · बहामनी राजवंश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१८ रोजी २१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापर���्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-police-pressnote_26.html", "date_download": "2020-09-27T22:16:30Z", "digest": "sha1:GUE6LU45GMLNF6AXG7GVXA3CAM72SDFG", "length": 10970, "nlines": 63, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, नदी पात्रात एकत्र जमले, गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, नदी पात्रात एकत्र जमले, गुन्हे दाखल\nमास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, नदी पात्रात एकत्र जमले, गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद जिल्ह्यात दि.25.04.2020 रोजी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन मौजे ढगपिंप्री येथे सार्वजनिक ठिकाणी थुंकून, नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)लक्ष्मण पंडीत येवारे उर्फ बापु रा. ढगपिंप्री, ता. परंडा, तर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन हिंगणगाव शिवारातील मांजरा नदी पात्रात एकत्र येणारे 2)इंद्रजीत सारंग कदम 3)सुनिल शिवाजी जाधव 4)पंडीत सोपान भिसे सर्व रा. हिंगणगाव, ता. कळंब या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 186, 188, 269, 504, सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 25.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\n“लॉकडाउन: दि.25.4.20 रोजी 796 पोलीस कारवायांत 2,23,400/-रु. दंड वसुल.”\nउस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 517 कारवाया करुन 1,03,400/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.\n2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 141 कारवाया करुन 10,500/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द ए���ुण 96 कारवाया करुन 25,300/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.\n4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 7 कारवाया करुन 7,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.\n5)कार- मोटारसायकलवर प्रवाशी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारसायकलवर फक्त चालक स्वत:, तर कार मध्ये चालकाशिवाय फक्त एक प्रवासी अशी मर्यादा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुध्द 35 कारवाया करुन 17,200/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.\nतर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.\n“लॉकडाउन- विनाकारण रस्त्यावर फिरणारी 58 वाहने जप्त.”\nउस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 25.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 7, तामलवाडी- 1, तुळजापूर- 16, कळंब- 11, परंडा- 8, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 58 वाहने ताब्यात घेतली आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mulana-samjun-ghetana-ya-goshti-lakshat-theva", "date_download": "2020-09-28T00:17:02Z", "digest": "sha1:EWSFLD7QGZNXA6SNKS6WLSYKFAHSGOVD", "length": 9221, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांना समजून घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा. - Tinystep", "raw_content": "\nमुलांना समजून घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा.\nपालक होण्याची भूमिका सोपी आहे असे कोणीच सांगणार नाही. पालक होण्याचा जितका आनंद असतो तितकीच ती मोठी जबाबदारी असते. अपत्याची चांगल्या पद्धतीने पोषण, संस्कार, त्याच्या सवयी, या तितक्याच संवेदनशील बाबी आहेत. संसाराला लागणारा पैसा व कुटुंबाच्या सर्व गरजा पुरवून घराला आनंदी ठेवणे, या दोन्ही जबाबदाऱ्या तारेवरच्या कसरती असतात.\nखाली दिलेल्या उपायांनी मुलाला चांगल्या रीतीने समजून घेता येईल.आणि तुम्ही उत्तम पालक होणार.\n१) स्वभाव समजून घ्या\nतुमच्या मुलाविषयी निर्णय घेण्याअगोदर त्याची मनस्थिती काय आहे, हे समजून घ्या. वडील म्हणून ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. प्रत्येक मुलं स्वभावाने वेगळे असते. त्यांचे विचार वेगळे असतात म्हणूनच त्या- त्या प्रसंगात त्याची प्रतिक्रिया भिन्न असते. तेव्हा त्याला समजून घ्या.\n२) भावनांची कदर करा\nअर्थातच, ज्या गोष्टी तुमच्या मुलाला त्रासदायक वाटतात, त्या तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील तेव्हा त्यावेळी त्याच्या भावनांची कदर करा. त्याची समज कमी असल्याने त्याला प्रेमाने समजावून सांगा. त्यावर रागावून बोलू नका.\nतुमच्या मुलाची सतत इतर मुलांबरोबर तुलना करू नका, त्यामुळे त्याचा मनात न्यूनगंड निर्माण होईल. आणि कदाचित तो तुमचा आणि त्या मुलाचा दुस्वास करू लागेल.\n४) निर्णय घेताना त्याला सहभागी करून घ्या\nतुमच्या मुलाचा दररोजच्या दैनंदिन गोष्टीमध्ये त्याला सहभागी करून घ्या. त्याच्या बद्दल निर्णय घेण्याअगोदर त्याला सांगा त्याचे मत जाणून मगच निराळीं घ्या.आणि त्याला जीवनातल्या हे असे का व कसे या गोष्टीबाबत शिकवण द्या.\nतुमच्या मुलाची वाढ एका टप्यातून दुसऱ्या टप्यात होत असताना, त्याच्या दृष्टीने जग व जीवन बदलत असत. त्याम��ळे त्याचा दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2020-09-27T22:42:59Z", "digest": "sha1:QW5E7XDLYS672YUUOKKTIVC5DABFUTXB", "length": 25077, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दिवाळी अंक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदिवाळी अंक विषयक लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचनांचे आवर्जून पालन करावे\nसूचना: हा लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचना वाचून घेऊन त्यांचे आवर्जून पालन करावे, आणि चर्चा पानावरील चर्चांचे संदर्भही लक्षात घ्यावेत\nलेखक/संपादकांनी कृपया खाली लिहीलेल्या सूचनांची दखल घ्यावी हि नम्र सूचना\nप्रस्तावित दिवाळी अंका संबधात आवाहने (विकिपीडियावर) मुळीच करू नयेत.\nप्रकाशित दिवाळी अंकांची नोंद दिवाळी अंक (यादी) येथे करता येऊ शकते अथवा दिवाळी अंकांचा आढावा दिवाळी अंक २०१२ प्रमाणे वार्षिकी लेख स्वरूपात घेता येऊ शकतो.\nप्रकाशित दिवाळी अंका बद्दल मजकुर लिहिताना जाहिरातीचा/प्रसिद्धी प्राप्त करण्याचा उद्देश ठेऊ नये.वाचकांना उद्देशून लिहू नये. स्वतःच्या अथवा आप्त स्नेहींच्या दिवाळी अंकाची माहिती न भरता इतरांच्या दिवाळी अंकाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करावा.(स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. संकेताचे पालन करावे)\nलेखांना ज्ञानकोशीय लेखाचे स्वरूप प्राप्त होईल या कडे लक्ष द्यावे , पानांचे स्वरूप शक्यतो केवळ यादीचे रहाणार नाही या कडे लक्ष द्यावे\nहा लेख मराठी दिवाळी अंक परंपरा याबद्दल आहे. विकिपीडिया:दिवाळी अंक यासाठी पाहा, दालन:दिवाळी अंक.\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nदिवाळीअंक हे मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणार्‍या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.[१] सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीच्या दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.\nमहाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.\nअनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य, खेळ यांसारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हिज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.\n१ स्वरूप आणि परंपरा\n३ दिवाळी अंकांचे प्रकार\n४ ऑनलाईन आणि डिजिटल दिवाळी अंक\n५ ऑडिओ व्हिजुअल दिवाळी अंक\n६ दिवाळी अंक झालेल्या स्पर्धा\n७ पहिला दिवाळी अंक\n८ मनोरंजनचे इतर खास अंक\n९ हे सुद्धा पहा\nकवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्��ी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. [२] चंद्रहास जोशींच्या मते \"दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते.\"[३]\n१९०५ साली श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' या मासिकाने दिवाळी विशेष अंक काढला होता. 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख या मासिकावर होता. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पानं मराठीत आणि ८ पानं इंग्रजीत होती.रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.[४] दिवाळी अंक या उद्देशास वाहून घेतलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र(२ नोव्हेंबर १८७१ - २३ जून १९२०[५]) यांनी संपादित केलेल्य १९०९ साली प्रकाशित 'मनोरंजन' दिवाळी अंकास जातो.\nऑनलाईन आणि डिजिटल दिवाळी अंक\nआरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रकाशित झाला. हा दिवाळी अंक पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल असून मासिक फक्त ॲंड्रॉइड ऍप्प द्वारे प्रकाशित होते. [६]\nसंपादक आहेत अभिषेक ठमके.[७]\nऑडिओ व्हिजुअल दिवाळी अंक\nदिवाळी अंक झालेल्या स्पर्धा\n(या विभागात प्रस्तावित स्पर्धांची माहिती मुळीच देऊ नये.झालेल्या स्पर्धांत पुरस्कृत दिवाळी अंकांच्या/लेखांच्या/लेखकांच्या संदर्भाने केवळ ससंदर्भ परिच्छेद लेखन करावे.पुरस्कृत दिवाळी अंकांची यादी स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी येथे जोडावी.)\nइ.स. १८८५ मध्ये सुरू झालेल्या आणि का.र. मित्र हे संपादक आणि मालक असलेल्या ’मनोरंजन’ मासिकाने मराठ��तला पहिला दिवाळी अंक काढला होता.\nहल्ली मराठी नियतकालिकांच्या सृष्टीत प्रतिवर्षी दिवाळी अंकांची पर्वणी असते. लेखक, प्रकाशक, संपादक व वाचक, सर्वांचाच उत्साह तेव्हा जणू शिगेला पोचतो; ललित वाङ्मयाच्या अनेक शाखांमधील प्रतिवर्षाच्या स्थितिगतीचे स्वरूप एकदम लक्षात येण्याला वाव मिळतो. ह्या योजनेला ‘मनोरंजन’ने चालना दिली.\n‘मनोरंजन’ने आपल्या १९०१ च्या नोव्हेंबरच्या अंकात दिवाळीसंबंधी काही खास लेख घालून आणि अधिक कविता व गोष्टी देऊन दिवाळीनिमित्त आपला पहिला थोडा मोठा अंक काढलेला आढळतो.\nअसे असले तरी खर्‍या अर्थाने ‘मनोरंजन’ने १९०९ मध्ये मराठी नियतकालिकांच्या सृष्टीतील खरा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला. बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ चंद्रशेखर यांची ‘कवितारति’ ह्या प्रसिद्ध कविता, वि.सी. गुर्जर ह्यांचे ‘वधूंची अदलाबदल’ हे प्रसिद्ध प्रहसन आणि महाराष्ट्रातील तत्कालिन प्रसिद्ध लेखक, प्रकाशक, वकील, मुत्सद्दी, नट इत्यादींची छायाचित्रे ही ह्या अंकाची काही वैशिष्ट्ये होती.\nपुुढील वर्षीच्या म्हणजे १९१० च्या ’मनोरंजन’च्या दिवाळी अंकातील ‘महाराष्ट्राला चिरस्मरणीय' अशा जवळजवळ एकशे-पंधरा ‘विभूतीं’ची दुर्मीळ छायाचित्रे व त्रोटक चरित्रे आणि ‘वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ या विषयावरील विद्वानांचा परिसंवाद, हे दोन विशेष लक्षणीय गोष्टी होत्या.\nमनोरंजनचे इतर खास अंक\n‘मनोरंजन’ने १९१४ साली दिवाळी अंकाबरोबर खास ललित साहित्याला वाहिलेला ‘वसंत’ अंक काढायला सुरुवात केली. ‘मनोरंजन’ने आपल्या पहिल्या ‘वसंत’ अंकात प्रथमच आपल्या सर्व लेखक-लेखिकांची छायाचित्रे दिली होती.\n‘मनोरंजन’चा १९११ सालचा अंक ‘दिल्ली दरबार विशेषांक’ होता. त्या अंकात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा ‘आमचे बैठे खेळ’ हा प्रसिद्ध विनोदी लेख व विठ्ठल सीताराम गुर्जर यांची ‘हरवलेली आंगठी’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ‘आमचे महाराष्ट्रीय राजपुरुष’ ही सचित्र चरित्रमाला हे सदर अंकाचे विशेष आकर्षण होते.\nह्या 'खास' अंकांच्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ची वाङ्मयाच्या व समाजेतिहासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याने प्रसिद्ध केलेले व्यक्तिविशेषांक : १९१६ साली काढलेला आगरकर खास अंक, १९१८ साली काढलेला महर्षी कर्वे ज्युबिली खास अंक व १९१९ साली काढलेला हरिभाऊ आपटे खास अंक. हे खास अंक पुढे ‘रत्‍नाकर’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘ज्योत्स्ना’ यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या तशा प्रकारच्या अनेक अभ्यसनीय खास अंकांचे अग्रदूत ठरले. त्यातील लेखन मोठ्या आस्थेने जमवलेले व संपादित केलेले आहे. त्यातील बहुमोल लेखांबरोबर त्यातील दुर्मीळ छायाचित्रे व त्यात आगरकर व हरिभाऊ आपटे ह्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने दिले होते. ‘मनोरंजन’ने व्यक्तिविशेषांकाप्रमाणेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाङ्मय ह्यांपैकी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती दिवंगत होताच त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता एका अंकात देऊन त्याच्या पुढील अंकात तिच्या कार्याची यथार्थ कल्पना देणारा सचित्र लेख देण्यात कधीच कसूर केली नाही.\nन्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, दाजी आबाजी खरे ह्यांच्यापासून ते थेट केशवसुत, गडकरी, बालकवी, रेव्हरंड टिळक ह्या वाङ्मयसेवकांपर्यंत सर्वांवर ‘मनोरंजन’मध्ये मृत्युलेख लिहिले गेले आहेत व ते सगळे मृत्युलेख वाचनीय आहेत.\n^ डॉ. अरुणा ढेरे (दिवाळी अंकांच्या संपादकांच्या अधिवेशनाचे वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे). \"कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे\". \"कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे ’\" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. line feed character in |अ‍ॅक्सेसदिनांक= at position 84 (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ दिवाळी अंकांची शंभरी लेखक -chinoox, मायबोलीचा ऑनलाईन हितगुज दिवाळी अंक २००८ दिनांक २७/०१/२०१३ रोजी भाप्रवे सकाळी ९.३६ वाजता जसा दिसला\n^ \"आरंभ : ई-मासिक\".\n^ \"आरंभ : दिवाळी अंक २०१८\".\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%2B%2B", "date_download": "2020-09-27T23:38:49Z", "digest": "sha1:QV26B5OQJ7LXEYIUP7DNTC77GTLURPBP", "length": 7244, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सी प्लस प्लस (आज्ञावली भाषा) - विकिपीडिया", "raw_content": "सी प्लस प्लस (आज्ञावली भाषा)\n(सी++ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसी प्लस प्लस(C++) ही एक बहु-उद्देशी व वस्तुनिष्ठ संगणकीय भाषा (ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज) आहे. ब्यार्न स्त्राऊस्त्रुप ह्या संगणक तज्ञाने ही भाषा विकसित केली . १९७९ च्या सुमारास या भाषेचे नाव C with Classes असे ठरविले होते आणि नंतर १९८३ मध्ये सी प्लस प्लस या नावाने ही भाषा सार्वजनिकपणे उपलब्ध केली गेली.\nएका प्राथमिक आज्ञावली (program) चे उदाहरण:\nहा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर \"Hello, world\" अशी अक्षरे दिसतील शिकणे सी ++ C ++ शिकताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्पनांवर लक्ष केंद्रित करणे.\nएक प्रोग्रामिंग भाषा शिकण्याचा उद्देश एक चांगला प्रोग्रामर बनणे आहे; म्हणजे, नवीन प्रणाली तयार करणे आणि त्यांचे अंमलबजावणी करणे आणि वृद्धांना देखरेख करणे अधिक प्रभावी.\nC ++ विविध प्रकारचे प्रोग्रामिंग शैली. आपण कोणत्याही भाषेत फोरट्रान, सी, स्मॉलटाक इत्यादीच्या शैलीमध्ये लिहू शकता. रनटाइम आणि स्पेस कार्यक्षमता राखताना प्रत्येक शैली प्रभावीपणे त्याचे उद्दीष्ट साध्य करू शकते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/10/police-job-54/", "date_download": "2020-09-27T22:46:13Z", "digest": "sha1:HECX3JDLRQBSQ64NHISMXFJNH3WGDROP", "length": 11184, "nlines": 150, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर जाहीर - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्य���ंनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर जाहीर\nपोलीस भरतीची प्रक्रिया अखेर जाहीर\nमागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गृहविभागाच्या पोलीस भरतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. दि. ३ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून दि. २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे.\nप्रथमच भरतीप्रक्रियेत गृहविभागाच्या वतीने मोठे बदल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच ही भरती होणार आहे. राज्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परिक्षेत्रात भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा होणाऱ्या भरतीप्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत.\nअगोदरच्या नियमांनुसार सुरुवातीला मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. दोन्हीचे गुण एकत्रित करून अंतिम यादी जाहीर केली जात असे. मात्र यावेळी नवीन नियमांनुसार सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.\nत्यानंतर लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे. लेखी परीक्षा अगोदरच्या नियमांनुसारच असणार आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण मिळवावे लागणार आहेत.\nतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण मिळविणं आवश्यक आहे. त्यानंतर लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० जणांना मैदानी चाचणीला संधी दिली जाणार आहे. मैदानी चाचणीतदेखील बदल करण्यात आले आहेत. यंदा मैदानी चाचणी ५० गुणांची असणार आहे.\nतर मुलांच्या मैदानी चाचणीतून लांब उडी व पुलअप्स वगळण्यात आले आहेत.अशी आहे मैदानी चाचणी . मुले : ५० गुण . ३० गुण १६ मीटर धावणे. १० गुण १०० मी. धावणे. १० गुण गोळाफेक. मुली : ५० गुण . ३० गुण ८०० मी. धावणे. १० गुण १०० मी. धावणे. १० गुण गोळाफेक.\nविवाहितेने केली आ��्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/17/death-of-a-young-man-by-drowning-in-flood-waters/", "date_download": "2020-09-28T00:05:11Z", "digest": "sha1:Z7GFYDBS7FKWQI7ZZG6H24FQORZJ7B7Z", "length": 9199, "nlines": 155, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू\nपाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू\nअहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुळा पाटचारीचे पाण्यात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.\nपाथर्डी तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात शनिवारी ही घटना घडली. राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) असे मृताचे नाव आहे.\nपोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र बुडाले.\nपोलिसांनी ग्रामस्थांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.\nपाण्याचा प्रवाह ओसरण्यासाठी हनुमान टाकळी म्हसोबा लवण भागातील\nमुळा पाटचारीच्या उपवीतरीकांकडे पाटचारी आवर्तनाचे पाणी पाटबंधारे कर्मचा-यांनी वळविले.\nत्यानंतर येडोबा मंदिराजवळ साळवे यांचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला.\nयाबाबत पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्��� ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lifebogger.com/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2020-09-27T23:21:42Z", "digest": "sha1:JCM5FY5T2SXQN6FUEUPOZJX2F5UAU6PE", "length": 50955, "nlines": 284, "source_domain": "lifebogger.com", "title": "जिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये", "raw_content": "\nझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडू\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nआपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nअनटोल्ड बायोग्राफी तथ्ये का\n आपल्या खात्यात लॉग इन करा\nआपला ई - मेल\nपासवर्ड तुम्हाल इमेल द्वारा पाठवला जाईल.\nसर्वइंग्रजी फुटबॉल खेळाडूवेल्श फुटबॉल खेळाडू\nनिक पोप बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएबरेची एझे बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nडीन हेंडरसन बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएडी नकेतिया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वबेल्जियन फुटबॉल खेळाडूक्रोएशियन फुटबॉल खेळाडूझेक प्रजासत्ताक फुटबॉल खेळाडूडॅनिश फुटबॉल खेळाडूडच फुटबॉल खेळाडूफ्रेंच फुटबॉल खेळाडूजर्मन फुटबॉल खेळाडूइटालियन फुटबॉल खेळाडूपोर्तुगीज फुटबॉल खेळाडूस्पॅनिश फुटबॉल खेळाडूस्विस फुटबॉल खेळाडू\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफॅबिओ सिल्वा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वकॅमेरूनियन फुटबॉल खेळाडूघानियन फुटबॉल खेळाडूआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडूनायजेरियन फुटबॉल खेळाडूसेनेगलीज फुटबॉल खेळाडू\nएडॉर्ड मेंडी चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nआंद्रे ओणाणा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसॅम्युअल चुकवेझ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nहबीब डायलॉ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसर्वअर्जेंटिना फुटबॉल खेळाडूब्राझिलियन फुटबॉल खेळाडूकोलंबियन फुटबॉल खेळाडूउरुग्वे फुटबॉल खेळाडू\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी ��्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nLanलन लॉरेरो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nगॅब्रिएल मॅगलहेस बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजोनाथन डेव्हिड चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nजियोव्हानी रेना बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअल्फोन्सो डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nउत्तर अमेरिकन सॉकर स्टोरीज\nख्रिश्चन पुलिझिक चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nली कांग-इन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nफैक बोलकीया बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटाकुमी मिनामिनो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nकॅग्लर सोयूनुकु बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटेकफुसा कुबो बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nख्रिस वुड बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमाईल जेदीनक बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nआरोन मोय बालहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड जीवनी तथ्ये\nटिम काहिल बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nमार्क विंदू बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nघर दक्षिण अमेरिका फुटबॉल कथा अर्जेंटिना फुटबॉल खेळाडू जिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nदक्षिण अमेरिका फुटबॉल कथा\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nएलबीने फुटबॉल जीनियस या नावाची टोपणनाव स्टोरी सादर केली “मोनिटो“. जिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी, चरित्र, कौटुंबिक तथ्ये, पालक, अर्ली लाइफ आणि तो जिवंत होता त्या काळापासून इतर उल्लेखनीय घटनांचे हे संपूर्ण कव्हरेज आहे. काही नाही तो बनल्यावर लोकप्रिय.\nजिओवानी लो सेल्सोचे जीवन आणि उदय. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम.\nहोय, प्रत्येकाला माहित आहे की तो एक आहे अत्यंत प्रतिभावान मिडफिल्डर जो स्पर्स अंतर्गत खेळ-परिवर्तक बनला आहे जोस मॉरिन्हो. तथापि, केवळ काही मोजक्या जियोनी लो सेल्सोच्या चरित्राच्या आमच्या आवृत्तीचा विचार करतात जी अत्यंत रोचक आहे. आता पुढील अडचण न घेता, सुरूवात करूया.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - ��ौटुंबिक पार्श्वभूमी आणि प्रारंभिक जीवन\nमिडफील्ड जनरल जियोवानी लो सेल्सो अर्जेंटिनामधील रोजारियो शहरात 9 एप्रिल 1996 रोजी XNUMX व्या दिवशी जन्मला होता. त्याची आई सॅन्ड्रा आणि त्याचे वडील जुआन लो सेल्सो यांना जन्मलेल्या चार मुलांपैकी तो तिसरा आहे.\nजिओवानी लो सेल्सोचा जन्म ज्या पालकांबद्दल फार कमी माहिती आहे अशा पालकांना झाला. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम आणि पीएक्सहेरे.\nआपणास माहित आहे काय की जिओवानी इटालियन कुटूंबाची उत्पत्ती असलेल्या मिश्रित वंशाचा अर्जेटिनाचा नागरिक आहे त्याचा जन्म रोजारिओच्या सरमिएंटो शेजारमध्ये झाला होता जेथे त्याचे लहान भाऊ फ्रान्सिस्को आणि दोन मोठ्या बहिणी लुसियाना आणि अगस्टीना सोबत वाढले होते.\nतरुण जिओवानीने लहान भाऊ फ्रान्सिस्को आणि इतर दोन जणांसह लहान मुलांमध्ये एक मजेदार भरलेले बालपण व्यतीत केले. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nसरमिएंटो शेजारच्या मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीत वाढलेल्या, जिओवानीला फुटबॉल उत्साही न होणे थोडे अशक्य होते. जिओवानी ज्या घरात राहत होते, ते फुटबॉलच्या मोठ्या खेळपट्टीपासून फक्त 5 ब्लॉकवर होते. जिओवानीला त्याचा छोटा भाऊ फ्रान्सिस्को बरोबर फुटबॉलचा सराव करण्यासाठी यामध्ये गॅरेजही मोठे होते.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - शिक्षण आणि करिअर बिल्डअप\nबहुतेक मिडफिल्ड जनरलांप्रमाणेच जियुवानीने आपल्या युवा कारकीर्दीची सुरूवात कोणत्या क्लब आणि लीगच्या निर्णयाशी केली होती त्याआधी स्थानिक बालपण क्लबमध्ये स्पर्धात्मक फुटबॉलमधील पहिले पाऊल उचलले.\nबालपण क्लबमध्ये सॅन जोस या स्थानिक क्लबचा समावेश आहे, जिओव्हानीच्या कारकिर्दीची त्याने उत्सुकतेने सुरुवात केली आणि अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध éट्लटिका जॉर्ज ग्रिफा अ‍ॅकॅडमीमध्ये दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.\nतो त्याच्या सुरुवातीच्या काळात बॉयहुड क्लबमध्ये खेळला. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - अर्ली करियर लाइफ\nजिओवानी आपल्या युवा कारकिर्दीला सुरूवात करण्यास सज्ज झाला तेव्हा इंग्लिश संघ - एव्हर्टनसह अव्वल संघांकडून ऑफर आल्या. तथापि, त्यावेळच्या 15 वर्षीय मुलाने बालपणातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक क्लब रोजारियो सेंट्रलशी वचनबद्ध केले.\nरोजारियो सेंट्रलकडून खेळणे हे एक स्वप्न होते जे त्याने वर्षानुवर्षे धरून ठेवले आणि ते साध्य करण्यासाठी उत्सुकतेने पाहिले. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nरोझारियो सेंट्रलमध्ये असताना, जिओवानी क्लबमध्ये आला तेव्हा कौशल्य आणि परिपक्वता वाढला. खरं तर, फ्रेंच संघ पीएसजीने काही महिन्यांपूर्वी जिओवानीवर नजर ठेवली होती आणि रोझारियो सेंट्रलसाठी पदार्पणातील ज्येष्ठ पदार्पण (२०१ completed/२०१ completed) पूर्ण केल्यानंतर तो फुटबॉल प्रॉस्पेक्टवर स्वाक्षरी करतो.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - रोड टू फेम स्टोरी\nजिओवानीने पीएसजीने त्याच्यावर स्वाक्षरी केल्यावर लवकरच खेळायला सुरुवात केली नाही. त्याऐवजी २०१/2016 / २०१2017 च्या हंगामासाठी प्रथम-पथकाचा अनुभव घेण्यासाठी रोझारियो सेंट्रलला परत कर्ज देण्यात आले. कर्जाचा सौदा संपल्यानंतर, मिडफिल्डर पीएसजीकडे गेला व त्याला आवडीनिवडी खेळण्याचा मर्यादित अनुभव आला दानी Alves, अॅड्रीन रबीत, ड्रॅक्सलर आणि कवानी 2018/2019 हंगामात.\nकर्जाचा सौदा झाल्यावर, मिडफिल्डरने रोजारिओ सेंट्रलला निरोप दिला आणि अधिक उंचीवर गेले. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम.\nजीओवाणीसाठी पीएसजीला कायमस्वरूपी स्थान नव्हते हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसे, स्पॅनिश बाजूच्या रीअल बेटीसवर त्याला खरेदी करण्याच्या पर्यायावर कर्ज देण्यास त्यांना कोणतीही अडचण नव्हती. तो खाली रिअल बेटिस येथे होता क्विक सेस्टियन जिओवानीला फॉर्म सापडला आणि त्याने स्पष्ट कारणास्तव क्लबकडे आपला करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला (खेळाचा अधिक वेळ).\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - रिज टू फेम स्टोरी\nरियल बेटिससह कारकिर्दीच्या शिखरावर जिओवानीने विषाक्त स्ट्राइकसह गोल-गोल करणार्‍या मशीनची प्रतिष्ठा मिळविली, यामुळे इंग्लंडचा संघ टॉटेनहॅम हॉटस्पूर हंगामातील कर्जावर स्वाक्षरी करेल. तथापि, अर्जेन्टिनाने क्लबमध्ये संघर्ष केला, आंतरराष्ट्रीय कर्तव्य बजावताना त्याने हिपच्या दुखापतीबद्दल धन्यवाद दिले नाहीत. एक आशावादी जिओवानी अजूनही त्याचा देशवासी असताना क्लबमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता Mauricio Pochettino सह बदलले होते जोस मॉर���न्हो.\nटॉरेनहॅमने यूईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये रेड स्टार बेलग्रेडवर -4-० ने विजय मिळविताना जिओवानीने आपल्या नवीन व्यवस्थापकाच्या दृष्टीने पसंती मिळविण्याचे काम केले. एफए चषकात मिडल्सबरोविरुद्ध 0-2 असा विजय मिळवून त्याने सुरुवातीचा गोल नोंदवून स्पर्सच्या मिडफिल्डर म्हणून आपली स्थिती सिमेंट केली.\nस्पर्सच्या जोरदार स्ट्रायकर्सपैकी एक म्हणून त्याची स्थिती सिमेंट करण्यासाठी त्याने महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साकारल्यानंतर फेमने त्याला मिठी मारली. प्रतिमा पत: TheTelegraph.\nआम्ही त्याला आणि सहकारी मिडफिल्ड भागीदारांना पाहिण्यापूर्वी केवळ वेळच उरला आहे, हॅरी विन्क्स, टेंगू नोडोबी, डेल अल्ली आणि गेडन फर्नांडिस Spurs पुढील महान स्तरावर हलवा. बाकीचे, जसे ते म्हणतात, इतिहास आहे.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - नातेसंबंध जीवन तथ्य\nजिओवानी लो सेल्सोच्या चित्तथरारक कारकीर्दीच्या जीवनापासून दूर, त्याचे प्रेमळ मॅगुई अल्कासेर यांनी सुंदर बनवले आहे. ती फक्त जिओवानीची मैत्रीण नाही तर एक स्विमसूट मॉडेल, फिजिओथेरपिस्ट तसेच किनेसोलॉजिस्ट आहे.\nअशा आश्चर्यकारक प्रोफाइलसह, जिओवानीला बर्‍याच वर्षांपूर्वी रोसारियो येथे भेटलेल्या आपल्या मैत्रिणीची आवड आणि प्रेम होते हे आश्चर्यकारक नाही. लिहिण्याच्या वेळी - जिओवानी आणि मगुई यांच्या नात्याने कोणत्याही मुलाच्या जन्मास जन्म दिलेला नाही - लव्हबर्ड्सनाही लग्न (मूल) किंवा मुलगी (मुलगी) नाहीत.\nजिओवानी लो सेल्सो गर्लफ्रेंड मगुई अल्कासेरला भेटा. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - कौटुंबिक जीवन तथ्य\nजिओवानी लो सेल्सो कौटुंबिक जीवनाकडे वाटचाल करत, त्यांना समर्थ पालक आणि भावंडांचा आशीर्वाद मिळाला. आम्ही आपल्यासाठी जिओवानीच्या कुटुंबातील सदस्यांविषयी त्याच्या पालकांद्वारे माहिती आणत आहोत.\nजिओवानी लो सेल्सोचे वडील आणि आई बद्दल: जुआन लो सेलो आणि सँड्रा अनुक्रमे मिडफिल्डरची आई आणि वडील आहेत. जियोवानीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांचे अपार योगदान त्यांच्या स्मरणात ताजी आहे. तसे, मिडफिल्ड जनरल नेहमीच त्वरेने आपल्या वडिलांना प्रशिक्षणाकडे नेण्यासाठी श्रेय देते. त्याच्या आईने त्याला ��ेहमीच नम्र व्हावे आणि नेहमीच बॉलवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला दिला हे देखील तो विसरत नाही. लिहिण्याच्या वेळी - जिओवानीचे पालक अद्यापही त्याच्याशी जवळचे नातेसंबंध आहेत आणि आयुष्यातील सर्वोत्कृष्ट बनतील यासाठी प्रयत्नशील आहेत.\nजिओवानी लो सेलो च्या भावंडांबद्दलः आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे, जियोवानी लो सेल्सो हे त्याच्या आईवडिलांमधील तिसरे मूल आहे. त्याच्या दोन मोठ्या छोट्या बहिणी आहेत ज्यांचे नाव लुसियाना आणि अगस्टीना आणि एक लहान भाऊ आहे - फ्रान्सिस्को जो लेखनाच्या वेळी रोझारियो सेंट्रलमध्ये मिडफिल्डर म्हणून काम करतो. सर्व 4 भावंड एकत्र वाढत असताना मजेने भरलेल्या प्रारंभिक आयुष्यातील सर्वोत्तम होते. ते एकमेकांना प्रेम आणि पाठिंबा देखील देतात. जिओवानी लो सेल्सोच्या पालकांनी खालील मुलांना जन्म दिला.\nएलआर कडूनः फ्रान्सिस्को, जिओवानी, लुसियाना, अगस्टिना आणि जिओवानी पुन्हा. प्रतिमा क्रेडिट्स: इंस्टाग्राम.\nजिओवानी लो सेल्सोच्या नातेवाईकांबद्दलः जिओवानी लो सेल्सोच्या विस्तारित कौटुंबिक जीवनाकडे वाटचाल करीत असताना, त्याच्या वंशज आणि कौटुंबिक मुळांची विशेषत: त्याचे वडील आणि आजोबा तसेच आजी आणि आजोबांची नोंद नाही. त्याचप्रमाणे जिओवानीचे काका, काकू, चुलत भाऊ अथवा बहीण यांनाही हे चरित्र लिहिताना ओळखले गेले नाही.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - वैयक्तिक जीवन तथ्य\nजिओवानी लो सेल्सो कोण आहे… जिओवानी लो सेल्सोला टिक कशामुळे घडते याबद्दल आपण कधीही विचार केला आहे… जिओवानी लो सेल्सोला टिक कशामुळे घडते याबद्दल आपण कधीही विचार केला आहे त्याच्या ऑफ-पिच व्यक्तिमत्त्वाचे सार जाणून घेण्यासाठी आपण किती कठोर प्रयत्न केला आहे त्याच्या ऑफ-पिच व्यक्तिमत्त्वाचे सार जाणून घेण्यासाठी आपण किती कठोर प्रयत्न केला आहे आपल्याला त्याचे संपूर्ण चित्र मिळविण्यात मदत करण्यासाठी प्लेमेकरच्या व्यक्तिरेखेबद्दल तथ्य दर्शविणार्‍या मजकुरांवर डोळे घालण्यासाठी येथे फक्त योग्य जागा आहे.\nसर्वप्रथम, जियोनीचे व्यक्तिमत्त्व मेष राशिचक्र चिन्हाद्वारे निर्देशित व्यक्तीद्वारे दर्शविलेले वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करते. तो महत्वाकांक्षी, सोयीचा, भावनिकदृष्ट्या बुद्धिमान, ऊर्जावान आहे आणि आपल्या ��ैयक्तिक आणि खाजगी जीवनाबद्दल तथ्य उघड करण्यात कोणतीही अडचण नाही. मिडफिल्डरच्या आवडी आणि छंदात पोहणे, प्रवास करणे आणि त्याचे कुटुंब आणि मित्रांसह चांगला वेळ घालवणे समाविष्ट आहे.\nमित्रांसमवेत चांगला वेळ घालवणे म्हणजे मिडफिल्डरला बराच त्रास होतो. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - जीवनशैली तथ्य\nजिओवानी लो सेल्सोच्या पैशाची कमाई करण्याच्या प्रयत्नांविषयी आणि खर्च करण्याच्या सवयींबद्दल, तो टॉप-फ्लाइट फुटबॉल खेळण्याच्या पगारामध्ये व पगारामध्ये कमाईची कमाई करतो तर या बायो लिहिण्याच्या वेळी पुनरावलोकनांत असलेल्या त्याच्या निव्वळ संपत्तीच्या वाढीस मान्यता आहे.\nमिडफिल्डरला ड्रायव्हिंग करणार्‍या मोटारी आढळल्या नाहीत ज्या त्यांच्या अफवा असलेल्या लक्झरी जीवनशैलीबद्दलच्या संशयाची पुष्टी करु शकतील परंतु ज्या घरात किंवा राहतात त्या घराचे मूल्य अद्याप माहित नाही. तथापि, त्याच्याकडे डिस्नेलँड पार्कसह महागड्या रिसॉर्ट्समध्ये सुट्ट्या खर्च करण्यासाठी एक गोष्ट आहे.\nजिओवानी लो सेल्सो- डिस्नेलँड पार्कमध्ये कोणास चांगला वेळ मिळाला ते पहा. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nजिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये - अनोळखी तथ्य\nआमच्या जिओवानी लो सेल्सोच्या बालपणातील कथा आणि चरित्र लपेटणे, त्यांच्याबद्दल येथे फारसे ज्ञात किंवा अनकले तथ्य आहेत.\nजिओवानीच्या ध्येय साजरा बद्दल: सारखे गासडी & गब्रीएल येशू, जिओवानी 5 ताणलेल्या बोटांनी उजवा हात वर करून आपले ध्येय साजरे करतात. मिडफिल्डर तिथे असताना, त्याने आपला डावा हात लांब पसरलेल्या बोटाने वर उचलला जो त्याच्या उजव्या हाताला सूचित करतो. मिडफिल्डरच्या म्हणण्यानुसार, पसरलेल्या सर्व सहा बोटांनी आपल्यासह जवळच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला श्रद्धांजली वाहिली.\nप्रत्येक वेळी असे नसते की अंतर्निहित अर्थ असलेले अनन्य ध्येय साजरे करतात. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nजिओवानीच्या इटालियन नागरिकत्वाबद्दलः मिडफिल्डरला इटालियन वारसा सापडतो. अशा प्रकारे, त्याने देशात नागरिकत्व घेतले आणि त्यास इटालियन पासपोर्ट मिळाला. तथापि, जिओवानी अगदी आवडते पापु गोमेझ अर्जेंटिना प्रतिनिधी म्हणून निवडले.\nफिफा रेटिंग: आपणास माहित आहे की जिओवानी लो सेल्सो फिफा 20 एकूणच 83 89 चे रेटिंग जेव्हा त्याने टॉप-फ्लाइट फुटबॉल खेळायला सुरुवात केली तेव्हापासून त्याने आपल्या कौशल्यांचा विकास करण्याच्या किती प्रमाणात कार्य केले हे चांगले आहे विशेष म्हणजे त्याच्याकडे XNUMX Pot पर्यंतचे संभाव्य रेटिंग देखील आहे. रेटिंग केवळ कोठेही नाही तर त्यापेक्षा जास्त वाढेल हेही नाकारता येत नाही\nप्रभावी आणि वाढती क्रमवारी पहा जी शीर्ष-फ्लाइट फुटबॉलमधील जियोवानी लो सेल्सोच्या विकासाबद्दल चांगले बोलतात. प्रतिमा क्रेडिट: यूट्यूब.\nधूम्रपान आणि मद्यपान: हे बायो लिहिताना जीओवाणी लो सेल्सो धूम्रपान करण्यास दिली जात नाही. तथापि, तो खास प्रसंगी टीममित्र, कुटुंब आणि मित्रांसह जबाबदारीने मद्यपान करतो.\nटॅटू: Feet फूट, १० इंचाची उंची असलेले मिडफिल्डर लिहिण्याच्या वेळी टॅटू नसलेल्या तरुण फुटबॉलर्सच्या सुप्त लीगमध्ये खेळतात. असे असले तरी, जेव्हा तो जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणून स्वत: ला स्थापित करतो तेव्हा कदाचित भविष्यात बॉडी आर्ट्स मिळवण्याच्या योजनेवर तो विसंबून राहू शकेल.\nआपण जिओवानी लो सेल्सो टॅटूपैकी कोणतेही आढळले… कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. प्रतिमा क्रेडिट: इंस्टाग्राम.\nधर्म: जिओवानी लो सेल्सोच्या पालकांनी ख्रिस्ती धर्माचे पालन केले. त्याची आई सँड्रा आणि भाऊ-बहिणी - ऑगस्टीना आणि फ्रान्सिस्को - यांच्या नावांनी हे स्पष्ट आहे. तथापि, सोशल मीडियावर आणि मुलाखती दरम्यान जियोव्हानी ख्रिस्ती धर्माचे पालन करतात का हे माहित नाही.\nतथ्य तपासणी: आमच्या जिओवानी लो सेल्सो चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये वाचल्याबद्दल धन्यवाद. येथे लाइफबोगर, आम्ही अचूकता आणि प्रामाणिकपणासाठी प्रयत्न करतो. आपल्याला योग्य दिसत नसलेली एखादी वस्तू आढळल्यास कृपया खाली टिप्पणी देऊन आमच्याबरोबर सामायिक करा. आम्ही आपल्या कल्पनांना नेहमीच महत्त्व देऊ आणि आदर करू.\nलोड करीत आहे ...\nपियरे-एमिले होजबर्ग बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nजपेट टांगंगा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nटॅन्गू नोडोबेले चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nरायन सेसेग्नन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्य\nकाइल वॉकर-पीटर्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nजुआन फोयट चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड बायोग्राफी तथ्य\nबेन डेव्हिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nहॅरी विंक्स चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nडेव्हिसन सांचेझ चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटॉल्ड बायोग्राफी तथ्य\nआयव्हरी कोस्ट फुटबॉल खेळाडू\nसर्ज ऑरियर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nमुससा सिस्कोओची बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nकयरन ट्रिपियर बालपण स्टोरी प्लस अनटल्ड जीवनी तथ्ये\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 26 सप्टेंबर 2020\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nसुधारित तारीख: 25 सप्टेंबर 2020\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 23 सप्टेंबर 2020\nविल्यम सलीबा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 19 सप्टेंबर 2020\nअलेक्झांडर सोरलोथ बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nमॅथियस परेरा चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nअ‍ॅलेक्स टेलिस चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल्ड बायोग्राफी फॅक्ट\nफ्रान्सिस्को ट्रिनको बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nप्रत्येक फुटबॉल खेळाडूच्या बालपणाची कथा आहे. लाइफबॉगर आपल्या लहानपणीच्या काळापर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत फुटबॉलपटांबद्दल सर्वात मनोरंजक, आश्चर्याची आणि मनोरंजक कथा काढतात. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंमधील तथ्ये बालपणाच्या गोष्टींसाठी सर्वोत्तम डिजिटल स्रोत आहोत.\nआमच्याशी संपर्क साधा: lifebogger@gmail.com\nकृपया आपले विचार आवडतील, टिप्पणी द्या.x\nसर्ज ऑरियर चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nसुधारित तारीख: 15 एप्रिल 2020\nलुका मॉड्रीक बालपणाची कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 एप्रिल 2020\nलुकास मोरा बालपण कथा प्लस अनकॉल्ड जीवनचरित्र तथ्ये\nसुधारित तारीख: 15 एप्रिल 2020\nरायन सेसेग्नन चाइल्डहुड स्टोरी प्लस अनकॉल्ड बायोग्राफी तथ्य\nसुधारित तारीख: 15 एप्रिल 2020\nटॅन्गू नोडोबेले चाइल्डहुड स्टोरी प्लस अनटोल बायोग्राफी तथ्य\nसुधारित तारीख: 15 एप्रिल 2020\nजपेट टांगंगा बालपण कथा प्लस अनटोल्ड बायोग्राफी तथ्ये\nसुधारित तारीख: 15 सप्टेंबर 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T22:46:28Z", "digest": "sha1:OXKOWXFOHJWX3S6X4TNDWDBZJV6UEALL", "length": 9399, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात आठ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात आठ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर\nआज होणार सन्मान : चार अधिकारी अन् चार कर्मचार्‍यांचा समावेश\nin खान्देश, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव : गुणवत्तापूर्वक कामगिरी करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना गुरुवारी पोलीस महासंचालकांनी बोध व सन्मानचिन्ह (पदक) जाहीर केले. त्यात जिल्ह्यात चार अधिकारी व चार कर्मचार्‍यांचा समावेश असून सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनी शुक्रवारी हे पदक प्रदान केले जाणार आहे.\nअशी आहेत अधिकारी, कर्मचारी\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ महादू ठाकूर, एमआयडीसीच��� नवनियुक्त विनायक पांडूरंग लोकरे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे निरीक्षक राजेश रमेश भागवत, वरणगावचे तत्कालिन सहायक निरीक्षक जगदीश प्रल्हाद परदेशी (सध्या महामार्ग सुरक्षा पथक, रायगड), सहायक फौजदार भास्कर पाडूरंग कुळकर्णी, हवालदार विठ्ठल पंडीत देशमुख, अनिल राजाराम इंगळे व सुनील भाऊराव चौधरी यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.\nविनायक लोकरे यांना लागली दुहेरी लॉटरी\nमहासंचालक सुबोध जायसवाल यांनी गुरुवारी 800 अधिकारी व कर्मचार्‍यांची यादी जाहीर केली.पदक जाहीर झालेल्यांमध्ये जगदीश परदेशी हे जिल्ह्याचे सुपूत्र असून लोहटार, ता. पाचोरा येथील रहिवाशी आहेत. चोपडा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विनायक लोकरे यांची गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली. हे पोलीस ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठे व तितकेच महत्वाचे मानले जाते. दुसरीकडे दुपारी त्यांना पोलीस महासंचालकांचे पदकही जाहीर झाले.\nजिल्ह्याबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा\nजळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nजळगाव जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला\nBreaking : जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-nisarga-katta-makrand-ketkar-marathi-article-3440", "date_download": "2020-09-27T22:48:18Z", "digest": "sha1:D5CEIWVQTXJJM2ZEQ7IOO4XQRDMBMRRJ", "length": 12972, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Nisarga Katta Makrand Ketkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 30 सप्टेंबर 2019\nकासव म्हणजे जगातल्या अजूनही जिवंत असलेल्या काही डायनासोर स्पिशीजपैकी एक म्हणता येईल, असा अजब जीव आहे. शरीराच्या घडणीनुसार कासवांची मुख्य दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे. क्रिप्टोडिरा (Cryptodira) आणि प्लुरोडिरा (Plurodira). क्रिप्टोडिरा प्रकारातील कासवं आपली मान सरळ रेषेत आत ओढून घेतात, तर प्लुरोडिरा प्रकारातली कासवं आपली मान आडवी करून कवचाच्या आत लपवतात. जगभर आणि भारतातही कासवांचे टर्टल, टेरापिन आणि टॉर्टिस (ज्याचा उच्चार अनेक लोक टॉरटॉईज असाही करतात) असे तीन प्रकार आढळतात. या तिन्हीची थोडक्यात ओळख करून घेऊ.\nटर्टल्स आणि टेरापिन्स हे दोन्ही प्रकार जवळपास सारखेच. पण ��ख्याविरहित असतात ती टर्टल्स आणि पायांना नख्या असतात ती टेरापिन्स अशी ढोबळ विभागणी करता येऊ शकते. त्या दृष्टीनं पाहिलं तर टर्टल्स मुख्यत्वे समुद्रात आढळतात. यांच्या पायांचा आकार पाण्यातल्या वावरासाठी आवश्यक असा वल्ह्यासारखा असतो. याचं जवळपास सर्वांना माहिती असणारं उदाहरण म्हणजे ऑलिव्ह रिडले टर्टल्स, जे भारताची पश्चिम किनारपट्टी (उदा. कोकणातील वेळास) व पूर्व किनारपट्टीवरील किनाऱ्यांवर दरवर्षी अंडी घालायला येतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, ओरिसातील गहिरमाथा या ठिकाणी तर चक्क सहा लाखांपेक्षा जास्त ऑलिव्ह रिडले टर्टल्स दरवर्षी अंडी घालायला येतात.\nजमीन तसेच पाणी अशा दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या कासवांना टेरापिन्स म्हणतात. तमिळनाडूतल्या मुदुमलईच्या जंगलात हिंडत असताना मला सोबत दिलेल्या छायाचित्रांतले ‘इंडियन ब्लॅक टेरापिन’ या जातीचं कासव आढळलं होतं. हे टेरापिन जमीन तसंच पाण्यात वावरत असल्यानं नख्या आणि चपटे पाय असा दोन्हीचा मिलाफ त्याच्यात आढळतो. टर्टल्स आणि टेरापिन्स मिश्राहारी असतात. उपलब्धीनुसार मासे, कीटक, वनस्पती अशा सर्वप्रकारच्या अन्नाचा त्यांच्या आहारात समावेश होतो.\nहा प्रकार प्रामुख्यानं जमिनीवरच राहतो. क्वचित ते पाण्यातही शिरतात पण मुख्य वावर जमिनीवरच असल्यानं त्यांचे पाय दंडगोलाकार आणि पाण्यात पोहण्यासाठी फारसे उपयुक्त नसतात. यांच्या आहारात प्रामुख्यानं फळं, मुळं, पानं यांचा समावेश असतो. यांचं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्टार टॉर्टिस. याच्या कवचावरील सुंदर तारकाकृती डिझाईन्समुळं याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. यामुळंच या कासवासह अनेक कासव प्रजातींना वन्यजीव कायद्यानं संरक्षण देण्यात आलेलं आहे.\nहे तिन्ही प्रकार दिसायला जरी मद्दड असले, तरी स्वभावानं अतिशय तिखट असतात. त्यांना तोंडात दात नसतात मात्र चोचीसारख्या तोंडाच्या कडा अतिशय धारदार असतात. म्हणजे त्यांच्या आकारानुसार एखादी काडी त्यांच्या तोंडात घातली तर काडकन तुकडा मोडू शकतील इतक्या धारदार\nकासवाच्या कवचाचे दोन भाग असतात. पाठ आणि पोट. कवचाच्या आतून वक्राकार झालेला पाठीचा कणा असतो. तसेच छातीच्या हाडाला पसरट अशा फासळ्याही जोडलेल्या असतात. शेकडो कोटी वर्षांच्या उत्क्रांतीत पाठीवरचे खवले पसरट होत गेले, छातीची हाडं पसरट झाली आणि त्यानुसार त्यांचे आतले आणि बाहेरचे अवयव विकसित झाले.\nइतर अनेक सरीसृपांच्या जातींप्रमाणंच यांचंही प्रजनन अंड्याद्वारेच होतं. पण यातली अनेकांना ठाऊक नसलेली गंमत सांगतो. अनेक प्रकारच्या रेप्टाईल्समध्ये आढळते त्याप्रमाणं कासवांच्याही अंड्यातील जिवाची लिंगनिश्चिती अंड्याभवतालच्या तापमानानुसार होते. याला ‘टेंपरेचर-डिपेंडंट सेक्स डिटरमिनेशन’ (TSD) असं म्हणतात. म्हणजे, अंड्यात भ्रूण तयार होताना, एका विशिष्ट कालावधीत, अंड्याभवतालचं तापमान तीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल तर अधिक संख्येत माद्यांचा जन्म होतो. पण त्याच काळात हेच तापमान तीस अंशांच्या खाली आले तर जन्माला आलेल्या पिल्लांमध्ये नर जास्त आढळतात. संशोधनात असं आढळलं, की विशिष्ट तापमानाला अंड्यामधील लिंगनिश्चिती करणारे विशिष्ट हार्मोन्स सक्रिय होतात व त्यानुसार लिंगनिश्चिती होते. या छोट्याशा लेखानं, आपल्या संस्कृतीनं विष्णूचा अवतार मानून दैवी रूप दिलेल्या हा जिवाबद्दल आपल्या मनात आदराबरोबर कुतूहलही वाढवण्यास हातभार लावला असेल अशी मला आशा आहे.\nनिसर्ग भारत समुद्र किनारपट्टी कोकण konkan वन्यजीव वर्षा varsha\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AC%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2020-09-27T21:59:06Z", "digest": "sha1:MIEBOUVIDMSGGJWEIA3TDDPEOPYGRYR4", "length": 4971, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ६५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ८ वे शतक - पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक\nदशके: पू. ६७० चे - पू. ६६० चे - पू. ६५० चे - पू. ६४० चे - पू. ६३० चे\nवर्षे: पू. ६६२ - पू. ६६१ - पू. ६६० - पू. ६५९ - पू. ६५८ - पू. ६५७ - पू. ६५६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ६५० चे दशक\nइ.स.पू.चे ७ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=21070", "date_download": "2020-09-27T23:08:59Z", "digest": "sha1:2NU2WP6JLGLJ2XGCCAWGZS2676XZOLL2", "length": 15987, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनियुक्ती\nवृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावर राज्यातील भाजपच्या नेत्यांची निराशा झाली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज याबाबत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकच पक्ष म्हणून पुढं आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही बराच वाटा होता. मात्र, राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं. सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक लढूनही पराभूत झालेल्या पंकजा मुंडे हे नाराज नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे व अमित शहा यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पाटील यांच्याच गळ्यात पुन्हा ही माळ पडली आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या, विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून पुढे आलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांची पुन्हा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. तर मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आ. मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती झाल्याबद्दल दोघांचेही खूप खूप अभिनंदन\nमुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात ��ोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी केल्यानं मुंबईच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा दिला जावा, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त होत होती. शिवसेनेला जशास तसं उत्तर देणाऱ्या आशिष शेलार यांनाच हे पद मिळेल, असंही बोललं जात होतं. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. आमदार लोढा यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nपुरात अडकलेल्या तेलंगणातील नागरीकांसाठी धावले असरअल्ली पोलिस\nलष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती मिळणार : सर्वोच्च न्यायालय\nपूर्व विदर्भातील पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजारांची मदत द्या\nवरोरा पोलिसांनी केली दोन दुचाकीचोरांना अटक, १० दुचाकी वाहने जप्त\n'जैश' च्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, डोभाल ; दहशतवादी हल्ल्याची धमकी\nजामगाव येथे जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते केंद्रस्तरीय बालक्रीडा सम्मेलनाचे थाटात उद्घाटन\nअर्थसंकल्प २०२० : मुद्रांक शुल्कात सवलत\nतिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-२ ची कक्षा बदलली, यान चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर\nकेंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय : स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना घरी जाण्याची मुभा\nसंगीता शिरसाठ आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली गांभिर्याने दखल\nपुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता : हवामान विभागाने वर्तवला अंदाज\nशिवसेनेने जाहीर केली ७० उमेदवारांची पहिली यादी\nबालिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा\nन्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ\nमनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारले\nहैद्राबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका, चार आरोपींना केली अटक\nचंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार\nगडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. बांधकाम विभागाची आढावा बैठक : बोगस कामे करणाऱ्यांवर होण�\nआदिवासी विभागाच्या नोकर भरतीची खोटी जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल\nआता कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार 'पीएफ'\nखोब्रामेंढा जंगलात उडाली पोलिस-नक्षल चकमक, नक्षल्यांचे शिबिर केले उद्ध्वस्त\n‘चांद्रयान -२ ‘ अवकाशात उड्डाणासाठी सज्ज : उद्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात घेणार झेप\nपोर्ला गाव संघटनेने अहिंसक कृतीतून १० पोते मोहसडवा केला नष्ट\nआर्थिक मंदीमुळे सोन्यातील गुंतवणुकीत वाढ, दर प्रतितोळा चाळीस हजारांवर जाण्याची शक्यता\nदोन वर्षात ऐतिहासिक कामगीरींची नोंद करत गडचिरोली पोलिस दलाने मोडले नक्षलवाद्यांचे कंबरडे\nपंजाबमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू : देशात चौथा बळी\nगडचिरोली पोलिसांसमोर ५ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण\nगडचिरोली येथील आणखी २ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना मिळाला डिस्चार्ज\nभामरागड नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी ७२.०५ टक्के\nरांगी येथे झाडावरुन पडलेल्या इसमाच्या पोटातून आरपार निघाला कुंपनाचा मेळा, गंभीर जखमी झाल्याने हलविले गडचिरोलीला\n१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही\nविश्रामपूर नजीक भिषण अपघात : महिला जागीच ठार\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा\nभारतीय-चिनी सैन्यात चकमक : कर्नलसह दोन जवान शहीद\nजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याने गडचिरोली जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील पायाभूत सुविधांसाठी ६ कोटींचा निध�\nविदर्भ राज्य आंदोलन समितीने केली वीज बिलांची होळी, धरणे आंदोलन\nजिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एक जण जागीच ठार, खुदीरामपल्ली येथील घटना\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं, प्रत्येकी १२५ जागा लढवणार\nबेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर आणि भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना निलंबित करा : शिवसेनेचे पालकमंत्र्यांना निव�\nगर्भवती महिलांसाठी धावून आला तालुका टास्क फोर्स\n३० हजारांची लाच घेताना विभागीय तांत्रिक अभियंता खोत अडकला एसीबीच्या जाळयात\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा \nगडचिरोली जिल्ह्यात १९ मे पर्यंत ६ जण आढळले कोरोना पॉझिटीव्ह : ३९८ संशयित रुग्ण, ३६३ पैकी ३२४ नमुने कोरोना निगेटीव्ह\nऑनला���न ,एटीएम द्वारे व्यवहार करताना वजा झालेली रक्कम पाच दिवसांच्या आत ग्राहकांना देण्याचे आदेश\nभारताने बांगलादेशला १०६ धावांत गुंडाळले ; इशांतचे ५ बळी\nडॉ. अभय बंग यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ने गौरव\nतुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकामध्ये बदली : भाजपची डोकेदुखी वाढणार\nगाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक स्मृतिदिन - २० डिंसेंबर १९५६\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/17/ecb-could-have-lost-crores-due-to-archer-s-mistake-says-ashley-giles/", "date_download": "2020-09-27T23:30:14Z", "digest": "sha1:7UQ2IHXHAT2QXOVO7Z3WN7W56RNLZ6MX", "length": 6583, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जोफ्रा आर्चरची एक चूक, या क्रिकेट बोर्डाला झाले असते कोट्यावधीचे नुकसान - Majha Paper", "raw_content": "\nजोफ्रा आर्चरची एक चूक, या क्रिकेट बोर्डाला झाले असते कोट्यावधीचे नुकसान\nक्रीडा, मुख्य / By आकाश उभे / इंग्लंड, क्रिकेट, जोफ्रा आर्चर / July 17, 2020 July 17, 2020\nवेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या संघामध्ये कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लडचा बॉलर जोफ्रा आर्चरला बायो सिक्युरिटीच्या नियमांचा भंग केल्याने वगळण्यात आले आहे. आयसीसीने कोरोनाच्या संकटात खेळाडूंसाठी काही नियम आखून दिले आहेत. नियम तोडल्याने आता जोफ्रा आर्चरला 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. मात्र जोफ्रा आर्चरने नियमांचा भंग केल्याने बोर्डाला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होईल असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) संचालक एशले जाइल्स यांनी म्हटले आहे.\nएशले जाइल्स म्हणाले की, जोफ्रा आर्चरला कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याने कारवाईचा सामना करावा लागेल. कारण यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असती व ईसीबीला कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असते. आर्चरने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी रिपोर्टनुसार तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर ब्राइटनला आपल्या घरी गेला होता, असे सांगितले जाते.\nजाइल्स म्हणाले की, प्रत्येक चुकीच्या कामासाठी कारवाई व्हायला हवी. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असते. या प्रभाव संपुर्ण सत्रावर झाला असता व आम्हाला कोट्यावधी पाउंडचे नुकसान झाले असते. मला वाटत नाही की त्याला याच्या संभावित परिणामाबद्दल माहिती असेल. तो तरूण असून, तरूण चूकी करतात. त्याने यातून शिकायला हवे.\nते म्हणाले की, सामान्य परिस्थितीमध्ये सामान्यांदरम्यान घरी जाणे सामान्य प्रक्रिया असते. मात्र जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा लागतो. दरम्यान, आर्चरने आपल्या चुकीबद्दल माफी मागत, स्वतःला क्वारंटाईन केले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/msbshse/", "date_download": "2020-09-28T00:08:25Z", "digest": "sha1:RC2HNHNWOZR3W2AGZSW2CBGKXGTAJCXR", "length": 30357, "nlines": 249, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Msbshse – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Msbshse | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल रा���ुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही ���ाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMaharashtra FYJC Online Admission Update: 11 वी कॉलेज प्राधान्य क्रम उद्यापासुन निवडता येणार; 30 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर\nMaharashtra FYJC Admission 2020: 11 वी प्रवेशाचा Part- 1 अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात; कुठे आणि कसा भराल फॉर्म जाणून घ्या\nMaharashtra Board SSC Results 2020: 10 वी चा निकाल mahresults.nic.in वर जाहीर; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून पहा तुमचे गुण\nMaharashtra SSC Result 2020: महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल mahresult.nic.in व्यतिरिक्त इतर कोणत्या संकेतस्थळावर पाहू शकाल\n mahresult.nic.in वर कसा पाहाल रिझल्ट\nMaharashtra Board SSC Result 2020: येत्या दोन दिवसात लागू शकतो 10 वी चा निकाल; 1 ऑगस्ट ला अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा होणार सुरु\nMaharashtra Board SSC Result 2020: 10 वी चा निकाल याच आठवड्यात लागणार; mahresult.nic.in सहित 'या' वेबसाईटवर तपासता येतील गुण\nMaharashtra FYJC Online Admission 2020: 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु, पहा सुधारित वेळापत्रक\nMSBSHSE 10th Result Date: दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला, mahresult.nic.in वर पाहता येणार गुण; 'या' कारणांसाठी खास असेल यंदाचा SSC Result\nMaharashtra Board 10th Result Date: दहावीचा निकाल तारीख आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर पाहू शकाल मार्क्स\nMaharashtra Board SSC Result 2020: 10 वी चा निकाल पुढील आठवड्यात 'या' दिवशी लागण्याची शक्यता; mahresult.nic.in वर कसा तपासाल रिझल्ट\nMaharashtra FYJC Online Admission 2020: 11 वी प्रवेशप्रक्रियेला 26 जुलै पासून होणार सुरूवात, वेळापत्रकात बदल; SSC विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता\nMaharashtra Board Class 12 Result: महाराष्ट्रात CBSE चा यंदा 12वीचा निकाल 90.39% आता वेध HSC च्या निकालांचे; येत्या काही दिवसांत mahresult.nic.in वर होणार जाहीर\nMaharashtra Board 10th, 12th Results: राज्यातील इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला कालावधी, तारीख गुलदस्त्यातच\nMaharashtra Board 12th Results: राज्यात HSC च्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध; लवकरच जाहीर होणार तारीख\nMaharashtra HSC, SSC Results 2020 Dates: येत्या काही दिवसांत 10वी, 12वी निकाल तारखा जाहीर होण्याची शक्यता; mahresult.nic.in वर असा पाहू शकाल निकाल\nMaharashtra HSC, SSC Results 2020: 12वी, 10वी निकाल तारखांबद्दल राज्य शिक्षण मंडळाकडून महत्त्वाची माहिती; पहा कधी लागू शकतो रिझल्ट\nMaharashtra HSC Hall Ticket 2020: महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट; mahahsscboard.in वर करू शकता डाऊनलोड\nMSBSHSE HSC Exam 2020: महाराष्ट्र बोर्डची 12 वी परीक्षा यंदा 18 फेब्रुवारीपासून; परीक्षा आणि गुण पद्धतीमध्ये यंदा होणारे 'हे' बदल\nMaharashtra HSC Board 2020 Exam: यंदा 12 वीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी mahahsscboard.in वर ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू\nMaharashtra SSC Supplementary Result 2019: महाराष्ट्र बोर्ड 10वी पुरवणी परीक्षा निकाल 30 ऑगस्टला होणार जाहीर; mahresult.nic.in वर कसा पहाल निकाल\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/pradushan-20-haluhalu-marato-me/", "date_download": "2020-09-27T22:03:40Z", "digest": "sha1:IRIWRJUDDHFF3NFK2N5JOYLI2SNSGTGR", "length": 7901, "nlines": 145, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "प्रदूषण २०- हळू-हळू रोज मरतो मी – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeहलकं फुलकंचारोळीप्रदूषण २०- हळू-हळू रोज मरतो मी\nप्रदूषण २०- हळू-हळू रोज मरतो मी\nMarch 27, 2018 विवेक पटाईत चारोळी, पर्यावरण\nहळू हळू रोज मरतो मी.\nहळू हळू रोज मरतो मी\nहळू हळू रोज मरतो मी.\nटीप: ५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही.\nसंवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nविवेक पटाईत यांचे साहित्य\nभव्य देवालय आणि भक्त (रूपक कथा)\nदोन क्षणिका : दिल्लीचा वारा\nरेल्वे अपघात : दोषी कोण\nप्रदूषण, पराई आणि दिल्ली\nमातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध\nआंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा\nदोन क्षणिका : सुगंध\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/03/1860/", "date_download": "2020-09-27T22:52:33Z", "digest": "sha1:RKB4HECIKKVLABEEUBY42O5ZBBDTO7HS", "length": 30524, "nlines": 273, "source_domain": "www.sudharak.in", "title": "राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nराष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा\nजगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसर्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसर्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसर्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात काय घडते आहे विविध देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार्या- तज्ज्ञांचे निबंध संकलित करून डेव्हिड हुसॉन यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nया ग्रंथात भारताविषयी एकही लेख नाही. परंतु विशाल भूप्रदेश, मोठी लोकसंख्या, बहुकेंद्री समाज इत्यादि बाबतींत भारताशी साम्य असलेल्या रशिया व चीनमधीलराष्ट्रवादविषयक प्रश्नांची चर्चा करणारे निबंध आहेत. त्यांचाच प्रामुख्याने येथे विचार केला आहे. ‘एक्स-सोव्हिएट आयडेण्टिटिज अॅण्ड रिटर्न ऑफ जिऑग्रॉफी’ या लेखात श्री. डेव्हिड हुसॉन यांनी सोव्हिएट संघराज्याचा अस्त आणि त्याचवेळी उफाळून आलेल्या राष्ट्रीय-प्रादेशिक अस्मिता या घटनां���े विश्लेषण करताना ऐतिहासिक पाश्र्वभूमीही विशद केली आहे. सान्या मानवजातीची आशा या दृष्टीने सोव्हिएत संघराज्याकडे एकेकाळी पाहिले जात होते. १९६० च्या सुमारास तर आर्थिक विकास, स्वावलंबन, अवकाश-संशोधन व संरक्षण-सामर्थ्य या सर्वच क्षेत्रांत संघराज्याने चांगलीच मजल मारली. अमेरिकेच्या बरोबरीने सोव्हिएट संघराज्यालाही ‘महासत्ता’ मानण्यात येऊ लागले. पण हा प्रभाव फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच स्वतंत्र प्रादेशिक-सांस्कृतिक अस्मिता डोके वर काढू लागल्या.\nसोव्हिएट संघराज्याची रचना करताना वांशिक तत्त्वाचा प्रामुख्याने विचार झाला. पुढे यादवीनंतर पोलंड, फिनलँड सोव्हिएट साम्राज्यातून फुटून वेगळे झाले. यावेळी संघराज्यात दोन तृतीयांशाहून अधिक रशियन होते. बिगररशियन समूह फुटू नयेत म्हणून वांशिक आधारावर प्रजासत्ताके निर्माण करण्यात आली. स्टॅलिनने हस्तक्षेप करून काही प्रजासत्ताकांची स्थापना केली. काही ठिकाणी तर ‘फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब करण्यात आला. आर्मेनियन नागरिकांना ‘अझरबैजान मध्ये समाविष्ट करण्यात आले, हे याचे सर्वात चांगले उदाहरण. साम्राज्याच्या सोईसाठी ही जी जोडाजोड करण्यात आली ती दीर्घकाळ टिकणे शक्य नव्हते.\nसोव्हिएत संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार घटनेनेच सर्व प्रजासत्ताकांना दिला होता. परंतु हा अधिकार केवळ कागदावरच होता. प्रत्यक्षात सत्तेचे अधिकाधिक केंद्रीकरणच होत होते. लष्करी बळाच्या जोरावर सर्व राज्ये एकत्र ठेवण्यात आली. गोर्बाचेव्ह यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली तेव्हा त्यांनी दडपशाही थांबविली. सोव्हिएट संघराज्यात मोकळेपणा (ग्लासनोस्त) आणण्याचा प्रयोग केला. या नव्या वातावरणाचा उपयोग आर्थिक विकासाला, पुनर्रचनेला (पेरेस्त्रॉयका) चालना देण्यासाठी होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र दबलेल्या अस्मिता, आकांक्षा उफाळून आल्या. एकेक प्रजासत्ताक फुटून स्वतंत्र होऊ लागले. या सर्व प्रक्रियेत आर्थिक, वांशिक व भौगोलिक घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो, असे लेखकाला वाटते.\nहे जे विभाजन झाले त्यामध्ये केवळ वांशिकता हे कारण नव्हते, हे दाखवून देताना हुसॉन यूक्रेनचे उदाहरण देतात. चेर्नोबिल दुर्घटनेनंतर या अणुभट्टीलगतच्या प्रदेशांवर जे भीषण परिणाम झाले, त्यामुळे मॉस्क��विरोधी असंतोष तीव्र झाला. त्यातूनच १९९१ मध्ये यूक्रेनने स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली. यूक्रेनमधील एक-पंचमांश लोकसंख्या रशियन होती. परंतु त्यांनीही स्वतंत्र होण्याच्या बाजूनेच कौल दिला. लिथुआनिया, लाटव्हिया व इस्टोनिया या प्रजासत्ताकांतील जनतेला सोव्हिएट संघराज्याच्या प्रचंडऔद्योगिक प्रकल्पांमुळे प्रदूषणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. या सर्व प्रक्रियेची लेखक अधिक खोलात जाऊन मीमांसा करीत नाही, परंतु वांशिक, भौगोलिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या चार महत्त्वाच्या घटकांकडे ते निर्देश करतात, शिवाय संघराज्याचे ऐक्य हे बव्हंशी लादलेले ऐक्य होते, हेही दाखवून देतात.\nसोव्हिएट संघराज्यातून साम्यवादाचाही अस्त झाला आणि एकात्मतेचाही. चीनमध्ये साम्यवाद अस्तित्वात आहे आणि देशाचे ऐक्यही टिकून आहे. पण म्हणून या दोन गोष्टींचा संबंध आहे असे म्हणावे का आजवर एकात्मता आणि अखंडता टिकविण्यात चीनने यश मिळविले, हे निःसंशय, तथापि या आघाडीवर सर्व काहीआलबेल आहे, असे म्हणता येणार नाही.\nकॅलिफोर्निया विद्यापीठात राजकीय भूगोल या विषयात संशोधन करणाच्या श्रीमती लीसा हसमान यांनी आपल्या निबंधात चीनमधील अल्पसंख्यकांच्या प्रश्नाची जी माहिती दिली आहे, त्यावरून हे स्पष्ट होते. केवळ पुस्तके, नियतकालिके यांवर विसंबून न राहता हसमान यांनी चीनमध्ये काही काळ वास्तव्य केले. ‘अल्पसंख्य’गटांशी चर्चा केली.\nचीनमध्ये हान वंशीयांची बहुसंख्या (९२ टक्के) आहे. इसवी सनापूर्व २०६ ते इसवी सन २२० या काळातील हान राजवटीमुळे चीनमधील राष्ट्रवादाला ऐतिहासिक परंपरेचे अधिष्ठान लाभले. रोमन साम्राज्याच्या स्मृतींनी जसा मध्ययुगात यूरोपवर प्रभाव गाजविला, त्याप्रमाणे हान राजवटीचा सुवर्णकाळ चीनला एकत्र बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु हान परंपरेच्या बाहेर असलेल्या समाजगटांना या स्वरूपाचे आवाहन करून उपयोग होत नाही. या अल्पसंख्य गटांचे प्रमाण आठ टक्के म्हणजे चीनच्या लोकसंख्येच्या दृष्टीने अल्प वाटत असले तरी दुर्लक्ष करण्याजोगे नाही. कारण ही संख्या नऊ कोटी इतकी होते. हे नऊ कोटी लोक एकूण ५५ अधिकृत अल्पसंख्य गटांत विभागले गेले आहेत. त्यामध्ये चुआंग, मांचू, हुई, मियाओ, यी, तुजिआ, मंगोलियन व तिबेटी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nया अल्पसंख���यकांविषयी नेमके कोणते धोरण आखायचे, ह्या प्रश्नाने चीन सरकार नेहमीच ग्रासलेले दिसते. सुरुवातीला सोव्हिएत कम्युनिझमचा चीनवर प्रभाव होता. त्यामुळे सोव्हिएतच्या घटनेनुसार देशातील अल्पसंख्य गटांना स्वयंनिर्णयाचा हक्क बहाल करणारी तरतूद चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या घटनेत केली. परंतु लवकरच स्वयंनिर्णयाचा हक्क ही शब्दयोजना वगळण्यात आली व त्याऐवजी ‘मर्यादित प्रादेशिक स्वायत्तता’ असे शब्द घालण्यात आले. त्यामुळे मध्य आशियातील राज्ये सोव्हिएत संघराज्यातून फुटून निघणे जसे स्वाभाविक मानले गेले, तसे चीनमध्ये अर्थातच होऊशकणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न हे तेथे गुन्हेगारी कृत्य मानण्यात येते.\nचीनमधील अल्पसंख्य गटांचे वास्तव्य प्रामुख्याने पश्चिम सरहद्दीवर आहे तर बहुसंख्य हान हे मध्य व पूर्व भागात केंद्रित झाले आहेत. त्यामुळेच आपल्या नैसर्गिकराष्ट्रीय सरहद्दी सुरक्षित राहाव्यात यादृष्टीने चीन सरकार डोळ्यात तेल घालून काळजी घेताना दिसते. या धोरणाचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसंख्या- स्थलांतर. केंद्रवर्ती भागातील, दाट लोकवस्तीतील हानवंशीयांचे मोठ्या प्रमाणावर सरहद्दीलगतच्या अल्पसंख्य विभागात पद्धतशीररीत्या स्थलांतर करण्यात येते. या भागांचा विकास करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येते. १९४९ पासून अतिशय झपाट्याने हे स्थलांतर घडवून आणण्यात आले. त्यामुळे जे पाच अधिकृत अल्पसंख्य स्वायत्त प्रदेश चीनमध्ये आहेत, त्यांपैकी फक्त तिबेट व पूर्व तुर्कस्तान येथेच आता बिगरहानवंशीयांची बहुसंख्या आहे. अन्य तीनही प्रदेशांत हान लोकांची संख्या जास्त आहे. सांस्कृतिक सामिलीकरणाचा चीनचा प्रयत्न पूर्व तुर्कस्तान (चिनी भाषेत सिन्जियांग) भागात अयशस्वी ठरला. तेथे मुस्लिम लोकवस्ती असून रीतीरिवाज, प्रार्थनास्थळे, खाण्या-पिण्याच्या पद्धती इत्यादि सर्वच बाबतीत त्यांनी वेगळेपणा टिकवून धरला आहे, असे निरीक्षण याठिकाणी लेखिका नोंदविते. मात्र या भागातही स्थलांतर तंत्राचा अवलंब सरकारने सोडलेला नाही. हा भाग भौगोलिकदृष्ट्याही अतिशय दुर्गम आहे.\nविद्यापीठांमधील प्रवेशात प्रोत्साहन, ‘एक कुटुंब-एक मूल या धोरणात दिलेली सूट, अशा काही सवलती चीन सरकारने अल्पसंख्यकांना दिल्या आहेत, पण सरकारचा सारा भर आहे तो ‘नैसर्गिक राष्ट्रीय सरहद्दी सुरक्षित ठेवण्यावर, हे श्रीमती लीसा हसमान नमूद करतात.\nया दोन निबंधांप्रमाणेच फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, जपान, जर्मनी येथील राष्ट्रीय अस्मिता व भौगोलिक स्थिती यांची माहिती देणारे निबंधही या पुस्तकात आहेत. आधुनिकीकरण, समाजवाद किंवा आर्थिक जागतिकीकरण यांच्या प्रवाहात राष्ट्रीय अस्मिता लय पावतील, हे मार्क्सयांच्यासह अनेकांचे भाकित खोटे ठरल्याचे हे निबंध वाचल्यानंतर लक्षात येते. राष्ट्रीयत्वाची जाणीव विशाल मानवी प्रवाहात विलीन व्हावी, हे एक उदात्त स्वप्न आहे, पण वस्तुस्थिती नाही. संपादक डेव्हिड हुसॉन यांनी म्हटल्याप्रमाणे, विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा राष्ट्रवादाच्या उठावांचा कालखंड आहे. पण स्वप्न हेच सत्य मानण्याची खोड आपल्याकडच्या अनेक नेते-विचारवंतांमध्ये दिसून येते. इतिहासाने अशांना फटका दिला आहे आणि आताही त्यापेक्षा वेगळे घडणार नाही, याची जाणीव करून देण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग निश्चितच होईल.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: हा मानवजातीचा इतिहास नव्हे\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-28T00:44:10Z", "digest": "sha1:2OR4Y356LBY3O2MWCLCZ7B2FVCHHSWBU", "length": 15857, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्वांटास - विकिपीडिया", "raw_content": "\nदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (दुबई)\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (लॉस एंजेल्स)\nसिडनी, न्यू साउथ वेल्स\nलंडन हीथ्रो विमानतळावर थांबलेले क्वांटासचे बोइंग ७४७ विमान\nक्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[१][२] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.\n२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे.\n५ संदर्भ आणि नोंदी\nक्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली.[३] या कंपनीचे पहिले विमान ॲव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.[४]\nक्वांटासचे क्वान्टास सेंटर या नावाचे मुख्यालय बॉटनी बेजवळ आहे.[५] सन १९२० मध्ये क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलॅंडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलॅंडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वांटासने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट ॲन्ड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.[६][७][८][९]. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे.\nक्वान्टास एम्पायर एअरवेज इंटरनॅशनलचे रोज बे येथे येत असलेले विमान (सी .१९३९)\nपॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रॅंट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता.\n^ \"क्वांटास ने लवकर कर्ज परतफेडची योजना आखली\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"क्वांटासच्या नियमित ग्राहकांना मिळणार मायक्रोचिप\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\n^ \"सुरुवातीचा मुख्य अहवाल २०१२\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संक��तस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-sonakhata-project-dropped-out-due-to-lack-of-planning/", "date_download": "2020-09-27T22:22:10Z", "digest": "sha1:VYICUJS5OE3CJI77JVPQ2OCODVV3CQSV", "length": 8306, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'सोनखताचा प्रकल्प' नियोजनाअभावी बारगळला", "raw_content": "\n‘सोनखताचा प्रकल्प’ नियोजनाअभावी बारगळला\nअधिकाऱ्यांमधील उदासीनता कारणीभूत : घोषणा राहिली कागदोपत्रीच\nपुणे – जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील मारोशी गावात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणारा “सोनखताचा प्रकल्प’ नियोजनाअभावी सुरूच झाला नाही. सोनखतामुळे नापीक जमीन सुपीक होण्यास मदत होते. त्यामुळे “हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे’, “त्यासाठी आवश्‍यक निधीही उपलब्ध आहे’, “मशीन येताच प्रकल्प सुरू’ अशी दवंडी पेटवली खरी मात्र, अधिकाऱ्यांमधील उदासीनता, “मी करायचे का त्यांनी’ यामध्येच “सोन्यासारखा’ हा प्रकल्प उभा राहण्याअधीच “बारगळला’.\nतत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सोनखताच्या प्रकल्पाची घोषणा केली. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) कडून सहा लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या निधीतून तांत्रिक विद्यापीठाकडून मशीनची ऑर्डर देण्यात आली. तर दुसरीकडे या कामासाठी बचतगटाची देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे लोणची, पापड बनवणाऱ्या बचत गटामार्फत ग्रामीण भागातील महिला आता सोनखत निर्मिती करण्याचे सांगण्यात येत होते.\nमात्र, केवळ प्रसिद्धीचे पुराण संपल्यानंतर प्रत्यक्षात ही घोषणा कागदोपत्रीच राहिली असे दिसते. कारण, मागील वर्षभरात या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारे शेड उभारण्यात आले नाही. तर सोनखतासाठी मागविण्यात आलेली मशीनही अद्याप मिळाली नाही. दरम्यान, हा प्रकल्प तालुकास्तरावर राबवत असल्याचे सांगण्यात येत आहे, तर मशीनसाठी आम्ही पाठपुरवा घेतला, मात्र मशीन अद्याप उपलब्ध झाले नसल्याचे पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.\nदरम्यान, राजगुरूनगर येथील संशोधन केंद्रात सोनखतासंदर्भात संशोधन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेती पिकांचा दर्जा देख��ल ढासळत असल्याने, उत्पन्नाचा विचार करून सोनखताच्या प्रकल्पाचा विचार करण्यात आला आहे. चांगल्या उत्पन्नासाठी सोनखताचा योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.\nया प्रकल्पासाठी आमदार निधीतून शेड उभारण्यात येणार होते. मात्र, शेड उभारण्यात आलेला नाही. याशिवाय सोनखतासाठी प्रक्रिया मशीन आवश्‍यक होती. ती तांत्रिक विद्यापीठाकडून मागवण्यात आली होती. त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. ;परंतु त्यांच्याकडून मशीन अद्याप उपलब्ध झालेले नाही.\n– अमर माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/No-entry-to-outsiders-in-Wai-City.html", "date_download": "2020-09-27T21:53:56Z", "digest": "sha1:O3NJN5CJE7JFDCSKJHNQ3RPRKN56WNF5", "length": 15309, "nlines": 68, "source_domain": "www.sthairya.com", "title": "वाई शहरात बाहेरील व्यक्तींना नो एंट्री", "raw_content": "\nवाई शहरात बाहेरील व्यक्तींना नो एंट्री\nस्थैर्य, वाई, दि. २१ : वाई नगरपरिषद हद्दीमध्ये आणि शहरालगत मोठ्या प्रमाणात करोना चे रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात अचानक एका दिवशी 28 रुग्ण सापडल्यामुळे वाई नगरपरिषद हद्दीमध्ये आणि शहरालगत संबंधित रुग्ण व त्यांच्या अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींचा ज्या परिसरात वावर झालेला असल्याने वाई उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर संगीता राजापूरकर- चौगुले यांनी संपूर्ण वाई शहर 15 जुलै पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शहरामध्ये कोणाही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही तसेच शहरातील कोणाही व्यक्तीला शहरातून बाहेर पडता येणार नाही अशी माहिती वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.\nनागरिकांची जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन गरजा याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी त्या, त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य, त्या प्रभागातील काही स्वयंस��वक आणि नगरपरिषदेने त्या प्रभागासाठी नेमलेले नियंत्रण अधिकारी यांची मिळून प्रभागस्तरीय समिती गठीत केली आहे. शहरामध्ये अशा एकूण 10 समित्या असून त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य तिचे अध्यक्ष आहेत. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व बाजूंच्या रस्त्यांच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत. नगरपरिषदेच्या सर्व प्रभाग स्तरीय समित्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून दिली असून घरपोच सुविधेमार्फत दूध, किराणा माल, भाजीपाला, औषधे, खते, बी-बियाणे इ. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल याची दक्षता संबंधित प्रभाग समितीचे अध्यक्ष घेत आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागामध्ये प्रभाग समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची नावे, मोबाईल नंबर असे तपशीलवार बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सूचनांचे देखील बोर्ड लावण्यात आले आहेत. त्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांना या संदर्भात कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी आपापल्या प्रभाग समिती अध्यक्षांशी संपर्क साधावयाचा आहे. याशिवाय नगरपरिषदेने प्रभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथके नेमलेली आहेत. अडचण भासल्यास त्यामधील सदस्यांना देखील नागरिक संपर्क करू शकतात. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणाही व्यक्तीला शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच शहरातून कोणालाही बाहेर सोडले जाणार नाही. करोना संसर्ग टाळण्यासाठी वाई शहरामध्ये मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या कोणाही व्यक्तीला विनापरवाना प्रवेश दिला जाणार नाही. अशा व्यक्तीना चेकपोस्ट वरूनच परत पाठविले जाणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे या सर्व चेकपोस्टवर आणि संपूर्ण वाई शहरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे. पूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे शहरामध्ये संपूर्ण शहराचे दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे. सदर सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी सर्वेक्षण करणार्‍या व्यक्तींना सहकार्य करून जर काही आजार असल्यास अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास त्याची माहिती त्वरित द्यावी आणि त्यांची तपासणी ही योग्य त्या डॉक्टरकडून केली जाईल. सर्वेक्षण करताना तापमान तसेच पल्स व ऑविसमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. यामध्ये कोणी व्यक्ती आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा कोमॉबीड आढळलेल्या लोकांना त्वरित हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयामार्फत केली जात आहे. या व्यतिरिक्त कोणाला, काही त्रास आढळल्यास त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी अथवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.\nशहरात प्रवेश करताना केली जाणार नोंद वाई शहरच्या सीमेवर येणार्‍या- जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी वाई-सातारा रस्त्यावरील कला गार्डन हॉटेल, महाबळेश्‍वर-वाई रस्त्यावरील गांधी पेट्रोल पंप, मेणवली रोडवरील श्रद्धा स्टोन समोर आणि पसरणी रस्त्यावरील सुतार घराजवळ असे एकूण 4 चेकपोस्ट तयार करण्यात आले असून 24 तास चेकपोस्ट सुरू राहणार आहेत.- मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्र���्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/05/2573/", "date_download": "2020-09-28T00:16:02Z", "digest": "sha1:2TQWOEFXZKN5ROZMMXAPVRJ3QAC7WOUP", "length": 49181, "nlines": 276, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्वदेशीची चळवळ – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nअलीकडे विदेशी आणि स्वदेशी यांमधील द्वंद्व फार प्रकर्षाने खेळले जाऊ लागले आहे. आन्तर्राष्ट्रीय दबावामुळे जागतिकीकरणाचा १९९० च्या दशकात सर्वत्र बोलबाला होऊ लागला त्यामुळे भारतात काहीशा सुस्त पडलेल्या स्वदेशीच्या चळवळ्यांना चेव आला. स्वदेशीची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक महत्त्वाचा घटक होती आणि स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय विकास धोरणाच्या पायातील एक वीट (plank in the platform) म्हणून काँग्रेस सरकारने या ना त्या प्रकारे स्वदेशीचे तत्त्व मान्य केले. भारतीयांना खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणूनच पोलादाचे, खतांचे, अवजड यंत्रसामुग्रीचे व अणुऊर्जेचे प्रचंड प्रकल्प सरकारने राबविले. (अर्थात् या प्रकल्पांमध्ये विदेशी तंत्रज्ञान मुक्तपणे वापरले होते हे जनतेपासून लपवून ठेवण्यात आले होते हा भाग निराळा). त्याचप्रमाणे साम्यवादी देशांतील राज्यव्यवस्थेसारखे राष्ट्रीयीकृत विमाउद्योग, बँका, रेल्वे, विमान वाहतूक इत्यादि, जनतेच्या उपयोगाचे पायाभूत व्यवसायही भारत शासनाने अंगीकृत करून हा स्वदेशीकरणाचाच भाग असल्याचे भासविले. वस्तुतः असे करण्यामागे, प्रचंड संख्येतील संघटित कर्मचारी शासनाच्या ताब्यात आणणे हा हेतु होताच. इंदिरा गांधींनीही हेच धोरण कायम ठेवले. एवढेच नव्हे तर कुटुंब नियोजनासारख्���ा समाजकल्याणाच्या विषयातही सरकारची लुडबूड चालू दिली.\nपरंतु राजीव गांधी व पुढे नरसिंहराव हे भारताचे सर्वेसर्वा असताना या धोरणाचा पीळ सुटत गेला आणि स्वदेशीऐवजी जागतिकीकरणाचे आणि मुक्त बाजारपेठेच्या विचारांचे वारे वाहू लागले. प्रत्येक अर्थमंत्र्याने दरवर्षी हळूहळू स्वदेशीला बाजूला सारून, भारताची अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करण्याचे धोरण स्वीकारले. साधारणतः १९९१-९२ पासून भारताच्या आर्थिक धोरणाची जागतिकीकरणाच्या दिशेने निश्चित व अपरिवर्तनीय अशी वाटचाल सुरू असल्याचे आढळते.\nपरंतु गेल्या काही वर्षांत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देशातील अढळस्थान हळूहळू घसरू लागले व बिगर काँग्रेस सरकारे दिल्लीत अधिकारावर आली व स्वदेशीबद्दल धरसोड सुरू झाली. मोरारजीभाईंच्या बिगर काँग्रेस सरकारने, स्वदेशीऐवजी मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारले तर चौधरी चरणसिंगांनी पुन्हा तीव्र स्वदेशी धोरण राबविण्याचा प्रयत्न केला. जनता दलाच्या सरकारची कोणतीच तात्त्विक बांधीलकी नव्हती व आर्थिक धोरण वगैरेसंबंधी गांभीर्याने विचार करण्याची त्या अठरापगड सरकारमध्ये कुवतही नव्हती. साम्यवादी पक्ष तर तोंडाने स्वदेशीचा घोष करीत असले तरी बंगालचे साम्यवादी शासन विदेशी कंपन्यांच्या स्वागतासाठी हात जोडून विनविताना आपण पाहतोच आहोत\nगेल्या १३ महिन्यांत भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या छत्राखाली पुन्हा अठरापगड पक्षाचे सरकार सत्तेवर होते. या शासनाने जागतिकीकरणाचे व मुक्त बाजारपेठेचे तत्त्व मान्य करून आपल्या आर्थिक धोरणात त्याचाच पाठपुरावा केला, आणि नेमक्या ह्याच कारणाने स्वदेशीचा मुद्दा पुन्हा वादग्रस्त झाला. भाजपाचा जन्मदाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असून संघाचे कार्य भाजपाव्यतिरिक्त डझनावारी संस्थाच्या माध्यमांतून चालते. त्यातच स्वदेशी जागरण मंच नावाची एक कट्टर सनातनी संस्था सामाजिक कार्याचा दावा करीत असली तरी प्रामुख्याने राजकीयच आहे. स्वदेशीच्या गोंडस नावाखाली आर्थिक क्षेत्रात संघाचा दबाव कायम ठेवणे हीच मंचाची भूमिका आहे. आपल्या गाफीलपणामुळे भाजपाप्रणीत सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आधिपत्यातून बाहेर पडेल की काय ही संघश्रेष्ठींना चिंता आहे. म्हणूनच स्वदेशीचे हमखास यशस्वी ठरणारे बुजगावणे उभे करून वाजपेयी सरकारवर अंकुश ठेवण्याची ही संघाची रणनीती होती. एरवी संघाला गेल्या काही वर्षांतच स्वदेशीविषयी एवढे प्रेम का उत्पन्न झाले हा विचार करण्यासारखा विषय आहे. १९२५ सालातील स्थापनेपासून संघाच्या विचारसरणीत स्वदेशीला मुळीच स्थान नव्हते. भारताच्या इतिहासाचा, मनुप्रणीत संस्कृतीचा गौरव, हिंदूची (प्रामुख्याने उच्चवर्णीयांची) एकता घडवून अशा एकसंध हिंदु तरुणांना वैचारिक व शारीरिक शिस्त लावणे व वैचारिक परिवर्तनाच्या नावाखाली या तरुणांना केवळ बौद्धिकांद्वारे मिळणारे साचेबंद विचार आत्मसात् करावयास लावणे याकडेच संघाचे लक्ष केंद्रित होते. स्वदेशीसारख्या आर्थिक व राजकीय विषयामध्ये संघाने कधीही रस घेतल्याची नोंद नाही. ह्याउलट ह्याच काळात महात्मा गांधींच्या खादी, ग्रामोद्योग ह्यांसारख्या स्वदेशी चळवळीची टिंगल करण्यातच स्वयंसेवक भूषण मानीत, असा आमचा अनुभव आहे.\nसंघवाल्यांना स्वदेशीचा पुळका आला तो भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर, या जनसंघाचे पिल्लू असलेल्या राजकीय पक्षाला हिंदुत्वाच्या भावनिक आधारावर आणि श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या प्रतिभावान् आणि सज्जन नेतृत्वाखाली सत्तेचे महाल जवळ आल्याची जाणीव झाल्यावर, एकाएकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महात्मा गांधी (आणि बाबासाहेब आंबेडकरही) यांच्याविषयीच्या आत्मीयतेचा साक्षात्कार झाला) यांच्याविषयीच्या आत्मीयतेचा साक्षात्कार झाला कारण भारताचे केन्द्रशासन असो वा प्रांतिक सरकारे असोत, भाजपास ही सरकारे चालविण्यास केवळ हिंदुत्व हाच आधार अपुरा असून, भाजपाला अधिक विस्तृत तात्त्विक बैठक असणे आवश्यक असल्याचे संघश्रेष्ठींच्या लक्षात आल्यावर त्यांनी गांधी, आंबेडकर, स्वदेशी, दलितप्रेम यासारखे पूर्वी आस्था नसलेले विषय केवळ राजकीय गरज म्हणून आपल्या धोरणात समाविष्ट केल्याचे संघाच्या जुन्या निरीक्षकांच्या सहज लक्षात येते. याचबरोबर मंदिरांचे जीर्णोद्धार, वनवासी कल्याण, जातिभेदांचे उच्चाटन, धर्मातरावर बंदी घालण्याचा विचार, ह्यांसारख्या खरी बांधिलकी नसूनही, केवळ राजकीय निकड भासणाच्या कार्याकडे वाटचाल करण्यासाठी संघाने भराभर नव्या पिल्लांना जन्म देऊन आपला एक संघपरिवार उत्पन्न केला, त्यातच स्वदेशी जागरण मंचाचा समावेश आहे. ह्या क्षेत्रात पूर्वीपासूनच कार्य करणाच्या जुन्या तळमळीच्या फुले, सावरकर, आंबेडकर, डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य), मसूरकर महाराज, शाहूमहाराज, अनंतराव चित्रे, साने गुरुजी यांच्यासारख्या सामाजिक परिवर्तन घडविणाच्या कार्यकत्र्यांच्या कार्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा तर दिलाच नव्हता पण त्यांच्या कार्याची दखलही घेतली नव्हती. तेव्हा अलीकडे संघपरिवारातील स्वदेशी जागरण मंचाने स्वदेशीचा धोशा लावून भारत सरकारवर दबाव निर्माण करण्याचे जे कार्य केले ते, पूर्णतः राजकारणातील एक डावपेचच आहे असे म्हणावे लागते.\nखरे तर स्वदेशी ही कल्पना पूर्वापार एक राजकीय खेळी म्हणूनच वापरली गेल्याचे इतिहासात डोकावले असताना स्पष्ट जाणवते. अगदी प्राचीन काळापासूनच विकसित जगतातील सर्वच भागात अन्तर्राष्ट्रीय व्यापार उदीम होत असे. युरोपातून उत्तर अमेरिकेत गेलेले व्हायकिंग, भारतातून मध्य अमेरिकेपर्यंत पोचलेले माया, अॅझटेक इत्यादी लोक, ओरिसातून बाली-सुमात्रा बेटावर गेलेले लोक, अरब/ज्यू व्यापा-यांचा भारताशी होणारा व्यापार, चेंगीजखानाने चीनशी स्थापन केलेले दळणवळण, रोमन लोकांचा सिंधु संस्कृतीशी असलेला संबंध, कोलंबस, वास्कु द गामा यांचे दर्यावर्दी प्रवास अशी असंख्य उदाहरणे हेच दर्शवितात की पृथ्वीच्या पाठीवरील मानवी संस्कृतीच्या विकासात जागतिक व्यापार व आदान-प्रदान यांची फार मोठी व महत्त्वाची भूमिका आहे. केवळ मालाचा व्यापारच नव्हे, तर विशिष्ट सेवांचीही देवाणघेवाण जागतिक स्तरावर होत असे. इटालियन आणि इराणी वास्तुशास्त्रज्ञ, ग्रीक मूर्तिकार, चिनी रसायनशास्त्रज्ञ यांचे प्राचीन काळापासूनच जगभर भ्रमण असे. त्याकाळी स्थानिक (स्वदेशी) कौशल्य अपुरे वाटल्यास राज्यकर्ते जगात जेथे उपलब्ध असतील तेथून कसबी कारागीर आयात करीत असत. ताजमहालाच्या उभारणीचे श्रेय इटालियन व इराणी वास्तुशास्त्रज्ञांना देण्यात येते. उत्तर भारतातील पाणीपुरवठ्याच्या व जलसिंचनाच्या क्षेत्रात इराणी विशेषज्ञांचा मोठा वाटा आहे. औरंगाबाद येथील पाणचक्की हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय. तक्षशिला व नालंदा येथील विद्यापीठे ख-या अर्थाने विश्वविद्यालये होती कारण तेथे स्वदेशी विद्वानांहून, विदेशी विद्वानांची संख्या अधिक असे, असे भारतात प्रवास केलेल्या विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले आहे.\nतुलनेने अर्वाचीन इतिहासातही जागतिक व्यापाराची पानोपानी उदाहरणे आढळतात. मोगल सम्राटांच्या राजवटीत मध्य आशिया, तुर्कस्तान, इराण, इराक, ईजिप्त, अफगाणिस्तान यांच्याशीच नव्हे तर इंग्रज, पुर्तगीज, डच लोकांबरोबर व्यापार असे. दक्षिणेतील गोवळकोंडा, विजापूर या राज्याचा कोकणमार्गे मोठ्या प्रमाणावर परदेशी व्यापार होत असे. मंगलोर, कोची ही प्रामुख्याने विदेशी व्यापारामुळे भरभराटीला आलेली बंदरे होती. मोगल, निजामी आदिलशाही या शासनातील राज्यकारभारासाठी लागणाच्या सनदी अधिका-यांची भरती शिराझ, इस्फहान, मशाद (मेशेद) ह्यांसारख्या इराणी व काबूल कंदाहार या अफगाणी, बगदाद, बसरा या इराकी व इस्तंबूल सारख्या तुर्की शहरात होत असल्याचे दाखले आहेत. एवढेच काय पण छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा इंग्रज, पुर्तगीज तसेच अरब व्यापा-यांकडून दुर्बिणी, बंदुकी, तोफा आणि जातिवंत अरबी घोडे आयात करीत असत. त्याकाळी कोकणातील बंदरे ही विदेशी आयातीची प्रवेशद्वारे होती. त्याकाळी कोणत्याही राज्यकत्र्याने विदेशी आयातीवर आक्षेप घेतल्याचे उदाहरण नाही. ह्याउलट आयात-निर्यात सोपी व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी माफक जकातकर ठरवून दिले होते आणि परकीय व्यापा-यांनी हिंदवी स्वराज्यात स्थाईक व्हावे व मालाची ने-आण मोकळेपणाने करावी ह्यासाठी विदेशी व स्वदेशी व्यापा-यांना उत्तेजन दिले (संदर्भः शिवचरित्र, सेतुमाधवराव पगडी). तेव्हा थोडक्यात असा बोध होतो की गेल्या २-३ हजार वर्षांच्या इतिहासात माल व सेवा (goods and services) यांचा बहुराष्ट्रीय व्यापार मुक्तपणे चालू होता व त्याचा सर्व राष्ट्रांना लाभच होत असे. संकुचित स्वदेशीच्या भावनेला हिंदुपदपातशाही स्थापन करणा-या “गोब्राह्मण प्रतिपालक शिवछत्रपतीनीही कधी थारा दिला नव्हता\nआधुनिक इतिहासात, इंग्रजांचे सर्व भारतावर आधिपत्य स्थापन झाल्यावर तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सुवर्णयुगच आले. महाराष्ट्रातील पैसेवाले लोक युरोपात जाऊन वस्तु खरेदी करीत. संस्थानिक भारतीय उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी युरोपात सुटी घालवीत. पंडित मोतीलाल नेहरूंचे पोषाख युरोपातून केवळ शिवूनच येत नसत तर धुलाई (probably for dry cleaning) साठी सुद्धा पॅरिसला जात असत असे अभिमानाने सांगितले जाते. मुंबईमध्ये ब्रिटिश सरकारच्या सुवर्णमुद्रा सहजपणे उपलब्ध असत व वाटेल त्यास वाटेल तेव्हा बोटीचे तिकीट काढून युरोपात जाता येत असे. ब्रिटिशांनी भारतात केलेल्या औद्योगिक सुधारणाही एतद्देशीयांना भावल्या होत्या. उत्तम प्रशासन, सुरक्षित जीवन, रेल्वे, पोस्ट, तार ऑफिसे ह्यांसारख्या सुविधांवर लोक खूष होते. भारताची प्रचंड बाजारपेठ ब्रिटिशांनी मुक्तपणे वापरली परंतु त्याचबरोबर स्थानिक लोकांना उद्योग स्थापन करण्यास प्रोत्साहनही दिले. ह्याचे उदाहरण म्हणजे १८५४ साली मुंबईला कावसजी दावर यांनी स्थापन केलेली “बॉम्बे स्पिनिंग मिल’ हे होय. त्याचप्रमाणे टाटांनी नागपूरला १८७४ साली सुरू केलेल्या “एम्प्रेस मिल्स’ व जमशेदपूरला १९०८ साली स्थापन केलेला पोलादाचा कारखाना ही सुद्धा ब्रिटिशांनी प्रोत्साहित केलेल्या उद्योगांची उदाहरणे आहेत. हे स्वदेशी उद्योग अर्थातच विदेशी तंत्रज्ञानावर व यंत्रसामुग्रीवर आधारित होते\nह्या सुधारणा ही ब्रिटिश राजवटीची जमेची बाजू होती. परंतु ग्रामीण पारंपारिक उद्योगांचा व्हास, अनेक गोप्या अधिका-यांची जुलमी वागणूक यामुळे हळूहळू ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकांमध्ये विरोध निर्माण होऊ लागला व त्याचा परिणाम १८५७ च्या स्वातंत्र्यासाठीच्या उठावात झाला व फसला. त्यामुळे चळवळ्या राजकारणी लोकांना, सामान्य जनतेस परकीय राज्यसत्तेविरुद्ध उभे करण्यास पुरेसे कारण नव्हते कारण दैनंदिन जीवनात सर्वत्र आबादीआबाद होते. शेतक-यांच्या कापसाला, निर्यातीमुळे का होईना, चांगला भाव मिळत होता. कापूस पिकविणा-या प्रदेशात कापूस विकत घेण्याची कार्यक्षम यंत्रणा ब्रिटिशांनी विदेशी, स्वदेशी व्यापाप्यांमार्फत निर्माण केली होती. परंतु सर्वांना लागणारे कापड मात्र स्थानिक विणकराऐवजी इंग्लंडातील कापड गिरण्यांत तयार होऊन आयात होऊ लागले. त्यामुळे परकीय सत्तेविरुद्ध आंदोलन करण्यासाठी राजकारणी मंडळीना विदेशी कापड हा अतिशय उपयुक्त व संवेदनशील मुद्दा मिळाला, आणि या मुद्द्याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा चाणाक्षपणा टिळकादि पुढा-यांत होता. केवळ शिक्षणसंस्था काढून व वृत्तपत्रे प्रसिद्ध करून परकी राज्यसत्तेविरुद्ध सामान्य जनतेला चेतविता येत नाही हे ह्या पुढा-यांनी अनुभवले. लोकमान्य टिळकांना स्वदेशी चळवळीचे जनक मानले जाते, परंतु खरा इतिहास वेगळाच आहे\n१९०५ साली लॉर्ड कर्झनच्या जुलमी राज्यकारभाराविरुद्ध सर्वत��र सभा होऊ लागल्या; परंतु सामान्य जनतेला चीड आणण्यासारखे दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्दे वक्त्यांपुढे नव्हते त्यामुळे अशा सभा निष्प्रभ होत. अशा परिस्थितीत स्वदेशीचा मुद्दा बरा आहे असे पुण्याच्या फर्गुसन (फर्गसन नव्हे) कॉलेजात शिकणाच्या विनायक दामोदर सावरकर (भावी स्वातंत्र्यवीर) या विद्यार्थ्यांच्या मनात आले व त्याने कॉलेजात झालेल्या सभेत “विदेशीच्या बहिष्काराला ठसठशीत स्वरूप म्हणून विलायती कपड्यांची होळी करावी’ अशी कल्पना मांडली. परंतु यावर लोकमान्य टिळकांचे मत घ्यावे असे ठरले. दोन दिवसांनी ही कल्पना टिळकांसमोर ठेवण्यात आली. चाणाक्ष टिळकांनी या कल्पनेपासून मिळू शकणारा राजकीय लाभ हेरला व म्हणाले की, “होळी पोरकट दिसता कामा नये, चांगले गाडी अर्धा गाडी कपडे जमणार असतील तरच काही अर्थ आहे. म्हणजेच टिळकांनी राजकारणात तत्त्वापेक्षा संख्याबलाचेच महत्त्व अधोरेखित केले दस-याच्या दिवशी (दि. ८-१०-१९०५) रोजी गाडीभर विदेशी कपड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून भांबुड्र्याच्या माळावर या कपड्यांची समारंभपूर्वक होळी करण्यात आली. तेथे मुरब्बी राजकारणी टिळकांनी बहारदार भाषण देऊन आयत्या पिठावर रेघोटी ओढली दस-याच्या दिवशी (दि. ८-१०-१९०५) रोजी गाडीभर विदेशी कपड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून भांबुड्र्याच्या माळावर या कपड्यांची समारंभपूर्वक होळी करण्यात आली. तेथे मुरब्बी राजकारणी टिळकांनी बहारदार भाषण देऊन आयत्या पिठावर रेघोटी ओढली टिळक म्हणाले, “ या होळीचा प्रकाश इंग्लंडापर्यंत जाऊन पोचेल अशी माझी खात्री आहे आणि तसे झालेही. सर्वत्र विदेशी कपड्यांच्या होळ्या जाळण्यात येऊन सामान्य जनतेसमोर एक दृश्य स्वरूपातील खमंग कृतितंत्र ठेवण्यात आले. सर्वत्र विदेशी विरुद्ध स्वदेशी हा भारतीय राजकारणाला नवा आयाम मिळाला व त्याचे जनकत्व विनासायास टिळकांच्या पदरी पडले टिळक म्हणाले, “ या होळीचा प्रकाश इंग्लंडापर्यंत जाऊन पोचेल अशी माझी खात्री आहे आणि तसे झालेही. सर्वत्र विदेशी कपड्यांच्या होळ्या जाळण्यात येऊन सामान्य जनतेसमोर एक दृश्य स्वरूपातील खमंग कृतितंत्र ठेवण्यात आले. सर्वत्र विदेशी विरुद्ध स्वदेशी हा भारतीय राजकारणाला नवा आयाम मिळाला व त्याचे जनकत्व विनासायास टिळकांच्या पदरी पडले सावरकर हेच या सर्व कार्यक्रमाचे प्रेरक होते त्यांना फर्गुसन कॉलेजच्या (टिळकांचेच कॉलेज सावरकर हेच या सर्व कार्यक्रमाचे प्रेरक होते त्यांना फर्गुसन कॉलेजच्या (टिळकांचेच कॉलेज) प्राचार्यांनी दहा रुपये (म्हणजे आजचे सुमारे एक हजार) दंड ठोठावला, तो सावरकरांच्या मित्रांनी वर्गणी करून भरला. सार्वजनिक सभेने सावरकरांचे व दंड भरणाच्या त्यांच्या मित्रांचे जाहीर सभेत अभिनंदन केले) प्राचार्यांनी दहा रुपये (म्हणजे आजचे सुमारे एक हजार) दंड ठोठावला, तो सावरकरांच्या मित्रांनी वर्गणी करून भरला. सार्वजनिक सभेने सावरकरांचे व दंड भरणाच्या त्यांच्या मित्रांचे जाहीर सभेत अभिनंदन केले हे राजकारणातील नाटक पाहून दक्षिण आफ्रिकेतील बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी आपल्या Indian Opinion या वृत्तपत्रात कडक नापसंती व्यक्त केली हे राजकारणातील नाटक पाहून दक्षिण आफ्रिकेतील बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी आपल्या Indian Opinion या वृत्तपत्रात कडक नापसंती व्यक्त केली एवं च स्वदेशीच्या कल्पनेचा प्रारंभापासूनच राजकारणातील एक डावपेच म्हणून वापर सुरू झाला एवं च स्वदेशीच्या कल्पनेचा प्रारंभापासूनच राजकारणातील एक डावपेच म्हणून वापर सुरू झाला (पुढे काही वर्षांनी टिळकांनीच सावरकरांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्याच्या कामात पुढाकार घेतला ही गोष्ट अलाहिदा (पुढे काही वर्षांनी टिळकांनीच सावरकरांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्याच्या कामात पुढाकार घेतला ही गोष्ट अलाहिदा\nमात्र स्वदेशी ही कल्पना केवळ राजकारण्यांच्या हातातील अमोघ शस्त्र म्हणूनच राहिली नाही. श्री. अंताजी दामोदर काळे ह्यांच्यासारख्या ध्येयवादी प्राथमिक शिक्षकास स्वदेशीने इतके भारून टाकले की त्यांनी आपले सारे जीवन खर्ची घालून “पैसा फंड’ ही संस्था पैसा पैसा जमवून सुरू केली (अमेरिकेतील March of Dime सारखी) व पुण्याजवळ तळेगाव येथे संपूर्ण स्वदेशी काच कारखाना सुरू केला पुढे ओगले, किर्लोस्कर वगैरे मंडळीनीही संपूर्ण स्वदेशी उद्योग स्थापन केले. स्वदेशीच्या कल्पनेचा राजकारणात तसेच समाजकारणात पुढे महात्मा गांधींनी भरपूर वापर केला. चरख्यावर सूत कातणे, हातमाग ह्यांसारख्या ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देऊन प्रचार केला आणि विदेशी शासनावर व भारतीय जनमनावर दबाव आणण्यासाठी स्वतः कातलेल्या सुताचे केवळ धोतर वापरून स्वदेशी राबविली. चंपारण्याचा सत्याग्रह हा सुद्धा ह्याच योजनेचे रणनीतीच्या (strategy) एक उदाहरण म्हणता येईल.\nस्वदेशी या कल्पनेला आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी वापरण्याच्या या धोरणाचाच, स्वदेशी जागरण मंच या आपल्या संस्थेच्या माध्यमातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अंगीकार केलेला आहे. जागतिकीकरणाच्या अति प्राचीन व अर्वाचीन इतिहासात तावून सुलाखून निघालेल्या, राष्ट्राच्या प्रगतीस पोषक अशा मुक्त बाजारपेठेचा विरोध करून व राष्ट्रवादाचा अतिरेक करून, स्वदेशी हे शस्त्र संघपरिवार केवळ राजकीय सत्तेसाठी पाजळत आहे हे स्पष्ट आहे. भारताच्या भूमीवरच स्थापन झालेल्या (अर्थात हिंदू, जैन, बौद्ध आणि खालसा शीख) धर्माच्या अनुयायांसाठीच हा देश असून विदेशात स्थापन झालेल्या धर्माच्या (अर्थात झरतुम्न वगळून, इस्लाम, यहुदी, खिस्त, बहाई) अनुयायांना या देशात राहावयाचे असल्यास बहुसंख्यकांचे मांडलिक म्हणूनच राहावे लागेल अशी अतिरेकी स्वदेशी भूमिका घेणारीही मंडळी या देशात आहेत\nतेव्हा स्वदेशीमुळेच राष्ट्राची प्रगती होईल व जागतिकीकरणामुळे राष्ट्राचा -हास होईल हा सिद्धान्त इतिहासातील उदाहरणांमुळे मुळीच ग्राह्य मानता येत नाही. आधुनिक जगात तंत्रज्ञान, व्यापार या क्षेत्रात निर्यातीवर शासनाचे नियंत्रण असते परंतु आयात अनिबंध ठेवण्यावरच भर असतो हा एक सूक्ष्म मुद्दाही विचारात घेणे आवश्यक आहे.\nप्रत्यक्ष बाजारपेठेत, कारखानदारीत, संरक्षण क्षेत्रात, समाजात, कुटुंबात विदेशी/ स्वदेशीचे काय परिणाम दिसतात याबद्दल विवेचन स्थलाभावी पुन्हा केव्हातरी करू. तोवर\nआ.सु. च्या सुजाण वाचकांनी या विषयावर विचार करून आपल्या प्रतिक्रिया अवश्य जाहीर कराव्यात असे आवाहन आहे.\nAuthor रवीन्द्र विरूपाक्ष पांढरेPosted on मे, 1999 सप्टेंबर, 2020 Categories इतर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: भाषेच्या रचनेस यत्किंचितही अपाय नको\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/04/blog-post_2.html", "date_download": "2020-09-27T23:45:53Z", "digest": "sha1:FT4SGBLQAH7ZUZITOWO55P34FMR6O7LP", "length": 18416, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "रूग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गावर तोडगा ! , प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कँन्सर सेंटरमध्ये उपलब्ध, डाँ.राज नगरकर, कँन्सरतज्ञ", "raw_content": "\nरूग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गावर तोडगा , प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कँन्सर सेंटरमध्ये उपलब्ध, डाँ.राज नगरकर, कँन्सरतज्ञ\n- एप्रिल ०२, २०१८\nप्रगत आयव्ही कंटेनर मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध\nरुग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गांवर तोडगा\nनाशिक, २ एप्रिल २०१८::- रुग्णालयात विशेषतः क्रिटीकल युनिट्समध्ये कमी दर्जेच्या वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे रोगाशी आधीच झुंजणाऱ्या रुग्णांना विविध संसर्ग होण्याची दाट शक्यता असते ज्याने त्यांच्या आधीच कमकुवत झालेल्या प्रकृतीला अधिक धोका संभवतो.\nरुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि लो हायजीनमुळे संसर्ग झाल्याचे आपल्याला काही नवीन नाही. बॅ्क्टेरिया, फंगस ह्याने कित्येक रुग्ण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला बळी पडतात. यात रक्तप्रवाहाचा संसर्ग, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय), सर्जिकल साईट इन्फेक्शन (शस्त्रक्रियेतून उद्भवलेले संक्रमण) याचा समावेश आहे. वेळेत निदान न झाल्यास हे प्रकृतीस आणखी गंभीर ठरू शकतात असे मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आणि सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. राज व्ही. नगरकर यांनी केले. मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना अशा संसार्गांचा धोका अधिक संभावतो असेही ते म्हणाले.\nऔषधे, रक्त किंवा ग्लुकोजकरिता आयव्हीचा वापर, आणि कॅथेटर संबंधित संक्रमण इस्पितळांमध्ये सामान्य आहेत. ह्यावर उपाय म्हणून कित्येक मोठ्या वैद्यकीय संस्थांनी नवीन आयव्ही कंटेनरच्या वापरास सुरुवात केली आहे जे अतिशय प्रगत असून वापरण्यास अगदी सोयीस्कर आहे व त्याने रुग्णास कुठल्याही प्रकारच्या संक्रमणाचा धोका संभवत नाही.\n“हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन ही वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी समस्या असून ही रुग्णांच्या सुरक्षिततेत तडजोड आहे ज्याने रुग्णाला अधिक गंभीर बाबींना सामोरे जावे लागते” अशी हळहळ डॉ. राज व्ही. नगरकर यांनी व्यक्त केली. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले असून सगळ्याच क्षेत्रात प्रगत उपकरणांच्या आणि औषधांच्या मदतीने प्राणदेखील वाचवले जातात. अशावेळी हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला मात न करता येणे हे लाजिरवाणे आहे आणि त्यामुळेच मानवता कॅन्सर सेंटरने ह्या उच्च दर्जाच्या व अतिशय माफक दरात उपलब्ध असणाऱ्या उपकरणांचा वापर करण्याचे ठरविले आहे असे त्यांनी सांगितले. सगळ्या मेडिकल स्टाफने रुग्णांच्या प्राथमिक स्वच्छतेविषयी अतिशय जागरूक होणे गरजेचे आहे ज्याने आपण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनसारख्या समस्यांवर मात करू शकतो असे विधान त्यांनी यावेळी केले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभ��गातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/udayan-raje-criticises-shiv-sena-of-using-name-for-shiv-vada-pav-shivaji-maharaj-modi-controversy-pune-news-428988.html", "date_download": "2020-09-28T00:14:40Z", "digest": "sha1:X2V4XSAU5W7JWPDZ4OR4XQDBKWYNA26O", "length": 20609, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं? udayan raje criticises Shiv sena of name for Shiv vada pav Book comparing Narendra Modi with chhatrapati shivaji pune | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा ��ाप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nVIDEO - 'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं\nपुण्याच्या शेतकरी उत्पादक कंपनीची यशोगाथा 'मन की बात'मध्ये, मोदींनी केलं कौतुक\n पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त\nचार दिवसांत होत्याचं नव्हतं झालं, कोरोनामुळे 3 सख्ख्या भावांचा मृत्यू\nपुणे जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली महिला सापडली पिरंगुटच्या घाटात\nपुणेरी जोडप्यांबद्दल धक्कादायक माहिती, लॉकडाउनचे 6 महिने ठरले...\nVIDEO - 'महाराजांचं नाव वापरून वडापाव विकता, तर महाआघाडीतून 'शिव' का काढून टाकलं\nवंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का अशा कडक शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेवर टीका केली. पाहा व्हिडीओ\nपुणे, 14 जानेवारी : महाशिवआघाडीतून 'शिव'का काढून टाकलं महाराजांच्या नावाचा वापर करून वडापाव विकता... शिववडा चालतो पण महाविकासआघाडीत शिव चालत नाही. वंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना (Shiv sena) जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का महाराजांच्या नावाचा वापर करून वडापाव विकता... शिववडा चालतो पण महाविकासआघाडीत शिव चालत नाही. वंशज म्हणून आमच्यावर टीका करता, पण राजकारण करण्यासाठी शिवसेना (Shiv sena) जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होतात का अशा कडक शब्दांत माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी (udayan raje) शिवसेनेवर टीका केली. महाराजांचे (chatrapati shivaji maharaj) वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग कला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही, असं छत्रपतींचे वंशज आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनी टीका केली. शिवसेनेबरोबरच शरद पवार यांचंही नाव न घेता त्यांनी टीका केली. नेमकं काय म्हणाले उदयनराजे पाहा...\nजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला.\nसंबंधित - उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका करताच आव्हाड सरसावले, केला जोरदार पलटवार\nशिवाजी महाराज हे केवळ आमच्या कुटुंबाचे नाहीत. त्यांचा सन्मान ही केवळ माझी जबाबदारी नाही.महाराज सर्वांचे आहेत, असं उदयनराजे म्हणाले.\"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. जगात महाराजांची बरोबरी करण्याची उंची कुणी गाठू शकेल, असं मला वाटत नाही. युगपुरुष कधीतरीच जन्माला येतो\", असंही ते म्हणाले.\nशिवाजी महाराज सोडा आजोबांचा -प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा, असा टोलाही त्यांनी हाणला.\nPM मोदींवरच्या त्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणा, मराठा समाजाची मागणी\nशौर्य पदक मिळवणारा DSP निघाला 'गद्दार', दहशतवाद्यांशी मिळवला हात\nउदयनराजेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला, 10 ठळक मुद्दे\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T00:22:13Z", "digest": "sha1:ZB3IHYD6OLKQHTWLNPQWFL7WX4XGKJL2", "length": 4952, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:समाज संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा समाज संस्था आहे:.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► नैतिकमूल्ये‎ (२ क, १ प)\n► शासन‎ (५ क, २ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=21073", "date_download": "2020-09-27T22:08:48Z", "digest": "sha1:LTRW62WNIW33ZVZAUVYSEZCHSCGBJADB", "length": 14053, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nलखनऊ मध्ये कोर्टात वकिलांवर बॉम्ब हल्ला : अनेक वकील जखमी\nवृत्तसंस्था / लखनऊ : उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज येथील कोर्टात एका देशी बॉम्बचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक वकील जखमी झाले आहेत. जखमी वकिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोर्टात दोन जिवंत बॉम्बही सापडले आहेत. बार असोसिएशनचे एक पदाधिकारी संजीव लोधी यांच्यावर हा बॉम्ब फेकण्यात आला होता. या हल्ल्यात संजीव लोधी वाचले आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील संजीव लोधी यांच्या दिशेने हा देशी बॉम्ब फेकण्यात आला होता. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. दोन गटांमधील संघर्षाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर कोर्टात सगळीकडे खळबळ माजली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.\nसंजीव लोधी हे लखनऊ बार असोसिएशनचे सहाय्यक सचिव आहेत, अशी माहिती सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष आदेश सिंह यांनी दिलीय. त्यांच्याच चेंबरसमोर तीन बॉम्ब फेकण्यात आले. या तीन बॉम्बपैकी एक बॉम्ब फुटला. तर दोन जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आले. या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुले देखील दाखवली. संजीव लोधी यांचे असोसिएशनचे सचिव जितेंद्र यादव उर्फ जीतू यांच्याशी भांडण होते असे सांगितले जात आहे. जीतू आणि त्याच्या समर्थकांनीच हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nगोविंदपूर नाल्याच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचविण्यात यश\nसाईंच्या भिक्षा झोळीत भरभरून दान\nस्वतःच्या फायद्यासाठी नक्षली घेत आहेत निष्पाप आदिवासींचा बळी\nनगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ डिसेंबरला कार्यक्रम\nशासकीय आश्रमशाळांचे रुपांतर इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा शासनाचा निर्णय\nगोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्त\nउद्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये पोषण इंडिया मोहिम\nआंध्र प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष , टीडीपीचे ज्येष्ठ नेते कोडेला शिव प्रसाद राव यांची आत्महत्या\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा करणार बल्लारपूर विधानसभेचे नेतृत्व\nएसआरपीएफ च्या जवानासह आज वडसा तालुक्यात ५ नवीन कोरोना बाधितांचे निदान\nविद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nकलम ३७० वरून खा. सुप्रिया सुळे आणि अमित शाह यांच्यात रंगली जुगलबंदी\nसरकारी कर्मचाऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षल आरोपीस १० वर्षांचा कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा\nविहिरीत आढळले आईसह चार मुलींचे मृतदेह , बुलडाणा जिल्ह्यात खळबळ\nस्वीप अंतर्गत गडचिरोली येथे रॅली व पथनाट्यातून मतदार जनजागृती\nआरमोरी येथे ३० लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य जप्त\nचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात वाहनाने रुग्णाच्या ५ नातेवाईकांना चिरडले\nभारताने बांगलादेशला १०६ धावांत गुंडाळले ; इशांतचे ५ बळी\nमजूरांच्या स्थलांतरणामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी घटणार\nसी - ६० पथकाने केला कुंडम जंगल परिसरात नक्षल कॅम्प उध्वस्त\nन्युमोनियाने मृत पावलेल्या चंद्रपूर शहरातील त्या व्यक्तीचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निघाला कोरोना पाॅझिटीव्ह\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंना पक्षात येण्याची ऑफर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे संचालक के. सिवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नागपुरातील संस्थेची मागणी\nजिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत विशेष कार्यालय सुरू करण्याचा सरकारचा विचार\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कुशल व अकुशल निधी उपलब्ध करून द्यावा\nपेटीएम वापरकर्त्यांना मोठा झटका : प्ले स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप अचानक झाले गायब\nगडचिरोली - चामोर्शी मार्गासह अनेक महत्वाचे मार्ग बंद, देसाईगंज तालुक्यात १०० जणांना काढले सुखरूप\n२०० युनिट आपला अधिकार तो लोकचळवळीतून मिळवू : किशोर जोरगेवार\nगडचिरोली शहरातील बॅंक ऑफ इंडिया शाखेचा कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह : २२ व २३ सप्टेंबर रोजी बॅंक राहणार बंद\nपंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता घेता येणार थेट ऑनलाईन दर्शन\nदुचाकीस्वार चोरट्याने भरदिवसा पळविले महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र\nउमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचा विस्तार होणार : डॉ. परिणय फुके\nभंडारा जिल्ह्यात आज आढळले ४ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण\nगडचिरोली जिल्ह्यात आज २६ जुलैपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा पोहचला ५११ वर, २५४ जण झाले कोरोनातून मुक्त\nगृह विलगीकरण म्हणजे काय \nगडचिरोली, आरमोरी आणि एटापल्लीत नवीन प्रतिबंधित क्षेत्र घोषित\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर\nक्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ११ लाख रुपये होणार\nझुम कार ॲपवरून वाहने बुक करून दारूची तस्करी, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त\nगट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षल्यांकडून इसमाची हत्या\nगडचिरोली जिल्हयात आज आढळले ७ नवे कोरोना बाधित तर ५ जण झाले कोरोनामुक्त\nसायकलस्वारास धडक देणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा\n४ हजारांची लाच घेताना महसूल विभागातील कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nएसटी बसचे तिकीटही मिळणार ‘पेटीएम’ वर\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अजब विधान : संस्कृत श्लोक लोकांना बलात्कारापासून परावृत्त करतात\nकेरळमध्ये आढळला कोरोना विषाणूचा तिसरा रुग्ण\nमहाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n३ मे नंतर मुंबई, ठाणे, पुणे वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nखेळांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो - जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nराष्ट्रीय बाल हक्क आयोगा (NCPCR) मार्फत गडचिरोली येथे सुनावणीला सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-28T00:33:32Z", "digest": "sha1:AOBBTXVNX3JNE4RTRSHU4LNKJK6X4D3K", "length": 6811, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "जळगाव जिल्हा उपनिबंधकपदी एस.एस. बिडवई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला ह��णाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजळगाव जिल्हा उपनिबंधकपदी एस.एस. बिडवई\nin ठळक बातम्या, खान्देश, जळगाव\nजळगाव: येथील जिल्ह्याचे उपनिबंधक मेघराज राठोड हे 31ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागी नाशिक येथे आदिवासी विकास विभागात सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून कार्यरत असलेले एस.एस. बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nदिलासादायक: रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात अव्वल\nअभिनेता संजय दत्तला कॅन्सर डिटेक्ट; ‘स्टेज थ्री’त पोहोचला\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nअभिनेता संजय दत्तला कॅन्सर डिटेक्ट; 'स्टेज थ्री'त पोहोचला\n‘एक देश एक बाजार’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/hrithik-roshan-father-rakesh-roshan-workout-video-on-instagram-going-viral-ssj-93-2123535/", "date_download": "2020-09-27T23:59:52Z", "digest": "sha1:RF6M43AYHOXUOYOH45UGSMGDNJQHAV3F", "length": 13576, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hrithik roshan father rakesh roshan workout video on Instagram going viral | Video : ‘बाप, बाप होता है’! राकेश रोशनच्या वर्कआऊटपुढे हृतिकही फिका | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nVideo : ‘बाप, बाप होता है’ राकेश रोशनच्या वर्कआऊटपुढे हृतिकही फिका\nVideo : ‘बाप, बाप होता है’ राकेश रोशनच्या वर्कआऊटपुढे हृतिकही फिका\nत्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे\nराकेश रोशन, हृतिक रोशन\nकरोना विषाणूची भीती आता संपूर्ण जगात पसरली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यात लहान मुले आणि वयस्क व्यक्ती यांच्याही आरोग्याकडे नीट लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सध्या प्रत्येक जण घरातील व्यक्तींची काळजी घेताना दिसून येत आहे. यामध्येच अभिनेता राकेश रोशनदेखील फीट आणि हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा जीममधील एक व्हिडीओ हृतिकने शेअर केला असून यात वर्कआऊटमध्ये राकेश रोशन, हृतिकला मागे टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे.\nराकेश रोशन यांनी वयाची साठी पार केली आहे. मात्र आजही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. लॉकडाउन असल्यामुळे सध्या सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही घरीच आहेत. मात्र या काळात ते त्यांचा डेली रुटीन अजिबात चुकवत नाहीयेत. खासकरुन ते त्यांचा वर्कआऊट काटेकोर पद्धतीने पाळत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच सध्या जीम बंद असल्यामुळे अभिनेता राकेश रोशनदेखील घरीच वर्कआऊट करत आहेत. खरंतर हृतिक फिटनेसफ्रिक आहे. मात्र वडिलांची वर्कआऊट करण्याची पद्धत पाहून तोदेखील थक्क झाला आहे. त्यामुळे वर्कआऊटच्या बाबतीत राकेश रोशन ,हृतिकला टक्कर देत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटत आहे.\n हे माझे वडील आहेत…कधीच हार मानत नाहीत. या अशा काळात अशाच इच्छाशक्तीची गरज असते. यावर्षी ते ७१ वा वाढदिवस साजरा करतील. मात्र या वयातदेखील ते २ तास रोज वर्कआऊट करतात. विशेष म्हणजे नुकतेच ते आजारातून बरे झाले आहेत. कर्करोगासारख्या आजारावर त्यांनी मात केली आहे. मला वाटतंय त्या करोना विषाणूनेदेखील आता यांना घाबरायला हवं’, असं कॅप्शन हृतिकने व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.\nदरम्यान, हृतिकने वडिलांच्या वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केल्यापासून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासू�� करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 नेहा पेंडसे लग्नापूर्वी या व्यक्तीसोबत होती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये; स्वत:च केला खुलासा\n2 सतत दोष काढू नका मोदींवर टीका करणाऱ्यांना शशांक केतकरचं उत्तर\n3 Video : ‘घरात राहिलात तर दारुची दुकानं लवकर उघडतील’; सुनील ग्रोवर शेअर केला मजेशीर व्हिडीओ\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/now-need-to-take-care-of-mental-health-of-doctors-and-nurses-2135411/", "date_download": "2020-09-27T23:17:25Z", "digest": "sha1:ISCWR3VMO4ZJG2N4TAELWXVFOQWQCTJJ", "length": 18300, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Now need to take care of mental health of doctors and nurses | आता काळजी डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक आरोग्याची! | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n…आता काळजी डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक आरोग्याची\n…आता काळजी डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक आरोग्याची\nडॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही निश्चित काळजी घेऊ असा विश्वास मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे\nदेशभरात अनेक ठिकाणी आता डॉक्टर व परिचारिकांना करोनाची लागण होताना तसेच करोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन होण्याची वेळ येताना दिसते. मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकाही याचा सामना करत असून आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या डॉक्टर- परिचारिकांचा मानसिक ताण तणाव वाढताना दिसत आहे. या साऱ्यांना मानसिक ताणातून बाहेर काढण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nमानसिक तणावाखाली असलेल्या बहुतेक परिचारिका व डॉक्टरांमध्ये चिडचिड वाढलेली दिसून येते. कामाच्या स्वरूपावरून त्यांच्या तक्रारी वाढत आहेत. यात अन्य काही सहकाऱ्यांना कशी सुट्टी दिली गेली वा त्यांना कमी काम का वगैरे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर करोना संरक्षित पोशाख, एन ९५ मास्कसह पुरेशी विश्रांती मिळावी ही एक प्रमुख मागणी असल्याचे दिसून येते असे राज्याच्या आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांनी सांगितले.\nएक नक्कीच मान्य करावे लागेल करोनाच्या लढाईत डॉक्टर व परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय लागण होण्याची भीती वाटत राहाणे स्वाभाविक आहे. एकीकडे या सर्वांच्या घरची मंडळीही निश्चितच तणावाखाली असणार तर घरच्यांच्या चिंतेमुळे रुग्ण व्यवस्था सांभाळणारी यंत्रणाही अस्वस्थ होणार. यासाठी करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांच्या मानसिक स्वास्थ्याची आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. आमचे मानसोपचारतज्ज्ञ तसेच चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ आमच्या डॉक्टर व परिचारिकांचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत. करोनाची लढाई मोठी असून यात डॉक्टरांचे मनोबल टिकवून ठेवण्यालाही विशेष प्राधान्य दिले पाहिजे असे राज्य सरकारचे मुख्य आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. या डॉक्टरांचे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. लोकांनीही थाळीनाद करून अभिवादन केले आहे. मात्र तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे याची खात्री या डॉक्टर व परिचारिकांना पटवून देण्याची जबाबदारी यंत्रणेने पार पाडली पाहिजे असे डॉ साळुंखे म्हणाले. करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला करोना संरक्षित पोशाख, मास्क व आवश्यक वैद्यकीय सुविधेबरोबरच पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. त्यांना घरी जाण्यासाठी योग्य व���यवस्था करून दिली पाहिजे तसेच विश्रांतीच्या काळात त्यांना तणावातून बाहेर पडण्यासाठी मनोरंजनाचीही व्यवस्था केली पाहिजे असेही डॉ साळुंखे म्हणाले. या शिवाय त्यांचे मानसिक स्वास्थ्य भक्कम राहाण्यासाठी मानसोपचारतज्ञांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे. यासाठी बाहेरून तज्ज्ञ मागवलेच पाहिजे असे नाही तर संबंधित आरोग्य संस्थेतील यातील जाणकारांचा वापर केला जाऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.\nमाझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीपुढे करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे व परिचारिकांचे मनोबल टिकवणे हाही एक मुद्दा असल्याचे डॉ संजय ओक यांनी सांगितले. यासाठी मानसोपचारतज्ञांपासून अनेकांशी आपण संवाद साधून योग्य शिफारशी अहवालात करू असेही डॉ ओक यांनी सांगितले. पालिकेच्या रुग्णालयातही अनेक डॉक्टर व परिचारिका विलगीकरणाखाली असून त्यांचे तसेच त्यांच्याकडे पाहून भीतीच्या सावटाखाली अथवा अस्वस्थ मनस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे मनोबल वाढवण्याला आता प्राधान्य दिले पाहिजे. थेट करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तीन दिवसातून एक दिवस सुट्टी दिली जाते तर वॉर्डात काम करणाऱ्यांना पाच दिवसातून एक सुट्टी दिली जाते. विभागातील ज्येष्ठांकडून मनोबल वाढविण्याचे काम केले जात आहे.\nएकूणच आगामी काळातील करोना लढाईचा विचार करून आमच्या डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी सल्लामसलत करतच आहोत. लवकरच याबाबतही ठोस पावले टाकली जातील असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. आमच्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही निश्चित काळजी घेऊ व तसा विश्वासही त्यांच्या कुटुंबीयांना देऊ असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nराज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू\nदेशभरात २४ तासांत ८८ हजार ६०० नवे करोनाबाधित, १ हजार १२४ रुग्णांचा मृत्यू\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\n“मला करोना झाला तर ममता बॅ��र्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या नव्या सरचिटणीसाचं वादग्रस्त विधान\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 धक्कादायक, मुंबईत १५ ते २० नौसैनिकांना करोनाची लागण, भारतीय नौदलात करोना व्हायरसचा शिरकाव\n2 धारावीतील करोना रुग्णांची संख्या शंभरपार\n3 मदतीबाबत केंद्राचा आखडता हात – थोरात\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/shane-warne-returns-to-rajasthan-royals-psd-91-2274551/", "date_download": "2020-09-28T00:25:45Z", "digest": "sha1:BWVUMTNMCAHEUPF376YDL6FWSUYLERIJ", "length": 10543, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shane Warne returns to Rajasthan Royals | राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना पुन्हा मिळणार शेन वॉर्नचं मार्गदर्शन | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nराजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना पुन्हा मिळणार शेन वॉर्नचं मार्गदर्शन\nराजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना पुन्हा मिळणार शेन वॉर्नचं मार्गदर्शन\nवॉर्न राजस्थानचा टीम मेंटॉर म्हणून काम पाहणार\nआयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा शेन वॉर्नचं मार्गदर्शन मिळणार आहे. शेन वॉर्नची राजस्थान रॉयल्स संघाचा ब्रँड अँबे���िडर आणि टीम मेंटॉर या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.\nअवश्य वाचा – TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण\n“राजस्थान रॉयल्स संघासोबत पुन्हा काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. यंदा माझ्यावर दुहेरी जबाबदारी असणार आहे. विविध संघातील अनुभवी आणि तरुण खेळाडूंसोबत यंदा काम करताना मला नक्कीच मजा येणार आहे. यंदाच्या हंगामात अँड्रू मॅक्डोनाल्डसोबत काम करताना संघ चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे.” शेन वॉर्नने माहिती दिली. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n हवेत झेप घेत सीमारेषेबाहेरून अडवला सिक्सर…\nIPL 2020 : शेरास सव्वाशेर पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्सची फटकेबाजी\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nIPL 2020 : अशक्यप्राय आव्हान पूर्ण करत तेवतियाने मोडला धोनीचा विक्रम\nIPL 2020 : तब्बल १२ वर्ष…राजस्थान रॉयल्सने मोडला स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 आयपीएलच्या ट्रॉफीवरील ‘या’ संस्कृत ओळीचा अर्थ माहिती आहे का\n2 TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण\n3 IPL 2020 : मुंबईच्या गोलंदाजाचं फलंदाजांना आव्हान, सरावात तोडला स्टंप\nमी त्यांना अट घात���ी होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ipl-2019-rcb-srh-shimron-hytmyer-gurkeerat-singh-highest-fouth-wicket-partnership-in-ipl-history-of-144-runs-1888223/", "date_download": "2020-09-28T00:25:53Z", "digest": "sha1:LSWAR7FTFGVA7D2WZUNTVBGAZXA6ZD52", "length": 14353, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2019 RCB SRH Shimron Hytmyer Gurkeerat Singh highest fouth wicket partnership in IPL history of 144 runs | IPL 2019 : हेटमायर-गुरकीरत जोडीने केला कोणालाही न जमलेला विक्रम | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nIPL 2019 : हेटमायर-गुरकीरत जोडीने केला कोणालाही न जमलेला विक्रम\nIPL 2019 : हेटमायर-गुरकीरत जोडीने केला कोणालाही न जमलेला विक्रम\nदोघांनीही केली अर्धशतकी खेळी\nIPL 2019 RCB vs SRH : यंदाच्या हंगामात सर्वात जास्त पराभव पाहिलेल्या बंगळुरूने हंगामाचा अखेर विजयाने केला. शिमरॉन हेटमायर (७५) आणि गुरकीरत सिंग (६५) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने हैदराबादला ४ गडी आणि ४ चेंडू राखून पराभूत केले. या पराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफ्स फेरीत पोहोचण्याची वाट बिकट झाली असून त्यांना रविवारच्या २ सामन्यांच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.\n१७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात अतिशय खराब झाली. पार्थिव पटेल शून्यावर माघारी परतला. विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात केली होती, पण खलील अहमदने उत्तम चेंडू टाकून त्याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. कोहलीने २ चौकार आणि १ षटकार लगावला. कोहली पाठोपाठ डिव्हिलियर्सदेखील लगेचच झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव केली.\nविंडीजचा तडाखेबंद फलंदाज शिमरॉन हेटमायर याला अखेरच्या साखळी सामन्यात सूर गवसला. ३ बाद २० या धावसंख्येवरुन डाव पुढे नेताना हेटमायरने पहिले IPL अर्धशतक ठोकले. गुरकीरत सिंगने संयमी खेळी करत अप्रतिम अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने शिमरॉन हेटमायरसोबत शतकी भागीदारीही केली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी IPL इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. हेटमायरने ४७ चेंडूत ७५ धावा केल्या तर गुरकिरतने ४७ चेंडूत ६५ धावा केल्या.\nत्यानंतर अंतिम टप्प्यात फटकेबाजी हे द��घेही बाद झाले. त्यामुळे काही काळ सामन्यात रंगत आली, पण अखेर शेवटच्या षटकात २ चौकार खेचत उमेश यादवने बंगळुरूला विजय मिळवून दिला.\nत्याआधी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावगतीवर चांगलाच अंकुश लावला. वृद्धीमान साहा (२०) आणि मार्टीन गप्टील (३०) जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र साहा माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. मात्र चौथ्या विकेटसाठी केन विल्यमसन आणि विजय शंकर यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. शंकर (२७) माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला पुन्हा गळती लागली. एकीकडे फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद ७० धावा केल्या.\nबंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरने ३, नवदीप सैनीने २ तर युजवेंद्र चहल आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्यामुळे बंगळुरुला हरवत हैदराबाद बाद फेरी गाठतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n रक्तबंबाळ पायाने वॉटसन अखेरपर्यंत लढला…\nसांघिक कामगिरी हेच मुंबईच्या यशाचे गमक\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी\n“नो टेन्शन… धोनी पुढच्या वर्षीही खेळणार\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोन��मुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 सचिन तेंडुलकरची बॅट आणि आफ्रिदीचं ३७ चेंडूतलं शतक… जाणून घ्या कनेक्शन\n2 ‘मी स्वतः तुला डॉक्टरकडे घेऊन जाईन’, डिवचणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड उत्तर\n3 रोनाल्डोने युव्हेंटसला तारले\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-lockdown-2347-cases-and-63-deaths-reported-in-maharashtra-sgy-87-2164388/", "date_download": "2020-09-27T22:27:30Z", "digest": "sha1:OQE5ZSKXONDOLKN4UUUWUCU3IXKC3GTP", "length": 13871, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Lockdown 2347 cases and 63 deaths reported in Maharashtra sgy 87 | होम महाराष्ट्र शहर देश-विदेश क्रीडा सेल्फी विथ आई FYI समजून घ्या लाईफस्टाईल ट्रेंडिंग व्हिडिओ फोटो अर्थसत्ता मनोरंजन ब्लॉग्स अग्रलेख संपादकीय विशेष आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशिभविष्य लेख लोकप्रभा अन्य पाककृती लव्ह डायरिज दिवाळी शुभेच्छापत्रे ई-पेपर Font Problem Privacy Policy RSS Feed Site Map आमच्या विषयी संपर्क Loksatta लोकसत्ता डॉट कॉमवर शोधा महाराष्ट्र शहर देश-विदेश क्रीडा मनोरंजन ब्लॉग्स संपादकीय राशीभविष्य लेख अन्य लाईफस्टाईल ट्रेंडिंग फोटो व्हिडिओ FYI NEWS FLASH हरियाणात अडकलेल्या अडीचशे युवकांना शासनाने वाऱ्यावर सोडले बारामतीत वकील आणि पोलिसांमध्ये हाणामारी टाळेबंदीच्या काळात ३२ लाख गरजूंना भोजन यदुनंदन बावनकुळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा मेयो रुग्णालयातील सफाई कर्मचारी संपावर हरियाणात अडकलेल्या अडीचशे युवकांना शासनाने वाऱ्यावर सोडले बारामतीत वकील आणि पोलिसांमध्ये हाणामारी चिंताजनक! राज्यात एकाच दिवसात सापडले २३४७ करोनाबाधित रुग्ण, ओलांडला ३३ हजारांचा टप्पा | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n राज्यात एकाच दिवसात सापडले २३४७ करोनाबाधित रुग्ण, ओलांडला ३३ हजारांचा टप्पा\n राज्यात एकाच दिवसात सापडले २३४७ करोनाबाधित रुग्ण, ओलांडला ३३ हजारांचा टप्पा\nराज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाध��त रुग्णांची नोंद झाली आहे\nराज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५३ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात ६३ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे. राज्यात आज नवीन ६०० रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात एकूण २४ हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nआज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात नऊ, औरंगाबाद शहरात सहा, सोलापूर शहरामध्ये तीन, रायगडमध्ये तीन, ठाणे जिल्ह्यात एक, पनवेल शहरात एक, लातूर मध्ये एक, आणि अमरावती शहरात एक झाला आहे.\nराज्यात आज 2347 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 33053 अशी झाली आहे. आज नवीन 600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 7688 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 24161 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak\nमहत्त्वाचं म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या करोनाबाधित रुग्णांना घरी सोडलं जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून झाली तीन अंकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार १५० झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही : विजय वडेट्टीवार\n2 वर्धा : रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपींना ३५ लाखांचा दंड\n3 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीत अटक\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/14-march-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-27T23:35:45Z", "digest": "sha1:2G6IJE6MJS2N4OCFIP2G4WOXRM76XYJU", "length": 20706, "nlines": 243, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "14 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (14 मार्च 2020)\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ:\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली.\nतर सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी महागाई भत्ता (डीए) दिला जातो. जगात केवळ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्ता वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.\nतसेच यापूर्वीच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरात मार्च महिन्याच्या पगारापासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळायला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले होते.\nभारतात 1972 मध्ये मुंबईतील कपडा उद्योगात सर्वप्रथम महागाई भत्त्याची सुरुवात झाली. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायला सुरुवात केली होती. वाढत्या महागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांवर पडून नये ���ा यामगचा उद्देश होता.\nऑल इंडिया सर्व्हिस अॅक्ट 1951 अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देता यावा यासाठी 1972 मध्येच हा कायदा तयार करण्यात आला होता.\nचालू घडामोडी (13 मार्च 2020)\nYes Bankला मोदी सरकारचा मोठा आधार :\nगेल्या अनेक दिवसांपासून संकटात सापडलेल्या YES BANKला पुन्हा उभारी देण्यासाठी SBI मदतीचा हात देणार आहे.\nतर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून Yes Bankला 7250 कोटी रुपये देण्यास मोदींच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.\nएसबीआय आणि केंद्रीय बोर्ड कार्यकारी समितीची 11 मार्चला एक बैठक झाली होती. त्या बैठकीत 10 रुपये प्रतिदरानं येस बँकेचे 725 कोटींचे समभाग विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावालाच आता मोदींच्या कॅबिनेटनं हिरवा कंदील दाखवला आहे.\nतसेच या करारानंतरही येस बँकेतलीएसबीआयची भागीदारी 49 टक्क्यांच्या वर जाणार नाही. Yes Bankला पुनर्जीवित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात एका प्लॅनचीही घोषणा करण्यात आली होती.\nतर या योजनेनुसार पुनर्रचित येस बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांना सध्याच्या वेतनश्रेणीवर पगार मिळेल. ही व्यवस्था पुढील 1 वर्ष कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध राहील. पुनर्रचित बँकेचे अधिकृत भांडवल बदलून 5 हजार कोटी रुपये केले जाईल. तसेच प्रति शेअर 2 रुपये दराने 24 हजार कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरमध्येही बदल केला जाणार आहे. यानंतर ही रक्कम 48 हजार कोटी रुपये होईल.\nनवीन बँकेत गुंतवणूक करणारी बँक आपली भागीदारी 26 टक्क्यांपेक्षा कमी करणार नाही. गुंतवणूक केलेल्या तारखेपासून पुढील 3 वर्षे हे अनिवार्य असेल. पुनर्गठित नवीन बँकेच्या इक्विटीमध्ये 49 टक्के गुंतवणूक होईपर्यंत गुंतवणूकदार बँक आपलं भागभांडवल वाढवू शकते. यासाठी प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त नसावी.\nतसेच प्रति फेस व्हॅल्यू 2 रुपये आणि प्रीमियम किंमत जास्त असू नये. पुनर्गठित बँकेसाठी नवीन बोर्ड स्थापन केले जाईल. या योजनेत प्रस्तावित आहे की, पुनर्गठित बँकेच्या संचालक मंडळाला हे ठरविण्याची परवानगी देण्यात येईल की मुख्य व्यवस्थापकीय कर्मचा-यांनी घेतलेला निर्णय योग्य प्रक्रियेखाली उलट केला जाऊ शकतो. नवीन मंडळाकडे गुंतवणूकदार बँकेचे 2 नामनिर्देशक असतील. आरबीआय अतिरिक्त संचालकांची नेमणूक देखील करू शकते.\nनवीन संचालक जोडण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळावर अवलंबून असेल. पुनर्रचित बँक नवीन\nकार्यालये आणि शाखा उघडण्याचा किंवा विद्यमान शाखा व कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेईल. हे निर्णय केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत घेतले जातील.\nबिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा :\nबिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं.\nतर बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत.\nपरंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.\nबिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या 12 झाली आहे. यामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचाही समावेश आहे.\nसार्क देशांना संयुक्त रणनीतीचा मोदी यांचा प्रस्ताव :\nकरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सार्क देशांनी संयुक्त रणनीती आखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रस्तावित केले. त्याला नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सदस्य देशांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि करोनाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाठी मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले.\nसार्क सदस्य देशांनी जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचे आवाहन करताना मोदी यांनी, रणनीती ठरविण्यासाठी सदस्य देशांच्या नेत्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.\nIPL पुढे ढकलली, आता 15 एप्रिल रोजी होणार सुरू :\nकरोना व्हायरसच्या भितीच्या सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nतसेच आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती परंतु आता ती 15 एप्रिल रोजी सुरू असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तशी कल्पना सगळ्या संघांच्या मालकांना देण्यात आली आहे.\nजगभरातील 110 पे��्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून भारतामध्येही 80 जणांना लागण झाल्याचे आढळले आहे. सर्व पातळींवर करोनाचा सामना करण्याचे आवाहन करण्यात येत असून अशा वातावरणात आयपीएल भरवणे धोक्याचे असल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nसन 1931 या वर्षी पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.\nख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म सन 1931 मध्ये झाला होता.\nसन 1954 मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.\nसिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी सन 2001 मध्ये भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली होती.\nसन 2010 मध्ये ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (15 मार्च 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-scaricity-buldhanamaharashtra-10305", "date_download": "2020-09-27T22:35:09Z", "digest": "sha1:JKIG62HQIQYQDZIGKXFN54QA3EF3RUCJ", "length": 17048, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water scaricity in buldhana,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलडाण्यातील ७७ गावांना ८० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nबुलडाण्यातील ७७ गावांना ८० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा\nशनिवार, 14 जुलै 2018\nबुलडाणा : राज्याच्या विविध भागांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला असताना अद्यापही मराठवाडा-विदर्भ सीमेवरील बुलडाणा जिल्हा मात्र जोरदार पावसासाठी अासुसलेला अाहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना लोटला तरीही या जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. जिल्ह्यात अाजही ७७ गावांम���्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.\nबुलडाणा : राज्याच्या विविध भागांसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला असताना अद्यापही मराठवाडा-विदर्भ सीमेवरील बुलडाणा जिल्हा मात्र जोरदार पावसासाठी अासुसलेला अाहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना लोटला तरीही या जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. जिल्ह्यात अाजही ७७ गावांमध्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.\nपावसाला जूनमध्ये प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या अाठवड्यात त्याने जोरदार हजेरी लावली होती. परंतु नंतरच्या काळात पावासाचा मोठा खंड पडला. अाता पुनरागमन होऊनही पावसात फारसा जोर नाही. रिमझिम स्वरूपातील या पावसामुळे बहुतांश नदी-नाले कोरडे अाहेत. विहिरींच्या पातळीत फरक पडलेला नाही. या जिल्ह्यात अातापर्यंत केवळ २७.५९ टक्के पाऊस झालेला अाहे. शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा ५.२८ टक्के एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा अाहे. दररोज ढगाळ वातावरण होते; मात्र पाऊस पडत नसल्याची स्थिती अाहे. प्रकल्प न भरल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.\nसध्या जिल्ह्यात ७७ गावांना ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात अाहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ९१ प्रकल्पांचा संकल्पित साठा ५३३.५६ दलघमी आहे. परंतु अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या प्रकल्पांत केवळ २८.१९ दलघमी जलसाठा आहे. नळगंगा (मोताळा), पेनटाकळी (मेहकर) व खडकपूर्णा (देऊळगाव राजा) या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.४९ दलघमी म्हणजे ३.८१ टक्के जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढग (मोताळा), ज्ञानगंगा, मस (खामगाव), कोराडी (मेहकर), मन, तोरणा (खामगाव), उतावळी (मेहकर) या प्रकल्पांमध्ये १४.१० दलघमी म्हणजे १०.३६ टक्के पाणीसाठा आहे.\n८१ लघू प्रकल्पांमध्ये ५.६० दलघमी म्हणजे ३.२० टक्के जलसाठा आहे. या वर्षात पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाला टँकरसोबत विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. जिल्ह्यातील ४४२ गावांमध्ये ५२१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. या वर्षीची परिस्थिती ही मागील दोन वर्षातील परिस्थितीपेक्षा अधिक गंभीर अाहे. २०१७ मध्ये केवळ ३० टँकरद्वारे २९ गावांना पाणी पुरवावे लागत होते. यावर्षी ही संख्या एेन पावसाळ्यात ८० अाहे.\nविदर्भ पाऊस पाणीटंचाई खामगाव प्रशासन बुलडाणा\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...\nखानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....\nसांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...\nसोल���पुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...\nमराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी / नांदेड :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shiv-sena-dominates-gram-panchayats-in-purandar/", "date_download": "2020-09-27T23:40:15Z", "digest": "sha1:4NLUQLZA25Y4MSZYFLWTNTLV2WBVKVBR", "length": 8024, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदरमध्ये ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व", "raw_content": "\nपुरंदरमध्ये ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व\nसेनेकडे दोन तर आघाडीकडे एक ग्रामपंचायत\nखळद- पुरंदर तालुक्‍यात तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी (दि.8) पार पडल्या. आज, या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून त्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या तर एका ग्रामपंचायतीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनेलला यश मिळाले आहे. पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या नावळी गावासह दवणेवाडी आणि धनकवडी या गावांचा यात समावेश होता. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्त्वाचा वर्चस्मा आजही पुरंदरच्या ग्रामीण भागात कायम असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.\nयावळी ग्रामपंचायतीत यावेळी तीव्र सत्तासंघर्ष झाला. माजी सभापती अतुल म्हस्के यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असे सर्व पक्ष याठिकाणी एकत्र आले होते. विरोधकांच्या या एकीला चांगले यश मिळताना येथे पाहायला मिळाले. सात पैकी 5 जागा या तीन पक्षांच्या युतीला मिळाल्या तर दोन जागा सेनेला मिळाल्या. सरपंचपदाच्या जागेसाठी मात्र येथे मोठा संघर्ष झाला. यात शिवसेनेच्या विठ्ठल दिनकर म्हस्के यांनी बाजी मारत विरोधी आघाडीच्या भरत छबन म्हस्के यांचा अवघ्या 2 मतांनी निसटता पराभव केला. दवणेवाडी ग्रामपंचायतीच्या 5 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच पदासाठी येथेही चुरशीची लढत झाली. कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीत यंदा शिवसेनेचे शाखाप्रमुख अशोक गुलाबराव खोपडे यांनी स्वतःच दंड थोपटले होते. अशोक खोपडे यांची कॉंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्याशी सरपंचपदासाठी सरळ लढत झाली. यात अशोक खोपडे यांनी 103 मतांनी दणदणीत विजय संपादन करीत पहिल्यांदा सेनेचा झेंडा फडकवला.\nगंमत म्हणजे येथे कॉंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्यापेक्षा नोटाला जास्त मते मिळाली. धनकवडी ग्रामपंचायत मात्र यंदा सेनेकडून हिसकावण्यात आघाडीला यश मिळाले. येथे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी करून अशोक धोंडीबा जगताप यांना पुरस्कृत केले होते. त्यांनी सेनेच्या रोहित राजरत्न जगताप यांचा 124 मतांनी पराभव केला. एखतपूर मुंजवडी ग्रामपंचायतीत एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात जवळपास 162 इतके मतदान झाले होते. सेनेच्या ममता किरण धिवार यांनी यापैकी 155 इतकी विक्रमी मते घेत दणदणीत विजय मिळवला.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\n67 वर्षांपूर्वी प्रभात : सोमवार, ता. 28 माहे सप्टेंबर सन 1953\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sugarcane-may-be-overturned/", "date_download": "2020-09-27T23:14:26Z", "digest": "sha1:EQ4Y4XHVWJTN4YPEJKGUFWQXPTWIPPJE", "length": 6527, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उसाची पळवापळवी होण्याची शक्‍यता", "raw_content": "\nउसाची पळवापळवी होण्याची शक्‍यता\nपुणे – राज्यात गळीत हंगाम सुरू होऊन महिना होत आला, तरी अद्याप फक्त पन्नास साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात ऊस गाळप सुरू केले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर आगामी काळात कारखान्यांना उसाची तीव्र टंचाई जाणवणार असून त्यातून ऊस पळवापळवी होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.\nराज्यात गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आधीच उसाचे उत्पादन यंदा घटणार होते. त्यातच पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सुद्धा उसाला बसल्यामुळे त्यात आणखी घट झाली आहे. त्यामुळेच दर वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारा गळीत हंगाम यंदा तब्बल महिनाभर उशिरा म्हणजे दिवाळीनंतर सुरू झाला आहे. अद्यापही हंगामाने जोर पकडलेला नाही.\nराज्यातील 130 कारखान्यांनी गाळपासाठी परवाने नेले आहेत त्यापैकी फक्त पन्नास कारखाने सुरू झाले आहेत म्हणजे तब्बल 80 कारखान्यांनी गाळप सुरू केलेले नाही. उसाची उपलब्धता कमी असल्याचे कारण दिले जाते. साखर कारखान्याचा बॉयलर एकदा पेटला की साधारणत: 120 दिवस तरी तो सुरू राहिला पाहिजे म्हणजे कारखान्यांचे आर्थिक गणित बसते; पण सध्या उसाची कमतरता लक्षात घेता जे सुरू झालेले कारखाने आहेत ते सुद्धा 120 दिवस सुरू राहतील की नाही याची शक्‍यता नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.\nराज्यात यंदा उसाचे क्षेत्र हे निम्याहून कमी झाले आहे. त्यामुळे हा परिणाम होत आहे. उलट आणखी काही दिवसांनी ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्याला जास्त भाव येणार आहे. त्यातून आगामी काळात उस पळवापळवी सुद्धा होऊ शकते. ज्यांच्याकडे ऊस आहे. त्या शेतकऱ्याला भाव सुद्धा चांगला मिळणार आहे.\n– शेखर गायकवाड, साखर आयुक्त\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/irada-is-very-disappointing-8076", "date_download": "2020-09-27T23:34:15Z", "digest": "sha1:MQRJV4OVLN26ZYCREU6AQR7UDGQSTVIP", "length": 12795, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दिग्दर्शनातील नवखेपणानं इरादा फसला | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदिग्दर्शनातील नवखेपणानं इरादा फसला\nदिग्दर्शनातील नवखेपणानं इरादा फसला\nBy मंदार जोशी | मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\n‘द गाझी अटॅक’ आणि इरादा या एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमध्ये बरेच साम्य आहे. द गाझी अटॅकप्रमाणेच इरादा हा चित्रपटदेखील एका नवोदित दिग्दर्शकानं लिहिला आहे. गाझी अटॅकमध्ये पाण्याखालची लढाई दाखवली आहे. इरादामध्येही जमिनीखाली झालेल्या ऱ्हासाचीच लढाई आहे. मात्र पहिला चित्रपट लेखन-दिग्दर्शनातील बारकाव्यांमुळे अगदी छान जमून आलाय. इरादाबाबत तसा सुखद धक्का आपणास बसत नाही. नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी ही चांगली जोडी सोबत असूनही नवोदित दिग्दर्शिका अपर्ण��� सिंग यांना हा चित्रपट खुलवता आलेला नाही. पर्यावरण थ्रीलर हा या चित्रपटाचा मुख्य कथाभाग असला तरी मूळ समस्या संपूर्ण चित्रपटभर आपणास भिडत नाही आणि एक चांगला विषय वाया गेल्याची टोचणी मात्र सतत मनात राहते.\nपरबजीत वालिया (नसिरुद्दीन शाह) हा लष्करातील अधिकारी. आपली तरुण मुलगी रीयाच्या (रुमाना मोल्ला) अचानक कळलेल्या आजारामुळे तो खचतो. रीयाला कर्करोगानं ग्रासलेलं असतं. या आजाराच्या मुळाचं शोध घेतला असता वालियांच्या हाती धक्कादायक माहिती लागते. रीयाप्रमाणेच पंजाबमधील एका प्रांतातील हजारो लोक या आजाराचे शिकार झाले असतात. त्यामागचं कारण म्हणजे औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराची कडी. औषधांच्या निर्मितीवेळी घातक रसायने जमिनीत सोडली जातात. हीच रसायने जमिनीखालच्या पाण्यात मिसळतात नि हेच पाणी सर्वसामान्यांच्या घरी पिण्यासाठी येते. त्याचमुळे अनेक जण या रोगास बळी पडलेले असतात. पॅडी शर्मा (शरद केळकर) याची स्वतःची औषध निर्मिती कंपनी असते. राज्याच्या महिला मुख्यमंत्री रमणदीप (दिव्या दत्ता) यांच्या मदतीच्या जोरावर पॅडीनं पंजाबच्या मोठ्या प्रांतात कहर माजवलेला असतो. त्याविरुद्ध परबजीत आपली लढाई सुरू करतो. त्याला साथ मिळते ती प्रशासनामधील अर्जुन मिश्रा (अर्शद वारसी) या अधिकाऱ्याची.\nजमिनीखालच्या प्रदूषणाचा विषय नक्कीच महत्त्वाचा आहे. परंतु, तो मांडण्याची दिग्दर्शिकेची शैली अगदीच बाळबोध आणि नीरस आहे. त्यामुळेच एक मोठा प्रश्न पडद्यावर मांडताना वाया गेला आहे. मुळात जमिनीखालचं प्रदूषण, त्यामागं असणाऱ्या औषधनिर्मिती कंपन्या, त्यांना असलेली राजकीय साथ हे पडद्यावर ठळकपणे आलेलं नाही. जे काही पाहायला मिळतं ते अगदी वरवरचं वाटतं. परबजीत वालिया आणि अर्जुन मिश्रा या व्यक्तिरेखा चांगल्या उभारल्या गेल्या आहेत. परंतु, त्याच्याविरुद्ध ज्या खल व्यक्तिरेखा आहेत, त्या अगदीच पोकळ आहेत. किंबहुना पॅडी आणि रमणदीप या दोन व्यक्तिरेखा हास्यास्पद झाल्यात. त्यामुळे परबजीत आणि अर्जुन या व्यक्तिरेखाही कालांतरानं थिट्या पडतात. चित्रपटाची मांडणी बाळबोध असल्यामुळे पुढे काय घडणार याचा आधीच प्रेक्षकाला अंदाज येतो आणि अपेक्षित असलेल्या सर्व वळणांनी वाटचाल करीत हा चित्रपट संपतो.\nनसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या साकारल्या आहेत. शरद केळकर, दिव्या दत्ता यांच्या भूमिका लेखनातच फसल्या असल्यामुळे या दोघा कलावंतांच्या अभिनयाला मर्यादा येतात. सागरीका घाटगेनं साकारलेली भूमिका चित्रपटाचा एक महत्त्वाचा पदर असली तरी ती प्रत्यक्ष त्या पद्धतीनं प्रभावी ठरलेली नाही. चित्रपटात एक-दोन गाणी आहेत. ती जराही कथानकाशी सुसंगत नाहीत. थोडक्यात एक चांगला विषय लेखन-दिग्दर्शनातील नवखेपणामुळे वाया गेला आहे.\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nटीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटिव्ह\nचौकशीदरम्यान दीपिकासोबत हजर राहण्याच्या रणवीरच्या विनंतीवर NCB चा खुलासा\nरणवीर सिंगनं दीपिकासोबत चौकशीदरम्यान हजर राहण्यास मागितली परवानगी\nगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन\nगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक\nचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/mr/", "date_download": "2020-09-27T22:22:15Z", "digest": "sha1:4AGYUFMYUV2VVAXUGTZAN64RP2JX3WOQ", "length": 10268, "nlines": 121, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "BRAMBEDKAR.IN -", "raw_content": "\nसिंपॅक्ट फाऊंडेशन: एक संधी सावित्रीच्या लेकींनाही…\nसिंपॅक्ट फाऊंडेशन . एक संधी सावित्रीच्या लेकींनाही आदरणीय बंधुहो,आणि सिंपॅक्ट फाऊंडेशन च्या असंख्य हितचिंतकहो, आपणा सर्वांना सस्नेह जयभीम -जय शिवराय. आपणास माहीतच आहे की सिंपॅक्ट फाऊंडेशन गत तेरा वर्षांपासून अखंडपणे…\nकबीर कलामंचचे शाहीर सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना NIA ने केली अटक\nप्रेसनोट ७ सप्टेंबर २०२० भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाचे सदस्य आणि कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे आणि शाहीर रमेश गायचोर यांना आज मोदी सरकारच्या NIA ने अटक केली आहे.…\nVBA व बाळासाहेबांचे पंढरपूर आंदोलन हि मागील ६० वर्षातील एक क्रांतिकारक बाब आहे\nVBA व बाळासाहेबांचे पंढरपूर आंदोलन हि मागील ६० वर्षातील एक क्रांतिकारक बाब आहे खरेतर ��ी राजकारणाविषयी लिहिणे बऱ्याच काळ टाळले आहे, VBA व बाळासाहेब यांच्या कालच्या पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनाबद्दल…\nसंविधान हे कोणा विशीष्ट समुदायाची मक्तेदारी नाही.तर ते संपूर्ण देशाचा आत्मा आहे.हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो. संविधानिक मुल्यांवर आपल्या देशाची जगात ओळख आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. म्हणून आज…\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय \n४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे…\n“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू\nदेव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत…\nमानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना\nभगवान बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि…\nअसं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं राजगृह\nज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये…\n(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन केलेले भाषण ) “विध्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत मी स्वानुभवाने काहींना काही सांगु शकेन. ज्या समाजात हजारो वर्ष पावेतो कसलेही शिक्षण न्हवते. त्या समाजातील पुष्कळ…\nआचार्य अत्रे यांच्या शब्दात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर\n*👉डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते कोण हे आजवर ज्यांना कळालंच नाही , त्यांनी वेळ काढुन अवश्य वाचा……* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ —-: दैनिक मराठा आचार्य अत्रे:—– गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत…\nआंबेडकरी चळवळीचा सिनेमा *उतरंड* 25 आक्टोबर, धम्मचक्र परिवर्तन दिनी प्रदर्शित होत आहे\nसिंपॅक्ट फाऊंडेशन: एक संधी सावि���्रीच्या लेकींनाही…\nकबीर कलामंचचे शाहीर सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना NIA ने केली अटक\nVBA व बाळासाहेबांचे पंढरपूर आंदोलन हि मागील ६० वर्षातील एक क्रांतिकारक बाब आहे\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय \n“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू\nमानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना\nअसं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं राजगृह\nआचार्य अत्रे यांच्या शब्दात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर\nबुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..\nबाबासाहेबांनी महाविद्यालयाला मिलिंद हेच नाव का दिले\nबौद्ध जीवन मार्ग . पुज्य भंते पय्यानंद\nबहूजन महिलांची प्रेरणा स्रोत – त्यागमूर्ती माता रमाबाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/ias-success-story-of-junaid-ahmad-who-cracked-upsc-exam-and-got-rank-3rd-mhkk-454448.html", "date_download": "2020-09-28T00:20:59Z", "digest": "sha1:U4MMRZCK5XXLCK6RYB4AKPB4OPCYWEDO", "length": 19681, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त 4 तास अभ्यास करून UPSC च्या टॉप 3 मध्ये...जाणून घ्या यशामागची कहाणी | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nफक्त 4 तास अभ्य���स करून UPSC च्या टॉप 3 मध्ये...जाणून घ्या यशामागची कहाणी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nफक्त 4 तास अभ्यास करून UPSC च्या टॉप 3 मध्ये...जाणून घ्या यशामागची कहाणी\nअनेकदा आपल्याला म्हटलं जातं की UPSC ची परीक्षा पास होणं ही सोपी गोष्ट नाही. या परीक्षेची तयारी करण्यासाठी साधारण दिवसातले 12 ते 14 तास अभ्यास करावा लागतो.\nमुंबई, 21 मे : अनेकदा आपल्याला म्हटलं जातं की UPSC ची परीक्षा पास होणं ही सोपी गोष्ट नाही. या परीक्षेची तयारी करण्यासाठी साधारण दिवसातले 12 ते 14 तास अभ्यास करावा लागतो. असेही काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास चार तास अभ्यास करूनही यश मिळू शकते. आज अशाच एका अधिकाऱ्याची यशोगाथा पाहाणार आहोत. 24 तासांतले केवळ 4 तास अभ्यास करून जुनैद अहमद यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे.\nजुनैद हे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एका छोट्या गावातले रहिवासी आहेत. त्यांचे वडील जावेद हुसेन वकील आहेत तर आई आयशा रझा गृहिणी आहे. त्यांचं देश सेवेत जाण्याचं स्वप्न होतं पण त्यांच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसल्यानं कुणाचं आणि काय मार्गदर्शन घ्यावं हा प्रश्न पडायचा. त्यानं स्वत:यावर संशोधन करून तयारी सुरू केली.\nजुनैद यांच्या म्हणण्यानुसार, नागरी सेवांच्या तयारीच्या 10 तास वेळ घालवण्यापेक्षा 4 तास मनापासून काळजीपूर्वक वाचून अभ्यास करा. त्यातून यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत अव्वल यश मिळवलं. त्यांच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.\nचार वेळा सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दिल्यानंतर पाचव्या वेळी परीक्षा यशस्वी झाली. भारतीय महसूल सेवेत प्रथमच निवड झाली. तथापि, जुनैदचे भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न होते. यामुळे, त्याने पुन्हा पाचव्या वेळी परीक्षा दिली आणि सिव्हिल सर्व्हिसेस 2018 च्या परीक्षेत त्यांनी भारतात तिसरा क्रमांक मिळवला.\nहे वाचा-दारू विकून मिळालेल्या पैशातून घेतलं शिक्षण, IAS राजेंद्र भारूड यांचा कहाणी\nहे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-28T00:30:11Z", "digest": "sha1:3QCNMEEPBTUXWHKTEDXPUG3Y2H52ZQ3C", "length": 13984, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौद्ध दिनदर्शिका - विकिपीडिया", "raw_content": "\nबौद्ध दिनदर्शिका (लुआ(Lua) त्रुटी package.lua मध्ये 80 ओळीत: module 'विभाग:Language/data/iana scripts' not found.; साचा:Lang-my, साचा:IPA-my; ख्मेर: ពុទ្ធសករាជ ;साचा:भाषा-थाई, आरटीजीएस: phutthasakkarat, साचा:IPA-th; सिंहल: බුද්ධ වර්ෂ या සාසන වර්ෂ (बुद्ध Varsha या Sāsana Varsha)) अथवा बौद्ध कॅलेंडरचा वापर बौद्ध पद्धतीची कालगणना करण्यासाठी केला जातो.\n१.१ बौद्ध शक, इसवी सन आणि थाई शक\n१.२.१ वद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष\n२ शालिवाहन शकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी\n३ दिनदर्शिका आणि बौद्ध संस्कृती\n३.१ बौद्ध धर्मातील सण व उत्सव आणि दिनदर्शिकेतील दिवस\n५ संदर्भ आणि नोंदी\nथायलॅंड आवृत्ती, चांद्र-सौर दिनदर्शिका, बौद्ध कॅलेंडर\nबौद्ध शक, इसवी सन आणि थाई शक[संपादन]\nसमतुल्य थाई सौर शक\n० इसवी सनापूर्वी ५४४–५४३\n१ इसवी सनापूर्वी ५४३–५४२\n५४३ इ.स.पू १ ते इ.स. १\n५४४ इ.स. १–२ इ.स. १–२\n२४८३ इ.स. १९४०–१९४१ इ.स. १९४० (एप्रिल–डिसेंबर)\n२४८४ इ.स. १९४१–१९४२ इ.स. १९४१\n२५६० इ.स. २०१७–२०१८ इ.स. २०१७\nवद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष[संपादन]\nशालिवाहन शकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी[संपादन]\nशालिवाहन शकाची सुरुवात शक वंशातला सम्राट कनिष्क (कारकीर्द - इ.स. ७८ ते इ.स. १०१)ने त्याच्या राज्याभिषेकापासून म्हणजे इसवी सन ७८पासून केली. आजही शालिवाहन शकाचा आकडा व ग्रेगरियन वर्षाचा आकडा यांत ७८ वर्षाचे अंतर आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. (आधार) सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याच्या साम्राज्याचा विस्तार काश्मीर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशियापर्यंत होता. त्याच्या काळात चौथी धम्म संगीती जालंधर किंवा काश्मीरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मूर्तीसुद्धा याच काळात तयार झाली. सम्राटांनी स्वतःची व बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा ४०० फूट उंच होता. सम्राट कनिष्कामुळे बुद्धाचा धम्म प्रसार मध्य आशियामध्ये व चीनमध्ये झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जुन सारखे विद्वान व चरकसारखे वैद्य त्याच्या दरबारी होते. [१]\nदिनदर्शिका आणि बौद्ध संस्कृती[संपादन]\nबौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमी या तिथ्यांप्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरु पौर्णिमा (पंच वर्गीय भिक्षूस धम्म देसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिन या सर्वांचा संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे.[२]\nबौद्ध धर्मातील सण व उत्सव आणि दिनदर्शिकेतील दिवस[संपादन]\n१. चैत्र पौर्णिमा (चित्त) : सुजाताचे बुद्धास खीरदान.\n२. वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) : बुद्धांचा जन्म, ३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्ती व ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण\n३. जेष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ) : तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्���ा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधिवृक्ष लावला.\n४. आषाढ पौर्णिमा (आसाळहो) : राणी महामायाची गर्भधारणा, राजपुत्र सिद्धार्थचे महाभिनिष्क्रमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरु पौर्णिमा, वर्षावासाची सुरुवात.\n५. श्रावण पौर्णिमा (सावणो) : अंगुलीमालची दीक्षा, भगवान बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर पहिली धम्म संगीतीची सुरुवात.\n६. भाद्रपद (पोठ्ठपादो) : वर्षावासाच्या कालावधीची सुरुवात.\n७. अश्विन (अस्सयुजो) : पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकाची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजया दशमी, त्या नंतर कित्येक शतकांनी बाबासाहेब आंबेडकर व ५ लाख लोकांची नागपूर येथे धम्मदीक्षा\n८. कार्तिक पौर्णिमा (कार्तिको) : आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागारिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्राप्त झालेल्या बुद्धांच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेच्या दिवशी भेट देतात.\n९. मार्गशीर्ष पौर्णिमा (मागसीरो) : सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वीची राजा बिंबिसारशी पहिली भेट.\n१०. पौष पौर्णिमा (पुस्सो) : राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा\n११. माघ (माघो) पौर्णिमा : बुद्धांची महापरिनिब्बनाची घोषणा, स्थवीर आनंद यांचे परिनिब्बान\n१२. फाल्गुन (फग्गुनो) पौर्णिमा : बुद्धत्व प्राप्तीनंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.\n^ बौद्ध धर्म के २५०० वर्ष: राहुल सांकृत्यायन\n^ तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्त्व : लेखक- रा.प. गायकवाड\nलेखन त्रुटी असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2017/07/blog-post_19.html", "date_download": "2020-09-27T23:29:23Z", "digest": "sha1:2CYGGEPYPCNHQ7HTTK3KG3JVL6FHZASW", "length": 15903, "nlines": 60, "source_domain": "www.berkya.com", "title": "नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठताज्या बातम्यानांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट\nनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट\nबेरक्या उर्फ नारद - बुधवार, जुलै १९, २०१७\nनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघात उभी फूट पडली असून, बहुसंख्य पत्रकार एकत्र येत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. अध्यक्षपदी गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे कालिदास जहागीरदार आणि सरचिटणीसपदी देशोन्नतीचे अनिल कसबे यांची निवड करण्यात आली आहे.\nसंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कांबळे यांची जुलै २०१६ मध्ये मुदत संपली असताना त्याना सहा - सहा महिन्याची दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्या कारभाराविरुद्ध पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत नवीन कार्यकारिणी निवडली आहे. यात ७५ टक्के जुने सदस्य आहेत..\nनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ नोंदणीकृत नाही, त्यामुळे नव्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे... नवीन कार्यकारिणी जाहीर होताच परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार यांनी एक पोस्ट लिहिली, ( ही पोस्ट कुणी लिहिली हे जगजाहीर आहे ) .. त्याला नूतन उपाध्यक्ष अमृत जाधव यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.\nनवनियुक्त पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन\nपत्रकारांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका\nजिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागल्याचे दिसत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार महाशयांनी त्यांच्या ‘साहेबांनी’ लिहून दिलेली फाॅरवर्ड केलेली पोस्ट तर अकलेचे तारे तोडणारीच आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील इतक्या मोठ्या संख्येने पत्रकारांनी निवडलेली बिनविरोध कार्यकारिणी यांना चार-चौघात निवडलेली वाटू लागली आहे. या महाभागांना काय वाटायचे ते वाटत राहो पण या महाभागांनी आमच्या जिल्ह्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करून नये.\nतुमचे ‘साहेब’ एस. एम. देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषद ताब्यात घेण्यासाठी स्वत:च स्वत:ची मुख्य विश्वस्त पदावर आणि नंतर अध्यक्ष��दावरही कशी नियुक्ती करून घेतली आहे, ते अगोदर सगळ्या पत्रकारांना सांगा. आणि मग आम्हाला ज्ञान शिकवा. मराठी पत्रकार परिषद म्हणजे जणू यांच्या घरची प्राॅपर्टी असल्यागत यांची रडारड सुरु झाली आहे. तुम्ही म्हणाल त्यांचीच निवड करायला, तुम्ही नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांचे मालक आणि सर्व पत्रकार तुमचे गुलाम आहेत, असे समजताय् कि काय\nनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे जमा असलेल्या पैशांवर डोळा ठेऊन, तुम्हाला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर ताबा मिळविण्याची इच्छा आहे, हे आम्हाला चांगलेच माहित आहे. पण तुमचे हे डाव आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि आम्ही तुमची बाष्कळ बडबडही विनाकारण ऐकून घेणार नाही.\nउपाध्यक्ष- नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक जिल्ह्यात शाखा असल्या तरी त्या नोंदणीकृत नाहीत. काही संघानी स्वतंत्र नोंदणी करून परिषदेशी संबंध तोडून टाकला आहे. सर्व ठिकाणी गटबाजी आहे. काही लोकांनी प्रायव्हेट लिमिटेड संघटना केली आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. अनेक संघात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पुरावे देवूनहि परिषद काहीच कारवाई करीत नाही, त्यामुळे अनेकांची दुकानदारी सुरु आहे...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे ���री आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nबुधवार, एप्रिल १५, २०२०\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nशुक्रवार, ऑक्टोबर ०५, २०१८\nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nमंगळवार, ऑक्टोबर ३१, २०१७\nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/power-supply-disrupted-due-metro-work/", "date_download": "2020-09-28T00:36:45Z", "digest": "sha1:RFJ4JX2P4M5SGSC4OX2XN66R2LZHWLWK", "length": 27662, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मेट्रो कामामुळे वीजपुरवठा होणार खंडित? - Marathi News | Power supply disrupted due to metro work? | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना र���ग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nमेट्रो कामामुळे वीजपुरवठा होणार खंडित\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-२ अ मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवला आहे.\nमेट्रो कामामुळे वीजपुरवठा होणार खंडित\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-२ अ मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवला आहे. दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ मार्गावर कामराजनगर येथे मोनोपोल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे दहिसर पश्चिम आणि अंधेरी पश्चिम दरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे काम शनिवार २३ आणि रविवार २४ नोव्हेंबरच्या रात्री १२.०० ते सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. या कामामुळे कांदिवली आणि अंधेरी पश्चिम दरम्यानच्या भागात वीजपुरवठा होणार नसल्याने उपनगरातील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी पर्यायी यंत्रणा वापरून खंडरहित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याची शाश्वती दिलेली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी महामेट्रो देणार एका दिवसाचे वेतन\nरविवारी मेट्रो सेवा राहणार बंद; जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी सेवा रद्द\ncorona virus : 'जनता कर्फ्यू'दिनी मेट्रो सेवा बंद, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय\nमेट्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘एमएमआय’ योजनेला कात्री, प्रत्येक स्थानक परिसरातील खर्च १३ कोटींनी कमी\nमेट्रोसाठी १५९ झाडांची कत्तल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरी\nमॉल-सोसायटीतून थेट मेट्रो स्थानकात, एमएमआरडीएचे धोरण मंजुरीसाठी\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमां���ाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nशिक्षण धोरणाच्या टास्क फोर्समधून भालचंद्र मुणगेकर यांची माघार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप\nजिल्ह्यात तब्बल २७७ पॉझिटिव्ह\nअवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था\nपाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप\nसाथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्र���्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahakrushi.com/2011/06/blog-post_1294.html", "date_download": "2020-09-28T00:02:08Z", "digest": "sha1:LK5CMKUI4WISSA7FS3C2ANRKO3JY3UUY", "length": 11732, "nlines": 106, "source_domain": "www.mahakrushi.com", "title": "Mahakrushi: महिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.", "raw_content": "\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nग्रामीण भागातील बहुतांश महिलांचा मोठा व्यवसाय करण्याकडे कल नसतो. घरातील घरात पापड लाटणे, लोणची बनविणे, खानावळ चालविणे सारखे व्यवसाय करतात . परंतू याला अपवाद ठरला खैरे गावातील महिला बचतगट.\nवाडा तालुक्यातील मानिवली मध्ये असलेल्या खैरे गावातील कल्पना पाटील यांनी ११ महिलांचा बचतगट तयार केला. गावातील परिस्थितीचा अभ्यास करून शेळीपालन आणि शेती नांगरणीसाठी भाडेतत्वावर पॉवर टिलर टॅक्टर देण्याचा व्यवसाय सुरु केला. या पॉवर टिलर टॅक्टरसाठी बॅक ऑफ महाराष्ट्रकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. व्यवसाय सुरु केला पण दुदैंवाने शेळीपालन व्यवसाय हवा तसा चालना नाही. तसेच शेती नांगरणीसाठी ट्रॅक्टरला मागणी न आल्याने संपूर्ण बचतगटच अडचणीत आला.\nमहिलांच्या अंगी असणारी जिद्द व चिकाटीमुळे त्या डगमगल्या नाहीत. या अडचणींवर मात करून नव्या उमेदीने त्यांनी वाडयातील सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ हजार रुपयांचे अनुदान मिळविले. पुढे तर बँकांकडे कर्जासाठी हात न पसरता बचतगटाच्या सर्व महिलांनी २५ ते ३० हजार रुपये खर्च करून शेती व्यवसाय सुरु केला. शेतीत त्यांनी चवळी, मका, कारली असा भाजीचा मळा फुलवला. विशेष म्हणजे या महिलांच्या घरातील सर्वच मंडळी या भाजीपाला व्यवसायात हातभार लावत आहेत. साधारणपणे या भागात ५०० किलोचे उत्पादन होते. वाडा शहरात भाजीपाल्यासाठी मोठी बाजारपेठ नसल्याने नवी मुंबईतील व्यापारी हा भाजीपाला उचलतात. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे त्यांना ५ ते १० हजार रुपये मिळतात.\nमहिला बचतगटाने फुलविलेल्या भाजीपाला व्यवसायातून महिलांचा आर्थिकस्तर उंचचावण्यास मदत झाली आहे. बँकेचे कर्ज वेळेत फेडणे, सामाजिक वनीकरणासाठी सहकार्य, भाजीपाला उत्पादनसारखा स्तुत्य उपक्रम राबविणे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती ग्रामस्वयंरोजगार योजनेंतर्गत या महिला बचतगटाला ठाणे जिल्हा आणि कोकण विभागासाठी राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार देण्यात आला.\nLabels: बचत गट, भाजीपाला.\n“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद\nपाऊस नसल्यानं चिंता वाढली\nमहिकोकडून शेतकरी, सरकारची फसवणूक\nसांगलीत घसरले बेदाण्याचे भाव\nकृषी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना.\nमहिला बचत गटाने फुलविला भाजीचा मळा.\nआदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषि यो...\nतलावातील गाळ ठरतोय शेतीसाठी वरदान.\nसांगलीच्या पानाला मुंबईत मागणी.\nकोल्हापूर जिल्ह्यात शेततळ्यांचे जाळे.\nसांडपाण्यावर पिकविला भाजीचा मळा.\nपहा मान्सून कसा दूर जातो आहे.\nथेंबे थेंबे झरा साचे.\n\"WELCOME TO MAHAKRUSHI\" \"महाकृषि मध्ये आपल स्वागत आहे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/shweta-basu-and-rohit-mittal-split/", "date_download": "2020-09-27T23:29:43Z", "digest": "sha1:XN4SPFUKA346CCNCOAUQBJ3OQ7QIE6R3", "length": 5478, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल झाले विभक्‍त", "raw_content": "\nश्‍वेता बसु आणि रोहित मित्तल झाले विभक्‍त\nमुंबई – श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल यांनी विभक्‍त झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच 13 डिसेंबरला या दोघांचे लग्न झाले होते. आता लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसापूर्वीच त्यांचे वैवाहिक आयुष्य समाप्त झाल्याची बातमी आली आहे. दोघांनी सामोपचाराने विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्‍वेता बसुने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक महिने विचार केल्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतल्याचेही तिने म्हटले आहे.\nप्रत्येक पुस्तक त्याचे मुखपृष्ठ बघूनच वाचले जावे, हे काही आवश्‍यक नाही. याचा अर्थ पुस्तक चुकीचे आहे आणि हे पुस्तक वाचायला नको, असे अजिबातच नाही. काही गोष्टी अर्धवटच सोडलेल्या चांगल्या असतात, असे तिने म्हटले आहे.\nखूप चांगले क्षण घालवल्याबद्दल तिने रोहितला धन्यवादही दिले आहेत. आपले पुढील आयुष्य एन्जॉय कर, अशा शुभेच्छाही तिने रोहितला दिल्या आहेत. लग्नापूर्वी चार वर्षे श्‍वेता बसु आणि रोहित मित्तल एकमेकांना डेट करत होते. रोहित मित्तल हा डायरेक्‍टर आहे, तर श्‍वेता बसु ही अनुराग कश्‍यपची प्रॉडक्‍शन कंपनी फॅंटममध्ये स्क्रीप्ट कन्सल्टंट म्हणून काम करत होती.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/11/blog-post_24.html", "date_download": "2020-09-27T22:22:20Z", "digest": "sha1:PCE63XCO7BES4N6HHNASSXZVHHWPN7EF", "length": 20173, "nlines": 168, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अंधकारमय दिवसांची सुरूवात | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इ���्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nखरा इतिहास कोणता हा सदासर्वकाळ वादाचा विषय असतो. जसा राज्यकर्ता तसा इतिहास हा जगाचा अनुभव असताना भारत किंवा महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद असणार नाही हे नक्कीच. सध्या देशात इतिहासाच्या विकृतीकरणाची सत्ताधाऱ्यांनी जणू मोहीमच उघडल्याची विविध घटना, चर्चित मुद्दे, प्रसारमाध्यमांतील मथळे आणि राजकीय वाचाळविरांची मुक्ताफळे पाहून प्रचिती येते. सध्या गाजत असलेले मुद्दे म्हणजे ताजमहलचे ऐतिहासिक महत्त्व आणि टिपू सुलतानच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह हे होत. कधी शिक्षणाचे भगवीकरण, कधी रस्त्यांचे, शहरांचे नामांतर, कधी ऐतिहासिक इमारतींचे नामांतर तर कधी ऐतिहासिक वास्तूंचा विध्वंस अशा अनेक प्रकारच्या क्ऌप्त्या जनतेचे लक्ष वळविण्यासाठी वापरल्या जात आहेत.\nकारण जनतेला सत्ताधारी मंडळींनी केलेल्या कुकृत्यांचे अंदाज येऊ नये किंवा त्याकडे भारतीय नागरिकांचे लक्ष जाऊ नये हा प्रमुख हेतू असू शकतो. त्याचबरोबर तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यापासून अशा घटनांना जणू पेवच फुटले आहे. केंद्र सरकारने वाय. सुदर्शन राव यांची इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर)च्या अध्यक्षपदी निवड केल्यापासून इतिहासाच्या विकृतीकरणाची सुरूवात झाल्याची चाहूल लागली होती. खरे पाहता भारतीय मुस्लिमद्वेषाच्या अनुषंगाने येथील इतिहासाच्या विकृतीकरणाची सुरूवात यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळातही झालेली आहे, यात वाद नाही. मात्र भारतीय इतिहास आता अधिकृतपणे मांडण्याचा व बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वाटते. कारण सुदर्शन राव यांनी इ. सन २००७ मध्ये आपल्या ब्लॉगवर ‘इंडियन कास्ट सिस्टम : अ रीअप्रेजल’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात जातीव्यवस्थेच्या सर्व कुकृत्यांना उत्तर भारतातील तथाकथित सातशे वर्षांचा मुस्लिम कालखंड जबाबदार असल्याचे ते सांगतात. जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता येते, तेव्हा इतिहासावर सरकारी हल्ला सुरू होतो, यालादेखील इतिहास साक्ष आहे. जेव्हा सत्तेत नसतो तेव्हा रा. स्व. संघाच्या अनेक संघटनांद्��ारा हे काम एकसारखे केले जाते. इ. सन १९७० च्या दशकाच्या शेवटी संघाने इतिहास संकलन समिती स्थापन केली होती. भारतीय दृष्टिकोनातून इतिहास लेखन करण्यास प्रोत्साहन देणे हा या समितीचा उद्देश होता. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एकापाठोपाठ एक अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यास ‘अंधकारमय दिवसां’चा संकेत ठरवितात. त्यांच्या मते हिंदू आस्थाद्वारा इतिहासाच्या अधिकारक्षेत्रावर करण्यात आलेले हे अतिक्रमण आहे. ही विचारधारा देशातील विविधतेला नाकारत स्वातंत्र्यानंतर भारतात अत्यंत दृढतेने स्थापित करण्यात आलेल्या संवैधानिक मूल्यांना नाकारते. त्यामुळे लोकशाही समाज असलेल्या भारताच्या विकासयात्रेला बाधा पोहचू शकते. कट्टरवाद, संकुचित मानसिकता आणि यथास्थितीवादाचा उदय आधुनिक व प्रगतीशील भारतासाठी आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे. एरिक हॉब्सबॉमने सांगितले आहे की राष्ट्रवाद हा इतिहासाकरिता ‘अपूâ’सारखा आहे. याचीच प्रचिती आपल्याला आता येताना दिसत आहे. रा.लो.आ.च्या शासनकाळात (इ. सन १९९९-२००४) इतिहासाच्या क्रमिक पुस्तकांमध्ये सांप्रदायिकता ठासून भरण्यात आली होती. सध्या शैक्षणिक क्षेत्रात करण्यात येत असलेले परिवर्तन पूर्वीपेक्षाही अधिक भयानक आहे. आता पौराणिक कथा व गाथांना प्रमाणित मानण्यात येऊ लागले आहे. त्याचबरोबर ‘कलेक्टिव्ह मेमरी’च्या नावाखाली खऱ्या इतिहासाला दफन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ‘महाभारत प्रोजेक्ट’द्वारा धर्मावर आधारित ‘भारतीय गुलामी’ला परिभाषित करून येथील मुस्लिम व खिश्चनांना परकीय सिद्ध केले जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत ९ जून २०१४ रोजी दिलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘काही गोष्टींत बाराशे वर्षांची गुलामी आम्हाला त्रासदायक ठरते.’’ ही १२०० वर्षींची गुलामी म्हणजे इ. सन ७११ मध्ये सिंधुवर अरबांचे आक्रमण आणि त्यानंतर तुर्की शासनाची स्थापना भारताकरिता तथाकथित गुलामी होती. आता इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या नावाने पुन्हा राष्ट्रनायक आणि खलनायकांना परिभाषित करण्यात येऊ लागले आहे. केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर अकादमी क्षेत्रात सर्वप्रथम आणि केंद्रित हल्ला इतिहासावर झाला आहे. कारण शासक व विजेता इतिहासाला तलवार-बंदुकीपेक्षा अधिक प्रभावी शस्त्र म��नतात. कोणत्याही समाजाची मानसिकता बदलून टाकण्यात इतिहासाने फार मोठी भूमिका पार पाडली आहे. म्हणून प्रत्येक शासक आपल्याला हवा तसा इतिहास लिहून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मोदी सरकारने याच रणनीतीनुसार तशी सुरूवात केली आहे. ही आगामी काळातील अंधकारमय दिवसांची चाहूलच म्हणावी लागेल. विकासाचे, अर्थकारणाचे राजकारण करण्याऐवजी देशात नको त्या मुद्यांवरून राजकारण पेटवले जात आहे. विकासाच्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा घटनांचे राजकारण होत आहे. हिंदू-मुस्लिम समाजात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात एकात्मतेला तडा देणारे आहे.\nकुरआन हा ईश्वरीय ग्रंथ असल्याचे ९ ठोस वैज्ञानिक पु...\nमुस्लिम मराठी साहित्य एकात्मतेसह बहुभाषिक व बहुसां...\nटिपूच्या राक्षसीकरणामागे कुठली शक्ती\nसामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या उन्...\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nताजमहाल आणि विघटनकारी राजकारणाचा खेळ\nजुनैदच्या मारेकर्‍यांना वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न\nअखेर नजीब गेला कुठे\nटिपु सुलतान लोकोत्तर इतिहासपुरुष\nभारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव शहीद बादशाह ट...\nमाध्यमांची गळचेपी सहन केली तर\nलैंगिकता : समज कमी गैरसमज जास्त\nजमाअतच्या मोफत रोगनिदान शिबिरात १७० रुग्णांची तपासणी\nपालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो\nअनुचित स्तुती : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूस���्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2020-09-27T23:01:55Z", "digest": "sha1:H7OB6RUFLSAMIQIVR5VLWEBCHZ45DZJZ", "length": 3482, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संपादक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएखाद्या मजकुराचे, वृत्तपत्राचे, चित्रपटाचे, अथवा पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांना संपादक असे म्हणतात. गोविंद तळवलकर हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे संपादक होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१२ रोजी ०९:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-tuljpaur-tamlwadi-crime-news.html", "date_download": "2020-09-27T21:59:54Z", "digest": "sha1:7UNWDBEBW5L5X2CXLITYDGWDOMJZFOEZ", "length": 9254, "nlines": 56, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "“डिझेल- पेट्रोल चोरीचा पर्दाफाश आरोपी अटकेत.” - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / “डिझेल- पेट्रोल चोरीचा पर्दाफाश आरोपी अटकेत.”\n“डिझेल- पेट्रोल चोरीचा पर्दाफाश आरोपी अटकेत.”\nपोलीस ठाणे, तामलवाडी: भारत पेट्रोलीयम व इंडीयन ऑईल या कंपन्यांचे इंधन वा���तुक करणारे टॅकर चालक- रमेश यादव, जयसिंग दवणे, भारत यादव, सितलाप्रसाद प्रजापती, सचिन माळी, रियाज इटकळे, शंकर आडगळे सर्व रा. सोलापूर यांनी आपापल्या ताब्यातील 7 टँकर दि. 27.04.2020 रोजी मौजे तामलवाडी, गट क्र. 389 मध्ये उभे केले. त्या टँकर मधील डिझेल-40 ली. व पेट्रोल- 10 ली. चोरले. हे चोरीचे इंधन राजु उल्हास पिरंगे रा. तामलवाडी, ता. तुळजापूर याने इतरांना स्वस्त दरात विक्री करण्याच्या उद्देशाने खरेदी केले. वरील इंधन चोरीचे पाईप व 7 ट्रक टँकर ताब्यात घेउन सर्व आरोपींना अटक करण्यात आले आहे. अशा प्रकारे वरील आठ जणांनी इंधन चोरी करुन संबंधीत ऑईल कंपनीची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या सपोनि श्री. मजकुराच्या शदरचंद्र रोडगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, परंडा: आण्णा राम लटके, शहाजी आण्णा लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा हे दोघे दि. 27.04.2020 रोजी 22.30 वा. खासापुरी धरण संपादीत उल्फा नदी पात्रात, राजुरी येथे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास वाळू (ट्रॅक्टर- ट्रॉली व वाळूसह किं.अं. 4,05,000/- रु. ) उत्खनन करुन चोरुन नेत असतांना मंडळ अधिकारी, जवळा (नि.)- श्री. संतोष खुळे यांना आढळले. अशा मजकुराच्या संतोष खुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील व्यक्तींविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.\nपोलीस ठाणे, वाशी: दि.27.04.2020 रोजी 10.00 वा. सु. मौजे रामकुंड येथील शेतात, ता. भुम येथे सुर्यभान रावसाहेब चंदनशिवे व अन्य 6 सहकारी यांचा शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन भाऊबंद- हरी विठ्ठल चंदनशिवे व अन्य 7 व्यक्ती यांच्याशी वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड- काठीने, कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. वाशी येथे दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/dialogue-between-mla-lahamate-and-tehsildar-sarpanchs-jewel-57261", "date_download": "2020-09-27T22:38:12Z", "digest": "sha1:R4WOMGAIQTIWNHTKBBG2JJHABR6NKAEL", "length": 15708, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "That dialogue between MLA Lahamate and Tehsildar is the sarpanch's jewel | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार लहामटे व तहसीलदारांमधील तो संवाद सरपंचांच्या जिव्हाऱी\nआमदार लहामटे व तहसीलदारांमधील तो संवाद सरपंचांच्या जिव्हाऱी\nआमदार लहामटे व तहसीलदारांमधील तो संवाद सरपंचांच्या जिव्हाऱी\nमंगळवार, 30 जून 2020\nतीन महिन्यात पाच किलो वजन कमी झाले आहे. काैटुंबिक जबाबदारी सांभाळून आम्ही रात्रंदिवस कोरोनाविषक जबाबदारी पार पाडत आहोत. गाव हेच आपले कुटुंब आहे, याप्रमाणे त्याची काळजी घेतो, परंतु आमदार व तहसीलदार आम्हालाच धारेवर धरतात.\nअकोले : आमदार डाॅ. किरण लहामटे व तहसीलदार यांच्यातील संवादाची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यात सरपंचांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. ही क्लिप सरपंचांच्या जिव्हारी लागली असून, अकोले तालुक्यातील सरपंच एकत्र येवून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.\nप्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र सरपंच सेवा संघटनेच्यावतीने ३० सरपंचांनी एकत्र येऊन तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन दिले. आम्हाला आमचे अधिकार लेखी स्वरूपात द्या, अन्यथा आमचे अधिकार तुम्ही व लोकप्रतिनिधींनी सांभाळून आम्हाला या कामातून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nसरपंचांनी निवेदनात म्हटले आहे, की जनतेचा रोष पदरात पाडून आम्ही आधीच अडचणीत आलो आहोत. त्यात तुम्ही व आमदार जर कारवाईने आमची पदे घालवीत असाल, तर मग ते काम नकोच. कारवाई करायची असेल, तर सर्वच सरपंचावर करा, असे सर्वच सरपंचानी एकमुखाने तहसीलदारांकडे मागणी करीत सामाजिक अंतर पाळून आपला रोष व्यक्त केला. राजूर येथील व्यापारी संघटनांनीही आपली राजूर ग्रामपंचायत व कमिटीबाबत तक्रार नसल्याचे लेखी पत्र दिले. या वेळी तहसीलदारांनी दोनच दिवसांत लेखी दिले जाईल, असे आश्वासन दिले. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सर्व सरपंचानी आपली भूमिका मांडली.\nया वेळी बोलताना सरपंच परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब उगले म्हणाले, की कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तालुक्यात प्रत्येक गावातील सरपंच डोळ्यात तेल घालून आम्ही काम करीत आहेत. रात्री एक वाजताही उठून संबंधितांना क्वारांटाईन करण्यासाठी धावपळ करतात, मात्र आमदार व तहसीलदारांनी सरपंचवर कारवाई करणे व पदे जाण्याची भाषा केली, त्याचा निषेध करून या व्हायरल झालेल्या क्लिपचे चौकशी व्हावी.\nआमदारांनी पाठीवर थाप टाकायला हवी\nभास्कर एलमामे म्हणाले, की राजूर येथे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानेच काम करत असून, सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांना संधी दिली जाते. २४ जून रोजी झालेल्या व्यापारी व कोरोना कमिटीमध्ये दुकानाच्या वेळा मान्य करण्यात आल्या आहेत. आज व्यापाऱ्यांनी तसे लेखी दिले आहे. सरपंच गणपत देशमुख यांची तर त्यांच्या बहीणीला देखील क्वारंटाईन केले होते. योग्य नियोजनामुळे राजूर कोरोनमुक्त आहे, तरी देखील आमदार व तहसीलदार हे आमच्या पाठीवर थाप मारण्याऐवजी आमच्यावर कारवाई करीत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे. जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने बोलले पाहिजे.सरपंच संघटनेचे प्रदीप हासे यांनी आमदार व तहसीलदार यांनी सरपंच यांचे अधिकार कोणते, हे सांगावे व यापुढे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या क्लिप व्हायरल होऊ नये, झाल्यास शासनाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.\nमहिला सरपंच भारती नवले म्हणाल्या, की तीन महिन्यात पाच किलो वजन कमी झाले आहे. काैटुंबिक जबाबदारी सांभाळून आम्ही रात्रंदिवस कोरोनाविषक जबाबदारी पार पाडत आहोत. गाव हेच आपले कुटुंब आहे, याप्रमाणे त्याची काळजी घेतो, परंतु आमदार व तहसीलदार आम्हालाच धारेवर धरतात, त्यापेक्षा तुम्हीच सांभाळा हा कारभार, असे सांगून त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला.अनिता\nकडाळे म्हणाल्या, वारुंघुशी गावात मुंबईहून आलेले लोकांना क्वारंटाईन करताना त्याच्या शिव्याशाप खाल्ले. पुढच्यावेळी सरपंच कसे होतात, ते पाहतो असे म्हणून आम्ही पदाला न डगमगता काम करतो. त्यात आमदार व तहसीलदार असे म्हणत असेल, तर ``आई भीक मागू देईना व बाप खाऊ देईना`` अशी गत झाली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n भक्तांना आता उंदराच्या कानातही इच्छा सांगता येईना\nरत्नागिरी : गणपतीपुळेतील श्री गणेशाच्या दर्शनाला राज्यभरातून शेकडो भाविक येत आहेत. भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने बाहेरूनच भाविक दर्शन घेताना दिसत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nअजित पवारांनंतर शिवतारेंनी घेतली शरद पवारांची भेट\nसासवड : पुरंदर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची धावपळ अद्याप सुरूच आहे. आज...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nमुख्यमंत्र्यांचे मतदारांना \"हात\" साफ करण्याचं आवाहन\nनवी दिल्ली : देशात काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे....\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n#bihar election ; सर्व 243 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी...\nपटना : निवडणुक आयोगानं बिहार निवडणुकीचं रणशिंग नुकतेच फुंकले आहे. सध्या बिहारमधील राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने बिहार...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nघरात बसून कामकाजाचा मुख्यमंत्र्यांचा नवा पायंडा : चंद्रकांत पाटलांची टीका\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nकोरोना corona आमदार तहसीलदार महाराष्ट्र maharashtra सरपंच व्यापार संघटना unions ग्रामपंचायत बाबा baba सकाळ भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/05/3212/", "date_download": "2020-09-27T23:47:01Z", "digest": "sha1:CLKEL5FGP6TZYCZ53MVFODQDUROQOGDT", "length": 34612, "nlines": 272, "source_domain": "www.sudharak.in", "title": "खादी (२) – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nखादी ही जशी एक वस्तू आहे तसा तो एक परिपूर्ण विचार आहे. हा विचार समतेचा, स्वयंपूर्णतेचा तसा ग्रामस्वराज्याचा आहे. समतेचा अशासाठी की खादीमुळे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होऊन कातणाराला दरिद्रनारायणाशी एकरूप होता येते. स्वयंपूर्णतेचा अशासाठी की त्यामुळे कमीतकमी परावलंबन घडते; आणि ग्रामस्वराज्याचा अशासाठी की त्यामुळे परक्या देशांच्या किंवा शहरवासी भांडवल-दारांच्या शोषणातून ग्रामवासी मुक्त होतो. खेड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो. त्याशिवाय ग्रामवासीयाचा रिकामा वेळ त्यामुळे उत्पादक व्यवसायामध्ये कारणी लागू शकतो. त्याची आंशिक बेरोजगारीतून सुटका होऊन स्वकष्टांतून त्याचे जीवनमान वाढू शकते. आपल्यासारख्या भांडवलाची कमतरता असलेल्या कृषिप्रधान देशात वर उल्लेखिलेल्या गुणांमुळे खादी हे वरदान ठरू शकते. खादीमध्ये इतके सारे गुण असून गेल्या ७०-७५ वर्षांत तिची भरभराट झालेली नाही, उलट पीछेहाटच झाली आहे. त्या पीछेहाटीची कारणे ह्या पुढे पाहू.\nगांधीजींनी खादीविचार सांगितला त्यावेळी भारताची स्थिती होती तशी आणखीही काही देशांची असावी. दक्षिण आफ्रिकेतले अनेक देश, चीनचा बराच मोठा भाग भारतासारखाच असावा. पण तो विचार भारताबाहेर कोठेही रुजला नाही. तसा कोणी यत्न केल्याचे देखील माहीत नाही. ह्याचे कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या कामांत नवीन रोजगार निर्माण होऊ शकत नाही हे आहे. हे विधान मोठे धाष्ाचे आहे पण त्याचा अर्थ असा की त्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असतो. त्या मोबदल्याने जेमतेम पोट भरते. हा रोजगार नसला तरी लोकांचे पोट भरतच असते. कोणताही समाज आपल्या बांधवांना सहसा भुकेले राहू देत नाही. भीक देतो, अन्नसत्रे चालवितो, कसल्यातरी मिषाने, तो भलेही त्याला लाचार वाटेल अशी अपमानास्पद वागणूक देतो, पण भुकेल्यापर्यंत अन्न पोचवितो. त्���ामुळे तकलीवर किंवा साध्या चरख्यावर सूत कातून वा न कातून सामान्य माणसाच्या उत्पन्नात आणि त्याचमुळे जीवनमानात भर पडत नाही. ह्याशिवाय त्या उद्योगांमध्ये उपयोगात आणले जाणारे तंत्रज्ञान सारखे बदलत, सुधारत असल्यामुळे, लोकसंख्या वाढती असली तरी नवीन रोजगाराची उपलब्धी त्या क्षेत्रात होत नसते. उलट ती कमी होत असते आणि त्या क्षेत्रातले लोक सतत बाहेरचा रोजगार शोधत असतात. परिणामी हाताने सूत कातण्याकडे कोणीही बेरोजगार वळत नाही.\nअन्न-वस्त्र-निवारा ह्या क्षेत्राच्या बाहेर जो वेगळे उत्पादन करतो अथवा लोकांची करमणूक करतो त्याला बहुधा त्याच्या परिश्रमांच्या मानाने जास्त मोबदला मिळतो. आज आपल्या देशात सर्वांत जास्त उत्पन्न सिनेमाच्या क्षेत्रात काम करणाऱ्याला मिळत आहे. रिकामा वेळ आनंदात घालविण्यासाठी माणसे जास्त खर्च करतात; गरजा पूर्ण करण्यासाठी कमीतकमी खर्च करतात असेच आजवर आढळून आले आहे.\nअन्नवस्त्रनिवाऱ्याच्या कामात कमीत कमी उत्पन्न मिळते हे जसे खरे आहे तसे त्यांची गरज भागल्यानंतर जसजशी त्यांची प्रत सुधारत जाते तसा त्यासाठी दिला जाणारा मोबदला वाढत जातो. चविष्ट अन्न, तलम वा रंगीबेरंगी वस्त्रे आणि अधिक सोयिस्कर घरे जशी उपलब्ध होऊ लागतात तसा त्यासाठी दिला जाणारा मोबदला वाढतो. कापसापेक्षा संत्री पिकविणे नेहमीच अधिक फायदेशीर मानले जाते. पण अशा वाढीव मोबदल्याला मर्यादा आहे. कारण तो एकदाच वाढवून मिळतो किंवा त्यात एकसारखे नावीन्य आणावे लागते. कापडाच्या गिरण्यांच्या मालकांना मिळणारा मोबदला ते सर्वसामान्य माणसाची वस्त्राची गरज पुरवितात म्हणून मिळत नाही. तो त्यांनी गुंतविलेल्या पैशांचा मोबदला असतो. त्या मोबदल्याचा विचार तूर्त प्रस्तुत नाही. सध्या आपण श्रमांच्या मोबदल्याचा विचार करीत आहोत.\nजगाच्या आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर सर्व समाज उत्तरोत्तर संपन्न होत गेलेले दिसतील. जे कोठलाच आर्थिक व्यवहार करीत नाहीत, जे आपल्या अन्नपाण्याच्या गरजा स्वतःच पुरवितात, जे आपल्या प्राथमिक गरजां-पुरतेच उत्पादन करतात ते समाज स्वयंपूर्ण असले तरी दरिद्री असतात. त्यांचे आयुर्मान कमी असते; त्यांच्या उपभोगात विविधता कमी असते; त्यांचे जीवन एकसुरी असते.\nकंटाळवाणे काम एकमेकांच्या साह्याने उरकून टाकून रिकामा वेळ वाढवा-वय��चा आणि त्या रिकाम्या वेळाचा उपयोग करून आणखी कमी वेळात अधिक उत्पादन करण्याच्या पद्धती हुडकून काढावयाच्या असे ज्या समाजांनी केले त्यांचे समाज संपन्न झाले. आज जे समाज विपन्न आहेत तेही फार पूर्वीपेक्षा बदललेले आहेत, पण अतिशय मंद गतीने त्यांनी बदल स्वीकारला आहे असे लक्षात येते. त्यावरून असे म्हणावयाला हरकत नाही की सगळ्यांचाच कल फुरसतीचा वेळ वाढविण्याकडे आहे. त्यात कोणी मागे आहेत तर कोणी पुढे आहेत—-इतकेच. पायी चालण्याऐवजी घोड्यावर बसणे, कामचलाऊ रस्ते बनवून त्यांवस्न गाड्यांनी सामानाची वाहतूक करणे, पोहून नदी ओलांडण्याऐवजी नावेचा वापर करणे, ह्यांची सुरुवात बहुतेक माणूस पशुपालन आणि शेती करू लागला तेव्हाच झाली असली पाहिजे. पायी चालत जाण्याऐवजी घोड्यावर बसून जाणारे, ओझी स्वतःच्या डोक्याखांद्यांवर न वाहता गाढवाच्या पाठीवर आणि बैलांच्या गाडीने नेणारे त्यांच्या काळात चंगळवादी मानले जात असतील. आपले श्रम कमी करणे परंतु उपभोग कमी न होऊ देणे ह्यासच चंगळवाद म्हणावयाचे ना\nकंटाळवाणी कामे कोणती तर दररोज घरातले पाणी भरणे, इंधन गोळा करणे, दळणे, कांडणे, सडासारवण करणे, दिवाबत्ती करणे इ. ही मुख्यतः स्त्रियांच्या वाट्याला येणारी कामे. ह्या कामांमध्येच सूत कातणे हे सुद्धा मोडते. ते युरोपात प्रत्येक घरातल्या अविवाहित स्त्रिया मुली करीत आणि भारतात मुख्यतः एका विशिष्ट जातीच्या विवाहित अविवाहित स्त्रिया करीत. ज्या समाजांनी आपल्या गावात पाणी भरणे, कचरा साफ करणे, अशा कामांचे सार्वजनिकीकरण केले, त्यासाठी आपल्या समूहजीवनाचा घेर वाढविला, नेहमीसाठी तशा कामांची व्यवस्था लावली ते समाज संपन्न होत गेले. आणि जे ही कामे स्वतःची एकेकट्याची किंवा फार झाले तर एका कुटुंबातल्या सदस्यांची आहेत असे समजत राहिले ते विपन्न राहिले. नगरप्रशासनाची कल्पना आपल्याकडे अजून रुजली नाही. नगरप्रशासनाचा सांगाडा आपणावर इंग्रजांनी लादला त्यास शंभरावर वर्षे होऊन गेली पण आपण त्यामध्ये अजूनपर्यंत प्राण भरू शकलेलो नाही. युरोपात सूत कातण्याच्या कामात सोळाव्या शतकाच्या प्रारंभीच (१५१६) यंत्राचे साहाय्य होऊ लागले. फ्लायर नावाचे साधन लियोनार्डो दा व्हिंचीने बनविले. १७६९ मध्ये जलशक्तीवर चालणारे सूतकताईचे यन्त्र बनविले गेले. १७७९ मध्ये एकाच वेळी सूतकताई करणारे आणि ��ातलेले सूत चातीवर गुंडाळणारे यन्त्र बनविले गेले. १७८५ पासून बाष्पशक्तीचा उपयोग कातण्यासाठी होऊ लागला आणि गिरण्या द्रुतप्रवाही नद्यांच्या काठावरून दगडीकोळशांच्या खाणींजवळ सरकल्या. १८२५ मध्ये पॉवरलूम तयार झाला आणि वस्त्रोद्योगामधली सगळीच कार्ये मानवी स्नायूंपासून हिसकून घेतली गेली. १८३० पर्यंत हातमाग मागे पडून सगळे कुशल विणकर बेकारीच्या संकटात सापडले. त्यांनी यांत्रिक गिरण्यांची मोडतोड केली पण अखेरीस सर्वाना यन्त्रशरणता पत्करावी लागली.\nवस्त्रोद्योगाचा हा इतिहास येथे सांगण्याचे प्रयोजन असे की हातकताई आणि हातविणाई युरोपात १८३० मध्येच नामशेष झाली. ती फक्त क्वचित हस्त- कौशल्याच्या स्वरूपात शिल्लक राहिली. एकसुरी, कंटाळवाणी कामे जमेल त्या ठिकाणी यंत्रांच्या स्वाधीन करणे हा मानवी स्वभावाचा विशेष आहे. त्यामध्ये काही राष्ट्रे मागेपुढे असतील पण त्यांच्या प्रगतीची दिशा नियत आहे. पावणे दोनशे वर्षांपूर्वीच खादीचा पराभव झाला आहे.\nअंशकालिक बेरोजगारीवर उपाय म्हणून कातण्याच्या व्यवसायाचा इतिहास पाहिला तर तो अतिशय निराशाजनक आहे. ज्यांना उद्याची भ्रांत आहे, पर्यायी कोणतेही दुसरे काम नाही, दुसरा रोजगार मिळण्याची शक्यताच नाही अशा मोजक्या स्त्रिया कत्तिनीचे काम निस्पायास्तव करताना दिसतात. त्यांची बेरोजगारी अंशकालीन नाही. त्या पूर्णकालीन बेरोजगार आहेत. दिवसातून दोन तास नियमाने कातणारी जी कोणती मंडळी आहेत त्यांना कातण्यातून मिळणाऱ्या मजुरीने काहीच फरक पडत नाही. ती श्रीमंतांत गणली जात नसली तरी मध्यमवर्गीय खासच आहेत. स्वतः कातलेल्या सुताचे वस्त्र अभिमानाने घालणारी आहेत. त्यांची संख्या काही शहरांतून थोडी फार आहे. ती संख्या लाखात चार पाच पेक्षा अधिक खास नाही. नागपुरात सध्या जे ७०-७५ लोक काततात त्यांमध्ये बहुतेक सारे सेवानिवृत्त आहेत. गेले एक वर्षभर त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागले आहेत आणि विणाई फुकट करून देण्याऱ्या आमिषाचाही भाग ह्यामध्ये आहे.\nउदरनिर्वाहाचे दुसरे साधनच नाही म्हणून विड्या वळण्याच्या कामाकडे जशा काही स्त्रिया वळतात तश्याच त्या बैठेसे बिगार भली म्हणून कातण्याचे काम करतात. दोनही कामांत अतिशय कमी मजुरी मिळते. त्यांतही कातणारणीला मिळणारी मजुरी अनुग्रह म्हणून मिळते. त्यांच्या श्रमांना मु���्त बाजारपेठेत अजिबात मागणी नाही. सध्याची खादीची मागणी ही कृत्रिम रीतीने निर्माण केलेली मागणी असल्यामुळे सुताची मागणी आणि सूतकताईचा दर पूर्णपणे खादीकमिशनच्या धोरणावर ठरतो. कातणाऱ्यांना सहकारी सोसायटी स्थापन करून किंवा संप करून आपली मजुरी वाढवून घेता येईल अशी परिस्थिती नाही; कारण त्यांच्या मालाला बाहेर मागणीच नाही. दुसरा ग्राहकच नाही. रोजगाराच्या नावावर त्या कत्तिनींना बेकारभत्ता दिल्यासारखे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास त्यांचे उत्पादन इतके थोडे आहे की ते बंद पडले तरी देशवासियांच्या उपभोगात काहीच फरक पडणार नाही असे वाटते. ज्या कामामुळे देशवासीयांच्या उपभोगात फरक पडत नाही असे काम रोजगार म्हणून गणणे गैर आहे. पैसे देऊन शोकप्रसंगी स्वाल्यांना रडावयास लावण्याला रोजगार म्हणणे किंवा दिवसभर ईश्वरचिंतन करण्यासाठी काही विधवांना तीर्थस्थळी पोसून त्यांच्या त्या नामस्मरणाला रोजगार म्हणणे यासारखेच कत्तिनीच्या कामाला रोजगार म्हणणे आहे असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यापेक्षा विड्या वळण्याचा उद्योग बरा.\nखेड्यापाड्यांतून गावकऱ्यांच्या रिकाम्या वेळाचा उपयोग म्हणून कातकाम होऊ शकले नाही त्याचे कारण आता पाहू. ते कारण आहे शेतकऱ्याची विवंचना-ग्रस्तता. शेतकऱ्यांच्या श्रमांना असणारी अनियमित मागणी लक्षात घेतली तर गावकरी चिंताग्रस्त का असतो ते समजेल. ‘मला उद्या कोण बोलावील, कोणीच कामावर न बोलावले तर काय करू अशा विचारांत गढलेला शेतमजूर कातण्याला बसू शकत नाही. कोठलेही उत्पादक काम करण्यासाठी थोडेतरी मनःस्वास्थ्य लागते. ते मनः-स्वास्थ्य देऊन एकमेकांना पूरक असे काम कस्न, सर्वांनी मिळून उत्पादनात प्रत्येकाने अल्पस्वल्प भर घालण्याची आम्हाला सवय नाही. मनःस्वास्थ्य नसलेल्यांकडून साध्या उत्पादक कामाची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही भारतीय पूर्ण मनःस्वास्थ असेल तर आळशी बनतो—-त्याचप्रमाणे अतिशय जास्त विवंचना असेल तरी आळशी बनतो. हा आमचा स्वभाव अल्पकालीन रोजगार म्हणून खादीचा स्वीकार आम्हाला करू देत नाही. खादीची परवड आमच्या देशातील परिस्थितीचा परिपाक आहे. खादी विचाराने काही वेगळे करून दाखविण्याची गरज होती अपेक्षा होती पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. हे सारे लिहिताना मला अतिशय दुःख होत आहे. ही कारणमीमांसा चुकीची ठरावी अशीच माझी इच्छा आहे. खादीच्या वापराने गावातल्या गावात पैसा राहतो हा जो समज आहे तो पुढच्या लेखांकात तपासू.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nPrevious Previous post: भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरूप\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/corona-patient-increase-ratnagiri-mandangad-taluka-340698", "date_download": "2020-09-27T23:21:23Z", "digest": "sha1:7E6XZUQRKIBIOJ5RMFY2JXVWIGS5PSFH", "length": 17114, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी - मंडणगडकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांच्या संखेत होतेय झपाट्याने वाढ | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी - मंडणगडकरांची चिंता वाढली ; कोरोना रूग्णांच्या संखेत होतेय झपाट्याने वाढ\nमार्च महिन्यापासून तालुक्यात लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टंसींग यामुळे कोरोना विषाणूचा तालूक्यात शिरकाव रोकण्यात यश आले होते.\nमंडणगड - रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची टक्केवारी वाढत असताना मंडणगड तालुक्यातही अँटीजेन टेस्ट पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सूरू झालेल्या अँटीजेन टेस्टमध्ये तालुक्यात एकूण 414 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या यापैकी 18 जण पाॅझीटीव आले आहेत. शहरातील परिवार पार्क वसाहतीत आतापर्यंत एकूण 16 रुग्ण सापडल्याने हा परिसर अखेर कंटेंटनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच तालुक्यात एकूण 61 कोरोना बाधितांची संख्या झाली असून त्यातील 18 ऍक्टिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागाला अधिक सतर्क रहावे लागणार आहे.\nमार्च महिन्यापासून तालुक्यात लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टंसींग यामुळे कोरोना विषाणूचा तालूक्यात शिरकाव रोकण्यात यश आले होते. मात्र मे महिन्यामध्ये सर्वात अधिक रूग्ण मंडणगड तालूक्यात आढळूण येत होते. यामुळे संपूर्ण तालुक्यातत घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टेस्ट बंद करण्यात आल्या व गरज भासल्यास तपासणी करण्याचे आदेश दिल्याने कोरोना गायब झाला होता. पंधरा मे नंतर तालुक्यात अपवादात्मक एखादा संशयीत सापडला होता. यानंतर मात्र जुलै महिना अखेर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण सापडला नाही. किंबहूना तशी लक्षणेही कोणास आढळून आली नाहीत. मुंबई -पूणे येथून आलेले चाकरमानी याच बरोबर जून महिन्यात निसर्ग वादळानंतर तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी यांनाही कोणत्याही प्रकारे कोरोना प्रादूर्भाव दिसून आला नाही. मात्र गणेशोत्सवाच्या कालावधीत अँटीजेेेन चाचणी करण्यास सूरूवात झाली. यामध्ये बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून आले, तर अँटीबॉडी टेस्टमध्ये दोन शासकीय कर्मचारी पाॅझीटीव आल्याचे समजत आहे. शासकीय कर्मचारी अधिक संख्येने वास्तव्यास असणारे परिवार पार्क परिसरात पाॅझिटीव येण्याचे प्रमाण अधिक आहे.\nहे पण वाचा - Good News : गोव्यातून महाराष्ट्रात वाहनांना आता येणे झाले सुलभ\nनगरपंचायतीची कार्यवाही; परिसराचे निर्जंतुकीकरण\nमुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार परिवार पार्क वसाहतीत कोरोना बाधित सापडलेल्या घरांचे व परिसराचे नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर करून निर्जंतुकीकरण केले. वसाहतीतील नागरिकांना आवाहन करून सुरक्षित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत परिवार पार्कचा परिसर १३ सप्टेंबर 2020 पर्यंत कंटेंटमेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी नगरपंचायतीच्या वतीने 8855094951 हा कोरोना हेल्प लाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.\nहे पण वाचा - अखेर जाल्यात माेसोली घावली चिंग��ं मिळाल्याने मच्छीमार समाधानी\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमावळात आज कोरोनाबाधितांचा आकडा शंभरवर\nवडगाव मावळ - मावळ तालुक्यात रविवारी दिवसभरात १०० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या १६२ जणांना घरी सोडण्यात...\n'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश\nनाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कृत्रिम साठा व काळा बाजार रोखून सुरळीत व वाजवी दरातच इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी...\nतपासणीसाठी गेलेल्या आरोग्य पथकाला लाठ्याकाठ्या घेऊन सीमेवरच रोखले, ग्रामस्थांमध्ये अफवा पसरल्याने घडला प्रकार\nभद्रावती (चंद्रपूर ) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन गावाच्या सीमेवर रोखले...\nगिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव\nइस्लामाबाद- भारताने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 370 आणि 35अ ही कलमे रद्द केली. त्यास उशिरा का होईना प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे,...\nकणकवलीतून आंतरराज्य एसटी वाहतूक आजपासून सुरू\nकणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागातील आंतरराज्य एसटी वाहतूक सेवा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...\nजिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित\nनाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ganesh-visarjan/", "date_download": "2020-09-27T23:58:35Z", "digest": "sha1:BLVLNOBPVAP6NWWVXBKJOPPX4XSRSP5L", "length": 16689, "nlines": 205, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ganesh Visarjan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी ��ास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमहाराष्ट्रात गणपती विसर्जनाला मोठं गालबोट, एकूण 16 जण बुडाले\nअनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.\nयंदा पुण्यात विसर्जन ऑनलाईनच पाहा; मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या\nVIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना\nदिल्लीच्या चोरांचा गणेश विसर्जनात 'शोर',एकाच दिवशी 5 लाखांचे मोबाईल चोरले\nVIDEO : भिवंडीत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण\n'निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...',मुंबईतील गणेश विसर्जनाचे टाॅप 20 PHOTOS\nVIDEO: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी कोळ्यांची बोट उलटली\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची ��शी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS: 600 किलो फुलांनी केली बाप्पावर पुष्पवृष्टी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/when-students-smart-city-give-exam-light-candle/", "date_download": "2020-09-28T00:32:59Z", "digest": "sha1:ZRCYVCX7B43IMAU6FICNFTZOXEDMPFRC", "length": 30495, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": ".. जेव्हा स्मार्ट सिटीतले विद्यार्थी देतात मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा - Marathi News | .. When students in Smart City give the exam in the light of a candle | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि ���हशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\n.. जेव्हा स्मार्ट सिटीतले विद्यार्थी देतात मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा\nदिवसभर काबाडकष्ट करून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते...\n.. जेव्हा स्मार्ट सिटीतले विद्यार्थी देतात मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा\nठळक मुद्देसुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा दिला पेपर\nपुणे : दिवसभर काबाडकष्ट क��ून आयुष्याला आकार देणाऱ्या हातात रात्री लेखणी असते. अनंत अडचणींवर मात करत भविष्य उज्ज्वल करण्याची जिद्द घेऊन ही मुलं शिकतात. पण एकीकडे आपण अत्याधुनिक सोयीसुविधांनी स्मार्ट होत असताना या मुलांच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत. गुरूवारी (दि. १०) रात्री वीज गायब झाल्याने रात्रशाळेतील या विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा द्यावी लागली. तर जनरेटर किंवा इतर पयार्यांचा खर्च शाळेला परवडत नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले.\nपूना नाईट स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १७५ विद्यार्थ्यांनी गुरूवारी हिंदी विषयाचा पेपर दिला. परीक्षेची वेळ सायंकाळी ६ ते ९ ही होती. परीक्षा सुरू झाली तेव्हा शाळेत वीज होती. पण पावसामुळे वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला. शाळेकडून आधीच विद्यार्थ्यांना घरून मेणबत्त्या आणण्यास सांगितले होते. तसेच शाळेतही ही पयार्यी व्यवस्था असते. मग प्रत्येक विद्यार्थ्याच्या बेंचवर मेणबत्ती लावण्यात आली. या उजेडात विद्यार्थ्यांनी दोन तास पेपर सोडविला. साडे आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली, अशी माहिती प्राचार्य अविनाश ताकवले यांनी दिली.\nसहसा रात्रीच्या वेळी वीज जात नाही. महावितरणकडून नेहमी सहकार्य मिळते. पण गुरूवारी पावसामुळे मोठा बिघाड झाल्याने वीज गेली. शाळेमध्ये पुर्वी वीज गेल्यानंतर कंदील, गॅसबत्यांचा वापर केला जात होता. पण त्याची देखभालीचा खर्च परवडत नाही. जनरेटरचा खर्चही मोठा आहे. शाळेत सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे ५०० विद्यार्थी आहेत. प्रत्येक वर्गात वीजेची पयार्यी व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वीज नसल्यास मेणबत्तीचा वापर केला जातो, असे ताकवले यांनी स्पष्ट केले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nघरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\nपोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश\nपुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर\nCorona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे\nमहा��िद्यालये, शिकवणी वर्ग बंद; जेईई अ‍ॅडव्हांस परीक्षेचा अभ्यास करण्यात अडचणी\nCoronaVirus News : कोविड विरोधातील लढाईतील 'महिला सेनापती'; सक्षमपणे पेलत आहेत जबाबदाऱ्या\nऑफलाइन सोडून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेकडे ओढा, पर्याय निवडीचा रविवारी अंतिम दिवस\nएक झाड जगवा, हजार रुपये मिळवा, शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला अनुदान\nलसीसाठी ८० हजार कोटी आहेत का पुनावाला यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न\nसावधान, डिलीट करून माहिती होत नाही नष्ट\nडीएसकेंच्या जप्त मालमत्तेतून ‘सप्तशृंगी’बंगला वगळण्यासाठी सहा वर्षांच्या नातवाची न्यायालयात धाव\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोनाविरोधी मोहिमेला चळवळीचे स्वरूप\nजिल्ह्यात तब्बल २७७ पॉझिटिव्ह\nअवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था\nपाच वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक पीककर्ज वाटप\nसाथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/swatianvekar/page/4/", "date_download": "2020-09-27T23:11:22Z", "digest": "sha1:4HMDTR4SIB3XHXQ6S3UTLG2LM3PMI7L5", "length": 17219, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर – Page 4 – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeAuthorsवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\nArticles by वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\nAbout वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nहा आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकगृहात हमखास असतो व आपण त्याचा वापर ही बरेचदा करत असतो.पण ह्याच ओव्याची वेगळ्या अंगाने ओळख करून घेऊया. ओव्याचे १-१.३३ मी उंच रोमश मऊ क्षुप असते.ह्याची पाने बाळंतशेपेच्या पानासारखी दिसतात.फुले संयुक्त व छत्र युक्त असतात.फळ तांबूस पिवळे असते. ह्याचे उपयुक्तांग आहे फळ.ओवा चवीला तिखट,कडू असून उष्ण व हल्का असतो व तीक्ष्ण व स्निग्ध […]\nश्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ गोल असून २.५-५ सेंमी व्यास असलेले असते.फळे गुच्छात उगवतात.फळात लहान किडे असतात.खोडाचा छेद […]\n१-३ मीटर उंचीचे अडुळशाचे झुपकेदार क्षुप असते.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब व काळपट हिरवी,गुळगुळीत व भालाकार असतात.फुले २-५-८ सेंमी लांब मंजिरी स्वरूपात असतात.पाकळ्यांची रचना हि सिंहाच्या जबड्या प्रमाणे असते.फळ २ सेंमी लांब लवयुक्त व शेंगेच्या स्वरूपात असते. अडुळशाचे उपयुक्तांग आहे मुळ,पाने,फुले.अडुळसा चवीला कडू,तुरट असून थंड गुंणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर आहे. चला […]\nहा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते […]\nसतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते. ह्याचे उपयुक्तांग आहे फळ,त्वचा,पाने व बी.जांभुळ चवीला तुरट,गोड,आंबट असते.गुणाने थंड व जड व रूक्ष असते.जांभुळ कफ पित्तनाशक व […]\nहा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्���ाच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात. अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व […]\nह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात. ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न […]\nह्याचा मध्यम आकाराचा ८-१६ मी उंचीचा वृक्ष आहे.ह्याची पाने २०-४२ सेंमी लांब असतात तर पत्रके ५-१० सेंमी लांब असून हि ५-७ पत्रके असतात.फुले निळसर पांढरी असून प्रत्येक फळात अंडाकार किंवा वृक्काकार बी असते.हि बी १.७-२ सेंमी लांब व १.२-१.८ सेंमी रूंद असते.ह्यात तांबुस रंगाची तैलयुक्त बीज असते. करंजाचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने,बीज.करंज चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचा […]\nहा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी रूंद असते.ह्या चपट्या व कडा मुडपलेल्या शेंगा असतात.शेंगेत १०-१५ बिया असतात. ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फुले.ह्याची […]\nपळसाला पाने तीन हि म्हण मराठी मध्ये फारच प्रचलित आहे.म्हणी मध्ये जसा हा पळस वापरला जातो तसाच ह्याचा उपयोग आयुर्वेदीय उपचारात देखील केला जातो. ह्याचे १३-१५ मीटर उंचीचे व १.५-२ मीटर रूंद बुंधा असलेला वृक्ष आहे.ह्याचे काण्ड खडबडीत,साल फाटलेली व भुरकट रंगाची असते.पाने संयुक्त,गोलाकार,तीन दिले असलेले १०-२० सेंमी लांब असते.फळ १५-२० सेंमी लांब व ४ सेंमी […]\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-indian-defence-bhushan-gokhale-marathi-article-3442", "date_download": "2020-09-27T23:27:33Z", "digest": "sha1:CINYMMUCLMCXFEAPHNLX2NWJXUBUKYQR", "length": 26879, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Indian Defence Bhushan Gokhale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nभूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)\nसोमवार, 30 सप्टेंबर 2019\nया वर्षाची सुरुवातच भारतीय हवाई दलाच्या गौरवशाली अशा पराक्रमाने झाली. कारण, भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्‍ध्वस्त केला. त्यातून भारतीय हवाई दलाची युद्धसज्जता निर्विवादपणे सिद्ध झाली. भारताचे सामर्थ्यही अधोरेखित झाले. भारताच्या मिराज आणि इतर विमानांच्या या पराक्रमामुळे एक वेगळा संदेश पाकिस्तानला दिला. भारत हे कमकुवत राष्ट्र नाही, हे जगाला दाखवून दिले. अर्थातच, याचा सर्वोच्च निर्णय सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून होतो. पण, त्याची तंतोतंत अंमलबजावणी भारतीय हवाई दलाने केली.\nबालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्‍ध्वस्त करण्यासाठी मध्यरात्री दोन ते तीन वाजता तयारी करणे, हा अवघड भाग होता. वातावरण प्रतिकूल होते. असे असूनही भारतीय हवाई दलाने निश्‍चित केलेले लक्ष्य पूर्ण केले, हे निश्‍चित कौतुकास्पद आहे.\nदर वर्षी ८ ऑक्‍टोबर हा भारतीय हवाई दलाचा वर्धापन दिन. १९३२ मध्ये सुरू झालेल्या भारतीय हवाई दलाने इंडियन एअर फोर्स, रॉयल इंडियन एअर फोर्स आणि परत स्वातंत्र्यानंतर इंडियन एअर फोर्स असा ८७ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यामुळे याचा मागोवा घेण्याची गरज आहे.\nभारत आणि पाकिस्तानची १९४७ मध्ये फाळणी झाली. त्यावेळी १० पैकी साडेसहा स्वाड्रन आपल्याकडे आले. त्यापैकी सहा लढाऊ विमाने आणि अर्धे स्वाड्रन वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विमानांचे होते. साडेतीन स्वाड्रन पाकिस्तानकडे गेली. ब्रिटिशांनी सोडलेली ही विमाने होती. पण, त्याच विमानांनी १९४७ चे पाकिस्तान विरोधातील युद्ध लढले. यात पाकिस्तानचा भारतातील प्रवेश फक्त थोपवलाच नाही, तर त्यांना दूरपर्यंत मागे सरकवले. पण, युद्धबंदी झाली. त्यातून देशाचा इतिहास आणि भूगोल बदलला. पण, आता काश्‍मीरच्या ३७०, ३५ अ अशा कलमांबाबत ठोस भूमिका सरकारने घेतली. त्याला एक चांगले स्वरूप आता आले आहे. काश्‍मीर हा खऱ्या अर्थाने भारतात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर हवाई दलाच्या सामर्थ्यशाली वाटचालीकडे पाहिले पाहिजे.\nकॅनबेरासारख्या काही विमानांबरोबर फ्रेंच विमाने घेतली. मात्र, आपले लक्ष्य राहिले पाकिस्तानकडेच. पण, आपल्याला खरा धक्का बसला १९६२ च्या चीनच्या युद्धात. या युद्धात हवाई दल, त्याची लढाऊ विमाने वापरली नाहीत. ही वापरली असती तर, कदाचित त्यातून आपला इतिहास आणि भूगोल परत बदलला असता. पण, याच नंतर टाटा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सांगितले, की समोरासमोर युद्ध करण्यासाठी देशाकडे हवाई दलाचे किमान ५५ स्वाड्रन पाहिजेत.\nअवघ्या तीनच वर्षांत पाकिस्तान विरोधात १९६५ मध्ये युद्ध झाले. आपण १९४७ मध्ये तत्परता दाखवलेली होती, श्रीनगरमध्ये एकाच रात्री हवाई दलाची विमाने पोचली होती. पण, हीच तत्परता १९६२ मध्ये चीन युद्धात आपण अजिबात दाखविली नव्हती. ती १९६५ च्या युद्धात पाकिस्तान विरोधात दाखविली. तत्परता, आश्‍चर्यकारकता, ‘शॉक’ ही हवाई दलाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा प्रभावी वापर पाकिस्तान विरोधात केला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हवाई दलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला लाहोरपर्यंत मजल मारता आली. यात तीनही दलांचा योग्य समन्वय ठेवला होता. पाकिस्तानच्या विरोधात १९७१ मध्येही हवाई दलाने सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यातूनही इतिहास आणि भूगोल बदलण्याची संधी भारताला मिळाली होती. पण, सिमला करार झाला आणि युद्धबंदी झाली.\nनवीन विमाने आणायची तर अर्थातच त्यात मोठा खर्च असतो. पण, हवाई दलाच्या ताफ्यात सातत्याने ३३ टक्के नवीन, ३३ टक्के अनुभवी आणि ३३ टक्के निवृत्त होणारी अशी विमाने असणे आवश्‍यक आहे. हे चक्र सातत्याने ठेवणे गरजेचे असते. त्यातून वर्चस्व राहते. फक्त विमान घेऊन चालत नाही, तर त्यासाठी प्रशिक्षित वैमानिक आवश्‍यक असतात. बजेट हा या प्रक्रियेतील सर्वांत मोठा भाग असतो. कारण, तिन्ही दलांना सक्षम करायचे असते. अद्ययावत शस्त्रास्त्रांची गरज असते.\nभारतीय हवाई दलाने बालाकोटपर्यंत आतमध्ये घुसून ‘एअर स्ट्राईक’ केला. त्यातून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद घटना असली, तरीही भारतीय हवाई दलाकडे आज मोठ्या प्रमाणावर विमानांची कमतरता आहे. यात लढाऊ विमानांची सर्वाधिक कमतरता आहे. हवाई दलाला प्रशिक्षणार्थी विमानांची गरज असते; तशीच मालवाहू विमाने, हेलिकॉप्टर्स यांचीही गरज असते. त्यांची संख्याही कमी आहे. फक्त विमाने असून चालत नाही, तर त्यासाठी आवश्‍यक इतर पूरक यंत्रणाही आवश्‍यक असते. रडार, संदेशाची देवाण-घेवाण करणाऱ्या यंत्रणाही अत्यावश्‍यक असतात.\n‘मेक इन इंडिया’ हाच मंत्र\nपरदेशातील शस्त्रास्त्रांची खरेदी ही महागडी, खर्चीक ठरते. त्यावर देशांतर्गत उत्पादन वाढविणे, हा प्रभावी मार्ग आहे. पण, खेदाची बाब म्हणजे, अजूनही एअरो इंजिन आणि अनेक इलेक्‍ट्रॉनिक आणि रडारचे भाग आपण देशात निर्माण करू शकत नाही. ते आपल्याला परदेशातूनच खरेदी करावे लागतात. त्यामुळे स्वतःची उपकरणे स्वतःच्या देशात निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हा प्रभावी मार्ग आहे. मात्र, त्यात काही ठळक मर्यादा आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत.\nदेशातील नागरी हवाई क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात सातत्याने वाढ होत आहे. नजीकच्या भविष्यात अजून जास्त विमाने आणि विमानतळे होणार आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला विमान प्रवास सहजतेने करता यावा, असा उद्देश ‘उडान’ योजनेत ठेवण्यात आला आहे. देशातील छोटी शहरे हवाई मार्गाने जोडण्यासाठी नवीन विमानतळांची उभारणी करण्यात येत आहे. सध्या देशात सुमारे शंभर विमानतळे कार्यरत असून आणखी शंभर विमानतळांवरून पुढच्या काही वर्षांत विमानांचे उड्डाण होईल, या दृष्टीने सरकार पावले उचलत आहे. त्यामुळे देशातील विविध क्षमतेच्या विमानांची तसेच त्यासाठी पूरक यंत्रणा, सपोर्ट सिस्टिम्स आणि कुशल मनुष्यबळाचीही गरज भासणार आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण नागरी हवाई क्षेत्रात भारतात काहीच तयार करीत नाही. एचएएल आणि टाटा एअरबस काही सुटे भाग तयार करतात. पण, सर्व विमाने आणि इतर आवश्‍यक साहित्य विदेशातून आयात केले जाते. इथे परत ‘मेक इन इंडिया’ची कमतरता भासते.\n‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’तर्फे हाती घेण्यात येत असलेल्या अवकाश मोहिमा, लष्करासाठी असलेली विमानांची गरज आणि नागरी हवाई वाहतुकीसाठी लागणारी विमाने या तिन्हींचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी या तिन्ही घटकांशी उत्तम समन्वय असला पाहिजे. समन्वयाचे हे काम राष्ट्रीय हवाई आयोग निश्‍चित प्रभावीपणे करू शकते. या तिन्ही क्षेत्रांचा तुटक-तुटक विचार करता येणार नाही. हे एकमेकांना अतिशय पूरक असे आहेत. त्यामुळे त्यांच्या काही गरजा या समान स्वरूपाच्या आहेत. त्यासाठी एकाच व्यासपीठावर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे तिन्ही घटकांच्या गरजा पूर्ण करता येतील. त्याचबरोबर बदलत्या जागतिक पटलावर हवाई सामर्थ्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानातील सामर्थ्यालाही प्रचंड महत्त्व आले आहे. त्यासाठी आपले निश्‍चित धोरण आखून त्याप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम राबवणेही आवश्‍यक आहे. देशात हवाई वाहतूक वाढत आहे. त्यात विमाने तर आहेतच, पण ड्रोनचा प्रभावी वापर होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय हवाई आयोग महत्त्वाचा ठरेल, जो या तिन्ही घटकांमधील समन्वय उत्तमपणे साधेल व त्यानुसार वाढते एअरोस्पेस क्षेत्र अधिक सशक्त होईल.\nक्षेपणास्त्रांमध्ये आपण काही अंशी स्वयंपूर्ण आहोत. मात्र, संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीच्या बाबतीत अजूनही आपण खूप मागे आहोत. छोट्या ड्रोनपासून फायटर जेटपर्यंत आणि क्रूझ क्षेपणास्त्रापर्यंत लागणारी ‘एअरोइंजिन्स’ आपण अद्यापही विकसित करू शकलेलो नाही. हलक्‍या लढाऊ विमानासाठी (एलसीए) लागणारे ‘कावेरी इंजिन’ही पूर्ण विकसित झालेले नाही. यासाठी खासगी उद्योगांनी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले पाहिजे.\nशस्त्रास्त्रांची निर्यात करणाऱ्या अमेरिका, चीन, फ्रान्ससारख्या देशात सरकार आणि उद्योग यांच्यामध्ये समन्वय आहे. त्याच धर्तीवर आपल्याकडे असा ताळमेळ होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर मोठे तसेच लघू व मध्यम उद्योग निर्माण होतील, त्यातून तरुणांना नोकरीच्या संधीही वाढतील. लष्करी वापरासाठीची विमाने (हवाई दल, लष्कर व नौदल हवाई विभागासह), नागरी उड्डाण आणि अवकाश उड्डाण या तिन्ही क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे समन्वय साधला गेला, तर त्याचे अधिक चांगले फायदे दिसून येतील.\n‘एचएएल’च्या ऐवजी एअरबस टाटा यांच्या संयुक्त विद्यमाने हवाई दलासाठी लागणारी मालवाहू विमाने तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. सरकारी क्षेत्राबरोबर काही खासगी कंपन्याही या क्षेत्रामध्ये आपले योगदान देऊ शकतील. ‘एअरबस सी-२९५’ विमान टाटा कंपनी भारतात तयार करणार आहे.\nरडार आणि दळणवळण हे सशस्त्र दलांसाठी जणू डोळे आणि कान असतात. शत्रूचे रडार किंवा दळणवळण यंत्रणा आपण उद्ध्वस्त करू शकलो किंवा आधुनिक काळातील इलेक्‍ट्रॉनिक ‘वॉरफेअर’च्या माध्यमातून त्या यंत्रणेत बिघाड करू शकलो, तर आपल्याला शत्रूच्या विरोधात निर्णायक आघाडी मिळवता येते.\nएका वेळी विविध लक्ष्य भेदण्यासाठी शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रांना उद्‍ध्वस्त करण्यासाठी उच्च क्षमतेची रडार यंत्रणा आवश्‍यक असते. लांब पल्ल्यावरून डागलेल्या क्षेपणास्त्रांची पुरेशी माहिती संकलित करण्याची व्यवस्था गरजेची असते. त्यासाठी रडार लागतात.\nअण्वस्त्र वापराबद्दल भारताने स्वतंत्र भूमिका घेतली आहे. भारत कधीही पहिल्यांदा अण्वस्त्र वापरणार नाही, असे धोरण स्वीकारले आहे. पण, शत्रूने केलेले पहिला हल्ला ओळखता आला पाहिजे. ती यंत्रणा सज्ज असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अवकाश तंत्रज्ञान (स्पेस टेक्‍नॉलॉजी) हे महत्त्वाचे ठरते. ‘इंडियन डिफेन्स स्पेस एजन्सी’ आणि ‘डिफेन्स सायबर एजन्सी’ तसेच सशस्त्र दलांसाठी विशेष मोहिमांसाठीचा विभाग, तर यांची स्थापना करण्याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. ज्यामुळे तिन्ही दलांमधील समन्वय वाढीस लागेल. राष्ट्रीय हवाई आयोगाच्या स्थापनेनंतर या नवीन निर्णयांमुळे नागरी, लष्करी आणि अवकाश क्षेत्रालादेखील फायदा होईल.\n(शब्दांकन : योगीराज प्रभुणे)\nभारत हवाई दल पाकिस्तान सरकार government वर्धा wardha रॉ काश्‍मीर चीन यशवंतराव चव्हाण वैमानिक एअर स्ट्राईक प्रशिक्षण training विमानतळ airport साहित्य literature क्षेपणास्त्र नासा नोकरी नोकरीच्या संधी job opportunities विभाग sections\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-dabhade-shobha-bhegade-thanks-prime-minister-narendra-modi-145375/", "date_download": "2020-09-27T23:04:50Z", "digest": "sha1:S3CVOTQAGFZBDLLRMXEWNEXN24WJ5UIQ", "length": 6031, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : शोभा भेगडे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : शोभा भेगडे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार\nTalegaon Dabhade : शोभा भेगडे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार\nएमपीसी न्यूज – अन्न सुरक्षा कायद्याखाली प्राधान्य व अंत्योदय कुटुंबांना तीन महिन्यासाठी प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार करून घेतली जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ ज्यांना मिळत आहे. ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत.\nतळेगाव दाभाडे येथील रहिवासी असणाऱ्या शोभा भेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाॅकडाऊनच्या काळात रेशन उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.\nशोभा भेगडे म्हणाल्या, या कठीण काळामध्ये सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल सरकारचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते.\nमहाराष्ट्रासहीत ठिक ठिकाणी लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यांसाठी मोफत धान्य व घरगुती सिलेंडर उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी ‘बारामती पॅटर्न’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी -अजित पवार\nPune : मोठी बातमी पुणे व पिंपरी-चिंचवड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; दोन्ही शहरांच्या सीमा बंद\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/how-to-get-1010-on-your-projects/", "date_download": "2020-09-27T23:11:15Z", "digest": "sha1:RHLCVC6VNCNHS7KWWCUPLCCOUA3L6BR7", "length": 10492, "nlines": 36, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "तुमच्या प्रकल्पासाठी 10 पैकी 10 गुण कसे मिळवावेत !", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nतुमच्या प्रकल्पासाठी 10 पैकी 10 गुण कसे मिळवावेत \nतुमच���या शालेय प्रकल्पांमध्ये पैकी च्या पैकी गुण कसे मिळवावेत असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो का तुमचा प्रकल्प सर्वांमध्ये उठून दिसावा असे तुम्हाला वाटते का तुमचा प्रकल्प सर्वांमध्ये उठून दिसावा असे तुम्हाला वाटते का याचे उत्तर होय असे असेल तर, आम्ही तुम्हाला एक गुप्त सूत्र सांगू शकतो - तंत्रज्ञान \nशाळांमधील तंत्रज्ञान हे कंप्युटर वर्गापुरतेच मर्यादित न राहता ते विकसित होऊन शिक्षणाचे अष्टपैलू साधन बनले आहे. तुम्ही संकल्पना कश्या प्रकारे समजावून सांगता आणि प्रकल्प कसा पूर्ण करता हे आता पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या वापरावर अवलंबून असते. तसेच चांगली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आधिक चांगले गुण मिळू शकतात.\nप्रकल्पामध्ये चांगले गुण मिळविण्याचे कोणते मार्ग आहेत\n1. चांगली नक्कल आणि प्रतिकृती\nनादकाट्याचा (ट्यूनिंग फोर्क) वापर करून आपण स्पंदनांमुळे निर्माण होणारा ध्वनी जरी सप्रमाण सिद्ध करू शकत असलो, तरी उत्क्रांती म्हणजे काय, विविध परिस्थितींमध्ये पदार्थाचे रेणू कसे वर्तन करतात किंवा दोन ठराविक रसायने एकत्र मिसळणे धोकादायक का असते हे प्रयोगाने सिद्ध करणे कठीण असते. परंतु, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या नकला आणि प्रतिकृतींच्या मदतीने ते सहजपणे सिद्ध करता येते. अत्यंत जटील अश्या वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजावण्यासाठी या लेखातील नकला आणि प्रतिकृतींचा वापर करा. दिलेल्या विषयावरील तुमचे ज्ञान सर्वांपर्यंत सहजतेने पोहचविण्यासाठी त्यांचा वापर करा आणि तुमचा प्रकल्प रूबाबात सादर करा.\n2. कथाकथन आणि मल्टीमिडिया\nएखादी संकल्पना समजावून सांगायची असल्यास त्या संकल्पनेभोवती एखादी कथा विणल्यास ती अतिशय सुंदर रीतीने समजावता येते. दृक-श्राव्य साधनांचा वापर करून सांगितली गेलेली कथा ही तुमचा प्रकल्प सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत करते. हे करताना कधी कधी पाठ्यपुस्तकात उल्लेख न केलेल्या गोष्टी देखिल तुम्हाला शिकण्यास मिळू शकतात आणि मनोरंजक पद्धतीने अभ्यास होऊ शकतो.\nखेमानी स्कूल, उल्हासनगर, महाराष्ट्र च्या प्राचार्या आणि विद्याशाखेच्या ज्येष्ठ सदस्या मोनिका सेवानी म्हणतात, \"तुम्ही गोळा केलेली सर्व माहिती कथाकथनाचा मार्ग अनुसरून सर्वांपर्यंत पोहचविल्यामुळे तुम्हाला प्रकल्पासाठी 10 पैकी 10 गुण देण्यात येतील\"\n3. तुमचे सादरीकरण संस्मरणीय बनवा\nशिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणाच्या कौशल्याने पारखत असतात. शिक्षणातील पीसी कथाकथनाच्या विजेत्या आझना नैम म्हणतात, \"इतर कौशल्यांइतकेच सॉफ्ट स्किल्स ना देखिल महत्व असते आणि एम एस पॉवरपॉइंटच्या मूल्यांकनांचा वापर करून विद्यार्थी त्यांची सादरीकरणाची कौशल्ये पारखून घेऊ शकतात. त्यांना केवळ एक पीसी आणि चांगले इंटरनेट कनेक्शन यांची आवश्यकता असेल. तेवढे मिळाल्यावर ते अत्यंत संस्मरणीय असे सादरीकरण तयार करू शकतात.\"\nविद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने कथाकथनाची कला शिकू शकतात आणि त्याच वेळी संबंधित विषयांवर बोलू ही शकतात.\nतुम्ही जे काही शिकला आहात ते तुमच्या शिक्षक आणि वर्गसोबत्यांना दाखविण्यासाठी तुम्ही चित्रे आणि लिखाण असलेले एक सुंदर सादरीकरण तयार करू शकता.\nकागद आणि पेन यांच्या सहाय्याने तयार केलेल्या प्रकल्पांच्या ऐवजी आजचे कंप्युटर्स आपल्याला आपण जे काही शिकलो आहोत ते अधिक चांगल्या आणि मनोरंजक पद्धतीने दर्शविण्यास मदत करतात. आपल्याकडे असलेली माहिती केवळ प्रदर्शित करण्याऐवजी पीसी आपल्याला आपले ज्ञान वेगळ्या पद्धतीने वापरून प्रकल्पामध्ये केवळ चांगले गुण मिळविण्यासाठीच नाही तर अधिक परिणामकारक आणि मनोरंजक रीतीने शिकण्यासाठी मदत करतात.\nसंगणक विरुद्ध स्मार्टफोन | वर्गाला जास्त गरज कसली आहे\nपीसी प्रो मालिका: या#जागतिकविद्यार्थीदिनानिमित्त कॉपीविरुद्ध ठाम भूमिका घ्या\nया तीन बाळ यू-ट्यूब यूजर्सचे (वापरकर्ते) नक्की अनुकरण करा\nतुम्हाला कलेची आवड आहे तर मग पुढे दिलेले पीसी स्त्रोत वापरून पहा\nतुम्हाला स्क्रॅबल आवडतं का पुढे दिलेल्या सूचनांच्या मदतीने खेळात प्रगती करा\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक्क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-27T23:08:47Z", "digest": "sha1:KLXBXRBW63XVEHUBBPZT4OUZXKQNXRXS", "length": 17962, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भारताचा नकोसा विक्रम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसें��ा पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nin ठळक बातम्या, लेख\nलॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 850 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. रशियातील रुग्णसंख्या 6 लाख 74 हजार 515 इतकी आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता भारत रशियाला मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. िकिकिंबहून हे वाचत असतांना भारताने रिशियला मागे टाकलेले असेल कारण भारत आणि रशियाची तुलना केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत जेमतेम दीड हजाराचं अंतर आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर जाईल. या यादीत अमेरिका (29 लाखांहून अधिक रुग्ण) पहिल्या, तर ब्राझील (15.5 लाख रुग्ण) दुसर्‍या स्थानी आहे.\nदेशात सध्याच्या घडीला 2 लाख 44 हजार 814 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 19 हजार 268 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोनामुळे केवळ भारतियांच्या आरोग्यावर परिणाम होतोय असे नाही तर कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. भारताची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांच्या हाताचा रोजगार गेल्याने काहींनी आत्महत्येचा मार्ग देखील निवडला आहे. एकीकडे आपण महासत्त्ता होण्याची स्वप्न पाहत असतांना केवळ दोनवेळेचे जेवण मिळत नाही म्हणून आत्महत्या होत असतील तर आपण नेमकं कुणाला फसवतोयं याचा प्रामाणिकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. कारोनाच्या तडाख्यातून लोकांना जीव वाचवणे यास जसे प्राधान्य दिले जात आहे, तेवढेच लॉकडाऊनचा ज्या समाजघटकांवर आनुषंगिक परिणाम होत आहेत, त्यांच्या पुनर्वसनाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.\nसुररुवातीला पंतपप्रधान नरेेंदद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केले तेेंव्हा याला 100 दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकेल, याचा कुणी विचार केला नसेल. पहिल्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा संपूर्ण जगाने पाहिल्या आहेत. आता हातावर पोट असलेले रिक्षा- टॅक्सीचालक, नाक्यानाक्यांवरचे पानवाले, चहावाले, छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि मोलमजुरीची कामे करणार्‍यांनी हा काळ कसा रेटला असेल, ते त्यांचे तेच जाणोत. हा काळ सर्वांना कठीण गेला परिणामी आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण होवू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या विवंचनेत असलेल्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे.\nजगभरात कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येण्याचा धोका ‘जागतिक आरोग्य संघटने’ने व्यक्त केला आहे. भारतातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी अजूनही कोरोनाच्या संसर्गाचा प्रस्फोट झालेला नाही, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे म्हणणे आहे. कोरोनाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल, तर त्यास सामोरे जाण्याचे दोन पर्याय आहेत. इतक्या सगळ्यांच्या उपचारांची व्यवस्था करीत राहणे अथवा समूहप्रतिकारशक्ती तयार होईल, याची वाट पाहणे. सध्या लस काही उपलब्ध नाही, त्यामुळे या संकटाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी औषधे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. या विषाणूवर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी व लसींवर संशोधन सुरू आहे. जगभरात कोरोनावर 135 हून अधिक लसींवर संशोधक काम करीत आहेत. होल व्हायरस व्हॅक्सिन, जेनेटिक व्हॅक्सिन, व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन, प्रोटिन बेस्ड व्हॅक्सिन असे त्याचे प्रकार आहेत.\nनव्या संशोधनानुसार, फॅबिफ्लू हे औषध कोरोनाच्या रुग्णांना नवसंजीवनी ठरेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. सध्या भारतामध्ये कोरोनावरील उपचारांत ‘रेमडिसिविर’ आणि ‘टोसिलिझुमाब’ या औषधांचा वापर केला जातो. ही तिन्ही औषधे ‘अँटिव्हायरल’ आहेत. यासह डेक्सामिथेसोन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, ‘ओवायए 1’ अशी इतर औषधेही जगभरात वापरली जात आहेत. परंतु, या सर्व औषधांची उपयुक्तता पूर्णपणे सिद्ध झालेली नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे भारतात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेचे कारण आहे. यावर सरकारी व प्रशासकीय यंत्रणा कशी काम करत आहे यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. कारण भारत आता जगात तिसर्‍या क्रमांकावर येईल, हा नकोसा विक्रम अनेक समस्यांना जन्म देणार आहे. 133 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला असा नकोसा विक्रम किती महागात पडू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाने जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. कारण भारत आता जगात तिसर्‍या क्रमांकावर येईल, हा नकोसा विक्रम अनेक समस्यांना जन्म देणार आहे. 133 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला असा नकोसा विक्रम किती महागात पडू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी जगातील सर्वात मोठी महसत्त्ता असे बिरुद मिरवणारी अमेरिका कोरोनापुढे हतबल झाली आहे मग भारताचा काय टिकाव लागेल, याची जाणीव आता बर्‍यापैकी झाली आहे. यासाठी विषाची परीक्षा न घेता प्रत्येकानेच कोरोना योध्दा प्रमाणे जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.\nदोन महिन्यांपासून अमेरिकेची परिस्थितीत इतकी बिकट आहे की रुग्णालयात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. परिणामी कोरोनाच्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्रावर ओढावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्ली या शहरात अमेरिकेतील शहराप्रमाणे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळताना दिसत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना यातून बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा हा समाधानकारकरित्या वाढणे ही दिलासादायक घटना आहे. इतर देशाच्या तुलनेत मुंबई आणि दिल्लीतील रुग्णांचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. ही तेवढीच एक जमेची बाजू\nबापरे बाप…जिल्ह्यात नवीन 254 कोरोना पॉझिटिव्ह \nजिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nजिल्ह्यातील 43 वाळू घाटांच्या लिलावाची प्रतिक्षा\nदिलासादायक: देशातील ४ लाख २४ हजार रुग्णांनी कोरोनाला हरविले \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/gulabrao-deokar-birthday-celebrated/", "date_download": "2020-09-27T22:26:21Z", "digest": "sha1:DRRVOTIXG7KAJXRFNF23T25T5AXFQZV4", "length": 8078, "nlines": 132, "source_domain": "livetrends.news", "title": "अनोख्या पध्दतीत गुलाबराव देवकरांचा वाढदिवस साजरा - Live Trends News", "raw_content": "\nअनोख्या पध्दतीत गुलाबराव देवकरांचा वाढदिवस साजरा\nअनोख्या पध्दतीत गुलाबराव देवकरांचा वाढदिवस साजरा\nपिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस येथे अतिशय नाविन्यपूण पध्दतीत साजरा करण्यात आला.\nगुलाबराव देवकर यांनी आधीच आपला वाढदिवस दुष्काळामुळे साध्या पध्दतीत साजरा करण्यात यावा. तसेच विविध जनहितार्थ उपक्रम राबविण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले होते. या अनुषंगाने पिंप्री येथील ईश्‍वर पितांबर धोबी यांनी स्वखर्चाने येथील १५३ शालेय विद्यार्थ्यांना बुट आणि मोज्यांचे वाटप केले. गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले. तर सतीशचंद्र बाहेती यांनी शाळेला ई-लर्नींग किट प्रदान केले. या कार्यक्रमाला सरपंच योगिता सूर्यवंशी, माजी सरपंच रामनाथ पवार, सुरेश धोबी, घनश्याम चौधरी, सुदाम बडगुजर, संतोष पांडे, संभाजी कंखरे, देवानंद पाटील, रमेश दोडे, जितेंद्र साळुंखे, मनोज पांडे, बालू शर्मा, बाबूलाल बडगुजर, मनोज शर्मा, सुरेश मोहकर, मोहन शिंदे, शिवा महाजन, संजय ठाकूर, शिवाजी बडगुजर, विजय सूर्यवंशी, भगवान लोखंडे, प्रकाश धनगर, दगा धोबी, शांताराम मोहकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.\nगिरीश महाजनांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा\nजळगावात ठेविदारांचे अर्धनग्न आंदोलन\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवे��द्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/shocking-reality-the-corpse-of-the-half-burnt-coronagrastha-was-broken-by-the-dog-crows-mhmg-454872.html", "date_download": "2020-09-28T00:04:27Z", "digest": "sha1:DWMXW2D3JUYSNDSHQBQMWG5T4GMZLYYP", "length": 16366, "nlines": 181, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक वास्तव! अर्धवट जळालेल्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n अर्धवट जळालेल्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n हजारो सरकारी कामगारांना दिली कोरोनाची असुरक्षित लस\n कोरोनाच्या धास्तीनं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची औरंगाबादेत आत्महत्या\n अर्धवट जळालेल्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके\nस्थानिकांनी गोंधळ घातल्यानंतर वैद्यकीय आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले\nहाजीपूर, 22 मे : देशातील कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. मृतांचा आकडा पाहून लोकांमध्ये भीती वाढत आहे. त्यातच कोनहारा घाटावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेहाचे कुत्रा आणि कावळे लचके तोडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं ���ाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dilip-sopal/news", "date_download": "2020-09-28T00:07:32Z", "digest": "sha1:XITPPLJJH3WDTRCXJK6CQNAPNGUMBU3R", "length": 3270, "nlines": 62, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोपल यांच्याबद्दल बाळासाहेब काय म्हणाले होते\nराष्ट्रवादीला धक्का, दिलीप सोपल यांचा राजीनामा\nबार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल सेनेत\nराष्ट्रवादीची घरघर थांबेना; सोपल सेनेच्या वाटेवर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA-2-2601/", "date_download": "2020-09-27T22:44:42Z", "digest": "sha1:DTQMHCHZNC2TVDXSZOX7GJK67R6KCQYC", "length": 4568, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर 'पोलीस शिपाई' पदांच्या ६९ जागा - NMK", "raw_content": "\nबीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ६९ जागा\nबीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ६९ जागा\nबीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: आर्या कॉम्प्युटर, रायमोहा, जि. बीड.)\nठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या २७३ जागा\nवर्धा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या २१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विक���स विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-msrtc-driver-com-conductor-result-11386/", "date_download": "2020-09-27T22:40:35Z", "digest": "sha1:JKO2AU5HH6ES6PFUBEOW2UEJLF4E4MUF", "length": 4234, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राज्य परिवहन महामंडळ चालक तथा वाहक परीक्षा निकाल उपलब्ध Lakshyavedh - NMK", "raw_content": "\nराज्य परिवहन महामंडळ चालक तथा वाहक परीक्षा निकाल उपलब्ध\nराज्य परिवहन महामंडळ चालक तथा वाहक परीक्षा निकाल उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील चालक तथा वाहक पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\nनिकाल पहा/ डाऊनलोड करा\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा\nपशुसंवर्धन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ७२९ जागा\nमहावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता पदाच्या १६४ जागा (मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन बहूउद्देशीय कर्मचारी (MTS) प्रवेशपत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र वन विभाग वनरक्षक (गट-क) परीक्षा गुणतालिका उपलब्ध\nमहाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, ठाणे/ पालघर गुणतालिका उपलब्ध\nराष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी निकाल उपलब्ध\nबीड जिल्हा होमगार्ड (पुरुष/ महिला) प्रास्तावित निवड यादी उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध\nस्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nभारतीय अन्न महामंडळाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध\nनागपूर आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा निकाल उपलब्ध\nलेखा व कोषागारे संचालनालय परीक्षेची उत्तरांसह प्रश्नपत्रिका उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T22:02:47Z", "digest": "sha1:XPQJEOVEY34LMC6JJL5TRW7OLWRLSHS7", "length": 9018, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार: मुख्यमंत्री | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nराज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार: मुख्यमंत्री\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई: कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान आता अनलॉकमध्ये हळूहळू अनेक उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येत आहे. राज्यातील हॉटेल्सही लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.\nराज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभा��ी होते.\nमहाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु करण्याचा विचार आहे.” यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.\nजळगावातील 14 गुन्हेगारांची टोळी एका वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार\nगोलाणी मार्केटमधून साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nगोलाणी मार्केटमधून साडेचार लाखांचा मोबाईल साठा जप्त\nबापरे बाप...जिल्ह्यात नवीन 254 कोरोना पॉझिटिव्ह \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/05/blog-post_16.html", "date_download": "2020-09-27T23:17:59Z", "digest": "sha1:KUP74U7DJNAUDW42HBVFSMHYURXYSC2B", "length": 6537, "nlines": 46, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "सलमान खानला करायचे होते जुही चावालाशी लग्न; लग्नासाठी मागणीही घातली होती... मग झाले असं", "raw_content": "\nसलमान खानला करायचे होते जुही चावालाशी लग्न; लग्नासाठी मागणीही घातली होती... मग झाले असं\nसलमान खान, करोडोंच्या दिलावर राज्य करणारा सुपरस्टार सलमानचे कित्तेक अभिनेत्र्यांसोबत जोडले गेले. संगीता बिजलानी असो, सोमी अली किंवा ऐश्वर्या राय. सलमानने खऱ्या आयुष्यात त्याची भूमिका चोख बजावली, भारतभर त्याची चर्चाही झाली. ऐश्वर्यासोबतचे त्याचे नाते तर राष्ट्रीय चर्चेचा विषय होता. अन त्यानंतर त्याची जागा घेतली ती सलमानच्या लग्नाने. पण तुम्हाला माहिती आहे का सलमान खान ने कधीतरी लग्नासाठी चक्क जुही चावलाला मागणी घातली होती.\nजुही चावला अन सलमान खान यांचे नाव कधी जोडलेले दिसत नाही पण सलमानला म्हणे जुही चावलाशी लग्न करायचे होते. जुही चावला अन सलमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले अन याकाळी सलमानच्या मनात पालवी फुटली.\nसलमान खान याने एका मुलाखतीत सांगितले कि, जुही खूप स्वीट अन प्यारी आहे, मी एकदा तिच्या वडिलांना विचारले होते कि तुम्ही जुहीचे लग्न माझ्याशी लावून द्याल का पण त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. बहुतेक त्��ांना मी आवडलो नसावो. माहित नाही त्यांना काय हवे होते पण त्यांना जुही अन माझी जोडी बरोबर नाही वाटले. अजून एक गोष्ट सलमान अन जुहीने कोणत्याही चित्रपटात एकमेकांच्या नायक नायिकेची भूमिका केली नाही जेव्हा सलमानला याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, जुहीला माझ्यासोबत काम करायचे नवते.\nतुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कि, जुही चावला इचे नाव कधीही कुणा अभिनेत्याबरोबर जोडले गेले नाही. करियर च्या सुरुवातीलाच तिची भेट जय मेहता यांच्याशी झाली. जय हे अगोदरच मेरिड होते पण ते विधुर होते, त्यांच्या पत्नीचे एका विमान अपघातात निधन झालेलं होते. अशातच जुहीच्या आईचेही निधन झाले अन अशा कठीण वेळी जय यांनी जुहीची पाठराखण केली. १९९५ मध्ये तिने जय मेहता यांच्याशी लग्न केले. सलमान खान आजही अविवाहित आहे, अन त्याच्या लग्नाच्या चर्चा आजही चहाटपऱ्यावर केल्या जातात.\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-world-tourism-milind-babar-marathi-article-3410", "date_download": "2020-09-28T00:00:14Z", "digest": "sha1:JRZHKY3SGG62PUTQFKFKTHIUJBQTGSYO", "length": 27121, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik World Tourism Milind Babar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमध्य पूर्व युरोप : अद्‌भुत अनुभव\nमध्य पूर्व युरोप : अद्‌भुत अनुभव\nसोमवार, 23 सप्टेंबर 2019\nमागच्या वर्षी रुद्रम ही एक शोषित स्त्रीच्या सूडकथेवर किंवा तिने एकहाती घेतलेल्या बदल्यावर आधारित एक सुंदर मालिका आली होती. मुक्ता बर्वे या गुणी अभिनेत्रीने, एकटीने संपूर्ण मालिका ज्या उंचीवर नेली, त्याबद्दल ती खरोखरच कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. या मालिकेमध्ये मुक्ताने वेगवेगळ्या स्त्रियांच्या भूमिका इतक्या प्रचंड ताकदीने उभ्या केल्या, की कधी एकदा साडेनऊ वाजतात आणि कधी एकदा टीव्ही लावतो असे व्हायचे.\nअगदी ऑफिसमधून निघण्याच्या वेळेपासून ते कुठलीही मीटिंग उशिराने नको किंवा जेवण आधी करायचे का रुद्रम संपल्यावर वगैरे प्लॅनिंग आम्ही करायला लागलो होतो. रुद्रम सुरू असतानाच आम्हाला मध्य पूर्व युरोपच्या, आधीच ठरलेल्या दौऱ्यावर जावे लागले. परंतु, तिथेसुद्धा आम्ही रुद्रमचा एकही एपिसोड चुकवला नाही. रात्री उशिराने का होईना, पण आम्ही ऑनलाइन तो बघायचोच. इतके आम्ही त्याच्या अधीन झालो होतो. या मालिकेत जसे मुक्ताने वेगवेगळ्या भूमिका म्हणजे एक साधी गृहिणी किंवा जीवनास कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त झालेली निराश आणि हतबल स्त्री किंवा वेषांतर करून एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल इतक्या निर्घृणपणे समोरच्याचा गळा चिरणारी स्त्री किंवा एका गावंढळ बाईचा अवतार घेऊन गुन्हेगारी जगताच्या म्होरक्याला ठोकरणारी स्त्री किंवा टीव्ही चॅनेलवर बातम्या देणारी मुलगी किंवा अतिशुद्ध मराठी भाषेत बोलणारी सरकारी वकील किंवा खऱ्या ख्रिश्चन केअर टेकर स्त्रीलासुद्धा लाजवेल अशी म्हातारी किंवा वेड्याच्या वेषात जाऊन अंदाधुंद गोळीबार करणारी स्त्री किंवा करवतीने मृत देहाचे क्रूरपणे तुकडे करून तो जाळणारी स्त्री किंवा एका मदत करणाऱ्या गुन्हेगारी विश्वातल्या हितचिंतकांच्या खुनाची बातमी ऐकून हृदयद्रावी रडतानाची मुक्ता, खरेच खूप आवडून गेली. जशी मुक्ता बर्वे ही एकच स्त्री परंतु वेगवेगळ्या रूपात ती तितकीच आवडून जाते... तसेच काहीसे युरोपच्या बाबतीत पण घडते. युरोप म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटली इतकाच मर्यादित नाही; तर थोडासा हटके म्हणजे स्पेन आणि पोर्तुगाल असेल किंवा उत्तरेकडील स्कॅन्डिनेव्हियन देश डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड असतील किंवा पूर्व आणि मध्य युरोपमधील बरीच वर्षे कम्युनिस्टांच्या विचारसरणीच्या पगड्याखाली दबलेले पोलंड, झेक, हंगेरी, स्लोवेनिया, स्लोव्हाकिया किंवा क्रोएशियासारखे देश असतील. तेही तितकेच सुंदर, तितकेच वैविध्यांनी नटलेले आणि तितकेच ऐतिहासिक... आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे देश राहणीमानाच्या बाबतीत, अजून तरी पश्चिम युरोप एवढे महाग झालेले नाहीत. रुद्रममध्ये जशी मुक्ता सर्व भूमिकांमध्ये त्याच ताकदीने भावून गेली; तसाच पूर्व किंवा पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण युरोप त्याच सुंदरतेने आपल्याला पूर्णपणे भारावून टाकतो.\nजगाच्या पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार केला, तर हा भाग पश्चिम युरोपपुढे तसा दुर्लक्षितच राहिला. ऐतिहासिकदृष्ट्या याचे महत्त्व म्हणजे २८ जून १९१४ ला पहिल्या महायुद्धाची ठिणगी इथेच उडाली होती. ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची गरोदर पत्नी सोफिया यांना उघड्या गाडीतून जात असताना गोळ्या घालून ठार केले गेले. त्या दहशतवाद्याला सर्बियाने मदत केली, असे गृहीत धरून ऑस्ट्रियाने सर्बियाबरोबर युद्ध पुकारले... आणि पहिले महायुद्ध सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धाची बीजेसुद्धा पहिल्या महायुद्धानंतरच्या पॅलेस ऑफ वर्साय इथे झालेल्या करारातच पेरली गेली होती. या दोन्ही महायुद्धांनी फक्त युरोपचा नाही, तर आख्ख्या जगाचाच इतिहास पूर्णपणे बदलून टाकला.\nदुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल टिटोने बोस्निया, क्रोएशिया, मॅसेडोनिया, सर्बिया, मॉन्टेनिग्रो आणि स्लोवेनियाला एकत्र करून युगोस्लाव्हिया देश निर्माण केला व त्याच्या मृत्यूपर्यंत (१९८० पर्यंत) या कम्युनिस्ट राजवटीचा तोच प्रेसिडेंट राहिला. मार्शल टिटोच्या मृत्यूनंतर हे सर्व देश विभक्त झाले.\nया टूरवर आपण जी ठिकाणे बघतो, त्यामध्ये बर्लिन, ड्रेस्डेन, प्राग, व्हिएन्ना, ब्राटिस्लाव्हा, बुडापेस्ट, लुबियाना, झागरेब, झदार, स्प्लीट आणि डुब्रोवनिक ही महत्त्वाची, सुंदर आणि त्यातली सात तर देशांच्या राजधानीचीच शहरे आहेत.\nवरीलपैकी बहुतेक देश खूप वर्ष कम्युनिस्ट राजवटीखाली राहिल्यामुळे किंवा हिटलरने केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांच्यावर त्याचे बरेच दूरगामी परिणाम झालेले दिसतात. हे जग व या जगातील सर्व माणसे ही दुष्टच आहेत किंवा प्रत्येक माणूस हा वाईटच असतो आणि आपण कुणालाही मदत करण्याची काही एक गरज नाही, अशी टोकाची भूमिका घेण्यापर्यंत, या पुढच्या पिढ्यांची मानसिकता तयार झाली की काय का हे लोक एवढे माणूसघाणे झालेत का हे लोक एवढे माणूसघाणे झालेत असे विचार विशेष करून प्रागला आल्यापासूनच मला सतावत होते. तिथे भेटलेला प्रत्येक माणूस, मग तो पोलीस असेल किंवा टॅक्सीवाला किंवा सामान्य माणूस, ज्याला आम्ही पत्ता विचारला असेल तो प्रत्येक माणूस तुम्हाला शून्यात बघितल्यासारखे बघायचा व चालू पडायचा. अतिशय निर्विकार चेहरे. हा माणूस प्रश्न विचारून माझ्या आयुष्यातले काही क्षण कुरतडतो आहे आणि असा भाव चेहऱ्यावर आणतात. इथला आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे इथल्या जवळपास ९०% लोकांना इंग्लिश येत नाही आणि ज्यांना येते त्यांना मदत करायची अजिबात इच्छा नसते. त्यामुळे ज्यांना ग्रुप टूर नको, त्यांचे त्यांनाच फिरायचे आहे, त्यांच्यासाठी गुगल हाच मित्र मदत करू शकतो. ही झाली नाण्याची एक बाजू.\nनाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की हे सर्व देश अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. त्यात मला आवडलेले शहर म्हणजे बुडापेस्ट. युरोपमधल्या ज्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लांब नद्या आहेत त्यातली एक डॅन्यूब. तिच्या किनाऱ्यावर एका बाजूला बुडा आणि दुसऱ्या बाजूला पेस्ट, असे हे हंगेरीच्या राजधानीचे शहर. आमचे हॉटेल नोव्होटेल बुडामध्ये, अगदी डॅन्यूब नदीवर आणि आमच्या बरोबर समोर, पण नदीच्या पलीकडे हंगेरीच्या पार्लमेंटची भव्य वस्तू होती, पेस्टमध्ये. डॅन्यूबचे ते भव्य पात्र बघून मी आचंबीत झालो, कारण या नदीचा उगम जर्मनीतल्या ब्लॅक फॉरेस्टमध्ये होतो, तो मी अनेक वेळा पहिला होता. तिथे ही नदी अगदी एखादा छोटासा झरा किंवा ओढ्याच्या आकाराची आहे आणि पुढे आल्यानंतरचे तिचे हे रूप फारच भावून गेलो. आम्ही बुडापेस्टला पोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. मंद वारा सुटला होता. स्वच्छ ऊन पडले होते आणि तापमान साधारण १६ अंश होते. हवेत हलकासा गारवा होता. आम्ही रूमवर येऊन चेक इन केले. फ्रेश झालो आणि रंजनाने बरोबर आणलेल्या रेडीमिक्स गिरनारच्या चहाचा वाफाळता कप हातात दिला. त्या गुलाबी थंडीमध्ये त्या भारतीय चहाचा अस्सल, कडक स्वाद म्हणजे, अमृताहुनी गोड... या गाण्याची आठवण करून देणारा तो प्रसंग. एव्हाना सूर्यदेव मावळतीला गेले होते. बाहेर गार वारा सुटला होता. आमच्या रूममधून डॅन्यूब नदी आणि ती पार्लमेंटची बिल्डिंग फारच सुरेख दिसत होती. आता रात्रीने हळूहळू तिचा अंमल दाखवायला सुरुवात केली होती. आम्ही एक तास गप्पा मारून बाहेर पडलो, तेव्हापर्यंत अंधार पडला होता... आणि संपूर्ण बुडापेस्ट शहर आता लागलेल्या दिव्यांनी उजळून निघाले होते. मघाशी दिवसाच्या उजेडात पाहिलेले शहर आता लाइट लागल्यानंतर एखाद्या शृंगार केलेल्या नववधूसारखे दिसत होते. एखाद्या शहराच्या दिवसाच्या आणि रात्रीच्या सौंदर्यात एवढा मोठा फरक पडू शकतो, हे मला पूर्वीच्या अनुभवावरून, पॅरिसच्या बाबतीत ठाऊक होते आणि तोच अद््‌भुत अनुभव आम्ही तिघेही इथे घेत होतो. मघाशी दिवसाच्या उजेडात भव्य दिसणारी ती पार्लमेंटची बिल्डिंग आता दिव्यांनी सजवल्यानंतर, तिच्यावर सोन्याचा मुलामा दिल्यासारखी, पिवळी धमक दिसत होती. त्या अंधाराच्या बॅकग्राउंडवर तर ती अतिभव्य भासली आणि तिचे डॅन्यूबच्या पाण्यात पडलेले ते प्रतिबिंब तर शब्दांत सांगताच येणार नाही. ते दृश्य डोळे भरून पाहिल्यावर आम्ही शुद्धीत आलो आणि मग लक्षात आले, की जसे एखाद्या सुंदर स्त्रीला शृंगार करताना वेगवेगळ्या अलंकारांचा साज चढवला जातो... कानातले, नाकातले, गळ्यातले, हातातले; तसेच या पार्लमेंट हाउसच्या आजूबाजूला असलेले भव्य ब्रीजसुद्धा तितक्याच ताकदीने सुंदर दिसत होते. त्या सर्व ब्रिजेसवर केलेल्या लाइटिंगबरोबरच विविध रंगांची मुक्त उधळण पाहून असे वाटले, की परमेश्वराने हे सौंदर्य साठवून ठेवण्यासाठी दिलेले दोन डोळे किती अपुरे आहेत. ते सौंदर्य पाहून मन भरत नव्हते. किती पाहू, कुठे कुठे पाहू आणि कसे पाहू असे मन सैरभैर झाले होते. मग भानावर आल्यावर एक मनसोक्त फोटो सेशन झाले व नदीच्या साथीने वॉकपण सुरू झाला. आम्ही आता बोट राईड घेण्यासाठी निघालो होतो. नदीचा तो साज शृंगार अनुभवताना ४५ मिनिटे संपून, आम्ही बोटीपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. तपस्या आम्हाला लीड करत होती. आमची बोट बरोबर नऊ वाजता सुरू झाली. आता नदीच्या बाजूने त्या रात्रीच्या अंधारात सजलेल्या वास्तू बघण्याची ही पर्वणीच होती. लांबवर, जिथपर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत, नदीच्या त्या प्रचंड पात्रात, या बाजूने त्या बाजूला जाणारे ते महाकाय पूल. त्यावर हळुवार सोडलेले विविध रंग, त्याच्या भोवती गुंफलेल्या लाइटच्या माळा. हा अनुभव खरोखरच स्वर्गीय होता. खूप भूक लागल्यानंतर एखाद्या सुगरणीच्या हातचे जेवण जेवल्यावर जे समाधान मिळेल, तसेच मिळवल्याचा अनुभव, आज मी या डोळ्यांची भूक त्या अवर्णनीय सौंदर्याने भागवून घेत होतो. आज काहीतरी नवीन आणि मस्त पाहिल्याच्या समाधानात आणि आजच्या दिवसाचे आभार मानून, आम्ही कधी झोपेच्या अधीन झालो कळलेच नाही.\nमला आवडलेला सगळ्यात सुंदर देश म्हणजे क्रोएशिया. अप्रतिम सौंदर्याने नटलेला डोंगर, दऱ्या, नद्या, झरे, तलाव, धबधबे, शांत समुद्र किनारे, हजारो बेटे आणि सुंदर हवामानाचा हा देश. या देशाला परवा परवापर्यंत फारसे लोक ओळखतसुद्धा नव्हते. परंतु, त्यांच्या फुटबॉल टीमने या वर्षी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मारलेली जोरदार धडक, त्यांना जगभर प्रसिद्धी देऊन गेली. हा देश छोटासा जरी असला आणि त्या मानाने तरुणसुद्धा असला, तरी त्यांच्या नावावर बऱ्याच गोष्टी नमूद झालेल्या आहेत. जसे निकोला टेस्लाचा जन्म क्रोएशियात झाला होता. बॉल पॉइंट पेनचा शोध क्रोएशियात लागला. सर्व जगात प्रसिद्ध झालेल्या टायचा जन्म क्रोएशियात झाला. डबल एन्ट्री बुक कीपिंगचा पाया क्रोएशियातच रचला गेला. जगातले सगळ्यात लहान लोकसंख्येचे गाव हम (कणच) हे क्रोएशियातच आहे. झादार शहरात नैसर्गिक साधनांचा वापर करून केलेला सी ऑर्गन...\nआज इथेच थांबतो. परत भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर..\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T23:56:42Z", "digest": "sha1:3EGEM3JODDVTY2P5O6IF4LFK2U42JX3I", "length": 6046, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आक्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nब्राझिलच्या नकाशावर आक्रेचे स्थान\nक्षेत्रफळ १,५२,५८१ वर्ग किमी (१६ वा)\nलोकसंख्या ६,८६,६५२ (२५ वा)\nघनता ४.५ प्रति वर्ग किमी (२३ वा)\nआक्रे हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. रियो ब्रांको ही आक्रिची राजधानी आहे.\nअमापा · अमेझोनास · आक्रे · आलागोआस · एस्पिरितो सांतो · गोयाएस · तोकांतिन्स · परैबा · पर्नांबुको · पारा · पाराना · पिआवी · बाईया · मरान्याव · मातो ग्रोसो · मातो ग्रोसो दो सुल · मिनास जेराईस · रियो ग्रांदे दो नॉर्ते · रियो ग्रांदे दो सुल · रियो दि जानेरो · रोन्द्योनिया · रोराईमा · शासकीय जिल्हा · सर्जिपे · सांता कातारिना · साओ पाउलो · सियारा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१५ रोजी १६:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-28T00:43:05Z", "digest": "sha1:VYPRFC6XLAEWREI4ZX56FXM6TZC5GVMT", "length": 6884, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्वातेमाला फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१५ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/04/blog-post_120.html", "date_download": "2020-09-27T22:16:28Z", "digest": "sha1:LREOFB7LV43RIMH5DA3PXVZKZLFLHAQ4", "length": 16622, "nlines": 128, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान ; मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग व्यवसायांना फटका - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान ; मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग व्यवसायांना फटका", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान ; मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग व्यवसायांना फटका\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून या आजाराचा फटका फक्त काही शासकीय खाजगी कामालाच नाही तर त्याचा विविध व्यवसायावर परिणाम झाला आहे. मार्च अखेरीस व एप्रिल महिन्यात लग्नसराई ला सुरुवात होणार असल्याने मंगल कार्यालये, मंडप लाईट, साऊंड, केटरिंग अशा व्यवसायांना कोरोनाचा फटका बसत आहेत.\n_कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने याचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सामुदायिक ठिकाणी गर्दी झाल्यास आजारांचा फैलाव होऊ शकतो. यासाठी सार्वजनिक कार्यक्रम जत्रा, यात्रा, धार्मिक सोहळ्यावर देखील काही प्रमाणात बंधने घातली असून मार्च अखेरीस व एप्रिल महिन्यात होणाऱ्या विवाह संस्कारांवर कोरोनाचे सावट निर्माण झाले असून आपल्या विवाह संस्कारावर कोरोनाचा प्रादुर्भाव नको यासाठी विवाह संस्कार पुढे ढकलण्याची वेळ पालकांवर येऊन ठेपली आहे. परिणामी मंगल कार्यालय, मंडप, लाईट, साऊंड , केटरिंग या व्यवसायांना फटका बसत असून या व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना रोजगारासाठी धडपडावे लागत आहे. रोजची कमाई बुडणा-या कामगारांपुढे भविष्यात आर्थिक प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे. या व्यवसाय धारकांवर मोठे संकट उभे राहिले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या स��कल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/villageprogress/school/", "date_download": "2020-09-27T22:23:50Z", "digest": "sha1:BMF2HBSOCP2DJPEA2D7ANIETL2TLOVHA", "length": 9745, "nlines": 194, "source_domain": "agrowonegram.com", "title": "शिक्षण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nराज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी\nप्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री कडू\nकृषी पदविकेची परिक्षा रद्द करण्याची मागणी\nविद्यार्थी अडचणीत; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करा\nशाळा कधी सुरु होणार \nशाळा कधी सुरु होणार \nवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून\nशाळा सुरू नाही झाल्या तर आॅनलाईन क्लासरूम – उद्धव ठाकरे\nअंतिम वर्षाच्या बॅकलॉगची परीक्षा होणार, पुणे विद्यापीठाची माहिती\nराज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृति आराखडा जाहीर\nराज्यातील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा व्यतिरिक्त सर्व परीक्षा रद्द \nयुपीएससीची ३१ मे रोजीची पूर्वपरीक्षा रद्द, या तारखेला जाहीर होणार नवी...\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभ���े आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/03/28/lok-sabha-kamal-sawant-ahmednagar/", "date_download": "2020-09-28T00:12:03Z", "digest": "sha1:GIBKI4QNFK2N6G2PM6J64YCDRHT7C5JL", "length": 11328, "nlines": 152, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "माजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड.कमल सावंत लोकसभेच्या मैदानात. - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/माजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड.कमल सावंत लोकसभेच्या मैदानात.\nमाजी महिला क्रिकेटपटू अ‍ॅड.कमल सावंत लोकसभेच्या मैदानात.\nअहमदनगर :- महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू कमल सावंत या अहमदनगर लोकसभा मतदार संघातून आपले भाग्य आजमावणार आहेत.\nही माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सावंत म्हणाल्या की, घराणेशाहीच्या विरोधात मी लोकसभा अपक्ष लढविणार आहे.\nसध्याच्या राजकारण्यांना शेतक-यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतक-यांना वापरुन घेण्याचे काम राजकारण्यांकडून सातत्याने होत आहे.\nअनेक शेतकरी कर्जबाजारी असून, आत्महत्या करीत आहेत. महिलांचे प्रश्नही सुटलेले नाहीत. महिलांचे मतदान पाहिजे.\nपरंतु, त्यांच्या समस्या सोडविण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. त्यांना उमेदवारीही कोणी देत नाही. त्यासाठी मी निवडणूक लढण्यासाठी पुढे आले आहेत.\nउमेदवारीसाठी कोणीही उठतो, कोणत्याही पक्षात प्रवेश करतो आणि त्याला तिकिटही दिले जाते. हे म्हणजे आयपीएलच्या सामन्यांसारखे झाले आहे. जो चांगला प्लेअर त्याला विकत घ्यायचे आणि मॅच जिंकायची.\nआपले राजकारणही त्या आयपीएलच्या मॅचसारखे झाले आहे, अशा शब्दात सावंत यांनी राजकारणातील पक्ष बदलणाºया नेत्यांवर टीका केली.\nसावंत या महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती आहेत.\nसावंत या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील असून, त्या १९९२ ते १९९७ या कालावधीत येळपणे गटात जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या.\nजिल्हा परिषदेत त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे. सावंत या उत्कृष्ट क्रिकेटपटू होत्या.\nमहाराष्ट्र महिला संघाकडून त्या १९७५ ते १९८६ या कालावधीत खेळत होत्या. पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्त्वही त्यांनी केले होते.\nजिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर सावंत यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सहसचिव व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा म्हणूनही काम केलेले आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/10/16/news-po25/", "date_download": "2020-09-27T23:41:55Z", "digest": "sha1:CMMMBB4TKKVLOIMRWKOQXWDVIUH6KW6H", "length": 9355, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार ?- अजित पवार - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार \nपालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार \nकर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार.\nमुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणारअसा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. .\nकर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे प्रचारार्थ राशीन येथील सभेत ते बोलत होते. कर्जत-जामखेडकरांच्या विश्वासाला रोहित तडा जाऊ देणार नाही. कुणाचीही शरमेने मान खाली जाईल असं कोणतंही काम करणार नाही अशी मी हमी देतो असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. .\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/24/shiv-sena-leaders-shri-sangram-jagtap-who-is-leaving-the-hotel/", "date_download": "2020-09-27T22:23:51Z", "digest": "sha1:URFK65MECRTR6JHWTQP6MWHUNEGRSNLQ", "length": 10565, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ...... - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले \nहॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले \nअहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवस���र धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे.\nआता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार पवईतील रेनीनसन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप शनिवारी रात्री उशिरा बाहेर फिरायला चाललोय असे सांगून हॉटेल मधून बाहेर पडले त्याच वेळी त्यांची गाडी पण याच वेळी तिथे पोहोचली.\nयाच दरम्यान शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पाहिले व त्यानी आ. जगताप यांना पुन्हा हॉटेल मध्ये घेऊन गेले. असे वृत्त आज तक या वृत्तवाहीनीने दिले आहे.\nदरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि हे तिन्ही पक्षाचे नेते आमदारांच्या घोडेबाजार होण्याच्या शक्यतेमुळे अलर्ट आहेत.\nराज्यातील सत्तांतराच्या घडोमाडींतील अनिश्चितता आणि आमदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार सुरु आहेत.\nत्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मुंबईत मुक्कामी आहेत. या आमदारांना खासगी सुरक्षा रक्षक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण आहे. त्यासाठी नाशिकचे पन्नासहून अधिक जण सक्रीय आहेत.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल ���ैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/11/robbed-a-pedestrian-on-his-way-home/", "date_download": "2020-09-27T22:21:34Z", "digest": "sha1:2IZWJGFSOATM4NJKMENCZXBSF64KRJVM", "length": 8666, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "घरी निघालेल्या पादचाऱ्यास लुटले - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Maharashtra/घरी निघालेल्या पादचाऱ्यास लुटले\nघरी निघालेल्या पादचाऱ्यास लुटले\nपुण्यात कामानिमित्ताने राहत असलेला व लॉकडाउनमुळे अडकून पडलेला तरुण यवतमाळ येथे आपल्या घरी पायी निघाला असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील संगम ब्रिज परिसरात लुटण्याचा प्रकार घडला.\nयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पायीच घरी निघालेला हा युवक रात्रीच्या वेळी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आला असता काही युवकांनी त्याचा मोबाइल;\nतसेच त्याचे साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला; तसेच त्याला मारहाणही केली. त्या वेळी यादव त्या रस्त्याने जात होते.\nत्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी थांबवून या युवकाला मदत केली.\nत्या वे‌ळी लुटण्याचा प्रयत्न करणारे इतर तरुण पळून गेले त्यामुळे बाकी अनर्थ टळला. परंतु झाल्या प्रकरणाने या युवकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्या��� लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/06/23/has-mp-sanjay-raut-accepted-the-post-of-congress-spokesperson/", "date_download": "2020-09-28T00:17:40Z", "digest": "sha1:BNUJPGC2BKPK2HISU4G4LZOBSESNYPRT", "length": 14441, "nlines": 157, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का? - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का\nखासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का\nअहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी Twitter वरून उत्तर दिले आहे.\nसामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..\nया पत्रात विखे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देत टाळेबंदीच्या काळात कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे काअसा बोचरा सवाल राउतांना विचारला आहे.\nया पत्रात विखे यांनी म्हंटले आहे, ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.\nआम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील.\nतुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची\nआणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच, अशा शब्दात विखे यांनी राउत यांना फटकारले आहे.\nआपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे.वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे.\nफक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्‌याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे.\nआमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे, असेही विखे यांनी या पत्रात नमूद केले आहे\nतसेच एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.\nसामनाच्या पारदर्शक धोरणाप्रमाणे हे पत्र सामनात छापाल अशी अपेक्षाही या पत्रातून विखेंनी व्यक्त केली आहे. थोरातांच��� कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे.\nकमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता.\nआज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच, असेही विखेंनी या पत्रात नमूद केले आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/29/health-minister-rajesh-tope-gives-ya-instructions-to-district-collector-rahul-dwivedi/", "date_download": "2020-09-27T22:52:56Z", "digest": "sha1:3FAHBIBS444BK7TNDTXOZVVC5D3BS4DQ", "length": 9184, "nlines": 145, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिल्या 'या' सूचना ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी के��ी लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिल्या ‘या’ सूचना \nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिल्या ‘या’ सूचना \nअहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-औरंगाबादहून पुण्याला जात असताना मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये थांबले. त्यांना केंद्रीय आरोग्य खात्याशी व्हिसी असल्याने त्यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून या व्हिसीला हजेरी लावली.\nव्हिसी संपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातून जास्तीजास्त करोना चाचण्या करा, विशेष करून झोपडपट्टी भागात चाचण्या वाढवा,\nकोरोना रुग्णांना संस्थात्मक विलग करा आदी सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंगसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी हजर होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-raut-aditya-thackeray-should-be-narco-tested-so-that-the-truth-comes-out/", "date_download": "2020-09-27T23:38:28Z", "digest": "sha1:HBKYWYVMJ2D73PZAMWLCXIUN475QLFF6", "length": 9058, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘सुशांत सिंह प्रकरणात संजय राऊत,आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी,जेणेकरून सत्य समोर येईल’", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘सुशांत सिंह प्रकरणात संजय राऊत,आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी,जेणेकरून सत्य समोर येईल’\nमुंबई- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बिहारमध्येही पोलीस तक्रार करण्यात आली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी ही तक्रार केली आहे. मात्र सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहेत. खा.राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केलेत.\nसुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला. या आरोपाने भडकलेल्या सुशांतच्या कुटुंबाने आता संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.\nभाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे असा सवाल केला आहे. सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून सत्य समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनीच का राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मौन सोडावं असं निखील आनंद यांनी सांगितले आहे.\nनिखिल आनंद ने कहा कि सुशांत सिंह मामले में सीबीआई को संजय राउत और आदित्य ठाकरे से पूछताछ करनी चाहिए उनका नार्को-टेस्ट भी किया जाना चाहिए उनका नार्को-टेस्ट भी किया जाना चाहिए\nदरम्यान, सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू, असे नीरज म्हणाले.\nमहत्वाच्या बातम्या नक्की वाचा –\n12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन;लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार \nकोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश\nधक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/mission-begin-again-in-mumbai-know-which-services-has-given-permission-to-open-from-5th-august-159493.html", "date_download": "2020-09-27T23:54:00Z", "digest": "sha1:YCXXN52H6VSNL6WZGBRWOTCHNPVQP65U", "length": 32383, "nlines": 254, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mission Begin Again अंतर्गत 5 ऑगस्ट पासून मुंबई मध्ये नेमकं काय सुरु राहणार, काय बंद? घ्या जाणून | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: ब���ंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह ��ाजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nMission Begin Again अंतर्गत 5 ऑगस्ट पासून मुंबई मध्ये नेमकं काय सुरु राहणार, काय बंद\nकोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनला (Lockdown) सुरुवात झाली. हा लॉकडाऊन मे महिन्यापर्यंत अत्यंत कडक होता. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉकिंगला सुरुवात झाली. अनलॉकच्या दोन टप्प्यात काही सेवा स���विधांना मुभा देण्यात आली. आता देखील राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी 'मिशन बिगेन अगेन' (Mission Begin Again) अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 5 ऑगस्ट पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांमुळे काही सोयी-सुविधा पुन्हा सुरु होणार आहेत. तर अनलॉक 3 च्या माध्यमातून मुंबईत नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद याची माहिती घेऊया... (मुंबई शहरात येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकाने, मॉल्स सुरु; मद्यविक्रीस परवानगी, वेळही ठरली)\n# सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार.\n# दुतर्फा असलेली सर्व दुकाने सुरु.\n# सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.\n# काऊंटरवरुन दारु विकण्यास परवानगी. होम डिलिव्हरी देखील सुरु राहणार.\n# मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहणार.\n# रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनसाठी परवानगी. होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध.\n# सर्व ई-कॉमर्स कामं\n# सध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्या\n# सर्व बांधकाम कामं\n# बगिचे आणि खेळाची मैदाने\n# मॉलमधील थिएटर आणि रेस्टॉरंट\nतसंच सरकारी कार्यालयात 15% तर खाजगी कार्यालयात 10% कर्मचाऱ्यांच्या आधारावर कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अनलॉक 3 च्या माध्यमातून अनेक सुविधा पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे.\nBMC Coronavirus COVID-19 Lockdown mission begin again Mumbai unlock 3 अनलॉक 3 कोरोना व्हायरस मुंबई कोविड-19 मिशन बिगेन अगेन मुंबई मुंबई महानगरपालिका लॉकडाऊन\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nIPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी\nऔरंगाबाद: क��रोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मय��ंक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ipl-2020-update-team-franchise-demands-3-day-quarantine-period-in-uae-contactless-food-delivery-during-stay-160108.html", "date_download": "2020-09-28T00:41:05Z", "digest": "sha1:ARXVGSAWN35IGYEQKCB6BJHLBLK2CKUV", "length": 33524, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IPL 2020 Update: आयपीएल फ्रॅंचायझींना UAE मध्ये 6 ऐवजी 3 दिवसांचा हवा आहे क्वारंटाइन कालावधी | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र व���धानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह '���ा' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIPL 2020 Update: आयपीएल फ्रॅंचायझींना UAE मध्ये 6 ऐवजी 3 दिवसांचा हवा आहे क्वारंटाइन कालावधी\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)\nआयपीएल संघांना (IPL Teams) बीसीसीआयच्या एसओपीमध्ये (BCCI SOP) नमूद केलेल्या सहा दिवसांऐवजी युएईमध्ये (UAE) खेळाडूंसाठी तीन दिवसांना क्वारंटाइन ठेवण्याची इच्छा आहे आणि “पुरेशी” अ‍ॅडव्हान्स नोटीस देऊन संघ आणि कुटूंबातील जेवणाचे आयोजन करण्यासाठी मंडळाची परवानगीही मागितली आहे. युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Leaguea) होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला की युएईला पोहचल्यानंतर सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, क्वारंटाइन कालावधीच्या पहिल्या, तिसर्‍या आणि सहाव्या दिवशी खेळाडू आणि क्रीडा कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट केली जाईल. कोरोना टेस्ट नकारात्मक आल्यानंतरच त्यांना प्रशिक्षणाची परवानगी दिली जाईल. स्पर्धेच्या 53 दिवसांच्या प्रत्येक पाचव्या दिवशी कोरोना घेतली जाईल. (IPL 2020 Update: आयपीएलमध्ये मोठा नियम; प्रत्येक 5 व्या दिवशी खेळाडूंची होणार कोरोना व्हायरसटेस्ट, परिवाराने बायो-बबलचे उल्लंघन केल्यास 7 दिवस ठेवणार क्वारंटाइन)\nहॉटेलमध्ये कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीद्वारे बाहेरून भोजन मागितले जावे या विनंतीसह अन्य मुद्द्यांवर बुधवारी संध्याकाळी आयपीएल अधिकाऱ्यांसमवेत टीम मालकांच्या बैठकीत चर्चा होईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “बर्‍याच खेळाडूंकडे मागील 6 महिन्यांत खेळाचा जास्त वेळ मिळालेला नाही आणि ते शक्य तितक्या सरावासाठी उत्सुक आहेत,” अधिकाऱ्याने सांगितले. \"वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यानुसार, आम्ही 6 दिवसांऐवजी 3 दिवस क्वारंटाइन ठेवून खेळाडूंना बबलमध्ये राहून सराव करण्यास परवानगी देऊ शकतो का” फ्रेंचायझीच्या चिठ्ठीतील मुद्दा आहे ज्यावर बैठकीत चर्चा केली जाईल.\nदरम्यान, बीएससीआयने 20 ऑगस्ट पूर्वीच संघांना युएईला न जाण्यास सांगितले आहे. चेन्नई सुपर किंग्ससह काही संघांना लवकर जाण्याची इच्छा होती. दुसरीकडे, बीसीसीआयच्या एसओपीनुसार, खेळाडू आणि टीम मालकांच्या कुटुंबीयांनाही आयपीएल दरम्यान जैव-सुरक्षित वातावरणात रहावे लागेल. त्याबाबत बीसीसीआयनेही आढावा घ्यावा अशी संघांची इच्छा आहे. “सध्या एसओपी सूचित करते की ते बबलचा भाग असल्याशिवाय ते पथकांशी संवाद साधू शकत नाहीत. मालक बबलमध्ये 3 महिने घालवू शकणार नाहीत. म्हणून, मालक आणि कुटूंबियांशी वारंवार घडणार्‍या संपर्कासाठी विचारात घेता येईल असा कोणता विशिष्ट प्रोटोकॉल आधारित वैद्यकीय सल्ला आहे का” यावरही चर्चा केली जाईल.\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीच�� कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-monera-foundation-shahuwadidistkolhapur-rural-development-work-story", "date_download": "2020-09-27T21:55:05Z", "digest": "sha1:WINPX5BEJ27UX6WK64SH5IQKC3W7SBMY", "length": 27999, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, MONERA foundation (Shahuwadi,Dist.Kolhapur) rural development work story | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्क��ळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण अन् ग्रामविकासाला दिशा\nमोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण अन् ग्रामविकासाला दिशा\nरविवार, 31 मार्च 2019\nपरिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा हेतू ठेवून शाहूवाडी (जि. कोल्हापूर) तालुक्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत २०१२ मध्ये ‘मोनेरा फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे देवराई संवर्धन, विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिर, पर्यटन मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात.\nपरिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा हेतू ठेवून शाहूवाडी (जि. कोल्हापूर) तालुक्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत २०१२ मध्ये ‘मोनेरा फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे देवराई संवर्धन, विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिर, पर्यटन मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात.\nजागतिक वारसा स्थळ असणारा पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. पश्चिम घाटाचा एक पट्टा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या जैवविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील आंबा गाव परिसरात मोनेरा फाउंडेशन (मेंबर्स ऑफ नॅचरल इकोलॉजिकल रिसर्च असोसिएशन) या स्वयंसेवी संस्थेने आपले कार्य सुरू केले. संस्था लोकसहभागातून ग्रामीण भागात जैवविविधता संरक्षण, बालशिक्षण, महिला सशक्तीकरण आणि ग्रामविकासामध्ये कार्यरत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणिवेतून समविचारी मित्र-मैत्रिणींना एकत्र करत अजिंक्य बेर्डे यांनी संस्थेची स्थापना केली. वैभव पाटील हे संस्थेचे अध्यक्ष आणि कुमारी प्रज्ञा कांबळे या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. संस्थेचे सदस्य स्व खर्चातून विविध उपक्रम लोकांच्या सहकार्याने राबवितात.\nनिसर्ग संवर्धनाबरोबर संशोधन अणि प्रबोधन वाढीस लागावे, ग्रामीण भागातून जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण आणि संशोधन क्षेत्राकडे वळावेत यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य वाढदिवसानिमित्त दुर्गम वाडी, वस्तीवरील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्��ू देतात.\nवन्यजीवांसाठी पाणवठे, प्लॅस्टिकमुक्त जंगल\nजंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढीस नेतो. याचे बारकाईने निरिक्षण केले असता असे दिसून आले, की उन्हाळ्यात जंगलातील पाणीटंचाईमुळे गवे शेतामध्ये शिरतात. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने आंबा जंगलातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणवठे पुनरुज्जीवन आणि निगा राखण्याचा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेतर्फे जंगलातील वाघझरा, मानोली धरण, आंबेश्वर देवराई, पावनखिंड परिसरात स्वच्छता मोहिम राबविली जाते. जंगल परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी जनजागृती केली जाते.\nपश्चिम घाट जैवविविधता संवर्धन या विषयासंबंधी नुकतेच एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन प्रा. डाॅ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, मोनेरा फाउंडेशन आणि प्लॅनेट अर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पश्चिम घाट संवर्धन आणि जतन या विषयी तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. देशभरातून आलेल्या निसर्गप्रेमींना या संमेलनाचा चांगला फायदा झाला.\nनैसर्गिक रंगनिर्मिती : रासायनिक रंगांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून विविध गावांतील शाळांमधून दरवर्षी नैसर्गिक रंगनिर्मिती आणि त्यांचे महत्त्व या संदर्भात शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येते.\nग्रामोद्यान : ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या हक्काचे ग्रामोद्यान तयार करावे ही संकल्पना संस्थेने पन्हाळा परिसरातील दिगवडे या गावात राबविली. या ग्राम उद्यानात प्रामुख्याने देशी वृक्षांची लागवड केल्यामुळे जैवविविधता वाढीस लागणार आहे.\nनिसर्ग विज्ञान शिबिर : विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी संस्था दरवर्षी दिवाळी सुटी आणि मे महिन्यात निसर्गविज्ञान शिबिराचे आयोजन करते. विज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घालून निसर्गाच्या सहवासात राहून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. आनंदवर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे अभ्यासात्मक खेळ घेतले जातात. संस्थेच्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आता जळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक उपक्रमांना सुरवात करणार आहेत.\nकापडी पिशव्यांबाबत जागृ���ी : प्लॅस्टिकचे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध गावांत कार्यशाळांचे आयोजन केले जाते. महिलांना कापडी पिशव्या बनवण्याची सोपी पद्धत शिकवली जाते. गावामध्ये तसेच शाळांमधून कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येते.\nपावनखिंड अभ्यास दौरा : शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाचे महत्त्व समजावून देण्यासाठी अभ्यासक्रमाला अनुसरून पावनखिंड अभ्यास दौरा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत पावनखिंड या ठिकाणी रणसंग्राम विषय शिकवला जातो.\nकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असलेला आंबा घाट हा कोकण आणि घाटमाथा या दोन भौगोलिक प्रदेशांना जोडतो. घाटामध्ये दुर्दैवी अपघातात सापडलेल्या व्यक्ती आणि वन्यजीवांना त्वरित मदत करण्यासाठी मोनेरा रेस्क्यू टीम सदैव कार्यरत असते. आंबा ते विशाळगड रस्त्यावर रात्रीच्या वेळी वन्यपशूंचे होणारे अपघात लक्षात घेऊन हा मार्ग रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद व्हावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.\nसंस्थेचे सदस्य विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेले आहेत. रोहित पाटील हा भूगर्भशास्त्र तर अजिंक्य बेर्डे, रतन मोरे, पांडुरंग बागम हे वनसस्पतिशास्त्र आणि सतपाल गंगलमाले हा पक्षी निरीक्षणामध्ये पारंगत आहे. हे सर्व सदस्य आंबा राखीव जंगल क्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतात. यातून मिळणाऱ्या रकमेतील काही भाग हा विविध सामाजिक कामांसाठी वापरला जातो.\nदेवराई संवर्धन, निर्माण अभियान\nहजारो वर्षांची परंपरा असलेल्या देवराया दुर्लक्षामुळे नष्ट होत आहेत. शाहूवाडी परिसरातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संस्था गावांच्यामध्ये जाणीव जागृतीसाठी उपक्रम राबविते. विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने देवराई अभ्यास दौरा आयोजित केला जातो. संस्थेने देवराई संवर्धनासाठी काही बाबी निश्चित केल्या गेल्या. त्यातून देवराई निर्माण अभियानाची संकल्पना पुढे आली. तालुक्याचा अभ्यास करून जिथे मंदिर आहे पण देवराई नाही, अशा ठिकाणांची यादी निश्चित केली. संस्थेने चार वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून मलकापूर जवळील मुठकलवाडी येथील मुठकेश्वराच्या टेकडीवर देवराई निर्माण अभियानाची सुरवात क��ली. येत्या काळात संस्थेने निवडलेल्या गावातील मंदिर परिसरात देवराई, नक्षत्र वन, पंचवटी वनांच्या उभारणीचे नियोजन केले आहे. या माध्यमातून वनसंवर्धनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. विविध उपक्रमांची दखल घेत मोनेरा संस्थेला कोल्हापूर येथील डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनतर्फे राजलक्ष्मी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\n- अजिंक्य बेर्डे ः ९४२१४७१८१८\n(लेखक मोनेरा फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत)\nपर्यावरण environment कोल्हापूर निसर्ग जैवविविधता शिक्षण महिला ग्रामविकास rural development आरोग्य धरण\nलोकसहभागातून देवराईमध्ये देशी वृक्षांच्या रोपांची लागवड\nआंबा (जि.कोल्हापूर) : देवराईमध्ये विद्यार्थ्यांना जैवविविधतेबाबत माहिती देताना संस्थेचे सदस्य.\nशालेय विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिराचे आयोजन.\nवन्यजिवांसाठी जंगलात पाणवठा निर्मिती.\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के...\nपुणे : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरा\nऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...\nचिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...\nऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...\nशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...\nराज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: ���तिवृष्टीमुळे झालेल्या पीक...\nतीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...\nमुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...\nकृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...\nमहिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...\nमराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...\nराज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...\nएक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...\nसूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...\nकृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...\nशेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...\nसोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...\nकेळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...\nअडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/03/corona-osmanabad-kalanb-omraga-crimenews.html", "date_download": "2020-09-27T22:20:29Z", "digest": "sha1:G7N7LYBXLY6UJ2PPKBTENMFMZRW64ZDZ", "length": 8932, "nlines": 54, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, 4 गुन्हे दाखल - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / उस्मानाबाद जिल्हा / मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, 4 गुन्हे दाखल\nमनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, 4 गुन्हे दाखल\nपोलीस ठाणे, कळंब: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन माधव किसन केंद्रे रा. अहमदपुर, जि.लातुर यांनी दि. 28.03.2020 रोजी 09.54 वा. सु. कळंब, बसस्थानक समोर कळंब ते परळी ट्रक क्र. एम.एच. 12 एचडी 3456 मध्ये टपावर, कॅबिन मध्ये 115 प्रवाशी घेउन अवैधरित्या वाहतुक करत असतांना पो.ठा. कळंब चे सपोनि श्री. अशोक पवार यांच्या पथकास गस्ती दरम्यान आढळुन आले. तर- 1)सुनिल बाळु गुजर रा. सावर्डी (बु.) जि.कोल्हापुर 2)वाहीद बशीर नालबंद रा. राजारामपुरी, कोल्हापूर हे दोघे दि. 29.03.2020 रोजी मांजरा नदीचे चेक पोस्ट येथे कळंब ते परळी पिकअप क्र. एम.एच. 25 सी 6486 मध्ये 23 प्रवाशी घेउन अवैधरित्या वाहतुक करत असतांना पो.ठा. कळंब येथील पोहेकॉ- दिलीप धावडे यांना आढळुन आले. यावरुन वरील दोन्ही वाहन चालकांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम- 11, सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कलम- 2, 3, 4 सह, म.पो.का. कलम- 135 सह, मो.वा.का. कलम- 66/192 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\nपोलीस ठाणे, उमरगा: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन 1)अब्दुल जैनोद्दीन शेख रा. बेलापूर, ठाणे 2)आरिफ मसुदआलम शेख रा.मुंबई 3)मुजफर महंमद जमील मुसरफ रा. उबळी, जि. धारवाड, कर्नाटक हे ट्रकमध्ये तर 1)लोकेश विठ्ठलराव मैत्रीकर रा.ईटगा, ता.हुमनाबाद 2)शाहनुर शमशोद्दीन अतनुर रा.नवी मुंबई 3)बसवराज विरशेट्टी आणदुर रा.बगदल, ता.बिदर, कर्नाटक हे दि. 28.03.2020 रोजी 17.30 वा. सु. कसगी बॉर्डर, उमरगा येथून मुंबई ते तेलंगणा त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये अवैध प्रवाशी वाहतुक करत असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळुन आले. यावरुन वरील वाहन चालकांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम- 11 सह, मो.वा.का. कलम- 66/192 अन्वये 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाच��� अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mihaykoli.co.in/stuffed-pomfret-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-27T23:29:08Z", "digest": "sha1:2YXF3W75R2KDCQOB5XDR2PD6KQ5X5LGT", "length": 8441, "nlines": 70, "source_domain": "mihaykoli.co.in", "title": "Stuffed pomfret – कोळी स्पेशल भरलेलं पापलेट – Mi Hay Koli", "raw_content": "\nStuffed pomfret – कोळी स्पेशल भरलेलं पापलेट\nसाहित्य – एक मोठं पापलेट, खीसलेलं ओलं खोबरं, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, एक छोटा चमचा हळद, ( आले, लसुन, मिर्ची आणि कोथिंबीरची पेस्ट ) १ चमचा भाजलेल्या सुख्या खोबर्याचा कूट, कोकम आगळ, नारळाचे पाणी,चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता २ चमचे तेल.\nकृती – प्रथम पापलेटला पोटाकडील भागाला कर्व्ह असलेल्या सुरीने चीर पाडावी. कर्व्ह असलेली सुरी नसेल तर आपल्या जवळच्या कोळीण मावशी जवळून अशी दाखवल्या प्रमाणे चीर पाडावी. काहीच अगदी समजले नाही तर कोळीण मावशीला म्हणावं कि पापलेट भरायचे आहेत. पापलेट घेताना शेपटी आणि पर कापायचे नाही. अख्खा पापलेट दिसायला सुंदर दिसतो. आता पापलेटवर चिमुटभर हळद टाकावी. २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा, एक चमचा कोकम आगळ टाकायचे, आले, लसुन, मिर्ची आणि कोथिंबीरची पेस्ट साधारण दीड चमचा टाकायची, आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मसाले पापलेटला मस्त आतून भाहेरून चोळून घ्यायचे. मिश्रण चीर पाडलेल्या भागात सुद्धा आत पर्यंत चोळावे. आता पापलेटला किमान ३० मिनिटे म्यारीनेट (मुरण्यासाठी) ठेवावे. पापलेट जो पर्यंत मुरतंय त्या वेळेत आपण पापलेटसाठी लागणारी स्टफिंग बनवून घेवूया. साधारण २ छोटे चमचे तेल कढईत टाकून गरम करावे. तेल तापल्यावर यात उरलेली आपली हिरवी पेस्ट साधारण २ चमचे टाकायची आणि तेलात परतून घ्यावी. नंतर तेलात चिमुटभर हळद आणि एक चमचा ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. सर्व मसाले एकत्रीत परतून घ्यावे. मसाले परतून झाल्यावर त्यात ओल्या नारळाचा खीस २ चमचे आणि भाजलेल्या सुख्या खोबर्याचा कूट टाकावा २ चमचे टाकावा आणि तेलात चांगला परतून घ्यावा. मला इथे आवर्जून एक सांगावेसे वाटते कि आपण येथे ओल्या आणि सुख्या खोबऱ्याची थोडे पाणी टाकून पेस्ट देखील वापरू शकता. पण खोबर्याचा चमचमीत खीस जेव्हा खाताना दाताखाली येतो तेव्हा जाम भारी वाटते. म्हणून मी इथे खीस वापरलेला आहे. सर्व मिश्रण परतून झाल्यावर साधारण एक चमचा कोकम आगळ, चवीनुसार मीठआणि नारळाचे पाणी टाकावे. नारळाच्या पाणीचे गुपित सांगतो. बरेच जण मसाले व्यवस्थित ब्लेंड ( एकजीव ) होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. पण मी इथे त्यात एक्स्ट्रा टेस्ट येण्या करिता नारळाच्या पाण्याचे वापर केले आहे. आपल्याजवळ जर अगदीच नसेल नारळाचे पाणी तर साध्या पाण्याचा देखील वापर करू शकता. आता सर्व मसाले मिक्स करून घ्यावे आणि २ मिनिटे पुन्हा भाजावे, जेणे करून आपले सर्व मसाल्यांची चव यात व्यवस्थित मिक्स होईल. तयार झालेली स्टफिंग (आत भरायचे सारण ) एका मोठ्या वाटीत काढून थोडं थंड होऊ द्या. आपला पापलेट देखील आता मसाल्यात चांगलाच मुरला आहे. पापलेटला चीर पाडलेल्या भागात तयार सारण आत भरून घ्यावे. आत भरताना सर्व सारण व्यवस्थित पसरून घ्यावे. मिश्रण बाहेर न येण्यासाठी पापलेटला धाघ्यानी बांधून घ्या. आता एका तव्यावर २ चमचे तेल गरम करावे. या तेलात आपला पापलेट ५ मिनिटे तळण्याकरिता सोडवा. तळताना ग्यास मंद आचेवर ठेवून तळावे. आता दुसरी बाजू तळून घ्यावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगासारख्या खरपूस भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून त्याची प्लेटिंग करून घ्यावी. मस्त कोळी स्पेशल भरलेलं पापलेट तयार आहे.\nEgg Lapeta – अंड्याचा लपेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/08/blog-post_10.html", "date_download": "2020-09-27T23:28:16Z", "digest": "sha1:T3EYPAG7RMGB5APAUGPHGGLYYBVGYP2I", "length": 18218, "nlines": 103, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "सोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण नासिकच्या सुविचार मंचावर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nसोमवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रुथ��वीराज चव्हाण नासिकच्या सुविचार मंचावर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट १०, २०१८\nनाशिक शुक्रवार, दि. १० ऑगस्ट २०१८\nसोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण\nअभिनेते स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर यांच्यासह ९ जणांना आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सुविचार गौरव\nनाशिक दि. १० (प्रतिनिधी) :-सुविचार मंच या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी दिली आहे.\nसमाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व के.बी.एच.आय.एम.आर. या व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने आलेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे.\nयामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु (वैद्यकीय), विश्वास ठाकूर (सामाजिक), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यावेळी “जीवन गौरव” पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.\nसोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरस��� असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/worlds-smallest-smartphone-zanco-tiny-t2-know-features-and-price-details-mhsy-428549.html", "date_download": "2020-09-27T23:40:40Z", "digest": "sha1:BEERYNJ6LJW3ICJZS7CZGQGJISKOY2GA", "length": 19478, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वस्तात मस्त! सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स worlds-smallest-smartphone-zanco-tiny-t2-know features and price details mhsy | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स\nVodafone-Idea युजरसाठी आनंदाची बातमी 3G आणि 4G प्लॅन लवकरच होणार अपग्रेड\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nApple चा नवा कॉम्प्युटर घ्यायचा विचार करत असाल तर आधी हे वाचा... Apple Mac Pro च्या किमतीत तुम्ही 'या' 7 वस्तू घेऊ शकता\nआता Google Map सांगणार Corona Hotspot; तुमच्या आसपास किती Covid-19 रुग्ण आहेत, कसं पाहायचं\nजगातील सर्वात लहान Fridge; जो साध्या डोळ्यांनी तुम्हाला दिसणारच नाही\n सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स\nजगातला सर्वात लहान आकर असलेल्या या फोनमध्ये 3जी टेक्नॉलॉजीसह ड्युअल कॅमेरा आणि इतर खास फीचर्स आहेत.\nWorld's smallest smartphone युके मधील Zini Mobiles या कंपनीने जगातील सर्वात लहान Zanco tiny t2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 3जी टेक्नॉलॉजी असलेल्या या फोनचा आकार अंगठ्याएवढा आहे. कंपनीने याआधी Zanco tiny t1 फोन लाँच केला होता. त्याचं अपग्रेड व्हर्जन नवा फोन आहे. यामध्ये कॅमेरासुद्धा असणार आहे. या फोनचे वजन फक्त 31 ग्रॅम असून 3जी डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. तसेच SOS मेसेजची सुविधाही आहे.\nसध्या हा फोन फक्त युएस मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. युजर्सना हा फोन वेबसाइटवरून बूक करता येणार आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. मल्टिपल फीचर्स असलेल्या या फोनमध्ये कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर ही फीचर्स आहेत. कॅलेंडर आणि अलार्म क्लॉकचा पर्यायही देण्यात आला आहे. याशिवाय एफएम रेडिओसुद्धा वापरता येणार आहे.\nफोनमध्ये कॉलिंग, टेक्स्ट मेसेजची सुविधाही असेल. मेमरीच्या बाबतीत सांगायचे तर त्यात 32 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येते. यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.\nएवढ्याशा फोनमध्ये बिल्ट इन कॅमेराही आहे. फोटो क्लिक केल्यानंतर एसडी कार्डवरून फोटो दुसऱ्या फोनमध्ये पाठवता येतात. या फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 7 दिवस टिकेल असा दावा करण्यात आला आहे.\nकिंमतीच्या बाबतीतही हा फोन स्वस्त आहे. सुपर अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये हा फोन 4 हजार 200 रुपयांपर्यंत खरेदी करता येतो. सध्या अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये ही किंमत 4 हजार 900 रुपये असून किकस्टार्टर स्पेशल पॅक 5 हजार 600 रुपयांत खरेदी करता येणार आहे.\njioची नवीन वर्षात खास भे��, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T22:46:21Z", "digest": "sha1:YOVURFMVBLVRUI4WZITJQI2HKFDKKACG", "length": 3783, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "त्राब्झोन प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nत्राब्झोन (तुर्की: Giresun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७ लाख आहे. त्राब्झोन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nत्राब्झोन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,६८५ चौ. किमी (२,५८१ चौ. मैल)\nघनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)\nत्राब्झोन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१३ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/sankshi-manikgad/", "date_download": "2020-09-27T23:12:57Z", "digest": "sha1:UJ5P245DAYKLR6TJ6AIZS6HZX7SPGSVE", "length": 23901, "nlines": 139, "source_domain": "trekography.in", "title": "एक अविस्मरणीय पायपीट : सांकशी – माणिकगड – Trekography", "raw_content": "\nएक अविस्मरणीय पायपीट : सांकशी – माणिकगड\nमागची भटकंती होऊन दोन आठवडे उलटले तरी पुढचे बेत ठरत नव्हते. तशी आमची भटकंती ठरवायची पद्धत वेगळीच आहे म्हणा. या वेळी ठाणे जिल्यातील किल्ले बघायचे एकमताने () ठरले होते. तसे ध्रुव आणि वाघोबाने रात्री “जागवून” एक प्लान सुद्धा बनवला होता. पण प्लान प्रमाणे घडत असते तर आपला देश आत्ता कुठे पोचला असता नाही का) ठरले होते. तसे ध्रुव आणि वाघोबाने रात्री “जागवून” एक प्लान सुद्धा बनवला होता. पण प्लान प्रमाणे घडत असते तर आपला देश आत्ता कुठे पोचला असता नाही का अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत ठाणे जिल्हा एकदम फायनल होता. पण आम्हा पुणेकरांची गाडीची सोय न झाल्याने सोयीचे म्हणून पेण-पनवेल जवळचे किल्ले फुल अँड फायनल झाले. मिरगड-सांकशी-रत्नदुर्ग-माणिकगड असा भला मोठा बेत कागदोपत्री उतरला आणि शुक्रवारबरोबरच संपला.\nशनिवारी भल्या पहाटे धो-धो पावसात मी, अजय आणि खंडो(बल्लाळ नव्हे) स्वारगेटला हजर झालो. रिक्षावाल्याने रस्त्यात पडलेले असंख्य खड्डे चुकवत पोचवल्याने कधी नव्हे ते वेळेवर सुटलेली अलिबागची “येष्टी” आमच्या तोंडावर निघून गेली. दोन प्लेट भजी, गरम चहा असा खास पावसाळी नाश्ता करून पुढच्या गाडीने पेणला पोचलो. तोपर्यंत मुंबईकर मंडळी (धुरड्या, वाघोबा आणि नवा गडी “योगी”) पेणमधील “तांडेल”ची मिसळ हाणत बसले होते. मग पुन्हा एकदा हाता-तोंडाची गाठ घालून देत मिसळ चापली आणि ढेकराबरोबर मिरगड-रत्नदुर्गचा बेत हवेत विरून गेला. नेहमीच्या अनुभवावरून स्थानिक लोकांना जवळपासचे किल्ल्याचे खरे नाव माहित नसते. सांकशीबाबतसुद्धा तेच घडले. तांडेलच्या “हाटेला”त काम करण्याला विचारले तर त्य��ने सांगितले “सांकसाई बद्दृद्दिनदा पासून जा. स्टँडावर जा आणि मुन्गोशीची गाडी मिळंल. तिकडनं चालत जा. एक घंट्यात पोचाल.”\nइथे पुन्हा एकदा नशिबाने आमची “येष्टी” चुकवली. मग एका टमटमने पनवेल रस्त्यावरच्या बळवलीफाट्यावर उतरलो. आणि पायाची गाडी सुरु केली. कोणीतरी सांगितले होते की वीस मिनिटात दर्गा येईल. रिपरिप पावसात गप्पा मारत टवाळक्या करत दीडेक तासात दर्ग्यापाशी आलो. “हजरत सईद बद्दृद्दिन हुसैनी दर्गा” असे भले मोठे नाव असलेला या दर्ग्याचा विस्तार गडपायथ्याला बराच मोठा आहे. पाठीमागेच दर्गा अथवा मशीद असे काहीसे जुने बांधकाम आहे. कुठल्यातरी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे दर्ग्या पाठीमागची पाण्याची पाईप पकडून आमची सांकशीच्या चढाईला सुरवात झाली. दहा-पंधरा मिनिटाच्या सोप्या चढणीनंतर गडाच्या काही फुटक्या-तुटक्या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेलो की गडाचा छोटी सपाटी लागते. येथे कातळभिंतीमध्ये कोरलेले पाण्याचे एक टाके आहे. पण येथे चढण्यासाठी नीटशी जागा नसल्याने जरा जपूनच टाक्यापर्यंत जावे लागते. शिवाय सततच्या पावसामुळे येथील कातळ निसरडा झाला आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी एका घळीतून चढावे लागते. थोडी काळजी घेतली की हा टप्पा पटकन सर् होऊ शकतो. पावसामुळे आणि निसरड्या वाटेमुळे आम्हाला येथे रोप लावून जावे लागले. या वाटेने आपण गडाच्या मध्यभागी जातो. माथा बराचसा खडकाळ आहे. समोरच दोन मोठी कोरडी टाकी दिसतात. तर काही छोटे-मोठे खड्डे दिसतात. त्यातले काही खड्डे चराने जोडले आहेत. यामागचा उद्देश काही लक्षात येत नाही. गडाचा पूर्वेकडील भाग हा मुख्य डोंगररांगेपासून वेगळा झालेला दिसतो. येथे उभे राहून ढगांमध्ये हरवण्याचा आनंद तसेच कोकणातून येणारा अल्लड वारा छातीत भरून घ्यायचा आणि नव्या दमाने उरलेल्या गडफेरीस निघायचे. गडाच्या पश्चिम भागात सुद्धा काही टाकी आणि एक टाके-वजा गुहा आहे. कोरीव खांबाची रचना असल्याने हे टाके आहे की गुहा ते लक्षात येत नाही. संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या इतिहासाची चर्चा करत आम्ही आल्या वाटेने दर्ग्याकडे परतलो. पोटातल्या कावळ्यांनीसुद्धा आता पावसाच्या आवाजात सूर मिसळला होता.\nअजयने काढलेले सांकशीच्या दर्ग्याचे रेखाचित्र\nथोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा पायाच्या गाडीने गोवा रस्त्यावर आलो. मिळेल त्या गाडीने पनवेल गाठले आणि माणिकगडच्या पायथ्याच्या वडगाव गावात जाणाऱ्या मुक्कामी गाडीची वाट बघत बसलो. वडगावला जाणारी साडे आठची शेवटची मुक्कामी गाडी साडे नऊला (अगदी वेळेवर) हजर झाली. पावसाच्या आवाजाच्या वरताण आवाज करत ती “येष्टी” इथून तिथून हलत तासाभरात मुक्कामी पोचली. कोपऱ्यावरच्या “अड्ड्यावर” गाडी थांबवून “डायवर”ने काही “घ्याचे का” असे मास्तरास विचारलेसुद्धा. ओंकार ओकच्या कृपेमुळे आधीच गावात जेवण सांगून ठेवल्यामुळे गरम गरम कांदा-बटाटा-वांगी रस्सा, भाकरी आणि लोणचे असा फक्कड मेनू आमची वाट बघत होता. अगदी खाली बोट लाऊन अधाश्यासारखे तो अस्सल शिधा खाऊन गावातल्या मारुती मंदिरात पाठ टेकली. पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या तालावर डोळे आपसूकच मिटले गेले.\nपहाटे जाग आली ती प्रचंड कलकलाट आणि गोंधळामुळे. अंदाजे तीस-पस्तीस नवशे ट्रेकर माणिकगडच्या ट्रीप साठी आले होते. त्यांच्या ट्रेकिंगच्या अविर्भावापुढे आम्ही गरीब बापुडे वाटत होतो. गड चढताना ट्राफिक नको म्हणून आम्ही निवांत होतो. चहा-पोहे खाऊन चढणीस सुरवात केली. गेल्याच वर्षी आम्हाला याच गाडणे एकदा हुलकावणी दिली होती. जंगलात वाट चुकून भरकटले गेलो होतो. त्यामुळे आता परत तीच चूक नको असे म्हणूनसुद्धा सुरवात चुकलीच. शेवटी अर्धा जंगलात वाट शोधायचा प्रयत्न करून शेवटचा उपाय म्हणून “सुलतानढवा” सुरु केला. मिळेल त्या वाटेने दिसेल त्या दिशेने डोंगर माथ्याच्या दिशेने चढलो. सरतेशेवटी एका डोंगर धारेवर एक छत्री दिसली. भाताची खाचरे तुडवत छत्रीच्या दिशेने निघालो. वाट सापडली. नवश्या ट्रेकरपैकी एक जोडप्याने तिथे शेवटचा थांबा घेतला होता. गावकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे पठारावरून मारुती दिसेपर्यंत पन्नास एकर () चालत रहायचे आणि नंतर उजवीकडची वाट पकडायची. वाट सापडल्याने जरा चालण्यात जोर आला होता. त्यामुळे मारुतीच्या शोधात आम्ही ती मळलेली पायवाट तुडवू लागलो. काय सुंदर जंगल होते ते. हिरवी दुलई पांघरलेला माणिकगड मधूनच ढगाअडून दर्शन देऊन खुणावत होता. म्हणत होता “या पोरांनो… माझ्या अंगा-खांद्यावर चढा… पहा ही निसर्गाची किमया. अनुभवा सह्याद्रीचा रांगडेपणा…लवकर या…” पावसाने तर थांबायचे नाही असेच ठरवले होते. दोनेक तासाची नुसती पायपीट केल्यावर गडाची मुख्य चढण सुरु झाली. माथ्यावर जाणारी वर गड���ला पूर्ण वळसा घालून जाते. वाट दाट जंगलातून जात असल्याने त्या अंगावर येणाऱ्या चढणीचा तेवढा त्रास होत नाही. माणिकगडची लिंगी अथवा सुळक्याला वेढा घालून घळीतून वाट गडावर जाते. थोड्याच वेळात एक मोठे टाके लागते. येथून सरळ जात तुटल्या तटबंदीमधून गडामध्ये प्रवेश होतो. गडमाथ्यावर सपाटीवरून थोडे चालले की एक चुन्याचा मोठा घाणा दिसतो. हा घाणा म्हणजे एक मोठे दगडी वर्तुळ आहे. पूर्वी या वर्तुळात बैल फिरवून चुन्याचा घाणा चालवला जायचा. थोडे पुढे गेले की गडाचे दोन दरवाजे लागतात. एक दरवाजा पूर्ण भग्न झाला असून पूर्वी येथून खाली उतरण्यासाठी वाट असावी असे दिसते. तर दुसऱ्या दरवाज्याची कमान शिल्लक आहे. कमानीवर गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. या दरवाज्यातून पलीकडे गेलो की एक मोठा तलाव आहे. आणि जवळच गडाची सलग तटबंदी दिसते. येथून थोडे पुढे गडाच्या खालच्या टप्प्यावर उतरण्यासाठीच्या पायऱ्या लागतात. या भागात दोन बलदंड बुरूज आणि काही टाकी आहेत. तटबंदी शेजारून एक वर परत फिरून मगाशी बघितलेल्या तलावाकडे जाते. या वाटेवर शंकराची एक पिंड आणि चार-पाच टाकी आहेत. या पिंडीजवळ एक भग्न गणेशमूर्ती सुद्धा दिसते. पूर्वी येथे देऊळ असावे असे आसपासच्या जोत्यावरून जाणवते. तसेच पुस्तकामध्ये येथे नंदी असल्याची नोंद सुद्धा आहे परंतु वाढलेल्या गवतात ती काही सापडत नाही. पिंडीजवळ थोडावेळ बसून परत फिरायचे. संपूर्ण गडफेरी तासाभरात पूर्ण होते. सकाळपासून झोडपणाऱ्या पावसाची आणि बोचऱ्या वाऱ्याची तमा न बाळगता एका बुरुजावर उभे राहून निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही अजून काही वेळ तिकडे घालवला आणि माणिकगडला निरोप दिला. सुमारे तीन-चार तासाची पायपीट, सततचा पावसाचा मारा, भूकेजलेले पोट, दमलेले शरीर घेऊन गडावर गेल्यावर एवढे अवशेष आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळाल्यावर कोण्या दुर्गप्रेमीस तिथून निघायची इच्छा होईल\nमाणिकगडचा भग्न दरवाजा – अजयने काढलेले रेखाचित्र\nपरत आल्यावर आमचे अनुभव ऐकून अनेक जण विचारतात. “का रे बाबा एवढी तणतण करायची पावसापाण्याचे फिरायचे” पण त्यांना कसे कळणार की हे दुर्गच आम्हाला साद घालतात. एवढी तंगडतोड केल्यावर गडावरचे भग्न अवशेष सुद्धा जिवंत होतात आणि डोळ्यासमोर त्यांचे पूर्वीचे भरभराटीचे दिवस तरळतात. असेच अजून बरेच दुर्ग साद घालतायत, बोलावतायत आम्हाला पुढच्या भटकंतीला.\nता.क. सलग दोन दिवस आम्ही पावसात भटकतोय. सांकशीच्या वाटेवर, माणिकच्या जंगलात तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. आमच्याबरोबर आमच्या बॅग पण पावसाला कंटाळल्या होत्या.\nपुन्हा ता. क. अजून काही तास असेच भटकलो असतो तर आमच्या ढुंगणावर सुद्धा शेवाळे साठले असते.\nशेवटचे ता.क. अति पावसामुळे कॅमेरा बाहेर काढणे सुद्धा शक्य होत नव्हते त्यामुळे पुढील छायाचित्रे ही फक्त नोंद ठेवण्यापुरती आहेत.\nसहभागी भटके – अजय काकडे, अमित कुलकर्णी, प्रांजल वाघ, महेश लोखंडे, ध्रुव मुळे, केदार योगी.\nनोंदी आणि रेखाटने – अजय काकडे\nछायाचित्रे – अजय काकडे\n←Previous post:वाईजवळची पालपेश्वर लेणी\nखूप सुंदर वर्णन केले आहेस अजय ने काढलेली रेखाचित्रे अप्रतिम आहेत… मस्त….\nवर्णन व स्केच छान आहेत. (ता. क.) शेवाळे उगवले असते. छान कल्पना आहे.\nहा हा… धन्यवाद निशिकांत…\n अजयची रेखाचित्रे तर भन्नाटच आहेत.\nतुला सांगितलं होतं वेळेवर यायला…\nचिंब भटकंतीचा श्रीगणेशा – भोरगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=10937", "date_download": "2020-09-27T21:58:15Z", "digest": "sha1:FI72WD2ALTW5RNJQ4RMCABYYXPC32TMC", "length": 10844, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nआरमोरी तालुक्यात पावसाचा कहर , गडचिरोली - आरमोरी महामार्ग पुरामुळे बंद\nचामोर्शी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्याबाबत शिक्षक संघाने केली बीडीओ व बीओंशी चर्चा\nगडचिरोली जिल्हयातील आणखी दोघेजण झाले कोरोनामुक्त\nसेव्ह मेरिट सेव्ह नेशन तर्फे आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयासमोर घंटानाद\nव्याहाड खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात दारूसाठा आढळल्याने खळबळ\n११ ऑक्टोबर ला जर्मनीमध्ये ‘२१ व्या शतकासाठी गांधी’ विषयावर डॉ. अभय बंग यांचे भाषण\nमहेंद्रसिंह धोनीची विंडीज दौऱ्यातुन माघार : २ महिन्यांसाठी 'पॅरा मिलिटरी फोर्स' मध्ये जाणार\nशाॅट सर्कीटने विजपुरवठा खंडीत, पेरमिली येथे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज ठप्प\nमुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला स्थानांतर\nगडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - अजय कंकडालवार\nहैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ��ार\nमोहा दारू काढणाऱ्यांनी घेतला तीन वाघांचा बळी, आरोपींना अटक\nमाध्यम प्रमाणिकरण कक्षास निवडणूक निरीक्षकांची भेट\nगडचिरोली येथील आणखी २ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना मिळाला डिस्चार्ज\nवर्धा येथील कामगार अधिकारी व वाहन चालकावर एसीबीची कारवाई : ३० हजार रूपयांची स्वीकारली लाच\nपुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता : हवामान विभागाने वर्तवला अंदाज\nडेव्हिड वॉर्नरचं पाकविरुद्ध गुलाबी चेंडूवर त्रिशतक ; विराट कोहलीला मागे टाकले\nजम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधिक्षक दोन अतिरेक्यांसोबत कारमध्ये सापडला\nदेशभरात गेल्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण आढळले\nराज्यात स्वाइन फ्लूची साथ, नऊ महिन्यांमध्ये २१२ जणांचा घेतला बळी\nबल्लारपूर आणि वरोरा येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक\nसत्तास्थापनेची दिल्लीत खलबतं, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला\nवडसा येथे आढळले ४ नवे कोरोना बाधित तर धानोरा येथील ४ व गडचिरोली येथील एकजण झाला कोरोनामुक्त\nमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ आरोपींना सुनावली कारावासाची शिक्षा\nनक्षलविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस शौर्यपदक जाहीर\n कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणार \nपरतीच्या पावसाने धान पीक जमीनदोस्त\nपीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावे\nगडचिरोली जिल्ह्यातील आणखी २ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना मिळाला डिस्चार्ज\nशेतात काम करीत असताना वीज पडून दोन सुना , सासू - सासऱ्यासह पाच जण ठार\nअट्टीवागू नाल्यावरील पुलाचा दुरुस्तीसाठी ३० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ - जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांचे टेकडाताल्ला वासीया�\nराज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमहाराष्ट्रात मुद्रा योजनेंतर्गत ८४ हजार कोटींचे कर्ज वितरण\nबेतकाठी येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेत आहेत शिक्षण\nबाल हक्कांबाबत सुनावणी मध्ये १४२ तक्रारींवर प्रत्यक्ष कार्यवाही\nजागतिक स्तरावरील सर्वोच्च नोबेल पुरस्कारांची घोषणा\nग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन द्या, अन्यथा विधानसभा निवडणूकीवर सहकुटूंब बहिष्कार टाकणार\nराष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या\nजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर आणि भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना निलंबित करा : शिवसेनेचे पालकमंत्र्यांना निव�\nमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस मान्यता\nबॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे मुंबईत वयाच्या ५४ व्या वर्षी निधन\nदारू पिण्यास रोखले म्हणून बापाने पोरीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले\nकोरोनाने संक्रमित असलेल्या तरुणाने रुग्णालयात केली आत्महत्या\nउद्यापासून गडचिरोली येथे तीन दिवसीय 'गोंडवन महोत्सव २०२०' चे आयोजन\nअल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीस पाच वर्ष सश्रम कारावास\nनव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचं काहीही सांगता येत नाही : आ. बच्चू कडू\nबेकायदेशीरपणे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या महिंद्रा फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका\nग्रामसेवक कविश्वर बनपूरकर यांच्या कार्यकाळातील लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायतमधील कामाची चौकशी करण्यात यावी\nदारूबंदीसाठी महिलांचे 'बाजा बाजाओ' आंदोलन\nकाॅंग्रेसला झटका, प्रदेश काॅंग्रेसच्या माजी सचिव सगुणा तलांडी यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/bollywood-actors-gather-narendra-modis-house/", "date_download": "2020-09-27T22:57:58Z", "digest": "sha1:44YHZ55CRIYJOLELPE5XU2UCOX2JJUCD", "length": 29600, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी - Marathi News | Bollywood actors gather at Narendra Modi's house | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई क���ा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री ���ाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nनरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यंक्रमाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला.\nनरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\nनवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यंक्रमाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमि���्ताने नरेंद्र मोदींनी कलाकारांशी संवाद साधला.\nउपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, महात्मा गांधी हे साधेपणाचे पर्याय आहेत. त्यांचे विचार दूरदूरपर्यंत पोहोचले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याची वेळ आली तेव्हा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खूप चांगले काम केले.'' दरम्यान, मोदींनी यावेळी उपस्थित कलाकारांना दांडी येथे बांधण्यात आलेले संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले.\nया कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आमिर खानने सांगितले की, महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. देश आणि जगाला गांधींची पुन्हा ओळख करून दिली पाहिजे, असे मला वाटते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच\ncoronavirus : दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता\nCoronaVirus: नरेंद्र मोदींनी केले मेणबत्ती आणि दिवे लावण्याचे आवाहन, त्यावर स्वरा भास्कर म्हणाली...\n जेव्हा देशातील १३० कोटी जनता अचानक वीज बंद करेल तेव्हा...\nकोरोनाच्या अंधकारातून प्रकाशाकडे चला; ५ एप्रिलला रात्री ९ वाजता दिवे लावण्याचे आवाहन\nCoronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत\nकोरोनाचा संसर्ग झालेल्या ८८ टक्के गर्भवती लक्षणविरहित\nदिलासादायक... देशात कोरोना रुग्ण मृत्यूदर अवघा 1.58%\nराजस्थानात आंदोलन हिंसक; एक ठार\nभाजपचा किल्ला होणार मजबूत, महाराष्ट्रातील ८ नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी\nगांधीजींचे विचार न अंगीकारल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेची गरज\nप्रार्थनास्थळांत गेल्यावरही मास्क वापरा -हर्षवर्धन\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अ���घाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-27T22:30:26Z", "digest": "sha1:IEHGXIHLS4ROAH4DCE4UZLGVF5BVZI6D", "length": 9437, "nlines": 128, "source_domain": "livetrends.news", "title": "फैजपूर येथे आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबीर - Live Trends News", "raw_content": "\nफैजपूर येथे आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबीर\nफैजपूर येथे आदिवासी दिनानिमित्त रक्तदान शिबीर\nBy जितेंद्र कोतवाल\t On Aug 9, 2020\n जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी तडवी युवका कृती समितीतर्फे भव्य रक्तदान शिबीर शहरातील तडवीवाडा येथे घेण्यात आले.\nया शिबिराचे आयोजन आदिवासी तडवी भिल्ल बहुद्देशीय सभागृह तडवीवाडाया ठिकाणी करण्यात आले रक्तदान शिबिर प्रसंगी सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व स्वतः प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी रक्तदान करून सुरुवात करण्यात आली.\nशिबिरात ४५ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी यावल नगराध्यक्षा नौशादबाई मुबारक तडवी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, ॲड. याकूब तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, राजू तडवी यांच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तर रक्तदान शिबिराला फैजपूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे, आसेम संस्थापक अध्यक्ष राजू बिऱ्हाम तडवी, इरफान तडवी सर मुक्ताईनगत, युवा समाज कार्यकर्ता यावल मुबारक फत्तु तडवी,एडव्होकेट इमाम उखर्डू कुसुम्बा मुबारक उखर्डू तडवी, कुसुंबा बु ग्रामपंचायत सदस्य इरफान मुजात तडवी, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख इकबाल, मलक आबीद सर यांनी भेटी दिल्या या रक्तदान शिबीराला तडवी युनायटेड इंजिनियर्स, तडवी द गाईड, तडवी फैजपुरीयन्स,खिरोदा बॉईज,यावलकर बॉईज यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रक्तदान शिबिराचे काम शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जळगाव डॉ.ऊमेश कोल्हे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाहिले सूत्रसंचालन युनूस शाहदूर तडवी यांनी तर आभार आयोजक आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समितीचे अध्यक्ष अजित हुसेन तडवी यांनी मानले रक्तदान शिबिर सोशल डिस्टंसिंगने संपन्न झाले.\nजिल्ह्यात नवीन ४५६ रूग्ण आढळले; अमळनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला\nमॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nपत्रकार शरद कु���ार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/breaking-another-cabinet-minister-from-maharashtra-found-corona-positive-mhas-455220.html", "date_download": "2020-09-27T23:10:15Z", "digest": "sha1:NPR3LA4ONAE522L6LLHOCFWHYEUXEWH7", "length": 19799, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण, BREAKING Another cabinet minister from Maharashtra found corona positive mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नव��ी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\n#BREAKING : महाराष्ट्रातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.\nविनया देशपांडे, मुंबई, 24 मे : महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण (corona positive) झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र अशातच या जागतिक संकटात रस्त्यावर उतरून लढताना राजकीय नेत्यांनाही हा व्हायरस लक्ष्य करू लागला आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचं कळतंय.\nदरम्यान, कोरोना रुग्णाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जाऊ शकतं, त्यामुळे सरकारने कोरोनाबाधितांची नावे जाहीर करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नावंही उघड करता येणार ���ाही.\nयाआधीही एका मंत्र्याला झाला होता कोरोना संसर्ग\nराष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. आव्हाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि अत्यंत कठीण स्थिती त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर स्वत: आव्हाड यांनीच पुढे येत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं. मात्र तोपर्यंत त्यांचंही नाव कोरोनाबाधित म्हणून उघड करण्यात आलं नव्हतं.\nसंपादन - अक्षय शितोळे\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!!-3530/", "date_download": "2020-09-28T00:09:05Z", "digest": "sha1:QV36L3P3IYJ2VZD576RZR2PM6X3O7BBP", "length": 4764, "nlines": 119, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आठवते ना.....!!", "raw_content": "\nअशा त्या चांदणी राता\nतुझं ते लपून छपून\nअन् त्या दुधाळी चांदण्यात\nतुझं ते रुप ऊजळत जाणं\nहळुच तुझं ते लाजणं\nतुझ्या क��ाळी तो चंद्र जणू\nअन् मग सगळं जग विसरुन\nकसा वेळ निघून जायचा\nएक एक क्षण मोजत जाणं\nतुझं ते मधापरी अगदी गोडं हसणं\nमाझ्या जिद्दीला कंटाळुन मग\nशेवटी जसा जीव तुटत चालला\nअसं वाटून तुला निरोप देणं\nपण त्या निरोपाला असायची\nएक आशा पुन्हा भेटण्याची\nपण वाटलं नव्हतं कधीच\nअशी तु चुपचाप भेटायला येशील\nअन् मग तुझं ते मला\nपण नाही विसरलो मी\nते प्रत्येक क्षण ते प्रत्येक कण\nनाही विसरु शकलो तुझ्या\nअन् तरीही माझं वेडेपणाचं\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jalgaon-bazar-samiti-starts-work-new-pellets-23570", "date_download": "2020-09-27T23:10:48Z", "digest": "sha1:LES3YZCZMN7XZHVGRKJYMGFVLWPZGAX7", "length": 16193, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Jalgaon Bazar Samiti starts work on new pellets | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू\nजळगाव बाजार समितीत नवीन गाळ्यांचे काम सुरू\nशुक्रवार, 27 सप्टेंबर 2019\nजळगाव ः जळगाव बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली संकुल उभारण्यास सुरवात झाली आहे. हे संकुल येत्या चार महिन्यांत बांधून पूर्ण होईल.\nहे नवीन व्यापारी संकुल आडत असोसिएशनने विरोध केल्याने वादात अडकले होते. यासंदर्भात न्यायालयातही आडतदारांची दाद मागितली होती. संकुलामुळे यार्डातील पहिल्या रांगेतील आडतदारांना रस्ता कमी मिळेल. कोंडी होईल, लिलाव, तोलाईसंबंधी अडचणी येतील, असे आडतदारांचे म्हणणे होते. यावर बाजार समिती प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात मांडली.\nजळगाव ः जळगाव बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली संकुल उभारण्यास सुरवात झाली आहे. हे संकुल येत्या चार महिन्यांत बांधून पूर्ण होईल.\nहे नवीन व्यापारी संकुल आडत असोसिएशनने विरोध केल्याने वादात अडकले होते. यासंदर्भात न्यायालयातही आडतदारांची दाद मागितली होती. संकुलामुळे यार्डातील पहिल्या रांगेतील आडतदारांना रस्ता कमी मिळेल. कोंडी होईल, लिलाव, तोलाईसंबंधी अडचणी येतील, असे आडतदारांचे म्हणणे होते. यावर बाज���र समिती प्रशासनाने आपली बाजू न्यायालयात मांडली.\nशिवाय शासनाने मुख्य रस्त्यासंबंधी दिलेल्या आदेशानुसार या संकुलाचे काम सुरू झाले. हे १८० गाळ्यांचे संकुल आहे. चार इमारतींमध्ये हे संकुल उभारले जात आहे. संकुलात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार असतील. या संकुलाच्या गाळ्यांचे दरवाजे जळगाव-औरंगाबाद मार्गाकडे असतील. सध्या पाया व त्यासंबंधीचे स्टीलवर्क सुरू आहे. बांधकामानजीक पत्रांची कुंपण भिंत उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानतंर ही कुंपण भिंत हटविली जाईल.\nसंकुलातील गाळ्यांची विक्री दिवाळीच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. किमती विकासक निश्‍चित करील. त्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. परंतु, या संकुलाच्या माध्यमातून बाजार समितीला दरमहा एक लाख ८० हजार रुपये शुल्क भाड्यापोटी मिळेल. या संकुलातील गाळ्यांचा उपयोग खरेदीदार धान्य खरेदी-विक्री व्यक्तिरिक्त इतर कारणांसाठीदेखील करू शकतील. या संकुलात रेस्टॉरंट, कृषी केंद्र, किरकोळ धान्य विक्री दुकाने आदी मोठ्या संख्येने सुरू होतील, असा अंदाज आहे.\nजळगाव बाजार समिती व्यापार प्रशासन औरंगाबाद दिवाळी रेस्टॉरंट\nसंपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला कृत्रिम...\nवॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने संपूर्ण स्वयंचलित हरितगृहासाठी अत्याधुनिक स्वय\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये क्विंटल\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) कांद्याची ५५२ क्‍विंटल आवक\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा...\nउस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद,\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा,\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी, अक्कलकोट,...\nसोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती केंद्र शासनाने जाहीर केल्या आहेत.\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...\nऔरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे : निय���ित कर्ज फेडणाऱ्या...\nमूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...\nखानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...\nवाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...\nखानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...\nहिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...\nसाखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...\nसांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...\nकृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...\nराज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...\nखानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....\nसांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...\nसोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...\nकोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...\nनुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...\nशेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...\nमराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी / नांदेड :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/sushant-singh-rajput-death-investigation-bihar-police-patna-sp-vinay-tiwari-allegedly-forcibly-home-quarantine-in-mumbai-by-bmc-251343.html", "date_download": "2020-09-27T23:31:21Z", "digest": "sha1:BBYWHDTK3GLGIHCLORM7TC4PWG3QJJVD", "length": 18851, "nlines": 203, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine in Mumbai", "raw_content": "\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक श��्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nSushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप\nSushant Suicide Case | पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप\nविनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.\nआनंद पांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप आहे. (Sushant Singh Rajput death investigation Bihar Police Patna SP Vinay Tiwari allegedly forcibly Home Quarantine)\nबिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करत आरोप केला आहे. “सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचे नेतृत्व करणारे विनय तिवारी. ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत (काल) रात्री 11 वाजता त्यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आले. आता ते कुठेच निघू शकत नाहीत” असा दावा पांडे यांनी ट्विटरवर केला आहे.\n“विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितले. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत आहे.\nये हैं बिहार cadre के IPS अधिकारी विनय तिवारी जिनको मुंबई में आज रात में 11 बजे रात में ज़बरदस्ती क्वोरंटीन कर दिया गया.SSR केस में जाँच करनेवाली टीम का नेतृत्व करने गए थे.अब ये यहाँ से कहीं निकल नहीं सकते\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून 15 कोटी रुपयांची रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने रियावर केला आहे.\nदुसरीकडे, रिया चक्रवर्ती हिचा पत्ता पोलिसांना लागत नाहीये. रियाच्या घरी चौकशीसाठी ��ेलेल्या टीमला ती सापडली नाही. एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी ती लपून बसल्याचा दावा केला जात आहे. मात्र रिया पाताळात गेली, तरी आम्ही तिला शोधून काढू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nदरम्यान, विनय तिवारी यांनी सुशांतचा स्टाफ मेम्बर सिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांना नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कलम 160 अन्वये पाठवलेल्या नोटीस अंतर्गत पोलिसांना कोणत्याही साक्षीदाराला बोलवण्याचा अधिकार आहे.\nसिद्धार्थ पिठाणी आणि दीपेश सावंत यांची समोरासमोर चौकशी होणार आहे. बिहार पोलिसांना या दोघांनी दिलेले स्टेटमेंट वेगवेगळे असल्याचा संशय आहे. सिद्धार्थ पिठानी जबाब बदलत असून रियाची बाजू घेत असल्याने बिहार पोलीस चौकशी करणार आहेत.\nसिद्धार्थ पिठाणी बिहार पोलिसांचा फोन कॉल घेत नसल्याचीही माहिती आहे. बिहार पोलिसांनी त्याला आधीच हैदराबादहून मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे.\nबिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता\nरियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nआमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला…\nToll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5…\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nव्हॉट्सअ‍ॅप चॅट उत्तम पुरावा असू शकत नाही : उज्ज्वल निकम\nएकनाथ शिंदेंच्या आरोग्यासाठी ठाण्यात शिवसैनिकांचे होमहवन\nशरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता, तर जास्त बरं…\nसूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन\nशिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nBihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी…\nDeepika Padukone | समन्सनंतर दीपिकाने एनसीबी चौकशीसाठी हजर राहण्याची वेळ…\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-27T23:48:40Z", "digest": "sha1:CUN323YMICKPFQ2ASTARNAEYEBYRM5OY", "length": 3310, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:अंतरीक्ष अभियांत्रिकी - विकिपीडिया", "raw_content": "\n'अंतरीक्ष' हा हिंदी शब्द आहे. त्यापेक्षा 'अंतराळ' हा जास्त योग्य शब्द असेल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०१८ रोजी १२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/tourists/news/", "date_download": "2020-09-28T00:10:41Z", "digest": "sha1:ETL5CF63PRV44QY36ZEBNMCZZN5WYRBA", "length": 16635, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tourists- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली ख���त\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nकोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर\nपर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या देशाच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.\n पर्यटकांना पाहून बछडा पळू नये म्हणून तोडले पाय\nजमिनीवर अवतरलं इंद्रधनुष्य; झुळझुळ वाहणारी कलरफुल नदी कधी पाहिलीत का\nगोव्यामधल्या स्कार्लेट एडन खून प्रकरणी आरोपीला 10 वर्षं तुरुंगवास\nगोव्यामधल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी एक जण दोषी\nसातारा: पॅराग्लायडिंग परदेशी पर्यटकाच्या जीवावर बेतलं\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेल���ल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : \"खाली उतरलो असतो तर मृत्यू अटळ होता\" मोबाईलमुळे बचावला 'तो' ट्रेकर\nमहाराष्ट्र Oct 28, 2018\nबदलापूरजवळील चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला\n मनालीत परदेशी महिलेवर गँगरेप\nआंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली\nआंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर\nआंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/113476/beetroot-puri/", "date_download": "2020-09-28T00:08:59Z", "digest": "sha1:6OVZ5VJAUBLEJWH35HI6EL4T24XVNHIJ", "length": 18816, "nlines": 388, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Beetroot Puri recipe by Sujata Hande-Parab in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Beetroot Puri\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nगहू पीठ - १ १/२ कप घट्ट\nबीट रूट रस किंवा प्युरी - १/२ - ३/४ कप\nजिरा - १/२ टेब���स्पून (जाडसर वाटून घेतलेला)\nजाड दही - 1 टेबलस्पून\nतेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी\nपाणी- २-३ टेबलस्पून किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी जर लागत असेल तरच वापरने. \nबीट रूट धुऊन, बारीक तुकडे करून मिक्सर ला प्युरी किंवा वाटून घेणे. गाळून घेणे.\nएका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, आणि बीटरूट प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे\nजर लागत असेल तरच थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि पीठ कडक किंवा घट्ट मळून घ्यावे झाकण ठेवून 15-20 मिनिटे बाजूला ठेवावे.\nएका कढाईत तेल गरम करावे.\nकणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.\nथोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.\nएक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.\nमध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत आणि फुगेपर्यंत फ्राय करा.\nबटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nबीट रूट धुऊन, बारीक तुकडे करून मिक्सर ला प्युरी किंवा वाटून घेणे. गाळून घेणे.\nएका पातेल्यात गव्हाचे पीठ, मीठ, तेल, वाटलेले जिरा, दही, आणि बीटरूट प्युरी घ्या. चांगले मिक्स करावे\nजर लागत असेल तरच थोडे थोडे पाणी हळूहळू टाकावे आणि पीठ कडक किंवा घट्ट मळून घ्यावे झाकण ठेवून 15-20 मिनिटे बाजूला ठेवावे.\nएका कढाईत तेल गरम करावे.\nकणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा.\nथोडे तेल पोळपाटाला लावून घ्यावे.\nएक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.\nमध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत आणि फुगेपर्यंत फ्राय करा.\nबटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.\nगहू पीठ - १ १/२ कप घट्ट\nबीट रूट रस किंवा प्युरी - १/२ - ३/४ कप\nजिरा - १/२ टेबलस्पून (जाडसर वाटून घेतलेला)\nजाड दही - 1 टेबलस्पून\nतेल - 1 टेबलस्पून पीठ मळण्यासाठी + 2 कप तळण्यासाठी\nपाणी- २-३ टेबलस्पून किंवा घट्ट पीठ मळण्यासाठी जर लागत असेल तरच वापरने. \n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/prakash-ambedkar-appeals-break-the-lockdown-from-1st-august-250406.html", "date_download": "2020-09-28T00:13:20Z", "digest": "sha1:KLP6DCENXJIAEFCCFJBCFLNFFO4PAKCM", "length": 17390, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Prakash Ambedkar appeals Break the lockdown from 1st august", "raw_content": "\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nभाजपला लगीनघाई, पण बायको मिळेना, 1 तारखेपासून लॉकडाऊन मोडा : प्रकाश आंबेडकर\nभाजपला लगीनघाई, पण बायको मिळेना, 1 तारखेपासून लॉकडाऊन मोडा : प्रकाश आंबेडकर\n1 तारखेपासून लॉकडाऊन पाळू नका,सर्व व्यवहार सुरु करा,असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. (Break the lockdown appeal Prakash Ambedkar)\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असा चिमटा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काढला. याशिवाय 1 तारखेपासून लॉकडाऊन पाळू नका, सर्व व्यवहार सुरु करा, असं आवाहन आंबेडकरांनी केलं. ते औरंगाबादेत बोलत होते. (Break the lockdown appeal Prakash Ambedkar)\nयावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनाही चिमटे काढले. “भाजपला लग्न करण्याची घाई झालीय, त्यांना बायको हवीय, पण ती भेटत नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सत्तास्थापनेसाठी भाजपला जोडीदार हवा आहे, त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी ही मिश्किल टीका केली.\nयावेळी त्यांनी शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, 1 तारखेपासून सर्व व्यवहार सुरु करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जनतेला केलं. ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरी अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.\nकेंद्र आणि राज्याकडे पॉलिटिकल गट्स किंवा त्यांची हिम्मत नाही. काही नेते हे जातीचे नेते आहेत, काही नेते धर्माचे नेते आहेत. शासनाचा रिपोर्ट आहे की कोरोनाविरोधात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, देशात पाच टक्के लोक हे व्हरनेबल कॅटगेरीत आहेत. या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवणं ही प्राथमिकता असली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.\n5 टक्के लोकांसाठी 95 टक्के लोकांना वेठीस धरणं हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. 5 टक्के लोकांना वाचवण्यासाठी इतर लोकांना आपण मारत आहोत अशी स्थिती आहे. काही लोक भूकबळीने मरत आहेत सर्वसामान्य माणसांना आवाहन आहे. की चक्रव्यूहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.\nलोकांना विनंती आहे की 1 तारखेपासून सगळी दुकाने उघडी करा, रिक्षावाल्यांनी व्यवसाय सुरु करावेत, पब��लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांनी कामावर हजर व्हावे. सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य दिल्याचा दावा केला, पण अन्नधान्य कुणालाही भेटलं नाही. वंचित बहुजन आघाडीची हाक, शासनाचे लॉकडाऊन मान्य करु नका, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.\nजनजीवन सुरळीत सुरु करा. रक्षाबंधनाला पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा सुरु करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ज्यांना जो झेंडा आवडतो तो झेंडा आपल्या गॅलरीत, अंगणात फडकवा, आणि त्यातून आम्ही लॉकडाऊन पाळत नाही हे सरकारला दाखवा, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.\nPrakash Ambedkar | “उद्धव ठाकरेंनी देव बनू नये”, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका\nPrakash Ambedkar | … तर मोदींवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा : प्रकाश आंबेडकर\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय…\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे…\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nसंजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट\nसंजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nEXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,…\nएकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नाव नाही\nभाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप\nGupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत,…\nDhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या…\nMI vs KKR | IPL 2020 : रोहितचा धमाका, मुंबईचा…\nएकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी\nSanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nUma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन\nDrug Party Video | करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड, बॉलिवूडच्या अडचणीत वाढ\nफडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत\nदीपिका चौकशी दरम्यान तीन वेळा रडली, एनसीबी अधिकाऱ्यांनी खडसावले\nJaswant Singh Death | माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प्रवीण दरेकर\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=94&bkid=372", "date_download": "2020-09-28T00:10:32Z", "digest": "sha1:LEV7IV44UDWVI3MBIDBA2NBXYGTU5YNC", "length": 2169, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : नोबेल प्राईज\nसारा वेळ पेशंटस् पेशंटस्. आणि पेशंटस् तरी किती टिकवायचा पेशंटस् वर इतकं प्रेम की पत्नीचं अस्तित्वहि विसरुन जायचं. कधी छान पक्वान्नांचा स्वयंपाक करावा नि तोंडात घास घालतात तोवर आला फोन की काढली गाडी. समजतं मला की माणसाचा जीव मोलाचा. पण आमच्या भावनांना काहीच मोल नाही का पेशंटस् वर इतकं प्रेम की पत्नीचं अस्तित्वहि विसरुन जायचं. कधी छान पक्वान्नांचा स्वयंपाक करावा नि तोंडात घास घालतात तोवर आला फोन की काढली गाडी. समजतं मला की माणसाचा जीव मोलाचा. पण आमच्या भावनांना काहीच मोल नाही का डॉक्टर म्हणून कर्तव्य आहेत तशी पती म्हणूनही काही कर्तव्य नाहीत का डॉक्टर म्हणून कर्तव्य आहेत तशी पती म्हणूनही काही कर्तव्य नाहीत का कधी सिनेमाची तिकिटं काढावीत; तयारी करावी निघायची की आलं बोलावणं. समजत नाही काय पाप केलं गत जन्मात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-27T21:58:51Z", "digest": "sha1:3LJYQFGLV63QKO3AMNAQ5PH53NP6EFP2", "length": 7543, "nlines": 126, "source_domain": "livetrends.news", "title": "मोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून रिक्षा चालकास मारहाण ; दोघांना अटक - Live Trends News", "raw_content": "\nमोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून रिक्षा चालकास मारहाण ; दोघांना अटक\nमोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून रिक्षा चालकास मारहाण ; दोघांना अटक\nसीकर (वृत्तसंस्था) मोदी झिंदाबाद, जय श्री राम अशा घोषणा देण्यास नकार दिला म्हणून राजस्थानच्या सीकर येथे काही टवाळखोरांनी एका एका रिक्षा चालकाला मारहाण केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.\nराजस्थानच्या सीकर येथील कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय रिक्षा चालक गफ्फार अहमद कच्छावा हे गावातील प्रवासी सोडून परतत होते, तेव्हा जगमालपुरा आणि छोटी झीगर दरम्यान एका गाडीतून उतरुन २ जणांनी त्यांना मोदी झिंदाबाद, जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितल्या. कच्छावा यांनी घोषणा देण्यास नकार देताच त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गफ्फार यांचा डोळा सुजला आहे. तर दात तुटले आहेत. चेहऱ्यावर मारहाण केल्याचे निशाण दिसत आहेत. तसेच हल्लोखोरांनी त्यांचे घड्याळ आणि ७०० रुपयेही चोरल्याचा आरोप तक्रारीत आहे.\nधरणगावच्या महात्मा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पुष्पा सोनवणे \nयावल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांचा सत्कार\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nशिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनची भूक : निरूपमांचा टोला\nकुसुंबा येथील गँग वारमधील एकास अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छ��न भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/author/sonali-deshpande/", "date_download": "2020-09-27T22:54:41Z", "digest": "sha1:Z566OVNCK6H4IHIRPFEQU7DOMWCNMBEF", "length": 14494, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": ": Exclusive News Stories by Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गर���ेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T00:47:19Z", "digest": "sha1:NSKNRVVIKUOTRKOO3B6E5TG2DLEQ5ORV", "length": 10619, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलिक अंबर - विकिपीडिया", "raw_content": "\nमलिक अंबरची खुलताबाद जि.औरंगाबाद येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)\nमलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.मलिक् अम्बर् याचा जन्म अन्दाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामधे झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.\n४ संदर्भ आणि नोंदी\nमलिक अंबर हा जन्माने इथिोपिया येथील होता.malik [१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.\nदुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[२] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.\nत्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.\n८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबर च्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो\n^ [बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]\n^ सुनीत पोतनीस. जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन. Loksatta (Marathi भाषेत). 12-03-2018 रोजी पाहिले. या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५४६ मधील जन्म\nइ.स. १६२६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२० रोजी १७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2020-09-27T22:46:32Z", "digest": "sha1:MGLTXX6EFKBVSSYKIK5ZOHHSEAM4RQRS", "length": 8728, "nlines": 115, "source_domain": "navprabha.com", "title": "जम्मू- काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्यावर गोळीबार | Navprabha", "raw_content": "\nजम्मू- काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्यावर गोळीबार\nजम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हमीद नजार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, भाजपच्या ४ नेत्यांनी काल आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. भाजाप नेते व कार्यकर्त्यांवर दहशवाद्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाल्याचे दिसत आहे.\nया अगोदर ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेस्सु गावात भाजपचे सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या चार नेत्यांनी बडगाममध्ये राजीनामा दिला आहे. या अगोदर कुलगामच्या देवसर येथील भाजपचे सरपंच, भाजप नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसैन पाला यांनी राजीनामा दिलेला आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्���ह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2", "date_download": "2020-09-28T00:29:35Z", "digest": "sha1:66DOO2IW4SV2JI4MWGJIUHMQNGFLRUF5", "length": 6802, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेनोबल - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १८.४४ चौ. किमी (७.१२ चौ. मैल)\n- घनता ८,६८३ /चौ. किमी (२२,४९० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nग्रेनोबल (फ्रेंच: Grenoble) हे फ्रान्समधील एक शहर आहे. ग्रेनोबल फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती.\nग्रेनोबल हे १९६८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील ग्रेनोबल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१४ रोजी १६:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/cities/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/?vpage=2112", "date_download": "2020-09-27T22:43:30Z", "digest": "sha1:KL42LLRQVBZQZ5VEERB7NHVSTDJ2NHWY", "length": 8433, "nlines": 158, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मॉडर्न आर्ट गॅलरी – दिल्ली – शहरे आणि गावे", "raw_content": "\n[ June 18, 2019 ] मलंगगड\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] टिटवाळ्याचा महागणपती\tओळख महाराष्ट्राची\n[ June 18, 2019 ] येऊर\tओळख महाराष्ट्राची\n[ May 31, 2019 ] महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती\tउद्योग-व्यवसाय\n[ May 30, 2019 ] जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक अंबड\tऐतिहासिक माहिती\nHomeओळख भारताचीमॉडर्न आर्ट गॅलरी – दिल्ली\nमॉडर्न आर्ट गॅलरी – दिल्ली\nJanuary 23, 2017 smallcontent.editor ओळख भारताची, पर्यटनस्थळे, म्युझियम\nमॉडर्न आर्ट गॅलरीची स्थापना १९५४ मध्ये दिल्ली येथे झाली.\nया गॅलरीत १९,२० व्या शतकातील १५ हजारांपेक्षा जास्त दुर्लभ कलाकृतीचा संग्रह आहे.\nराजा रवी वर्मा यांच्या कलाकृती येथे आहेत.\nकर्नाटकातील तीर्थक्षेत्र – श्रवणबेळगोळ\nमावली टिफीन रिम्स MTR\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास ...\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे ...\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला ...\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nआज परदेशात \" राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन \" साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच ...\nघटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते ...\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व च���त्रपटांतून ...\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/video-story", "date_download": "2020-09-27T22:01:39Z", "digest": "sha1:KJXZUNCXSVKDURQJMQF72WDTE76LMWP6", "length": 4420, "nlines": 172, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Political Videos in Maharashtra, Political Video Features in Maharashtra | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअभाविप कार्यकर्त्यांनी जाळला अब्दुल...\nगांधी घराणे हे काँग्रेसचे 'आधार...\nउदयनराजे म्हणतात...असा प्रकार घडलाच...\nपिंपरीच्या या 'गोल्डन मॅन'ने...\nकलेक्टरने फोनवर केले पोलिस अधिकाऱ्याला...\nआमदार रमेश कराडांवर झाला गुन्हा दाखल\nमाझ्या सूचनेचा समाजकंटकांकडून विपर्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/01/blog-post_4838.html", "date_download": "2020-09-28T00:14:34Z", "digest": "sha1:HSASYS2O6BESCDW6ESNHVYHRSL2HZ35X", "length": 20849, "nlines": 163, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: एका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nअधिक चांगल्या संदर्भांसाठी यापूर्वी वाचा: वरचा लेख\n'आपण शोधत असलेली वस्तू आपल्याला शोधाच्या सर्वात शेवटी का सापडते\n'सोपं आहे. वस्तू सापडल्यावर आपण शोधणे थांबवत असल्याने वस्तू सापडण्याची क्रिया नेहमी शेवटच्या क्रमांकालाच येणार.'\n'बरं मग समजा वस्तू शोधाच्या शेवटीच सापडू नये, आधीच सापडावी म्हणून आपण काय करु शकतो\n'अं..... साधा सोपा पर्याय म्हणजे वस्तू सापडल्यानंतर पण शोधत रहायचं. म्हणजे वस्तू शोधाच्या 'शेवटी' सापडली असं होणार नाही.'(हाय की नाय अक्कल\n'मग प्रोग्रॅममधली चूक शोधाच्या शेवटीच कशीबशी सापडते त्याला पण असंच करता येईल ना चूक सापडल्यावर पण तीच चूक एक दोन दिवस शोधत बसायचं. म्हणजे चूक 'शेवटी' सापडल्याची खंत मनात राहणार नाही.'\nहल्ली, म्हणजे प्रोग्राममध्ये बग सापडल्यापासून अस्से छान छान प्रतिभावान विचार डोक्यात येतात बघा. माझा 'आभासी पिकासो'(म्हणजे पिकासो जसा 'ऍबस्ट्रॅक्ट' चित्रं काढायचा तसा 'ऍबस्ट्रॅक्ट' विचार करणारा.) होत चाललाय का\nझालं असं,प्रोग्रॅममधली चूक जवळजवळ सापडत आली. आणि मग टुकार कॉफी घ्यायला जात असताना माझ्या डोक्यात विचारांचे तेज:पुंज कण चमकायला लागले. मुळात प्रोग्राममध्ये चूक राहतेच कशी ती न रहावी किंवा राहिली तर पटकन सापडावी(म्हणजे असं बघा, साहेबाने विचारलं 'ही चूक का आहे ती न रहावी किंवा राहिली तर पटकन सापडावी(म्हणजे असं बघा, साहेबाने विचारलं 'ही चूक का आहे' की त्याला झटकन सांगता यावं, 'प्रोग्रॅममधल्या अमुक भागाच्या एक हजार सातशे एकूणसाठाव्या ओळीमध्ये ध चा मा केला की ही चूक राहणार नाही.') म्हणून काय काय करता येईल बरं' की त्याला झटकन सांगता यावं, 'प्रोग्रॅममधल्या अमुक भागाच्या एक हजार सातशे एकूणसाठाव्या ओळीमध्ये ध चा मा केला की ही चूक राहणार नाही.') म्हणून काय काय करता येईल बरं असा दिव्य विचार करताना मला हे पर्याय सापडले बघा. तुम्हाला पण उपयोगी पडतील या महान परोपकारी हेतूने हे 'हेटाळा वटाळा घोटाळा' (डोन्ट'स टू ऍव्हॉइड बग्स) माहितीपत्रक तयार केलं.\n१. प्रोग्राम लिहीताना जागे रहावे.\n२. झोप लागल्यास कळफलकावर हात ठेवून झोपू नये. झोपलेल्या हाताने जी अक्षरे दाबली जातात त्यानंतर एखादे ctrl s दाबले गेले तर प्रोग्रॅममधल्या चुका शोधणं कितीही तास/दिवस खाऊ शकतं.\n३. जेवणाच्या सुट्टीत जेवायला जाताना संगणक ctrl+alt+del करुन त्याला कुलूप लावूनच जावे. एखादा कर्तव्यदक्ष शिपाई तितक्या वेळात कळफलक मन आणि जोर लावून पुसतो आणि त्यातून प्रोग्राममध्ये झालेली अक्षरांची भेसळ अप्रतिम बेमालूम होते.\n४. साहेबाचे लक्ष गेल्यास पंचाईत होऊ नये म्हणून लांब इपत्रे प्रोग्रामच्या खिडकीत प्रोग्रामच्या खाली टंकीत करुन ठेवण्याची सवय टाळावी.\n५. आजूबाजूला कचेरी राजकारण विषयक गप्पा चालू असल्यास त्यात भाग घ्यावा. मन आवरुन प्रोग्राम लिहीत बसू नये. त्याने प्रोग्राममध्ये नकळत 'नालायक व्यवस्थापन', 'वेडा साहेब' असे शब्द टंकिले जाऊन चुकांची शक्यता वाढते.\n६. निबंध लिहावा लागला तरी चालेल, पण प्रोग्राममध्ये भरपूर टिप्पणी लिहाव्या��. अमुक एक बदल केल्यावर खाली दुर्लक्षचिन्हांमध्ये 'हा बदल अमुक एक तारखेला अमुक वाजता अमुक कारणाने आणि अमुक माणसाच्या सुचवणीवरुन/स्वखुशीने केला' हे लिहिण्यास कितीही कंटाळा आला तरी लिहावे. अजून तपशिलात माहिती/आठवण हवी असल्यास 'त्या दिवशी साहेबाने त्या अमक्याला सर्वांसमोर झापले होते/भरपूर पगारवाढ दिली होती/उपाहारगृहातील खाणे अप्रतिम होते' अशा दुर्मिळ ऐतिहासिक घटनाही नमूद केल्यास उत्तम.\n७. अमुक एक चूक गिऱ्हाईकाच्या फायद्याची कशी ठरेल त्याचा अभ्यास करुन ठेवणे.\n८. प्रोग्राममध्ये १०० चुका आढळल्यास दर एक चूक दुरुस्त झाल्यावर प्रोग्रामची प्रत करुन ठेवावी. संगणकाचा साठवणीचा बोजा वाढल्याची खंत करु नये. एक चूक दुरुस्त करताना दुसरी निर्माण झाली असे ९९ वेळा झाल्यास ते शोधणे महाकठीण.\n९. गिऱ्हाईकाला अवास्तव वचने देण्यापासून साहेबाला हिरीरीने रोखावे. 'आम्ही असे करुन देऊ की बटण दाबल्यावर तुमच्या डोळ्यासमोर महाल उभा राहील' अशी वचने देण्याचा मोह जबरदस्त असतो. मुळात गिऱ्हाईकाचे २ खोल्यांच्या घरावर भागत असल्यास त्याच खर्चात त्याला महाल देण्याच्या वल्गना 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' म्हणून कितीही छान वाटल्या तरी गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात.\nबोला, आवडले की नाही 'हेटाळा वटाळा घोटाळा' माहितीपत्रक\nप्रकाशन वेळ: 5:24 pm\nटिप्पण्या लिहिणे (Commenting) खरोखरच फार महत्ताचे असते मात्र.\nमी Engineering नंतर एक वर्ष Sybase मधे होतो. तिथे अगदी भरपूर Commenting करावं लागे.\nकंटाळवाणं काम असलं तरी काही लोकं विनोदबुद्धी शाबूत ठेवून Commenting करत. म्हणजे काहीतरी नवीन Functionality टाकली,की ती टाकताना आलेला वैताग,त्रास हे तिथेच लिहून ठेवत. नवीन कोणी त्यावर काम करणारा आला तर त्याला त्रास होऊ नये म्हणून काही Dos आणि Donts तिथेच लिहून ठेवत. अगदी विनोदी रितीने.\nबऱ्याचदा कंटाळलो असलो तरी असल्या भन्नाट Comments वाचून काम करायचा हुरूप यायचा. :)\n६. निबंध लिहावा लागला तरी चालेल, पण प्रोग्राममध्ये भरपूर टिप्पणी लिहाव्यात. अमुक एक बदल केल्यावर खाली दुर्लक्षचिन्हांमध्ये 'हा बदल अमुक एक तारखेला अमुक वाजता अमुक कारणाने आणि अमुक माणसाच्या सुचवणीवरुन/स्वखुशीने केला' हे लिहिण्यास कितीही कंटाळा आला तरी लिहावे. अजून तपशिलात माहिती/आठवण हवी असल्यास 'त्या दिवशी साहेबाने त्या अमक्याला सर्वांसमोर झापले ह���ते/भरपूर पगारवाढ दिली होती/उपाहारगृहातील खाणे अप्रतिम होते' अशा दुर्मिळ ऐतिहासिक घटनाही नमूद केल्यास उत्तम. ;)\nझक्कास ... दुसरा शब्दच नाही..\nekdam khataru....shevat tar ekdam maar daala..... गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात.\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन लिखाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/9/6/Today-is-the-50th-anniversary-of-Dombivli-Bank.html", "date_download": "2020-09-28T00:24:40Z", "digest": "sha1:EAR5E7MQUXGBF2I55V3EH5EL4ZABEMZI", "length": 4386, "nlines": 9, "source_domain": "www.evivek.com", "title": " Today is the 50th anniversary of Dombivli Bank - विवेक मराठी", "raw_content": "डोंबिवली बँकेचा आज 50 वा वर्धापनदिन\nस्रोत: विवेक मराठी दिनांक06-Sep-2020\nडोंबिवली नागरी सहकारी बँक लि. ही देशातील अग्रगण्य मल्टी स्टेट शेड्यूल्ड सहकारी बँक आपला 50 वा वर्धा��नदिन रविवार, दि. 6 सप्टेंबर, 2020 रोजी साजरा करीत आहे.\nगेल्या सर्व 50 वर्षांमध्ये बँकेचा निव्वळ नफा दरवर्षी वाढत राहिला असून या सर्व वर्षात बँकेने प्रतिवर्षी उत्तम लाभांश दिला आहे.\nकोरोनाच्या संकटकाळात, सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी तसेच उद्योजकांसाठी किफायतशीर व्याजदराच्या अनेक कर्ज योजना बँकेने कार्यान्वित केल्या आहेत. 7.75% इतक्या कमी व्याजदरापासून सुरु होणा-या गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, वस्तु खरेदी कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच उद्योजक व व्यावसायिक यांच्यासाठीही अत्यंत कमी व्याजदराच्या अनेक कर्ज योजना “डीएनएस केअर्स’’ या कर्ज धोरणाखाली कार्यान्वित केल्या आहेत. ह्या सर्व योजनांस ग्राहकांचा सर्वदूर अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळातही बँकेच्या सर्व शाखा सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून उत्तम ग्राहक सेवा नियमीतपणे देत आहेत. ग्राहकांना बँकेत प्रत्यक्ष येण्याचा त्रास होऊ नये यासाठी मुदत ठेवींचे परस्पर नूतनीकरण करण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली. तसेच डिजिटल बँकिंगला उत्तेजन मिळावे या हेतूने डू-मोबाईल प्लस हे बँकेचे अ‍ॅप तसेच भीम, फोन पे या अॅपशी बँकेतील खात्यांशी संलग्नता करण्याचा आग्रह धरला. सहकारी सोसायट्यांना व त्यांच्या सभासदांना हिशेब, मासिक सभा, सूचना इत्यादीसाठी उपयुक्त ठरेल असे डीएनएसबी सोसायटी अ‍ॅपही विकसित केले आहे.\nबँक, सर्वसाधारण, जीवन व आरोग्य विम्याच्या क्षेत्रातही कार्यरत असून, कोरोनावरील औषधोपचारांचा खर्च विचारात घेऊन, कोविड-19 साठी अत्यल्प प्रिमियमची विशेष आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध केली आहे. अनेक ग्राहकांना याचा लाभ झाला आहे.\nबँकेच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/music-culture-ot-thane-city/?vpage=4", "date_download": "2020-09-27T22:49:13Z", "digest": "sha1:U3A5MBPS5FWIQVEBFA452WBFZKHWBK3I", "length": 21146, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आमच्या ठाण्याची संगीत संस्कृती – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ September 26, 2020 ] दुधामधील चंद्र\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] तन्मयतेत आनंद – प्रभू\tकविता - गझल\n[ September 25, 2020 ] सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\tविशेष लेख\n[ September 25, 2020 ] निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोड�� नये तो\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeसाहित्य/ललितललित लेखनआमच्या ठाण्याची संगीत संस्कृती\nआमच्या ठाण्याची संगीत संस्कृती\nApril 4, 2017 उदय गंगाधर सप्रे ललित लेखन, संस्कृती\nअापणां सर्वांनाच महाभारतामुळे संजय हे पात्र परिचित अाहे की जो अंध धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर रोज काय चाललंय याचं साद्यंत वर्णन करुन सांगायचा कारण त्याच्याकडे तशी दिव्यदृष्टी होती \nहा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...\nअाज मीही असाच काहिसा रोल करणार अाहे : पण यात दोन प्रमुख फरक अाहेत — १) मी संजयसारखी दिव्यदृष्टी असलेला नाहि अाणि अापण सारे अंध नसून अत्यंत सुजाण वाचक अाहात अाणि २) मी जो वृत्तांत कथन करणार अाहे ते कुरुक्षेत्रावरचं युध्द नसून सूरक्षेत्रावरचं शास्त्रीय शुध्दकला सादरीकरण अाहे.\nरसिकहो , लेखाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की शास्त्रीय संगीत अाणि माझा संबंध राहूल गांधी अाणि सामान्य ज्ञान यांच्याइतका किंवा अरविंद केजरिवाल अाणि अर्थपूर्ण बोलणं एवढा { च } घनिष्ट अाहे \nनाहि म्हणायला अामचं कुलदैवतंच श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह असल्यामुळे अाम्हाला कुठेहि कधीहि अाणि कुठल्याहि गोष्टीवरून राग लगेच येतो \nमग तुम्हि म्हणाल की असं असताना तुम्हि कसं काय रागदारीवरच्या कार्यक्रमाबद्धल लिहू शकता अहो जर का संघ परिवाराच्या निष्ठा अाणि प्रामाणिकपणा , देशभक्ती याबाबत काहिहि माहित नसताना { किंबहुना माहित असूनहि माहित नसल्यासारखं भासवा म्हणा वा अमान्य करत म्हणा } लोक सट्टा खेळल्याप्रमाणे काहिहि { हं श्री } लिहू शकतात { वृत्तपत्र ….. कळलंच असेल अहो जर का संघ परिवाराच्या निष्ठा अाणि प्रामाणिकपणा , देशभक्ती याबाबत काहिहि माहित नसताना { किंबहुना माहित असूनहि माहित नसल्यासारखं भासवा म्हणा वा अमान्य करत म्हणा } लोक सट्टा खेळल्याप्रमाणे काहिहि { हं श्री } लिहू शकतात { वृत्तपत्र ….. कळलंच असेल } तर मी का नाहि संगीतावरील कार्यक्रमाबद्धल लिहू शकत } तर मी का नाहि संगीतावरील कार्यक्रमाबद्धल लिहू शकत \nकर्मधर्म संयोगाने अामच्या ठाणे शहराच्या नावातलं शेवटचं अक्षर पण णे असल्यामुळे अाणि संगीतविषयक अतिरथी—महारथी अामच्याकडेहि असल्यान��� अाम्हाला पण जाज्वल्य अभिमान असणारंच ना \nतर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळ यांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळ यांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर\nमंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्‍या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले तीन दिवस कान तृप्त झाले तीन दिवस कान तृप्त झाले बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल , पण अनुभव फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल , पण अनुभव \nअशी कल्पना करा की तुम्हि सुस्नात { म्हणजे स्वच्छ अांघोळ केलेले } अाहात , समोरंच एक ३ महिन्याचं नुकतंच अंग धरु लागलेलं गोबर्‍या गालांचं लहान बाळ अाहे जे नुकतंच काथ्याच्या पलंगावर अाघोळ झाल्यानंतर ठेवून छान ओव्या—धूपाची वेखंडाची धुरी दिलेलं अाहे अाणि मग मस्तपैकी दुपट्यात गुंडाळून ��ॅकबंद केलेलं तीट लावलेलं तुमच्या बाजूला अाणून ठेवलंय बिछान्यावर अाणि तुम्हि त्याला कुशीत घेऊन थोडावेळ पहुडता } अाहात , समोरंच एक ३ महिन्याचं नुकतंच अंग धरु लागलेलं गोबर्‍या गालांचं लहान बाळ अाहे जे नुकतंच काथ्याच्या पलंगावर अाघोळ झाल्यानंतर ठेवून छान ओव्या—धूपाची वेखंडाची धुरी दिलेलं अाहे अाणि मग मस्तपैकी दुपट्यात गुंडाळून पॅकबंद केलेलं तीट लावलेलं तुमच्या बाजूला अाणून ठेवलंय बिछान्यावर अाणि तुम्हि त्याला कुशीत घेऊन थोडावेळ पहुडता जाॅन्सन्स बेबी पावडरचा गोड वास , झोपेतंच खुदकन हसणारं ते इवलंसं निरागंस बाळ अाणि तुम्हि जाॅन्सन्स बेबी पावडरचा गोड वास , झोपेतंच खुदकन हसणारं ते इवलंसं निरागंस बाळ अाणि तुम्हि असं वाटतं जगाच्या अंतापर्यंत हे सुखद क्षण संपूच नयेत असं वाटतं जगाच्या अंतापर्यंत हे सुखद क्षण संपूच नयेत त्या काहि क्षणांवर तुमचा अख्खा दिवस छान सुगंधी होऊन जातो , हो ना \nअगदि तसंच अामचं झालंय बघा , संगीतक्षेत्रातल्या अनेक कलावंतांनी एकेक रागातलं पिल्लू १५ ते ३० मिनिटांसाठी अामच्या कुशीत दिलं , पहिल्या पिल्लाची ऊब , धुंदि उतरते न उतरते तो दुसर्‍या रागाचं पिल्लू परतअलगद तुमच्या कुशीत अाणि अशी ३ दिवसात ३० पिल्लं तुमच्या कुशीत अलगद सोडलेली , निरनिराळ्या अंगाची , रूपाची , चणीची….. अशी धुंदि अनुभवतंच अख्खं वर्ष काढायचं महाराजा , परत नवी पिल्लं कुशीत घ्यायला पुढच्या वर्षी \nअाणि दुग्धशर्करा योग बघा : पहिल्या दिवशी प्रत्येक रागाचं विश्लेषणात्मक निरुपण करायला दस्तूरखुद्द डाॅ.विद्याधर ओक दुसर्‍या दिवशी खुमासदार निवेदक पं. मुकुंद मराठे अाणि सांगतादिनी धनश्री लेले — विघ्नेश जोशी \nपं. मुकुंद मराठे यांनी एक छान शब्दफोड सांगितली : संत म्हणजे संवादिनी { पेटि / हार्मोनिअम } अाणि तबला अाणि अाता इथून पुढे कार्यक्रमाची यादी देताना हाच शब्द मी वापरणार अाहे साथसंगत कलाकारांसाठी \nमंडळी यादी सांगण्याअाधी या लेखाचा अाणखीन एक उद्देश अाहे कौतुक करण्याचा , तो पूर्ण करून घेतो \nइतक्या सगळ्या कलाकारांना घेऊन असा भव्य कार्यक्रम करायला जिगर लागते अाणि यासाठी शशांक दाबके , अनंत जोशी अाणि धनश्री लेले यांचं खूप कौतुक कुणाचंहि प्रायोजकत्व न घेतल्याने दादपेटी मधे फूल ना फुलाची पाकळी टाकणार्‍या माझ्यासकट तमाम रसिक ठाणेकरांचं कौतुक कु���ाचंहि प्रायोजकत्व न घेतल्याने दादपेटी मधे फूल ना फुलाची पाकळी टाकणार्‍या माझ्यासकट तमाम रसिक ठाणेकरांचं कौतुक हिंदुस्तानी संगीतातील २२ श्रुतींवर शोधक कार्य केल्याबद्धल ब्राह्मण सभा—गिरगांव तर्फे श्रद्धानंद देव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्धल डाॅ.विद्याधर ओक यांचं अभिनंदन अाणि उत्कृष्ट निवेदक म्हणून पुण्यात पुढच्या महिन्यात सन्मानित केल्या जाणार्‍या धनश्री लेले यांचंहि अभिनंदन हिंदुस्तानी संगीतातील २२ श्रुतींवर शोधक कार्य केल्याबद्धल ब्राह्मण सभा—गिरगांव तर्फे श्रद्धानंद देव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्धल डाॅ.विद्याधर ओक यांचं अभिनंदन अाणि उत्कृष्ट निवेदक म्हणून पुण्यात पुढच्या महिन्यात सन्मानित केल्या जाणार्‍या धनश्री लेले यांचंहि अभिनंदन हे शिवधनुष्य पेलण्यासाठी फार मोठं नियोजन अाणि हातभार लागतो , त्यासाठी अहोरात्र झटणार्‍या तमाम लोकांचं कौतुक अाणि अाभार \nमंडळी , ३ Video Cameras च्या सहाय्याने याचं Live Shooting करत ते www.kalastream.com या Website वर लवकरंच Free दाखवण्यात येईल असं घोषित करणार्‍या अादित्य ओक यांचे लक्ष लक्ष अाभार \nतसंच डाॅ.विद्याधर ओक यांनी सांगितले हे 22 Shrutis in 500 Ragas हे Android App free अाहे जे शास्त्रीय संगीतविषयक रुची असणार्‍यांना फारंच उपयुक्त अाहे \nअाता इथून पुढे कदाचित् अापणासारख्या रसिकांना नीरस वाटेल अशी फक्त यादी अाहे अाणि ती माझी वैयक्तीक त्रुटि अाहे कारण शास्त्रीय संगीत न शिकल्यामुळे या सगळ्या कलाकारांवर अाणि त्यांच्या सादरीकरणावर रसग्रहणात्मक विवेचन करता येणं मला अशक्य अाहे , ती यादी देण्यामागे त्या त्या कलाकारांचं श्रेय त्यांना अावर्जून देणं एवढाच प्रामाणिक उद्देश अाहे \nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...\nसुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू\nतन्मयतेत आनंद – प्रभू\nसुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nचेरी डेझर्टचा खास दिवस\nबघून सूर्यपूजा पावन झालो\nमराठी लेख, कथा, ��बुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1855/", "date_download": "2020-09-27T23:05:29Z", "digest": "sha1:JW4BLQMH7NBC7PNONLTSL5S3F5CSTFO4", "length": 4697, "nlines": 123, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तू विसरु शकणार नाही", "raw_content": "\nतू विसरु शकणार नाही\nतू विसरु शकणार नाही\nतू विसरु शकणार नाही\nनदीचा काठ चमचमत पात्र ,\nउतरता घाट मोहरती गात्र .\nतू विसरु शकणार नाही\nकलंडता सूर्य लवंगति सांज\nपक्षांच्या माला कुमकुमती झांज\nतू विसरु शकणार नाही\nसोनेरी उन वार्याची धुन ,\nपावलांची चाहुल ओलखिची खून .\nतू विसरु शकणार नाही\nदिलेला शब्द ओझरता स्पर्श ,\nदड्लेल प्रेम ओसरता हर्ष .\nतू विसरु शकणार नाही\nहातात हात आणि तुझ माझ हितगुज ,\nआंब्याच्या झाडावर चिमन्याची कुजबुज .\nतू विसरु शकणार नाही\nभिजलेले डोळे विरलेले स्वप्न\nभिजलेली वाट उरलेले प्रश्न\nतू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही\nतू विसरु शकणार नाही\nRe: तू विसरु शकणार नाही\nभिजलेले डोळे विरलेले स्वप्न\nभिजलेली वाट उरलेले प्रश्न\nतू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही\nRe: तू विसरु शकणार नाही\nदिलेला शब्द ओझरता स्पर्श ,\nदड्लेल प्रेम ओसरता हर्ष\nभिजलेले डोळे विरलेले स्वप्न\nभिजलेली वाट उरलेले प्रश्न\nतू विसरु शकणार नाही आणि मी ही विसरु शकणार नाही \nRe: तू विसरु शकणार नाही\nमनोज..... मी हा असाच आहे...[:)]\nRe: तू विसरु शकणार नाही\nया कवितेचे मुळ कवी- प्रसाद कुलकर्णी...\nRe: तू विसरु शकणार नाही\nतू विसरु शकणार नाही\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-27T22:55:06Z", "digest": "sha1:MRQYUNFBWQK7NCIWIQRFM72DWKZ673NP", "length": 9599, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "राज्यात दिवसभरात सर्वाधिक ३४८ कोरोनारुग्ण | Navprabha", "raw_content": "\nराज्यात दिवसभरात सर्वाधिक ३४८ कोरोनारुग्ण\n>> २४ तासांत तिघांचा मृत्यू\n>> सध्याची रुग्णसंख्या २०७२\nराज्यात काल नवे ३४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आत्तापर्यंतची ही उच्चांकी संख्या आहे. दरम्यान, काल आणखीन ३ रुग्णांचे निधन काल झ��ले असून कोरोना बळींची संख्या ६४ झाली आहे. यापूर्वी २ ऑगस्टला ३३७ रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७४२३ एवढी असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०७२ एवढी आहे.\nकाल १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५२८७ वर पोचली आहे. गोमेकॉच्या कोरोना खास वॉर्डात ७२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. राज्यात सलग आठव्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या निधनाचे सत्र सुरूच आहे. खांडोळा माशेल येथील ७१ वर्षीय महिला रुग्णांचे कोविड हॉस्पितळात काल निधन झाले.\nबांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या कुडणे, डिचोली येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि तोर्डा, पर्वरी येथील ७९ वर्षीय वृद्धेचे निधन झाले आहे. जीएमसीच्या प्रयोगशाळेत ७५० स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेतून १८११ स्वॅब चाचण्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यातील ३४८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य खात्याने १९९१ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1997/08/1539/", "date_download": "2020-09-28T00:14:24Z", "digest": "sha1:HMEDZQW4FHENCDPCOI6RSBCYIRLP26Q7", "length": 30714, "nlines": 283, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मी आस्तिक / नास्तिक का आहे? – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nमी आस्तिक / नास्तिक का आहे\nआस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.\nमुळात लोक आस्तिक का असतात पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पटेल ते, किंबहुना आपलं अस्तित्व अबाधित रहावं म्हणून अनेक गोष्टी त्यांनी समाजावर लादल्या. एक कुठली तरी अदृश्य व्यक्ती – देव आपणा सर्वांवर नियंत्रण ठेवते. जर आपण चुकीचे वागलो तर तीच शक्ती आपल्याला नामशेष करून टाकेल, ही भीती समाजावर पसरवली गेली. शिवाय स्वतः (धर्मगुरू) त्या देवाचे दूत आहोत, देवानं दृष्टांत दिला, इत्यादि गोष्टी लोकांत पसरवून त्यांच्यावर वर्चस्व गाजवणं हा प्रकार सुरू झाला. पुढे पुढे जसजसं शिक्षण, विज्ञान येत गेलं अशी लोकं मागे मागे पडत गेली. पण वर्षानुवर्षे समाजावर बिंबवले गेलेले काही व्रण मात्र तसेच राहिल���. देव ही संकल्पना तशीच राहिली. सनातनी लोकांनी ती सांभाळली. पुढच्या वारसदारांना वारसा म्हणून दिली. लहानपणापासून संस्कार केले गेले. ‘तू असं केलंस ना तर तुला देवबाप्पा शिक्षा करील’, ‘देवाला सांग देवबाप्पा मला सुखी ठेव’ अशा शिकवणुकीमुळे लहानपणापासूनच माणूस देव नावाच्या शक्तीला घाबरू लागला, तिच्यासमोर नतमस्तक, व्याकुळ होऊ लागला.\nमाझ्यावरही सारे संस्कार झाले. मग मी नास्तिक का कारण मी ती गोष्ट मानत नाही जिचं अस्तित्व जाणवत नाही. नीट लक्ष द्या, मी जी गोष्ट दिसत नाही असं म्हटलं नाही. जिचं अस्तित्व जाणवत नाही. म्हणजे असं पाहा वारा दिसत नाही, पण वाहातो तेव्हा ते जाणवतं, कृष्णविवर दिसत नाही, पण त्याच्या गुरूत्वाकर्षणानं एखादी गोष्ट खेचली जाते हे जाणवतं. त्यामुळे या गोष्टी आहेत हे मी मानते. पण ‘देव’ नावाच्या गोष्टीचं अस्तित्व मला जाणवत नाही.\nएखादा आस्तिक मला समजावेल. हे गगन, हे तारे, हे पाणी सारं सारं त्याच्यामुळे आहे.\nमाझं उत्तर असेल, मुळीच नाही. पृथ्वीभोवती पोकळी आहे म्हणून वातावरणाच्या रूपात गगन आहे, खगोल शास्त्रात तान्यांच्या उत्पत्तीची माहिती आहे, ती पटणारी आहे. पाणी पृथ्वीवर का आहे हेही शास्त्र सांगते. कुणी म्हणेल, “अग बाई, तुझं जीवन हे आयुष्य त्याच्यामुळे मिळालंय.” माझं उत्तर, नाही ते माझ्या आई-वडिलांमुळे मिळालंय. यालाही शास्त्र सोबत आहे. टेस्टट्यूब बेबी पूर्वीच देवानं का नाही तयार केली जर तो निर्माता आहे तर त्यानं निर्माण केलेला माणूस आज त्याच्यापुढे कसा गेला\nआस्तिकतेचं आणखी एक कारण म्हणजे असहायता. अनेक गोष्टी आपल्या हाती नसतात, पण त्या घडतात मग अशा वेळी काय करायचं आपल्या हाती काही नाही याची जाण असतेच, आपले आप्तजनही मदत करू शकणार नाहीत याची कल्पना असते. मग – अखेरचा उपाय – कुठल्या तरी अगाध शक्तीची आळवणी. परिणाम काय आपल्या हाती काही नाही याची जाण असतेच, आपले आप्तजनही मदत करू शकणार नाहीत याची कल्पना असते. मग – अखेरचा उपाय – कुठल्या तरी अगाध शक्तीची आळवणी. परिणाम काय होणार असतं तेच होतं. पण चांगलं झालं तर देवाची कृपा झाली हा अभिप्राय, तर वाईट झाल्यास माझीच उपासना चुकीची झाली असावी, काहीतरी राहून गेलं असावं अशी स्वतः स्वतःची समजूत काढायची. मी स्वत: अशा असहाय अवस्थेत कशी वागते होणार असतं तेच होतं. पण चांगलं झालं तर देवाची कृपा झाली ह�� अभिप्राय, तर वाईट झाल्यास माझीच उपासना चुकीची झाली असावी, काहीतरी राहून गेलं असावं अशी स्वतः स्वतःची समजूत काढायची. मी स्वत: अशा असहाय अवस्थेत कशी वागते मी नेहमीच मानते की जे व्हायचं आहे ते अटळ आहे. कदाचित ते अप्रियहीं असेल. मग मी उपासना वा नामस्मरण नाही करीत बसत; कारण माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नसतं. माझ्यामते महत्त्वाचं असतं अप्रिय घडल्यावर स्वतःला सावरणं, इतरांना सावरणं, त्या मरगळीतून पुन्हा वर कसं यायचं, हे सारं कसं तारून न्यायचं मी नेहमीच मानते की जे व्हायचं आहे ते अटळ आहे. कदाचित ते अप्रियहीं असेल. मग मी उपासना वा नामस्मरण नाही करीत बसत; कारण माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नसतं. माझ्यामते महत्त्वाचं असतं अप्रिय घडल्यावर स्वतःला सावरणं, इतरांना सावरणं, त्या मरगळीतून पुन्हा वर कसं यायचं, हे सारं कसं तारून न्यायचं याचा विचार करणं मी अधिक पसंत करते. स्वत:ला त्यासाठी तयार करते.\nमी माझ्या जीवनात घडणार्यास प्रत्येक घटनेचं उत्तर त्या प्रसंगातच शोधते. त्यामुळे, देवा हे असं का असं विचारण्याची वेळ माझ्यावर येत नाही. पोटावर अन्याय नको म्हणून उपवास करणं मला पटतं, पण देवासाठी म्हणून सोमवार, शनिवार करणं मला पटत नाही. माझं मत स्पष्ट आहे, जर तुम्ही तो उपवास तुमच्या प्रकृतीसाठी करीत असाल तर ते तसं मान्य करा. त्या कुणा तिन्हाइतासाठी आपण कष्ट सोसत आहोत हा आभास कशासाठी असं विचारण्याची वेळ माझ्यावर येत नाही. पोटावर अन्याय नको म्हणून उपवास करणं मला पटतं, पण देवासाठी म्हणून सोमवार, शनिवार करणं मला पटत नाही. माझं मत स्पष्ट आहे, जर तुम्ही तो उपवास तुमच्या प्रकृतीसाठी करीत असाल तर ते तसं मान्य करा. त्या कुणा तिन्हाइतासाठी आपण कष्ट सोसत आहोत हा आभास कशासाठी बरं हे सारं करताना नि:स्वार्थी वृत्ती असेल तर तेही नाही. प्रत्येक उपवासामागे काहीतरी अपेक्षा असतेच. म्हणजे थोडक्यात तुम्ही एकीकडे ज्या शक्तीला ‘महान शक्ती’ मानता तिला कमी दर्जाचीही ठरवता की, मी अमुक अमुक दिवस उपवास करीन, मला हे मिळू दे, मी हे काम झालं की दहा नारळ वाहीन … हे आणि अशा अनेक बोली लावल्या जातात. सरकारी नोकराला आपण सांगतो ना हे एवढं काम कर बुवा तुला अमुक देईन, अन् ते काम जरा लवकर होतं. मग जी अगाध शक्ती तुम्ही पूजता ती इतक्या खाली कशी आणता बरं हे सारं करताना नि:स्वार्थी वृत्ती असेल तर त���ही नाही. प्रत्येक उपवासामागे काहीतरी अपेक्षा असतेच. म्हणजे थोडक्यात तुम्ही एकीकडे ज्या शक्तीला ‘महान शक्ती’ मानता तिला कमी दर्जाचीही ठरवता की, मी अमुक अमुक दिवस उपवास करीन, मला हे मिळू दे, मी हे काम झालं की दहा नारळ वाहीन … हे आणि अशा अनेक बोली लावल्या जातात. सरकारी नोकराला आपण सांगतो ना हे एवढं काम कर बुवा तुला अमुक देईन, अन् ते काम जरा लवकर होतं. मग जी अगाध शक्ती तुम्ही पूजता ती इतक्या खाली कशी आणता मग तिच्यात आणि सर्वसामान्य माणसात अंतर काय\nसारासार विचार करता जी गोष्ट पटते ती मान्य करणं मला सोपं जातं. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे शक्य नाही, निदान एका सर्वसाधारण माणसाला तरी\nते शक्य नाही. पण ‘उद्धरेदात्मनात्मानं’ शक्य वाटतं. म्हणजे पटतं. आता हे विचार पटतात म्हणून किंवा हे असं सात्त्विक, बौद्धिक वाचायला, समजून घ्यायला आवडतं म्हणून गीता जवळ बाळगायला आवडते. एखाद्या अस्थिर क्षणी या ग्रंथातील हे विचार मनाला आधार देऊ शकतात. पण हाच ग्रंथ केवळ पवित्रग्रंथ म्हणून देव्हार्या त ठेवून पुजावं तर ते मला जमणार नाही. कारण ह्या ग्रंथाबाबतीत मी आस्तिक आहे, वाद नाही, पण आस्तिकतेचा पुरावा देण्यासाठी ते सारे सोपस्कार करणं मला पटत नाही. इथं आस्तिकता म्हणजे निखळ श्रद्धा\nजशी आणि जेवढी माझी ‘गीता’ या पुस्तकावर श्रद्धा आहे तशीच ती माझ्या आईवडिलांवर आहे. माझ्या काही माननीय गुरुजनांवर आहे. तेव्हा त्याबाबतीत मी नक्कीच आस्तिक आहे. अन्यथा मी नास्तिक आहे. माझ्यात नसलेल्या त्या आस्तिकतेबद्दल मला खंत नाही, असलाच तर असलेल्या आस्तिकतेचा अभिमान आहे\n३ धनराज बाभई लो. टि. मार्ग बोरिवली (प.) मुंबई ९१\nऑक्टोबर १९७८ सालांतील ही सत्य घटना. महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरात राहणारे, प्रतिष्ठित, कुलवंत, सधन व सुशिक्षित घराण्यातले, वयाने दोघेहि ५५ च्या पुढचे असलेले, एक दांपत्य अमेरिकेच्या दौर्याकवर आले होते. माझ्या पुतणीच्या सासरच्या बाजूचे ते जवळचे नातेवाईक, तेव्हा न्यूजर्सीमध्ये ते तिच्याकडेच राहात होते.\n‘कोलंबस डे’ ची इथे सोमवारी सुट्टी होती. म्हणजे शनिवार, रविवार व सोमवार असा लागोपाठ ३ दिवस सुट्टीचा long weekend होता. रविवारी रात्री अमेरिकेच्या दौर्यारवर आलेल्या पं. भीमसेन जोशींचा एके ठिकाणी गाण्याचा खाजगी प्रोग्रॅम होता. वास्तविक ह्या जोडप्याची व जोशी दांपत्याची खूप ओळख. पण त्या गाण्याला माझ्या पुतणीबरोबर जेव्हा हे जोडपे गेले तेव्हा नेहमी हसतमुख, खूप मनमोकळ्या गप्पा मारणाच्या ह्या बाई त्या रात्री मात्र खूपच अबोल झाल्या होत्या, कुठे तरी ‘ट्रान्स’ मध्ये असल्या सारख्या वागत होत्या. प्रोग्रॅमहून घरी परत यायला जवळजवळ रात्रीचे २-३ वाजले होते.\nजाग्रणामुळे व सुट्या असल्यामुळे सर्वजण जरा उशीरापर्यंत झोपले. साधारण सकाळी ८ च्या सुमारास त्या दांपत्यांतील गृहस्थांनी माझ्या पुतणीला व तिच्या यजमानांना उठविले व सांगितले कि माझ्या बायकोच्या ‘अंगांत देवी’ आली आहे. सर्वजण धावतच ‘गेस्टरूम’मध्येगेले. बघतात तर काय, बेडवरच त्या बाई कुणाशी तरी () अस्पष्ट बोलत होत्या.“या वर्षी मी तुझी सेवा करायला तेथे नाही”. पण पुढच्या वर्षी नक्की सेवा करीन’ असे काही तरी एकतर्फी () अस्पष्ट बोलत होत्या.“या वर्षी मी तुझी सेवा करायला तेथे नाही”. पण पुढच्या वर्षी नक्की सेवा करीन’ असे काही तरी एकतर्फी () संभाषण करीत होत्या. बघता बघता त्या बाईचे कपाळ कुंकवाने भरले. हातात काही नव्हते. कुंकू कुठून आले हे कुणाला कळेना. माझ्या पुतणीने त्यांची ओटी भरली. प्रसादाचे म्हणून थोडे कुंकू त्यांच्या कपाळावरचे काढून स्वत:च्या कपाळावर लावले. नंतर काही वेळाने\nत्या बाई हळूहळू पूर्ववत् झाल्या.\nज्यावेळी हा प्रकार घडला त्याच वेळी इंडियात नवरात्रांतील अष्टमीचा दिवस होता व साधारण संध्याकाळचे ६ ते ७या दरम्यानची वेळ होती. दरवर्षी नवरात्रांतील अष्टमीला घागरी फुकताना त्या बाईंच्या अंगात येई. म्हणूनच इंडियापासून इतक्या लांब आल्या तरीहि तो अष्टमीचा संपूर्ण दिवस त्या ‘ट्रान्स’ मध्ये असल्यासारख्या वागत होत्या.\nमाझ्या लहानपणी नवरात्रांत पुण्याला जोगेश्वरी, अष्टभुजा वगैरे देवींच्या देवळात अंगात आलेल्या बायका मी लांबून बघितल्या होत्या. त्याबद्दल बालमनाला एक भीती उत्पन्न झाली होती. पण त्याबद्दल कुतूहलहि वाटत असे. काही अडाणी, गरीब बायका पैसे मिळविण्यासाठी हे ढोंग() करतात असेही काही लोकांकडून ऐकले होते. पण यावरील प्रसंगातील बाई तर असे काही नाटक वगैरे करणे शक्यच नव्हते. शिवाय त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असताना पैशासाठी असे करणे हे त्यांच्याबाबतीत अशक्यप्राय होते. उलट त्याच अनेकांना दानशूरपणे दान करून गोरगरिबांना आश्रय देत. त���यांचे माहेरही वेदशास्त्रसंपन्न घराणे. त्या बाईकडे बघून कुणालाही त्यांचेबद्दल आदर उत्पन्न व्हावा असेच त्यांचे व्यक्तिमत्व. मग हे जे देवीचे अंगात येणे या देशांतही घडून आले त्याला काय उत्तर) करतात असेही काही लोकांकडून ऐकले होते. पण यावरील प्रसंगातील बाई तर असे काही नाटक वगैरे करणे शक्यच नव्हते. शिवाय त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असताना पैशासाठी असे करणे हे त्यांच्याबाबतीत अशक्यप्राय होते. उलट त्याच अनेकांना दानशूरपणे दान करून गोरगरिबांना आश्रय देत. त्यांचे माहेरही वेदशास्त्रसंपन्न घराणे. त्या बाईकडे बघून कुणालाही त्यांचेबद्दल आदर उत्पन्न व्हावा असेच त्यांचे व्यक्तिमत्व. मग हे जे देवीचे अंगात येणे या देशांतही घडून आले त्याला काय उत्तर या घटनेबद्दल स्पष्टीकरण करता येईल काय या घटनेबद्दल स्पष्टीकरण करता येईल काय या सत्य घटनेत ‘तिखटमीठ’ लावून घटना अतिरंजित केली गेली नाही याची खात्री बाळगा.\n(वरील प्रकारांची चर्चा व त्यामागील शक्तींचे () स्वरूप याविषयी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठे काम केले आहेत. डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांचे ‘अंधश्रद्धा विनाशाय’ व ‘विचार तर कराल’ आणि श्याम मानवांचे ‘बुवाबाजीचे बळी’ व ‘बुवाबाजी एक फसवेगिरी’ही पुस्तके लेखिकेने अवश्य पाहावीत.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nNext Next post: निंद्य आणि हीन कृत्य\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव �� प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/04/1820/", "date_download": "2020-09-27T23:48:56Z", "digest": "sha1:DCLOW2627SNVZWMVLTGC2V5RCWC4GBKI", "length": 15541, "nlines": 269, "source_domain": "www.sudharak.in", "title": "ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\n… आज मी नास्तिक आहे. पूर्वी जच्या यात्रेला गेलो होतो. काबाच्या मशिदीत तेथल्या धर्मपंडिताने माझ्याकडून काही गोष्टी वदवून घेतल्या, त्यांत ‘मी स्त्रीकडे पाहणार नाही’ अशी एक शर्त होती. मी चक्रावलो. हे कसे शक्य आहे माझा श्रद्धेवरचा विश्वास डळमळला. पुढे नाथवानी कमिशनच्या स्वागतपत्रांवर मी सही केली. वृत्तपत्रांतून ते पत्रक प्रसिद्ध झाले. परिणाम काय झाला\n‘… माझ्या दुकानात शिरल्याबरोबर इमानी नोकरांनी सांगितले. सोमवारपासून आम्ही कामावर येणार नाही. बोहरा धर्मगुरू सय्यदनांच्या वतीने बहिष्काराचा फतवा निघाला आहे. जवळच्या नातेवाईकांनीही अगदी जन्मदात्री आई, भावंडे यांनीसुद्धा बहिष्कार सुरू केला. व्यापारीपेठेत व्यवहार बंद झाले. माझी झोप उडाली. आता कसे होणारे\n… परंतु माझी पत्नी झैनबबी हिने आधार दिला. ती दुकानावर येऊ लागली. आज मी सय्यदनांचे आभार मानतो. त्यांनी बहिष्कार घातला नसता तर तुम्हा मंडळींची गाठभेट झाली नसती. बोहरा वर्तुळातून मी बाहेर पडलो हे फार बरे झाले. आम्ही सारे मुक्त झालो. विशाल विश्वाचे दालन आम्हाला उघडे झाले. मराठी भाषा शिकता आली- सांस्कृतिक जीवनाचा ढाचा बदलला–चाकोरी बदलली–अनुभवविश्व बदलले. जीवनाची आगळीवेगळी अनुभूती आली. देव, धर्म, जात, कुलकुटुंबांच्या भिंती ओलांडता आल्या …\nताहेरभाई पूनावाला बोलत होते. आम्ही ऐकणारे मंत्रमुग्ध होतो. ती संध्याकाळच न्यारी होती. ‘ताहेरभाई नाबाद ७५ मेळावा’ महात्मा फुल्यांच्या राहत्या वाड्यात भरला होता. महात्मा फुल्यांनाही अशाच बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते.\nताहेरभाई पूनावाला महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सामाजिक कृतज्ञता निधीचे खजिनदार, लोकस्वतंत्रता संघटनेचे मानद सदस्य आहेत, सुधारणावादी बोहराचळवळीचे ते आधारवड आहेत. त्यांच्या वयाला वास्तविक २१ डिसेंबर ९७ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. परंतु समारंभ व्हायला तारीख उजाडली ६ मार्च ९८\nसमारंभ असा तो न���्हताच, ताहेरभाईंची मित्रमंडळी एकत्र जमली होती. बहारदार कार्यक्रम झाला. ताहेरभाई तीन पिढ्यांसह आले होते. पत्नी झैनबबी, कन्या शबनम, नात सना.\nझैनब व शबनम दोघींनीही आपले मनोगत व्यक्त केले. मित्रमैत्रिणींची तर आठवणी सांगण्यासाठी चढाओढ लागली होती–सर्वश्री निळू फुले, अन्वर राजन, अरुणा तिवारी, रा. प. नेने, वसुधा सरदार, सीता भाटिया, सदा डुंबरे, विजूभाई, जया सागडे, सत्यरंजन साठे, चंदू बोराटे, डॉ. बाबा आढाव आणखी कितीतरी.\nअध्यक्षस्थानी होत्या विद्या बाळ ताहेरभाईंनी व झैनबबींनी काही न खाल्ल्याने त्यांनाही काही खाता आले नाही ताहेरभाईंनी व झैनबबींनी काही न खाल्ल्याने त्यांनाही काही खाता आले नाही एवढा एक अपवाद वगळता कार्यक्रम विलक्षण हृद्य झाला.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nPrevious Previous post: कौटुंबिक समारंभातील उपस्थिती\nNext Next post: जेथे श्रद्धा हेच ज्ञान असते\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजागतिक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/12/blog-post_17.html", "date_download": "2020-09-28T00:05:49Z", "digest": "sha1:SJUI27QZGAR4AZG7TU7T3WFUFLZZZPAL", "length": 10200, "nlines": 95, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "सभागृहात शिवसेना-भाजपा आमदारांमध्ये धक्काबुक्की | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nसभागृहात शिवसेना-भाजपा आमदारांमध्ये धक्काबुक्की\nनागपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क):\nहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपानं सभागृहाचं कामकाज बंद पाडलं होतं. तर दुसऱ्या दिवशी भाजपानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. यावेळी शिवसेनेचे आमदारांही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.\nभाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. याव्यतिरिक्त शिवसेने नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीदेखील मध्यस्थीचा प्रयत्न केला. शिवसेना भाजपा आमदार समोरासमोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि रवींद्र वायकर यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात घडलेला अत्यंत चुकीचा प्रकार होता. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणंदेखील चुकीचं आहे, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो, असंही ते म्हणाले.\nशेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसंच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2017/09/blog-post_90.html", "date_download": "2020-09-27T22:04:59Z", "digest": "sha1:AMHBKX4PVTMZVDNLCY2VGNKKMLOOFEGC", "length": 12009, "nlines": 172, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हारुन अल् रशीद आणि किरण बेदी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nहारुन अल् रशीद आणि किरण बेदी\nकेंद्रशासित पुडुचेरी या राज्याच्या नायब राज्यपाल किरण बेदी या स्वत: वेश पालटून (स्वत:ला झाकून घेऊन) दुचाकीवरून राज्याचा फेरफटका मारीत असतात. अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. विशेषत: रात्रीची गस्त घालीत असतात. रात्रीच्या वेळी महिलांना त्यांच्या राज्यात सुरक्षितता वाटते की नाही त्यांची पाहणी करतात आणि त्यानुसार हाताखालच्या प्रशासनाला सूचना देत असतात. त्या स्वत: भारताच्या पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी आहेत. त्यांनी दिल्लमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून आदर्श अशी सेवा बजावली होती. त्याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांनी अहमहमिकेने भाग घेतला असून सध्याची नेमणूक पुडुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून झाली आहे. परंतु त्यांच्यातील पोलीसाची कर्तव्यभावना कायम राहिलेली आहे.\nराज्यपाल हे पद तसे शोभेचे असते, परंतु बेदी मॅडमनी ते सेवाभावी केलेले आहे. आपपल्याकडेही पूर्वीचे काही राजे, अधिकारी असाच वेष पालटून प्रशासनावर वचक बसवित असत आणि जनतेची उपेक्षित कामे मार्गी लावत असत. अरेबियन नाईटमधील हारुन अल् रशीद या खलीफांची गोष्ट त्यावरून आठवते.\n- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.\nघमेंड : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nहलीमा याकूब बनल्या सिंगापूरच्या पहिल्या महिला अध्यक्ष\nरोहिंग्या मुस्लिमांचा छळ कधी थांबेल\nहारुन अल् रशीद आणि किरण बेदी\n‘खिलाफत’ - इस्लामी लोकशाही\nगौरी लंकेश यांच्या विचाराला उत्तर देण्याची त्यांची...\n...तर हा दानव दोघांना गिळून टाकील\nरोहिंग्या : सत्य-समस्या आणि समाधान\nमुस्लिमांना गतवैभव प्राप्त करावयाचे असेल तर..\nमुस्लिम पर्सनल लॉ आणि दत्तक प्रथा\nदेअर व्हॉइसेस फाइंड स्ट्रेंग्थ इन अवर सायलेन्स\nअल्पसंख्याकांच्या शिक्षणास शिष्यवृत्तीचा आधार\nतिहेरी तलाक आणि न्याय\n‘राईट टू प्रायव्हसी’ कोर्टाचा निर्णय; भाजपला दणका\nइस्लाममध्ये मानवी जीवाचे महत्त्व\nजीवनाचा खरा अर्थ आणि उद्देश\nबाबा गुरमितची गुर्मी उतरली\nजनावरांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित मुहम्मद सल्ल. सर्वांचे पैगंबर\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\n‘तलाक’आड मुस्लिमद्वेषी राजकारणाची खेळी फसली\nचिंतन ते आचरण - मानव आदराचा प्रवास\nएमपीजेचे राज्यव्यापी बंधुता अभियान\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_31.html", "date_download": "2020-09-28T00:43:32Z", "digest": "sha1:BFMLVJNZYFVRFSG4A2IDRFGFUGJHTYPA", "length": 21604, "nlines": 222, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "आदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nसध्या पूर्ण आशिया खंडातील इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्‍या ’एर्तगुरूल गाज़ी’ या मूळच्या तुर्की धारावाहिकातील मुख्य नायक म्हणजेच ’उस्मानी खिलाफतचे’ शिल्पकार मानले जाणारे एर्तगुरूल गाज़ी रहेमतुल्लाह अलैह हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.\nचर्चा अशी आहे कि, ते मुसलमानच नव्हते. याला पाकिस्तानातील इतिहासकार डॉ. फरहत अंजुम यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला जातोय. पण ते मुसलमान नव्हते तर मग कोण होते त्यांचा धर्म काय, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. कारण त्यांच्याविषयी माहिती सापडत नसल्याचे ते सांगतात. मग ते मुसलमान नव्हते हे कसे माहीत झाले त्यांचा धर्म काय, हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही. कारण त्यांच्याविषयी माहिती सापडत नसल्याचे ते सांगतात. मग ते मुसलमान नव्हते हे कसे माहीत झाले या फोटोमध्ये अर्तगल हे त्यांचे पुत्र उस्मान यांना आपल्या मृत्युपत्रात सुफी संत अदब अली यांचा खालीलप्रमाणे अनुनय करण्याची शिकवण देतात.\nयावरूनच ते स्वतः मुस्लिम असल्याचे सिद्ध होते. खरा मुद्दा असा आहे कि, लोकनिवडीतून खलिफा बनविण्याची पद्धत असलेल्या खिलाफत राज्य प्रणालीचे पुनरूत्थान करणार्‍या खलिफा कुरुलूस उस्मान यांचे पिता एर्तगुरूल गाजींना ”काही” सौदी घराणेशाही समर्थक पसंत करत नसतात.\nकारण त्यामुळे त्यांची राजेशाही इस्लामबाह्य असल्याचे अधोरेखित होते म्हणून त्यासाठी त्यांनी डॉ. फरहत यांच्यासारख्यांना पुढे करून महानवीर एर्तगुरूल गाजी या आदिवासी मुस्लिम महापुरुषांची बदनामी सुरु केली आहे.\nया अफवांचा वापर काही इमानविरोधी लोकं आपल्या भारत देशातही करत आहेत. कारण आपल्या देशात एखादा मागास समाजातील महापुरुष प्रसिद्ध होऊ लागला कि, मग त्याचा गुरु हा कसा दुसर्‍या समाजातला होता आणि त्याच्या योगदानामुळेच तो महान कसा बनला याचे तिखट मीठ लावून चर्वण केले जाते. गुरु सापडला नाही तर मग तो किमान मागच्या जन्मात तरी कसा दुसर्‍या समुदायाचा होता, ते पटवून सांगितले जाते.\nआदिवासी मुसलमान असलेल्या एर्तगुरूगल यांच्याविषयीदेखील असेच तर घडत नाहीये ना, यावर संशोधन करण्याची गरज आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी अगदी सोप्या उर्दू भाषेतील ही धारावाहिक युट्युबवर नक्की पाहावी. कुणाला शक्य असेल तर त्याला मराठीत डब करून अपलोड करावे. सुंदर कथानक, बेजोड अभिनय आणि खूप मेहनत घेऊन ही धारावाहिक बनवलेली आहे.\nयात नक्कीच काही गोष्टी इस्लामला विसंगत आहेत. उदा. महिला बुरखा नेसत नाहीयेत, नृत्य, संगीत वगैरे. पण जंगलात आदिवासी भागात कुरआन व प्रेषितांची शिकवण (हदीस) यांचे हवे त्या प्रमाणात पूर्ण ज्ञान न पोहोचल्याने इतरांच्या ��ंधानुकरणातून काही गोष्टी त्यांच्यात घुसल्या होत्या, नंतर प्रबोधानंतर त्यात सुधारणा झाली. मोगलांचे कट्टर शत्रू असलेल्या या तुर्की महापुरुषांचा इतिहास आपण मराठी लोकांनीही जरूर अभ्यासावा ही विनंती.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद ��हाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/disha-patani-reveal-in-an-interview-that-her-favourite-action-hero-is-tiger-shroff/", "date_download": "2020-09-27T21:55:58Z", "digest": "sha1:JVEOOBDB7HUDUFBKKWR5HXTS3NZ6HAML", "length": 5985, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "'तो' जे स्टंट करतो तसे, दुसरे कुणीच करू शकत नाही - दिशा पटानी", "raw_content": "\n‘तो’ जे स्टंट करतो तसे, दुसरे कुणीच करू शकत नाही – दिशा पटानी\nमुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. जरी दिशा पटानी नेहमीच टायगर श्रॉफला तिचा एक चांगला मित्र म्हणून वर्णन करत असली तरी ते दोघे नेहमीच एकत्र पहायला मिळतात. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर एकत्र व्हायरल झाले आहेत. यावेळी एका मुलाखतीमध्ये दिशाने टायगरचे कौतुक केले आहे.\nमुलाखतीमध्ये दिशाला काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बॉलीवूडमधील तिचा आवडता अ‍ॅक्शन हिरो कोण असे विचारण्यात आले तेव्हा दिशाने टायगरचे नाव घेतले. यासोबतच ती म्हणाली की टायगर श्रॉफ जे स्टंट करतो ते दुसरे कोणीही करू शकत नाही, अशाप्रकारे तिने टायगरचे कौतुक केले आहे. यासोबतच तिला हॉलीवूडमधील आवडता अ‍ॅक्शन हिरोबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने, अभिनेता जॅकी चेन यांचे नाव सांगितले. दिशा पटानी पुढे म्हणाली, “मी त्याच्याबरोबर ‘कुंग फू योगा’ चित्रपटात काम केले आहे आणि माझा अनुभव खूप चांगला होता.”\nवर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास दिशा पटानी लवकरच ‘मलंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दिशा अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूरसोबत दिस��ार आहे.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-2145", "date_download": "2020-09-27T23:30:38Z", "digest": "sha1:GXHA2XZIN227QGWKDH6KQORXAZTN62KD", "length": 27065, "nlines": 114, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nजगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती\nजगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nॲ मेझॉनचे शेअर अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल ७० टक्‍क्‍याने वर गेला आहे आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल ॲमेझॉनच्या शेअरचा भाव एवढा वाढल्यामुळेच बिल गेटसला मागे सारून ॲमेझॉनचा संस्थापक अध्यक्ष जेफ बेझोस हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाला आहे\nॲ मेझॉनचे शेअर अमेरिकेतील नासडॅक शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल ७० टक्‍क्‍याने वर गेला आहे आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल आणि त्यामुळेच ॲमेझॉनने तब्बल एक हजार अब्ज डॉलर्स मार्केट कॅप पार केली आहे. ॲमेझॉनपेक्षा मार्केट कॅप जास्त असणारी केवळ एकच कंपनी अस्तित्वात आहे - ॲपल ॲमेझॉनच्या शेअरचा भाव एवढा वाढल्यामुळेच बिल गेटसला मागे सारून ॲमेझॉनचा संस्थापक अध्यक्ष जेफ बेझोस हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाला आहे\nॲमेझॉनची वाढ खरोखरच तोंडात बोट घालण्याजोगी आहे. १ फेब्रुवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेल्या गीकवायरमधील वृत्तानुसार त्यावेळी ॲमेझॉनमध्ये संपूर्ण जगात मिळून तब्बल ५,६६,००० लोक काम करत होते आज टूथब्रशपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍सपर्यंत जवळजवळ सर्वच गोष्��ी ॲमेझॉनवर विकत मिळतात. ॲमेझॉनलचा लोगो तुम्ही पाहिला असेल तर त्यातील ए आणि झेड यांच्यामध्ये एक बाण आहे. ए पासून झेडपर्यंतच्या सर्व वस्तू ॲमेझॉनवर विकल्या जातात असा त्याचा अर्थ आहे. पण आता ॲमेझॉन फक्त ऑनलाइन रिटेल व्यवसायातीलच कंपनी राहिलेली नाही. त्यांनी अलीकडेच अमेरिकेत प्रसिद्ध असलेली ‘होल फूडस’ नावाची किराणा मालाच्या दुकांनाची साखळी विकत घेतली. म्हणजे ऑनलाइन जगतातून त्यांनी आता प्रत्यक्ष दगडमातीच्या दुकानांच्या स्पर्धेतही उडी मारली आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी आता ॲमेझॉन फ्रेश अंतर्गत दूध, भाज्या अशा नाशवंत उत्पादनांचीही डिलीवरी सुरू केली आहे. अमेरिकेतील जवळजवळ सर्व मोठ्या शहरात ही सुविधा आता उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त आता ॲमेझॉनवरून तुम्ही एखादा नळ विकत घेतला तर त्याबरोबरच तुम्हाला प्लंबरलाही बोलावता येते आज टूथब्रशपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍सपर्यंत जवळजवळ सर्वच गोष्टी ॲमेझॉनवर विकत मिळतात. ॲमेझॉनलचा लोगो तुम्ही पाहिला असेल तर त्यातील ए आणि झेड यांच्यामध्ये एक बाण आहे. ए पासून झेडपर्यंतच्या सर्व वस्तू ॲमेझॉनवर विकल्या जातात असा त्याचा अर्थ आहे. पण आता ॲमेझॉन फक्त ऑनलाइन रिटेल व्यवसायातीलच कंपनी राहिलेली नाही. त्यांनी अलीकडेच अमेरिकेत प्रसिद्ध असलेली ‘होल फूडस’ नावाची किराणा मालाच्या दुकांनाची साखळी विकत घेतली. म्हणजे ऑनलाइन जगतातून त्यांनी आता प्रत्यक्ष दगडमातीच्या दुकानांच्या स्पर्धेतही उडी मारली आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी आता ॲमेझॉन फ्रेश अंतर्गत दूध, भाज्या अशा नाशवंत उत्पादनांचीही डिलीवरी सुरू केली आहे. अमेरिकेतील जवळजवळ सर्व मोठ्या शहरात ही सुविधा आता उपलब्ध आहे. त्याव्यतिरिक्त आता ॲमेझॉनवरून तुम्ही एखादा नळ विकत घेतला तर त्याबरोबरच तुम्हाला प्लंबरलाही बोलावता येते म्हणजे तुम्हाला प्लंबर वेगळा शोधायला नको. एवढेच नव्हे तर तो प्लंबर किती वाजता येईल हे निवडता येते म्हणजे तुम्हाला प्लंबर वेगळा शोधायला नको. एवढेच नव्हे तर तो प्लंबर किती वाजता येईल हे निवडता येते ॲमेझॉनने स्वतः:ची इलेक्‍ट्रॉनिक उपकरणेही विकायला सुरुवात केली आहे हे तुम्हाला माहीत आहेच. त्याची सुरुवात किंडल पासून झाली. किंडलमध्ये तुम्हाला पुस्तके वाचता येतात. या किंडलचा पडदा विशेष तंत्रज्ञानाने बनवलेला असून, त्याम���्ये लॅपटॉप अथवा स्मार्टफोनप्रमाणे बॅकलाइट नसतो. या तंत्रज्ञानाला ‘ई-इंक’ असेही म्हटले जाते. आनंदाची गोष्ट अशी, की गेल्या दोन वर्षापासून मराठी पुस्तकेही किंडलवर वाचण्यास उपलब्ध आहेत. किंडल उपकरण नसेल तरी किंडल ॲप तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर विनामूल्य डाऊनलोड करून तुम्ही त्यात मराठी पुस्तके विकत घेऊन वाचू शकता. ॲमेझॉनचा ‘इको’ नावाचा ब्लूटूथ स्पीकर अमेरिकेत आता घराघरांत आढळून येतो. या स्पीकरला आवाजी आज्ञा देऊन अनेक कामे करायला सांगू शकता. तुमचे वेळापत्रक वाचून दाखवणे, टायमर लावणे, गाणी लावणे, वर्तमानपत्र वाचून दाखवणे इत्यादी गोष्टी हा स्पीकर करू शकतो. अलीकडेच ॲमेझॉनने रिंग नावाची सिक्‍युरिटी कॅमेरा बनविणारी कंपनीही विकत घेतली. त्यासाठी ॲमेझॉनने तब्बल १ अब्ज डॉलर्स मोजले. त्यामुळे आता ॲमेझॉन सिक्‍युरिटी कॅमेरेही बनवते असे म्हणायला हरकत नाही. बरं या सर्वांपेक्षा वेगळे म्हणजे ॲमेझॉनने जवळजवळ १२ वर्षापूर्वी आपली क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली. हा विभाग सध्या प्रचंड प्रमाणात नफा कमवत आहे. क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधेअंतर्गत विविध कंपन्यांना ॲमेझॉन आपले सर्व्हर (शक्तिशाली संगणक) भाड्याने देते. त्यावर चालणारे सॉफ्टेवअरही भाड्याने देते. त्यामुळे नवीन कंपन्या आपल्या सेवा अधिक जलदपणे व कमी खर्चात लोकांना उपलब्ध करून देऊ शकतात. ॲमेझॉनचे पाहून गुगल व मायक्रोसॉफ्टनेही क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केल्या आहेत. पण ॲमेझॉन या दोन्ही कंपन्यांपेक्षा कैक वर्षांनी पुढे आहे.\nजेफचा जन्म १२ जानेवारी १९६४ रोजी अमेरिकेच्या न्यू मेक्‍सिको राज्यातील आल्बुकर्की शहरात झाला. त्याचा जन्माच्या वेळी जेफच्या आईचे वय फक्त १७ होते त्यामुळे त्याच्या आईला हायस्कूलमध्ये लोकांच्या नजरांना तोंड द्यावे लागले. इतकेच नव्हे तर तिला हायस्कूलमधून काढून टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु तिने तिच्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे या सर्वाला तोंड दिले. जेफचे जैविक पिता टेड जॉर्जसन यांना घटस्फोट दिल्यानंतर जेफच्या आईने मिगेल बेझोस यांच्याशी लग्न केले आणि मिगेल बेझोस यांच्याबरोबरच जेफ लहानाचा मोठा झाला. जेफ शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. पुढे जेफ मोठा झाल्यावर जेफचे आई-वडील फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात रहायला गेले. मायामी पालमेटो हायस्कूलमध्ये जेफ ‘व्हॅलिडीक्‍टोरीयन’ होता. हायस्कूलमधील सर्वांत हुशार विद्यार्थ्याला अमेरिकेत ‘व्हॅलिडीक्‍टोरीयन’ म्हटले जाते. अशा व्हॅलिडीक्‍टोरीयन मुलाला (अथवा मुलीला) त्यावर्षीच्या समाप्ती समारंभात भाषण करण्याचा मान मिळतो. जेफला हायस्कूलमध्ये नॅशनल मेरिट स्कॉलरशिपही मिळालेली होती. पुढे जेफ न्यू-जर्सीच्या प्रसिद्ध प्रिन्सटन विद्यापीठात शिकायला गेला व १९८६ मध्ये त्याने इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग व कॉप्युटर सायन्स विभागात बॅचलर पदवी मिळवली. पुढे १९८७ नंतर जेफने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. परंतु तो अभियांत्रिकी काम न करता व्यवसायासंबंधित काम करत राहिला. १९९० मध्ये त्याने डी. ई. शॉ अँड कंपनी या हेज फंडमध्ये नोकरी पत्करली. हेज फंड म्हणजे श्रीमंत लोकांचे पैसे अतिशय धोकादायक गुंतवणुकीत घालून प्रचंड पैसा मिळवणारी कंपनी. अशा कंपन्यांच्या अनेक गुंतवणुका फसतात, पण एखादी गुंतवणूक त्यांना इतका पैसा मिळवून जाते, की त्या सर्वांचा तोटा भरून निघतो. या कंपनीत जेफ १९९४ पर्यंत काम करत होता. जेफ डी. ई. शॉ यांच्याकडून अनेक व्यावसायिक गोष्टी शिकला. अलीकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याची कबुली दिली आहे. पुढे १९९३ मध्ये त्याला ऑनलाइन पुस्तके विकणारी कंपनी काढायची कल्पना सुचली. त्यावेळी त्याचे आईवडील सिॲटल शहरात रहात होते. जेफ न्यूयॉर्क मध्ये काम करत असे. न्यूयॉर्कवरून सिएटलला जाताना विमानात जेफने कंपनीचा बिझनेस प्लॅन लिहिला. आपल्या आईवडिलांकडून अंदाजे ३ लाख डॉलर्स मिळवून त्याने ५ जुलै १९९४ ला ॲमेझॉनची स्थापना केली. पुढे इतरही गुंतवणूकदारांना जमवून त्यांनी १० कोटी डॉलर्सचा एकंदरीत निधी उभा केला. पुस्तकाशिवाय इतरही गोष्टी ॲमेझॉनवर हळूहळू उपलब्ध होऊ लागल्या. स्थापना झाल्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी ॲमेझॉनची नोंदणी शेअर बाजारात केली गेली. आणि त्यानंतर जे काही झाले तो इतिहास सर्वांना माहीतच आहे.\nबरं जेफ बेझोस फक्त ॲमेझॉनची स्थापना करून थांबला आहे असे नाही. वर्ष २००० मध्ये त्याने ‘ब्लू ओरिजिनल’ नावाची अंतराळ संशोधन करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीतर्फे तो नवीन रॉकेट विकसित करायचा प्रयत्न करत आहे. इलान मस्कच्या स्पेस एक्‍सप्रमाणे ब्लू ओरिजिनलही स्पेस टुरिझम कर���न पैसे मिळवायचे आहेत. त्याव्यतिरिक्त सरकारी उपग्रह अवकाशात सोडणे, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला रसद पुरवठा करण्याची कंत्राटेही या कंपनीला मग मिळू शकतील. या कंपनीमध्ये जेफ बेझोसने आपले स्वतः:चे अब्जावधी डॉलर्स घातले आहेत. या वर्षी एक अब्ज डॉलर्स खर्च करून, पुढील वर्षीही एक अब्जाहून अधिक पैसे खर्च करायचा त्याचा विचार आहे. जेफला लहानपणापासूनचे अवकाशाचे आकर्षण आहे. त्याने व्हॅलिडीक्‍टोरीयन झाल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत लाखो लोकांना अवकाशात राहता येतील अशी स्पेस कॉलनीच बांधायचे स्वप्न बोलून दाखवले होते. बरं अंतराळ संशोधन पुरेसे नाही, की काय म्हणून २०१३ मध्ये बेझोसने अमेरिकेतील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र द वॉशिंग्टन पोस्ट तब्बल २५ कोटी डॉलर्स खर्च करून विकत घेतले. वॉशिंग्टन पोस्ट हे ऐतिहासिक महत्त्व असलेले वर्तमानपत्र आर्थिक अडचणीत सापडले होते. परंतु जेफ बेझोसने त्याला नुसतेच अडचणीतून सोडवले नाही तर चक्क पुन्हा फायदेशीरही बनवले आहे. लोकशाहीतील एक महत्त्वाची संस्था बंद होऊ नये म्हणून आपण वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले असे त्याने ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.\nजगातील अनेक प्रमुख श्रीमंत माणसांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्था किंवा सुरू केलेली लोक कल्याणाची कामे. या सर्वांत अग्रेसर म्हणजे जेफ बेझोसच्या आधीचा जगातील सर्वांत श्रीमंत माणूस - बिल गेट्‌स. बिलच्या पावलावर पाऊल टाकून जेफ बेझोसनेही एक नवीन धर्मादाय संस्था उघडली आहे. या संस्थेचे नाव त्यानी ‘बेझोस डे १ फाउंडेशन’ असे ठेवले आहे. या संस्थेला तो तब्बल २ अब्ज डॉलर्सची देणगी देणार आहे. या संस्थेचे पैसे नक्की कुठल्या कामावर खर्च करावेत यासाठी त्याने गेल्या वर्षभर ट्विटरवरून लोकांचे विचार मागवले होते. त्यातून त्याने होमलेसनेस - म्हणजे घरे नसणारी लोक आणि शाळा सुरू व्हायच्या आधीचे शिक्षण या दोन गोष्टीवर भर द्यायचा ठरवला आहे. अमेरिकेत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी हळूहळू वाढत आहे. अमेरिकन शहरांमध्ये जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक लोकांना रस्त्यावर राहायची पाळी येत आहे. लॉस अँजलिस शहरात रस्त्यावर अथवा जुन्या गाड्यांत राहणाऱ्या लोकांची संख्या हळू हळू वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचे काम हे फाउंडेशन करेल. ��मेरिकेत सरकारी शाळा सर्वत्र विनामूल्य आहेत. किंडरगार्डनपासून बारावीपर्यंत संपूर्ण अमेरिकन जनतेला मोफत शिक्षण मिळते. आणि या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही बऱ्यापैकी चांगला असतो. अमेरिकेतील बहुतेक मध्यमवर्गीयांची (माझीही) मुले सरकारी शाळेतच जातात. परंतु शाळा ५ वर्षापासून सुरू होते. त्याआधी माँटेसरी वगैरे असतात पण त्याचे पैसे मात्र आपल्यालाच भरावे लागतात. अनेक गरीब लोकांना ते पैसे परवडत नसल्याने अशा लोकांच्या मुलांना शाळेसाठी जी पायाभरणी आवश्‍यक आहे ती मिळतच नाही. म्हणून बेझोसचा गरीब लोकांसाठी माँटेसरीप्रमाणे शाळा सुरू करायचा बेत आहे.\nअमेरिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील उत्तरेला वॉशिंग्टन राज्य आहे. या राज्यातील मुख्य शहर म्हणजे सिॲटल. या शहराच्या बाहेर मेडीना नावाचे एक उपनगर आहे. या उपनगरात जेफ बेझोस राहतो. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे याच उपनगरात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस - बिल गेट्‌स ही राहतो बहुधा तिथल्या पाण्यातच काहीतरी गुण असावा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/tag/bhashan-marathi/", "date_download": "2020-09-27T23:07:08Z", "digest": "sha1:ZCJO6TM3V56Y4PA76APCQGRPHFICQJIE", "length": 6617, "nlines": 106, "source_domain": "marathilekh.com", "title": "bhashan marathi Archives - मराठी लेख", "raw_content": "\nआजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे ...\nवायू प्रदूषण | Marathi Nibandh | मराठी निबंध\nअन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत मानवी गरजा आहेत. अन्न ही संज्ञा फार व्यापक अर्थाने वापरली जाते, कारण यात अन्नधान्या ...\nएका पुस्तकाची आत्मकथा | Marathi Nibandh | मराठी निबंध\nएक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्यात मी मराठी पुस्तक ,अशी बरीच पुस्तक मराठीची होती ...\nसूर्य संपावर गेला तर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसूर्याचे एक नाव आहे 'दिनमणी'. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्या सृष्टीला दृष्यमान ...\nपाणी हेच जीवन | Marathi Nibandh | मराठी निबंध\nपाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. ��े खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का देशातील जे पाण्याचे ...\nआजच्या काळात सर्वच क्षेत्रातील तंत्रज्ञान फारच विकसित झालेले आहे. मोबाईलचे तंत्रज्ञान तर इतके वाढले आहे कि ती एक मोठी क्रांतीच ...\nगौतम बुद्ध | Marathi Nibandh | मराठी निबंध\nबुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम पाली. बुद्ध धर्माचे संस्थापक. सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, ...\nवृक्ष नष्ट झाले तर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nवृक्षाचे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. ...\nसचिन तेंडुलकर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे ...\n“मी, शंकर पवार, शपथ घेतो की भारताच्या सौर्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ते काम मी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mahamatros-material-from-pimpri-after-a-month-the-crime-was-registered/", "date_download": "2020-09-27T22:12:38Z", "digest": "sha1:L66RY7TQEVPKSDGMNFG5HSB5D7EEKBXC", "length": 5520, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरीतून महामेट्रोचे साहित्य चोरीस", "raw_content": "\nपिंपरीतून महामेट्रोचे साहित्य चोरीस\nपिंपरी – पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोचे काम सुरू असताना चोरट्यांनी वल्लभनगर, पिंपरी येथून 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमनाथ नागनाथ गायकवाड (वय 38, रा. क्रांतीवीर नगर, थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. 10) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीकरिता फिर्यादी गायकवाड हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वल्लभनगर येथे सुरू महामेट्रोच्या कामाच्या साइटवरून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीच्या 25 स्टील स्ट्रक्‍चरच्या प्लेटस्‌, 40 हजार रुपये किंमतीचे 40 लोखंडी चैनल असा एकूण 65 हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याबाबत गायकवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतेश जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_749.html", "date_download": "2020-09-27T22:56:09Z", "digest": "sha1:QNFROBPWOZATI3B4QNHQIUIQG6GWRFZ2", "length": 14885, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा-सोपान मुंडे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा-सोपान मुंडे", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nशेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वीच विमा भरावा-सोपान मुंडे\nप्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे.\nशेतकर्यांसाठी खरीप हंगामात पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2020 असून यामध्ये कुठलीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता असे दिसून येते की शेतकरी अगदी शेवटची तारीख येईपर्यंत विमा उतरवत असतात. शेवटी शेवटी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास विमा उतरवणे शक्य होत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यावा असे आवाहन नागदरा येथील युवा शेतकरी सोपान मुंडे यांनी केले आहे\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज र��्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा प���की चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=21081", "date_download": "2020-09-27T21:52:58Z", "digest": "sha1:5DJKN433KWGDNZ7QU7HCK4UCTKMV6ZAJ", "length": 13230, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nनागपूरात तरुणाने केला महिलेवर अ‍ॅसिड हल्ला\nप्रतिनिधी / नागपूर : हिंगणघाटच्या घटनेवरून सर्व राज्यात संतप्त भावना असतानाच आता नागपूरजवळही धक्कादायक घटना घडली आहे . नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका तरुणाने एसिड सदृश द्रव्य फेकले. संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एड्स संबंधित सर्व्हे करायला गेली होती.\nत्यावेळी अचानक सुमारे २५ वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर अ‍ॅसिडसारखा पदार्थ टाकला. द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला. त्या किरकोळ जखमी आहेत. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nतर त्याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर त्या द्रवाचे शिंतोडे गेल्याने तिला गळ्यावर भाजले आहे. अ‍ॅसिडसारखा पदार्थ फेकणाऱ्या तरुणाचं नाव निलेश कान्हेरे आहे अशी माहितीही पुढे आली आहे .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nजामगिरी जंगल परिसरात विद्युत प्रवाह सोडून हरणाची शिकार\nमेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत : श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी\nसत्ता आमची येईल आणि भाजप विरोधी पक्ष असेल : प्रकाश आंबेडकर\nकोल्हापूर आणि सांगली जिह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची ३२ पथके जाणार\nभाजपने राष्ट्रवादीकडून शिकावं ; पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक\nकोरची तालुक्यात दोन तर चामोर्शी तालुक्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nकोरची येथील शेतकऱ्याचे धान पुंजने जळून लाखोंचे नुकसान\nसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह दोन वाहनचालक, स्वयंपाक्यासह ५ जणांना कोरोना ची लागण\nगडचिरोली जिल्ह्यात आणखी एकाचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह : एकूण रुग्णांची संख्या ३८\nपोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर मद्यधुंद युवकांनी केला प्राणघातक हल्ला\nमुलीची हत्या करून आई-वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या\nसिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे\nशेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटच्या सभेत ठराव मंजूर\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे दीर्घ आजाराने निधन\nपी चिदंबरम यांच्या अटकेवर न्यायालयात सुनावणी, पत्नी - मुलगा न्यायालयात हजर\nआसाम पोलिसांना मोठे यश : ६४४ दहश��वाद्यांनी केले आत्मसमर्पण\nगोरेवाडा प्राणी संग्रहालयात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील केटी १ वाघाचा मृत्यू\nनिर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nहेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nलॉकडाउनमुळे अन्नधान्य विकण्यात अडचण येत असल्यामुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nराज्यात आत्तापर्यंत आचारसंहिता भंगाचे ४७७ गुन्हे दाखल\nपंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल\n'व्हॅलेंटाईन डे' दिनी मुलींनी घेतली प्रेमाविवाह न करण्याची शपथ\nधक्कादायक : भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nकोल्हापूर, सांगलीसारखा महापूर भामरागडमध्येही आला पण...\nचंद्रपूरातील १०५ विद्यार्थ्यांनी साकारला बांबूचा बाप्पा \nनाइट लाइफमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल : राज पुरोहित\nचारचाकी वाहनासह ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त : एलसीबी पथकाची धडक कारवाई\nडेव्हिड वॉर्नरचं पाकविरुद्ध गुलाबी चेंडूवर त्रिशतक ; विराट कोहलीला मागे टाकले\nगडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय पुढीलवर्षी सुरू करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nआता युएसबी कंडोम चा वापर करून धोका टाळा\nमहिला, मुलींबाबात भाजप सरकार गंभीर नाही : सक्षणा सलगर\nग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्हयात ३ लोकांचे नमुने आले कोरोना पॉझिटीव्ह\nमिशन बिगीन अगेन : राज्य सरकारने खासगी कार्यालय सुरू करण्यास दिली परवानगी\nराज्यात लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे\n१५ वर्षे अध्यापन करूनही पगार न मिळाल्याने शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या\nभामरागडचा संपर्क तुटलेलाच , पर्लकोटा नदीच्या पुलावर ४ ते ५ फुट पाणी\nवृक्षलागवड मोहिमेची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nपतीची हत्या करून महिलेने स्वयंपाकघरातील चुलीखाली गाडून तिथेच बनवले जेवण\nजात वैधता प्रमाणपत्राकरीता पडताळणी समितीपुढे जाण्याची गरज नाही : आता मिळणार ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र\nभंडारा जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व पोलीस विभागाचे धाडसत्र\nठाणेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्जुन देव देवस्थान उपेक्षित\nगडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात पलटला ट्रक\nदेसाईगंज तालुक्यात २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत जनता कर्फ्यु\nकृषि विद्यापीठातील बीएस्सी, एमएस्सी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित : कृषिमंत्री दादाजी भुसे\nकोणतीही परीक्षा न घेता महिनाभरात आरोग्य विभागातील जवळपास ३० हजार रिक्त जागा भरणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे\nगडचिरोली जिल्ह्यातून वन्य प्राण्यांची शिकार करून कातळी विकणाऱ्या आरोपींना तेलंगणा पोलिसांनी केली अटक\nगडचिरोली येथील केंद्रीय विद्यालयासाठी विशेष बाब म्हणून नवेगाव येथील ३.२० हे. आर जागा मंजूर\nशाळेत विद्यार्थिनींना दाखविली मोबाईलवर अश्लिल चित्रफित , ‘पोक्सो’ कायद्यान्वये शिक्षकाला अटक\nअखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने मांडाव्या प्राध्यापकांच्या समस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi-5/results/15-april-2019", "date_download": "2020-09-27T22:11:55Z", "digest": "sha1:TREDMC4VTM6L2CUZG7BOZYD6VJBOC37Z", "length": 1695, "nlines": 42, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी 5 सोडतीचे निकाल April 15 2019", "raw_content": "\nसोमवार 15 एप्रिल 2019\nजल्दी 5 सोडतीचे निकाल - सोमवार 15 एप्रिल 2019\nखाली सोमवार 15 एप्रिल 2019 तारखेसाठीचे जल्दी 5 लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी 5 पृष्ठाला भेट द्या.\nसोमवार 15 एप्रिल 2019 - 20:30\nबक्षिस रक्कम प्रति विजेता\nसामग्री सर्वाधिकार © 2020 Lotto.in |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_52.html", "date_download": "2020-09-27T23:25:58Z", "digest": "sha1:4GMUAVCYEQ5ICDKHDYMNL3JWSCAI4GE6", "length": 5959, "nlines": 89, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "9 वर्षांच्या अद्वैत भारतीय याने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो पर्वत यशस्वीरीत्या केला सर. ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\n9 वर्षांच्या अद्वैत भारतीय याने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो पर्वत यशस्वीरीत्या केला सर.\nपुण्यातील 9 वर्षीय अद्वैत भारतीय याने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किलिमंजारो पर्वत यशस्वीरीत्या सर केला.\nहा पर्वत सर करायला एकूण 7 दिवस लागले. 31 जुलै 2019 ला अद्वैत किलिमंजारो डोंगराच्या शिखरावर पोहोचला. समीर पाठम यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली. अद्वैत वयाच्या केवळ 6 व्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत गेला होता. यानंतर अद्वैतची युरोपमधील माउंट एल्ब्रसवर चढण्याची योजना आहे.\nमाउंट एल्ब���रस ची उंची 5642 मिटर आहे. जॉर्जियाच्या सीमेजवळील दक्षिणी रशियामध्ये असलेल्या काकेशस पर्वतावर हे एक सुप्त ज्वालामुखी आहे.\nमाउंट किलिमंजारो हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे.\nत्याची उंची 19,341 फूट (5,895 मीटर) आहे. ● हा पर्वत टांझानिया मध्ये स्थित आहे.\nहंस मेयर आणि लुडविग पुर्तशेलर यांनी 1889 मध्ये प्रथम या पर्वताच्या शिखरावर पोहोचले.\nस्रोत : इंडिया टुडे, टाइम्स ऑफ इंडिया,IBT,\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mother-patient-nimon-wife-positive-54876", "date_download": "2020-09-27T22:44:42Z", "digest": "sha1:XYVLTS67CLILEUYT5C3YBQG7RYN6EUG4", "length": 14050, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mother of the patient at Nimon, wife positive | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिमोण येथील रुग्णाची आई, पत्नी पाॅझिटिव्ह\nनिमोण येथील रुग्णाची आई, पत्नी पाॅझिटिव्ह\nनिमोण येथील रुग्णाची आई, पत्नी पाॅझिटिव्ह\nरविवार, 24 मे 2020\nनाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण मूळचा निमोण येथील आहे. त्याची आई व पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nनगर : संगमनेर तालुक्‍यातील निमोण येथे आणखी दोन कोरोनाबाधितांची भर पडली. निमोण येथील दोन महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी (ता. 19) निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली होती. आज त्याची आई व पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 79 झाली आहे.\nनाशिक येथे बाधित आढळलेला रुग्ण मूळचा निमोण येथील आहे. त्याची आई व पत्नी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संगमनेर येथील हॉट स्पॉटची मुदत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने नुकतीच 1 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यातच आणखी दोन कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढणार आहे.\nअकोल्यातील पॉझिटिव्ह व्यक्तीची पुन्हा तपासणी\nलिंगदेव येथील व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. दहा दिवसांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. त्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्राव चाचणी खासगी प्रयोगशाळेतून करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, स्राव नमुना घेताना योग्य ते निर्देश पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी या रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची पुन्हा स्राव चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.\nनगरमधील आणखी तिघे कोरोनामुक्त\nजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत खऱ्या अर्थाने कोरोना चाचणीची सुरवात झाली. 15 व्यक्तींचे घशातील स्राव आज तपासण्यात आले. त्यातील दहा अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित नमुने पुन्हा तपासणार आहेत. दरम्यान, आज आणखी तीन जण कोरोनामुक्त झाले. त्यात नगर शहरातील सुभेदार गल्लीतील दोन, तर वंजार गल्लीतील एकाचा समावेश आहे. हे सर्व जण कंटेन्मेंट झोनमधील असल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 52 झाला आहे.\nजिल्हा रुग्णालयातील कोविड-19 चाचणी\nप्रयोगशाळेस काल शुक्रवारी \"आयसीएमआर'कडून मान्यता मिळाली. त्यानंतर आवश्‍यक लॉगिन आयडीही प्राप्त झाला. मायक्रो बायोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू करण्यात आले.\nदरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना बूथ हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षातून दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 77 झाली असून, आठ जणांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिर्डीतील साई संस्थानचे जनसंपर्क अधिका���ी मोहन यादव यांचे निधन\nशिर्डी : साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनिवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन...\nशनिवार, 26 सप्टेंबर 2020\nउर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोना\nमुंबई : राज्याचे उर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. लक्षणे नसल्याने तुर्तास त्यांना...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nअजित पवार भल्या पहाटे 'मेट्रो'त\nपिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आज पहाटे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली, त्यांनी संत तुकाराम...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nनाशिकचा दुचाकीचोर 'बुलेटराजा' पिंपरी-चिंचवडमध्ये गजाआड\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातून नवीन महागड्या दुचाकी चोरायच्या. त्या विकण्यासाठी फेसबुक मेसेंजरवरून ग्राहकाशी संपर्क साधायचा. कागदपत्रे नंतर...\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nआमदार संजय सावकारेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह\nभुसावळ : भारतीय जनता पक्षाचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगराध्यक्षांनंतर आता आमदारांनाही कोरोनाची लागण...\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nनाशिक nashik नगर संगमनेर कोरोना corona महिला women प्रशासन administrations आरोग्य health नरेंद्र पाटील narendra patil मका maize\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/amniotic-fluid-che-mahatv", "date_download": "2020-09-27T23:18:01Z", "digest": "sha1:RFPQSJARKHPLY6FDBG7B57VFYX7POS7Z", "length": 10237, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व - Tinystep", "raw_content": "\nऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व\nस्त्री जेव्हा गर्भ धारण करत असते. तेव्हा बाळ गर्भाशयात ज्यात वाढत असतो त्यात एक थैली असते. त्यात ते बाळ वाढत असते. आणि त्याच थैलीच्या आत बाळाच्या पोषणासाठी ऍम्नीऑटिक फ्लुइड असते. आणि ते रक्त-पोषण तत्वाचे मिश्रण असते. ऍम्नीऑटिक द्रव्य चे नियमितपणे नवीन तयार होत असते. आईचे शरीर ह्याला निर्माण करत असते. आणि नाळे पासून ह्याला बाळा पर्यंत पोहोचवत असते. बाळ ऍम्नीऑटिक द्रव्य ला २४ आठवडे पासून दोन वेळा आपल्या शरीरात शोषून घेत असतो.\nऍम्नीऑटिक द्रव्य कशाप्रकारे बनलेले असते \nपहिल्या त्रैमासिकात ऍम्नीऑटिक द्रव्य मुख्य म्हणजे खनिज पदार्थ आणि पाणीपासून तयार झालेला असतो. परंतु, १२ ते १४ आठ्वड्यानंतर त्या भ्रूण च्या विकासासाठी सर्व आवश्यक तत्व जैसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फोलिपिड, आणि युरिया हे सर्व उपस्थित असतात.\nऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा\nसुरुवातीला गर्भाच्या काळात आणि भ्रूण चा जसा जसा विकास होत जातो तसा ऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा वाढत जाते. २८ आठवड्याच्या दरम्यानच्या काळात १ ते १. २ लिटरच्या उंचीला जाऊन त्यात घसरण व्हायला लागते. जन्माच्या वेळी ८०० ते १००० मिलिलिटर पर्यंत असते आणि त्यानंतर ती वेगाने कमी व्हायला लागते.\n१. बाळाला चारी बाजुंनी मुलायम व सुरक्षित वातावरण तयार करून देते. त्यामुळे बाळाचे बाहेरच्या कोणत्याही झटक्यापासून सरंक्षण होत असते.\n२. हे गर्भाशयातील भ्रूणाला हालचाल करायला जागा करून देत असते. त्यामुळे बाळाची वाढ खूप व्यवस्थित होते.\n३. ऍम्नीऑटिक द्रव्य हे भ्रूण द्वारा शोषले जाऊन आतड्याच्या माध्यमातून ती पचन क्रिया विकसित होऊन बाळाचे मल (meconium) तयार होत असते.\n४. ह्यामुळे गर्भाशयावर दाब होऊन भ्रूणाचा श्वसन क्रियाचा विकास होतो.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/chandra-mangal/", "date_download": "2020-09-27T22:13:47Z", "digest": "sha1:QQ7UTQW464BCYMIYXHZ3NP56WG7EABCC", "length": 23097, "nlines": 108, "source_domain": "trekography.in", "title": "येता जावळी जाता गोवळी!!! – Trekography", "raw_content": "\nयेता जावळी जाता गोवळी\nगेले तीन महिने घरात नुसती गडबड चालू होती. घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही. दसरा-दिवाळीची धामधूम संपली होती. आता एखाद्या विकेंडला सह्याद्रीमध्ये जाऊन सणासुदीची सांगता करायची असे ठरवत होतो. शेवटी गेल्या शनिवारी सगळे जुळून आले. नुकतेच अनुप जावळी खोऱ्यात जाऊन “बुश व्ह्याकिंग” करून आला होता. शिवाय आत्ताचा वेळ त्या भागात जाण्यासाठी एकदम उत्तम. ठरले. चंद्र-मंगळची मोहीम आखली गेली. भिडू कोण नेहमीचेच. मुंबईचा “वाघोबा”, खराडीची “मिशी”, आंबेगाव बुद्रुकचे “काकडे” आणि वारज्याचे “कुळकर्णी”.\nआदल्या दिवशीच वाघोबाला बोलावून घेतल्याने शनिवारी पहाटे लवकर पुणे सोडले. गाडीच्या काचा पूर्ण बंद केल्यातरी पहाटेची थंडी आमच्या अंगात घुसू पाहत होतीच. कापूरहोळजवळ एका उडप्याच्या हाटेलात इडली-मेंदूवडा सांबरमिक्स हादडले आणि महाडरस्त्याला गाडी लावली. कोकणात उतरायला वरंधघाट एकदम जवळचा. पण रस्ता असा की घाट संपेपर्यंत एकंएक हाड सुटे होते. वरंध म्हणाले की वाघजाईच्या मंदिरापाशी चहा-भजी खाणे आलेच. हवेतील दमटपणा आणि चिकचिक कोकणात आल्याची वर्दी देत होता. मोहिमेतील पहिला किल्ला मंगळगड अथवा कांगोरी. घाट उतरल्यावर बिरवाडीच्या अलीकडे ढालकाठी म्हणून एक गाव लागते. तिथून मंगळगडच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी कडे जायचा फाटा फुटतो. गावाचे नाव पिंपळवाडी जरी असले तरी इथे अनेक वस्त्या आहेत. त्यातीलच एक गोगावलेवाडी नावाच्या वस्तीपासून मंगळगडाकडे जायचा गाडी रस्ता बनवला आहे. घाबरू नका. अजून गाडी वरपर्यंत जात नाही. गावातील शाळेपाशी गाडी उभी केली आणि हापशीवर भरपूर पाणी पिऊन घेतले. फक्त पाणी आणि कॅमेरा बरोबर ठेऊन गडाच्या चढाईस सुरवात केली. गडाला वाळवीप्रमाणे पोखरत जाणाऱ्या या वाटेने चालत निघायचे. चार-पाच वळणे घेतली की उजव्या हाताला एक पायवाट जंगलात घुसते. ही वाट गडावर लवकर घेऊन जाते असे वाचले असल्याने बिनबोभाट त्याच वाटेने आम्ही सुद्धा घुसलो. अर्ध्या तासात एक गवताळ पठार लागते असे सुद्धा वाचले होते. पण हा अर्धा तास काही केल्या संपेना. शेवटी तासभर भरकटून झाल्यावर “सुलतान ढवा” सुरु केला आणि १० मिनिटात ते पठार लागले.\nया पठारावरून गडाच्या दिशेने जाणारी ठळक वाट आहे. वाटेत खुणा करून ठेवल्याने पुन्हा चुकण्याची भीती नाही. थोडा वेळ चालून गडाच्या कातळाला जाऊन भिडायचे आणि मग गड उजवीकडे ठेऊन जाणाऱ्या पायवाटेने निघायचे. थोडेफार जंगल आणि कारवीची झाडी असल्याने या वाटेने चढताना फारसा त्रास जाणवत नाही. समोरच गडाचे भग्न प्रवेशद्वार दिसते. अजून अर्ध्या तासाची चढाई. हाश-हूश करत या भग्न दरवाज्यातून आत गेलो की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. उजव्या हाताला बालेकिल्ला तर डाव्या हाताला लांबवर पसरलेली माची. माचीवर मध्यभागी एका उंचवट्यावर कांगोरीनाथाचे मंदिर बांधलेले आहे. मंदिराकडे जाताना एक कातळकोरीव टाके लागते. पाण्याचा हिरव्यागार रंगावर नाही गेलो तर पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या दारासमोर एक सुरेख वृंदावन आहे. आणि आसपास काही मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या आढळतात. कधीकाळी याच ठिकाणी दिमाखात विराजमान असलेल्या या मूर्तींची आजची ही अवस्था पाहून कसेसे वाटते. मंदिरातील कांगोरीनाथाची मूर्ती फारच सुंदर आहे. मंदिराच्या मागील बाजूस माची निमुळती होत जाते तर काही ठिकाणी बांधकामाचे अवशेष आढळतात. ही माची दोन्ही बाजूंनी चिरेबंदी तट घालून अतिशय भक्कम केली आहे. मंदिराच्या थोड्याफार सावलीमध्ये आम्ही पथारी पसरून थोडी विश्रांती घेतली आणि बालेकिल्ल्याकडे निघालो. बालेकिल्ल्यावर जाताना अजून दोन पाण्याची टाकी लागतात. बालेकिल्ल्यावर वाड्याचे भग्नावशेष सोडल्यास फारसे अवशेष नाहीत. नुकताच पावसाळा संपलेला असल्याने सगळीकडे गवताचे साम्राज्य होते. डोक्याएवढ्या गवतातून वाट काढणे अवघड होत होते आणि इतर अवशेष शोधणे तर महाकठीण. पण येथून सभोवतालचा परिसर मात्र फारच मनमोहक होता. दुर्गाडीचा किल्ला, रायरेश्वरचे नाखिंदा, प्रतापगड असा बराच मोठा परिसर डोळ्यात साठवून आम्ही परत फिरलो.\nखाली उतरताना भुकेची जाणीव वाढतच होती. त्यामुळे पोलादपूर गाठायच्या आधी हॉटेल गाठले आणि एका कोंबडीला स्वर्गात धाडले. सूर्यास्ताच्या आत ढवळे गावात मुक्कामासाठी पोचण्याचा मनसुबा खड्ड्यात अधूनमधून दिसणाऱ्या रस्त्याने साफ फोल ठरवला. पोलादपूर ते ढवळे हे अंदाजे २५ किमीचे अंतर सुपरस्लो वेगाने दोन तासात पार पाडले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ढवळे हे छोटेखानी गाव. दीडेकशे जोत्याच्या या गावात बहुतेक घरे मोऱ्यांची. शाळेसमोर गाडी लाऊन रविंद्र मोरेच्या घरी बुड टेकवले. सारवलेल्या ओसरीवर गारव्याला पडून चहाचे घुटके घेताना फारच मजा वाटत होती. नंतर समस्त भटक्या मंडळींचे हक्काचे जेवण म्हणजेच मॅग्गी खाऊन गावातल्या शाळेजवळच्या विठ्ठलाच्या देवळात पाठ टेकली. पण एवढ्या लवकर झोप थोडीच येणार पौर्णिमेच्या पिठूर चांदण्याने जावळीचे खोरे व्यापले होते. हवेतला गारवा थकलेल्या शरीराला सुखावत होता. आणि दूरवर चाललेल्या भजनाचा घुमणारा आवाज वातावरणाचे पावित्र्य राखत होता. नभातील टपोऱ्या चंद्राला न्याहाळत सह्याद्रीच्या साक्षीने रंगलेल्या भटक्यांच्या गप्पाची सर शहरातील तुटपुंज्या बाल्कनीमध्ये ६०च्या बल्बच्या उजेडात बसून मारलेल्या गप्पांना कधीच येणार नाही. पाहिलेले न पाहिलेले किल्ले, घाटवाटा, इतिहास, भुते-खेते असे अनेक विषय इथे कमी पडतात. पुढच्या भटकंतीची स्वप्ने रंगवत तंबूत विसावलो.\nढवळे गावातील विठ्ठल मंदिर आणि पौर्णिमेचा चंद्र\nढवळ्या अथवा चंद्रगड हा जावळीच्या कोंदणातील अजून एक हिरा. जंगलात लपलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून वाटाड्या बरोबर घ्यावाच लागतो. उन्हाचा त्रास वाचवण्यासाठी सकाळी लवकरच ताज्या दमानेच चढाई सुरु केली होती. त्या थंडीतही गड घामटं काढत होता. अंगावर येणारा छाती दडपवणारा चढ झाडांच्या गर्दीत हरवून गेला होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या “ॐ नम: शिवाय”च्या पाट्या आपण रस्ता चुकलो नसल्याची जाणीव करून देत राहतात. अर्ध्या-पाऊण तासात आपण म्हसोबाच्या खिंडीत पोहोचतो. इथून तर गडाची खडी चढण सुरु होते. कारवीची झाडीतून घसार्‍याची वाट पकडायची आणि अजून पाऊण तासात गडाचा कातळटप्पा गाठायचा. आमचा वाटाड्या बराच पुढे होता. एके ठिकाणी दमून दोन क्षण उभे राहून अजून किती चढायचे आहे ते पाहण्यासाठी वर पाहिले तर साक्षात सूर्यनारायण चंद्र्गडाच्या पाठीमागून आमच्याकडे डोकावून पाहत होते. कदाचित सूर्य बघायला आला असेल की एवढ्या पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची सूर्योदयाचे ते अप्रतिम दृश्य कॅमेरापेक्षा डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी बंदिस्त झाले. पुरुषभर उंचीच्या या कातळातील पायट्यांवरून अतिशय काळजीपूर्वक चढून माथ्यावर जायचे. वर जाताच खोऱ्यातून वर येणारा भन्नाट वारा आपले स्वागत करतो. आणि मग जावळी खोऱ्याचे दिसणारे विहंगम दृश्य. महाबळेश्वरचे आभाळाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे अजस्र कडे आणि त्यातून अल्लडपणे वाहणारी ढवळी नदी. खाली दुरवर इवलीशी दिसणारी ढवळे गावातील घरे पाहिल्यावर सह्याद्रीच्या अवाढव्य आकाराची आणि आपल्या नगण्यपणाची जाणीव होते.\nचंद्रगडाचा विस्तार तसा छोटासाच आहे. चिंचोळ्या गडमाथ्यावर एक सुंदर घडीव नंदी आणि समोर कातळात खोदून आत कोरलेली पिंड दिसते. या ढवळेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतून भाविक येतात. पिंडीचे दर्शन घेऊन एक कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडाच्या बालेकिल्ला वजा सर्वोच्च माथ्यावर पोचायचे. येथे वाड्याचे काही अवशेष दिसतात. जवळच एक पाण्याचे टाके आहे. तर शेजारची पायवाट गडाच्या उत्तरेला असलेल्या टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट कातळ आणि तटबंदी मधीलएका लहानग्या दरवाज्यातून जाते. दरीला एकदम खेटून खोदलेल्या या टाक्याचे थंडगार पाणी पिण्यायोग्य आहे. तर शेजारी एक पहार्‍यासाठी गुहा खोदली आहे. गुहेपाशी बसून पाण्याचे दोन घोट घेताना इतिहासात रमायचे आणि समोरचा निसर्ग पाहून नि:शब्द व्हायचे. एकूणच गडाचा वापर ढवळे घाटावर नजर ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी होत असल्याने गडावर फारशी बांधकामे आढळत नाहीत. रायरेश्वर, कोळेश्वरची पठारे, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने पहाऱ्यासाठी यापेक्षा उत्तम जागा दुसरी कोणती असेल. चंद्रराव मोऱ्यांनी ज्या जावळीच्या जोरावर महाराज्यांशी उद्धटपणा केला ती जावळी चंद्रगडावरून अनुभवता येते.\nचंद्रगड उतरतानासुद्धा भरपूर काळजी घ्यावी लागते. नाहीतर बुड शेकलेच म्हणून समजा. तासाभरात पुन्हा ढवळे गाव गाठायचे आणि परतीच्या वाटेवरचे नरवीर तानाजीचे उमरठ गाव गाठायचे. ज्या सिंहामुळे कोंढाणा जिंकता आला त्या शूरवीराचे स्मारक बघितल्याशिवाय जावळी मोहीम फत्ते होणे शक्य नाही. रात्री अनुभवता न आलेला जावळीचा निबिडपणा आत्ता जाणवतो आणि मनात घोळत राहते ते चंद्रराव मोऱ्याचे उत्तर “जावळीस येणार असाल तर यावे. दारू-गोळा मौजूद आहे. येता जावळी, जाता गोवळी\nTags चंद्रगड, जावळी, भटकंती, मंगळगड, सह्याद्री\n←Previous post:गडकोटांवरील गणेश मूर्ती\nधन्यवाद ओंकार… तुमच्या सारख्या मित्रांच्या मुळेच तर जमतेय हे सगळे…\n[…] आधीच ठरली होती. मागच्या महिन्यातील जावळी मोहिमेतच पुढचा ट्रेक सी लेवलला करायचा ठरले […]\nकदाचित सूर्य बघायला आला असेल की एवढ्या पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.evivek.com/Encyc/2020/8/31/Swami-varadanand-bharati-thinking-quotes.html", "date_download": "2020-09-27T23:45:07Z", "digest": "sha1:Z7XD4J53BRRJKUUSJSPFYGMBKZOQ62I3", "length": 25983, "nlines": 34, "source_domain": "www.evivek.com", "title": " Swami varadanand bharati thinking quotes - विवेक मराठी", "raw_content": "राष्ट्रोद्धारक विभूती स्वामी श्री वरद��नंद भारती\nस्रोत: विवेक मराठी दिनांक31-Aug-2020\nश्री स्वामी वरदानंद भारती हे भगवद्भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ओळखले जात असले, तरी एक प्रज्ञावंत साहित्यिक म्हणून मराठी साहित्य संपदेत त्यांनी मोलाची भर टाकली आहे. वेदान्तविचाराबरोबरच देशप्रेम आणि हिंदुत्व याची विशेष जोड त्यांच्या साहित्याला दिसून येते. निरपेक्ष कट्टर हिंदुत्वाचे एक पुरस्कर्ते म्हणून लौकिकास पावलेले हे योगी म्हणजे आचार्य श्री वरदानंद भारती होय. जन्मशताब्दी वर्षानिमित्त या लेखामार्फत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न\nश्री स्वामी वरदानंद भारती संतवाङमयातून मांडल्या गेलेल्या व अपेक्षिलेल्या आदर्श जीवनाचे एक अभिव्यक्त रूप\nश्री अनंत चतुर्दशी.. पूज्य स्वामीजींचा जन्मदिन. पूर्वसुकृतामुळे त्यांचे कृतार्थ जीवन जवळून पाहण्याचे थोर भाग्य आम्हा शिष्यांना लाभले. जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. स्वामीजींच्या प्रसिद्धिपराङ्मुखतेमुळे हे व्यक्तिमत्त्व सामान्यांत फारसे ज्ञात नसले, तरी आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची विशेष ओळख होती. विद्वत्ताप्रचुर वाणी आणि नि:स्पृह वृत्ती यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे.\nत्यांच्या स्मरणप्रीत्यर्थ गतवर्ष हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. वाचकांसाठी ही एक अभूतपूर्ण पर्वणीच होती. त्यांच्या वाङ्मयाचे, वेदान्त विचारांचे अधिकाधिक स्मरण, चिंतन करत अगदी साधेपणाने हा शताब्दीनिमित्त महोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या एकांतामुळे श्रीविष्णुसहस्रनामाच्या साधनेलाही अनुकूल असे वातावरण प्राप्त झाले होते, म्हणून नियोजित संकल्पपूर्तीलाही वेळ लागला नाही. कलम ३७०, श्रीरामजन्मभूमी यासारखे विषय त्यांच्या व्याख्यानातून आवर्जून चर्चिले जात असत, त्याची पूर्तताही या वर्षातच होताना दिसत होती, हा एक विलक्षण योगायोग होता. नित्य स्मरणात असलेल्या स्वामींजींची आज प्रकर्षाने आठवण येत होती.\nपूज्य स्वामींजींच्या समाधीला अठरा वर्षे उलटून गेली, तरी आजही ते दिवस आठवतात. श्रीरामजन्मभूमी आंदोलनानंतरचा तो काळ होता. कट्टर हिंदुत्व आणि निर्भीडपणा घेऊन स्वामीजी एक योद्धा संन्यासी होऊन अविरत 'अखंड भारताचे' स्वप्न उराशी जपत झप��ट्याने कार्यात सहभागी झाले होते. उतारवयातही त्यांचा उत्साह पाहून आम्हा सर्वांना नवल वाटत होते.\nउठा हिंदूंनो, जागे व्हा रे राज्य आपुले स्थापावे\nत्याविण नाही गतीच दुसरी परिस्थितीशी जाणावे\nहिंदूंना खडखडून जागे करणाऱ्या स्वराज्याच्या पोवाड्यातील या ओळी हिंदूचे रक्त उसळवण्यास कारण ठरत होत्या. श्रीराममंदिराच्या आंदोलनानंतर तर त्याच्या कीर्तन-प्रवचनालाही अशी काही धार चढली होती की कीर्तनाचा पूर्वरंग हिंदुत्वाने आणि देशाभिमानाने ओतप्रोत भरून वाहत होता. राजा दाहीर, धनेश्वर अशा वेगळ्या आख्यानांतून त्यांचे विचार प्रभावीपणे समोर येत होते. हॉल, मैदाने खचाखच भरून गर्दी उसळत होती आणि या अलोट गर्दीकडे ते मोठ्या आशेने हिंदुत्वाचे रक्षक म्हणून पहात होते. त्यांच्यात नवचेतना जागवत होते.\nसमाजिक स्थितीचा समतोल विस्कळीत झाला की संत अवतार घेतात, असे म्हटले जाते आणि धर्मसंस्थापनेसाठी संतांना धर्माला अनुकूल अशी पार्श्वभूमी आधी तयार करावी लागते. ईश्वरी श्रद्धेतूनच विश्वास निर्माण करत समाजाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न सतत करावा लागतो. पूज्य स्वामींजींनी अवतार घेतला, त्या वेळी पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव एवढा वाढला होता की समाज श्रद्धाहीन, निराधार बनतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. प्राचीन आदर्शाचे, प्रज्ञाहत झालेल्या विद्वानांकडून सद्ग्रंथाचे विकृतीकरण चालू होते. पराभवप्रचुर इतिहासामुळे, गुलामीच्या संस्कारामुळे व भौतिक अध्ययनाच्या अभावी या देशातील युवक पिढ्यानपिढ्या आपल्याच परंपरेची हेटाळणी करताना दिसत होता.. भारतावर अनेक अक्रमणे झाली, पण इंग्रजी आक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचे आतोनात नुकसान झाले होते. आचार्यांनी आपल्या एका काव्यात व्यक्त होताना,\nमेकॉलेने बुद्द्धिपुरस्सर शिक्षण जे आम्हास दिले\nतेणे मेली बुद्धी आमुची खरे असे ते तिज नकळे \nअसे या परिस्थितीचे वर्णन केले आहे.\n 'सुचिरात् प्रसुप्त देशं' तो जागा झाला की सिंहासारखा, पण तो जागाच होत नाही. गेल्या सहस्र वर्षांच्या अधःपतनाचा विचार केला, तर हिंदू समाजातील विघटितपणा आणि संघटनेचा अभाव या मुख्य दोषांमुळेही विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. दूरदृष्टीचा अभाव हेही आणखी एक वैगुण्य होते. त्यामुळे सामाजिक अन्यायाच्या प्रतिकाराला व्यक्तिशः वा संघटित��णे उभे राहता येत नव्हते. \"जाऊ द्या ना\" किंवा \"मला काय त्याचे \" या वृत्ती दुर्दशेस कारण झाल्या, असे स्वामींजींचे स्पष्ट मत होते.\nश्री वरदानंद भारती हे भगवद्भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून ओळखले जात असले, तरी एक प्रज्ञावंत साहित्यिक म्हणून मराठी साहित्य संपदेत त्यांनी मोलाची भर टाकली आहे. वेदान्तविचाराबरोबरच देशप्रेम आणि हिंदुत्व याची विशेष जोड त्यांच्या साहित्याला दिसून येते. आजचा तरुण विज्ञानाच्या कसोटीवर हिंदू धर्माशी अध्यात्माचे परीक्षण करू पाहतो आहे. तरुण समाज दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या पुढील सांस्कृतिक समस्यांच्या उकलीसाठी स्वामीजींनी साहित्याची निर्मिती करत त्यांना अध्यात्म प्रवृत्त केले होते. प्राचीन वाङ्मयाबद्दल गैरसमज घालवून त्याचे शुद्ध, बुद्द्धिनिष्ठ, सर्वहितकारक आणि प्रांजळ स्वरूप लोकांपुढे मांडून या वाङ्मयाबद्दल डोळस आस्था निर्माण करण्याकडे त्यांच्या व्याख्यान-प्रवचन-कीर्तनाचा आणि लिखाणाचा रोख सदैव राहिला आहे. 'महाभारताचे वास्तव दर्शन' यासारख्या समर्थ ग्रंथातून त्यांनी महाभारतावरील सर्व आक्षेपांचे खंडन केले आहे, तर 'वाटा आपल्या हिताच्या' आणि 'हिंदू धर्म समजून घ्या' अशा ग्रंथातून त्यांनी धर्माचे आणि संस्कृतीचे शुद्ध स्वरूप मांडले आहे. मानवी जीवनाच्या सर्वांगीण सुखाचा निर्दोष विचार जर कुठे आढळत असेल, तर तो फक्त भारतीय संस्कृतीत हे वेळोवेळी सप्रमाण दाखवून दिले आहे.\nसगळ्या आपत्तीचे, सगळ्या संघर्षाचे मूळ या 'मी'च्या अज्ञानात आहेे. तेे समजून घेणे वैयक्तिक पातळीवर जेवढे आवश्यक आहे, तेवढेच समष्टीच्या पातळीवर जास्त आवश्यक आहे, असे ते म्हणत असत. या 'मी'चे यथार्थ स्वरूप मांडणारी आणि कर्म-भक्ती-ज्ञान यांचा समन्वय घडवणारी त्यांची विपुल ग्रंथसंपदा समाजासाठी मोठी देण आहे. जातिभेद हे केवळ सोयीसाठी समजुतीसाठी मानले गेलेले असून जातीचा आत्यंतिक अभिमान धरणे, इतर जातीचा द्वेष करणे ही वृत्ती समाजाला पोखरून टाकते, असे स्पष्ट मत मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून मांडले आहे. प्रस्थानत्रयीवरील अलौकिक भाष्याने त्यांना आचार्यपद प्राप्त करून दिले.\nपूज्य स्वामीजींनी मांडलेले तत्त्वज्ञान हे 'आधी केले आणि मग सांगितले' या जातीचे आहे. समाजमनावर संस्कृतीचा दूरगामी परिणाम व्हावा, म्हणून ते स्वतः स्वदेशीसारख्या काही गोष्टी आवर्जून आचरणात आणत असत. त्यांच्या या कट्टरतेचे अनेक किस्से सांगितले जातात. एकदा आयुर्वेद संस्थेचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतीं सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भेटायला गेले होते. स्वामींजींनी धोतर, शर्ट आणि त्यावर कोट असा पारंपरिक पोषाख धारण केला होता, तर आधुनिक कपड्यात आलेल्यांना स्वामींजींचे ते पारंपरिक वेष धारण करून राष्ट्रपती भवनात येणे रुचत नव्हते. स्वतः राष्ट्रपतीच दाक्षिणात्य पारंपरिक वेषातच असल्यामुळे स्वामींजींना त्यांचे भूषण वाटत होते आणि स्वामींजींचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व पाहून राष्ट्रपतींचेही लक्ष सारखे स्वामीजींकडे वेधले जात होते. ते स्वामींजींच्या जवळ आले आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ समकालीन विचारांवर चर्चा झाली होती. त्यांनी नेहमीच आपल्या आचरणातून असा स्वदेशीचा पुरस्कार दाखवून दिला आहे.\nभारतभूमीविषयी प्रचंड आस्था असणार्‍या या भूमिपुत्राने सर्वांगांनी भारतभूचे दर्शन घेतले होते आणि देशप्रेमाचा धागा इथेही अखंड ठेवत तिची महती आपल्या काव्यातून गाइली होती. आपल्या पूर्वजांनी शतावधी पिढ्यांनी हिमालयात तपश्चर्या करून वैदिक संस्कृती सिंधुतटावर समृद्ध केली होती, त्या सिंधू नदीलाच देशविभाजनाने दूर केले होते याचे शल्य त्यांना कायम बोचत होते.\nकसे तोडिले प्रागितिहासापासूनचे नाते\nकेविलवाणे झाले तुजविण स्वराज्य हिंदूचे\nमनातील खंत अशी शब्दातून व्यक्त होत गेली. राजकीय अस्वास्थ्य, वाढता भ्रष्टाचार, नीतिमूल्ये हरपलेली नेतेमंडळी हे पाहून आसामला कालीमातेचे उग्र दर्शन होताच त्यांची जागृत राष्ट्रनिष्ठा त्वेषाने विचारत होती \"क्रुद्ध जिव्हेने आता कोणाला भय दाविसी काली\" खरोखंर असा प्रश्न कालीमातेला करणारा भक्तही विरळाच\nहिंदू धर्माविषयी बोलताना ते म्हणतात, \"हिंदू हा एकच धर्म असा आहे, याचे मूळ शोधूनहि सापडत नाही, म्हणून त्याचा नाशही संभवत नाही. कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..\" आमचे अस्तित्व मिटू न देणारे हे तत्त्वज्ञान पक्क्या पायावर उभे आहे. जो जो विज्ञान प्रगत होत जाते, तो तो तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्त्वेच मान्य करण्याचा प्रसंग येतो, ही वस्तुस्थिती आहे.\nआपली संस्कृती प्राचीन असून पूर्णावस्थेला पोहोचलेली आहे. तेथील आदर्श निश्चित झालेले आहेत. तेव्हा ती तेथेच टिकून राहाव���, या दृष्टीने आपले प्रयत्न करणे अपेक्षित असते. आपला देश निसर्गसंपत्तीने एवढा संपन्न आहे, आपले तत्त्वज्ञानही इतक्या उच्च कोटीचे आहे, मग आपण विपन्न का त्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. मी देशासाठी काय करतो याचे गणित प्रत्येकाने मांडावे, असे त्यांना वाटते. व्यक्तीला आजारपण येते हे आपण समजू शकतो, पण संस्कृतीला का यावे त्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे. मी देशासाठी काय करतो याचे गणित प्रत्येकाने मांडावे, असे त्यांना वाटते. व्यक्तीला आजारपण येते हे आपण समजू शकतो, पण संस्कृतीला का यावे जातीला का यावे आणि अमरत्व हे खरे तर प्रजेच्या माध्यमातूनच येत असते असे वेदही सांगतात, म्हणून त्यांनी प्रजेसाठी केलेला उपदेश या घडीला अधिक मोलाचा ठरतो. या पवित्र भारतभूमीची थोरवी वर्णितांना पूज्य स्वामींजींनी आपले सारे आयुष्य समर्पित केले. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या सनातन संस्कृतीची मुळे शोधतानात्यांनी व्यासंगी चिंतन केले आहे. 'श्रीसंत दासगणू प्रतिष्ठान'ची स्थापना हे महान कार्य करत त्यांनी साधनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून दिले आहे.\nसंन्यासाश्रमानंतरसुद्धा त्यांची देशभक्ती ज्वलंत होती. 'संस्कृती विचार सेवक संघ', 'श्री संत विद्या प्रबोधिनी', 'राधादामोदर प्रतिष्ठान' अशा समाजहितैषी आणि संस्कृती संवर्धन करणाऱ्या संस्थांची निर्मिती संन्यासोत्तरच झाली. \"श्रीविष्णुसहस्रनामाशिवाय मी दुसरी कुठलीही साधना केली नाही\" असे ते नेहमी सांगत असत. त्यांची साधना गुप्तच होती. काही वेळा भावार्चना या काव्यसंग्रहातून त्याचे गूढ उकललेले दिसते.\nअगदी शेवटच्या दिवसांत मात्र ते दीर्घ काळ एकांतवासात उन्मनी सिद्धासारखे राहत होते. त्या स्थितीत आत्मचिंतन करित असताना कधी भावसमाधीमध्ये, तर कधी सहज समाधीमध्ये, तर कधीकधी सविकल्प समाधीचा आनंद घेत असत. अखेर भक्तसमाधी घेऊन ते परमात्मस्वरूपाशी एकरूप झाले..\n'मी' म्हणजे ना शरीर, मी मद् ग्रंथांचा संभार\nत्याचे वाचन चिंतन, यथाशक्ती आचरण \nहीच गुरूपूजा खरी., नित्य धरावी अंतरी\nस्वामींजींच्या पश्चातही त्यांच्या ग्रंथांतून त्यांचे अस्तित्व सिद्ध होते. त्यांच्या विचारांच्या लहरी ग्रंथातून प्रकट होतात आणि एका दिव्य अनुभूतीचा प्रत्यय येऊ लागतो.\nनिरपेक्ष कट्टर हिंदुत्वाचे एक पुरस्कर्ते म्हणून लौकि���ास पावलेले हे योगी म्हणजे आचार्य श्री वरदानंद भारती त्यांचे अलौकिक चरित्र या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहील.\nश्री स्वामी वरदानंद भारती भगवद्भक्त कीर्तनकार प्रवचनकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/aadimaya-ambabai-marathi-lyrics/", "date_download": "2020-09-27T23:57:01Z", "digest": "sha1:DVBK4BUFLGWAYQFLA43Q2YDE66DMDMEK", "length": 5677, "nlines": 125, "source_domain": "marathilekh.com", "title": "आदिमाया अंबाबाई | Aadimaya Ambabai | Marathi Lyrics - मराठी लेख", "raw_content": "\nगीत – सुधीर मोघे\nसंगीत – सुधीर फडके\nस्वर – आशा भोसले\nचित्रपट – थोरली जाऊ\nआदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई\nतिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई\nउदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई\nहे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई\nसार्‍या चराचरीं तीच जीवा संजीवनी देते\nतीच संहारप्रहरीं दैत्य-दानव मारीते\nउग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई\nक्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर\nअगणित खांबावरी उभे राहिले मंदिर\nनाना देव ते भोवती देवी मधोमध राही\nतुळजापूरीची भवानी जणु मूळ आदिशक्ती\nघोर आघात प्रहार तिने पचविले पोटी\nस्वत: तरली, भक्तांना स्वयें तारुनिया नेई\nअमरावतीची देवता शाश्वत, अमर\nअंबेजोगाईत तिने एक मांडियले घर\nमुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई\nकुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी\nदुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी\nकिती रूपें, किती नावें परि तेज एक वाहीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://anukulkarni.blogspot.com/2007/03/blog-post_6008.html", "date_download": "2020-09-28T00:15:34Z", "digest": "sha1:7LT4YO5JD4MIUN22QQ3MYBVTZLSVNCWJ", "length": 17979, "nlines": 172, "source_domain": "anukulkarni.blogspot.com", "title": "मी अनु: नाही राहिले शेंग चवळीची..", "raw_content": "\nकागदांवर लिहीणे मला जास्त जमले नाही, कारण पानेच्या पाने कागदावर लिहीण्याची चिकाटी नाही आणि मोत्याच्या दाण्यांसारखे अक्षरही नाही. पण माहितीच्या महाजालावर टंकलेखन करायला मात्र सोपे वाटते. असंच लहर आल्यावर टंकित केलेलं हे पांढऱ्यावर काळं. वाचलंत आणि आवडलं तर नक्की कळवा.\nया अनुदिनीला भेट देणाऱ्या सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार.\nनाही राहिले शेंग चवळीची..\n आणि तब्येत पण बरीच सुधारलेली दिसतेय..काही आनंदाची बातमी वगैरे नाही ना\n(अनु मनातल्या मनात कळवळते..'हा' वार तिच्या गुटगुटीत बाह्यरुपाखालील सडसडीत काळजावर खो ऽऽऽल रुततो.)\n बैठी नोकरी, नाश्ता जेवण देणारी कचेरी आणि पंधरवड्��ाला हॉटेलाची वारी याचे परीणाम. जरा नोकरीचं व्यवस्थित झालं कि मनावर घ्यायचं आहे बारीक व्हायचं.\"-अनु.\nघरी जाऊन परत दर्पणाला प्रश्नः सांग दर्पणा, 'जाडी' नाही ना रे मी\nदर्पणः(जिवाच्या भितीने घाबरत घाबरत)-\"नाही गं..फक्त अजून ३ इंच उंच पाहिजे होतीस. म्हणजे उंचीला वजन अगदी चपखल झालं असतं..\"\nअनु(शिंप्याला)-\"आणि हे पहा, फिटिंग नीट करा. ढगळ शिवू नका मागच्या वेळसारखा.\"\nशिंपी(मूर्तीमंत रामशास्त्री प्रभुणेंचा स्पष्टवक्तेपणा अंगी बाळगणारा)-\"अहो ताई,तुम्हाला शोभणार नाही म्हणून जरा सैलच शिवतो हो. नंतर घट्ट झाला कि 'कसा शिवला' म्हणून तुम्ही परत शिंप्याला शिव्या घालणार.\"\n\"नाही आज जरा कमीच खाते.गुलाबजाम पण आहे खाण्यात.ते अजून खूप खूप उष्मांक होणार.\"-अनु. \"खा गं.आज भाजी कधी नव्हे ती चांगली आहे. आणि ढोले, खाणं कमी करण्यापेक्षा जरा हालचाल कर.काम करतेस कि नाही काही घरी\n इतकी कसरत करुन घालावी लागते तर घालू नकोस ही जीन्स. आपण नविन मोठी साइझ घेऊ.\"-आशू.\n\"अजिबात नाही.मोठी जीन्स विकत घेणं ही हार आहे. मी बारीक होणार आणि हीच जीन्स घालणार.\" \"अगं पण श्वास रोखून पोट आत ओढून धरलं तरच तुला ती आता घालता येतेय. तू आणखी ८ तास पोट आत ओढून धरणार आणि दुपारी जेवल्यावर काय करणार आणि दुपारी जेवल्यावर काय करणार\n\"नाही मी उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या मारणार. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम करणार रोज.\"\n'सकाळ' उजाडते. घड्याळाचा गजर तत्परतेने वाजतो. \"जाऊदे. झोप पण महत्वाची त्वचेच्या आरोग्यासाठी. त्यापेक्षा कोशिंबीरी जास्त खाऊया.\"\nअसं म्हणून अनु साखरझोपेचा पवित्र उपक्रम चालू ठेवते.\n'कोशिंबीरी' खाण्याची वेळ येते. \"हे काय नुसता कांदाकांदा खाऊन दुपारभर तोंड उचकून सहकाऱ्यांशी बोलू कशीजाऊदे. आज भात रद्द करु. पोळ्या २ खाऊ. भाजी आज मस्त झालीय पनीरची म्हणतात. खाऊया.आज बसने आधीच्या स्टॉपवर उतरुन चालत जाऊया.\"\n'आधीचा स्टॉप' आला. \"नको बाई इतकं चालायला. आधीच थकवा आलाय.वर घरी जाऊन स्वयंपाक करायचाय.उतरुया जवळच्या स्टॉपवरच. वाटलं तर रात्री चालू जेवण झाल्यावर.\"\n'जेवण झाल्यावर'- \"जाऊदे बाई. आता झोप आली. उद्या परत लवकर उठायचंय.झोपून टाकूया.\"\nअशा प्रकारे अनु 'गुटगुटीत बांधा.थोडी बारीक असती तर चाललं असतं' या सदरात मोडणं चालू ठेवते. आणि 'जास्त लठ्ठ माणसांबरोबर वावरणे' हा रामबाण उप��य अवलंबते. (बिरबलाची गोष्ट. रेष न पुसता लहान करायची आहे तिच्याशेजारी मोठी रेष काढा.)\nफर्ग्युसन रस्ता. कॉलेज तरुणींनी फुललेला. अद्ययावत जीन्स. स्कर्ट. अलाण्या सिनेमातल्या फलाण्या नायिकेसारखा पंजाबी पोषाख. नाना तऱ्हा.\n\"मलापण पाहिजे असे कपडे. पण आधी बारीक व्हायचं.ठरलं तर. उद्यापासून सकाळी बिल्डिंगला ४ फेऱ्या. आल्यावर अर्ध्या तासाने मधपाणी पिणार आणि मग थोडा प्राणायाम रोज. \"\nअनु 'निश्चय' करते आणि पोट आत घेऊन आत्मविश्वासाने चालायला लागते.\nकोहम,मनोगतावर आधी 'सदस्य व्हा' असा दुवा होता.पण सदस्यसंख्या जवळजवळ ६००० पर्यंत वाढल्याने एकदा डाटाबेस कोसळला.त्यानंतरच्या मनोगतात ही सोय बंद केली आहे.काही कल्पना नाही, कदाचित सर्व दुरुस्तीकाम झाल्यावर परत चालू होईलही.\n) think alike. :-)मी ही गेले ८-१० महीने जमेल तशी gym ला जातेय पण व्यायाम कमी आणि आरशात पाहण्यातच जास्त वेळ जातो. :-) शिवाय, व्यायामाच्या नावावर जास्त खाते ते वेगळंच.\n:ड असो.लेख छान आहे, नेहमीप्रमाणे.All the best.\nनेमेची येतो मग पावसाळा :)\nवाचन मी मनोगत आणि उपक्रम\nविषयानुसार ब्लॉग शोधायला गूगलची मदत हवी\nआमची इतरत्र बाळशाखा आहे\nयंत्र-तंत्र: माझी तांत्रिक लेखनाची अनुदिनी\n\"की गेट बिल चे काम हे ||\nजगी झालिया शहाणे ||\nम्हणोनि काय कवणे ||\nया जगात अनेक बिल गेट, डेनिस रिची,स्टिव्ह जॉब्स सारखे महान प्रोग्रामर झालेही असतील.म्हणून काय आमच्यासारख्याने एवढेसे प्रोग्राम करुन पोट भरुच नये की काय\nजा. भू. म.(जागतिक भूत महासभा)\nग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय\nस्वामी: जी ए कुलकर्णी\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: आता परत काय\nविरक्त मन vs आसक्त मन\nएका प्रोग्रामरची 'अनु'दिनी: हेटाळा वटाळा घोटाळा\nमी गानसम्राज्ञी गीता दत्त(\nनाही राहिले शेंग चवळीची..\nमंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत\nहोम्स कथाः अंतिम लढत\nहोम्स कथाः मृत्यूशय्येवर होम्स\nहोम्स कथाः पिशाच्चाचा पाय\nरस्त्यांवरील खड्डेः एक अभ्यास\nबैठे कामःआराम की हराम\nकाय वाट्टेल ते होईल\nहोतं का हो तुमचं कधी असं\nखारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)\n'अनु' च्या इथल्या आणि मनोगत डॉट कॉमवरील इतर लिखाणाची पी डी एफ प्रत हवी असल्यास माझ्या जिओसिटीज च्या पानावरुन उतरवून घ्या किंवा ईपत्राच्या विषयात हव्या असलेल्या लेखाचे नाव लिहून संपर्क साधा: getpdf@gmail.com\nया अनुदिनीचे आर. एस. एस. फीड:\nया अनुदिनीवरील नविन ल��खाणाबद्दल सूचना आपल्या ईमेलद्वारे मिळवा\nही संकेतस्थळे आपण पाहिलीत का\nमनात आलं .. लिहीलं..\nआहे हे असं आहे\n(मंडळी, ही आवडती यादी अजून अपूर्ण आहे, पण या पानावरील जागेला आणि तुमच्या स्क्रॉलडाउन करण्याच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत.म्हणून तूर्तास थांबते..)\nअनुदिनीची एकूण वाचने :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/07/blog-post_8.html", "date_download": "2020-09-27T22:10:00Z", "digest": "sha1:A7AO6WJDYNIAMHRXBXGOHLJQM5BB5ZKQ", "length": 17718, "nlines": 130, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीत अवैधरीत्या देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या सहा जण ताब्यात तर ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीत अवैधरीत्या देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या सहा जण ताब्यात तर ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपरळीत अवैधरीत्या देशी,विदेशी दारू विक्री करणाऱ्या सहा जण ताब्यात तर ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील हमालवाडी परिसरात अवैधरीत्या देशी/विदेशी दारु विक्री करणा-या एकुण सहा आरोपीतांना मुद्देमालासह अटक करुन त्यांचे अकड़न ७२,०४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत परळी पोलिसांची कारवाई कौतुकास्पद आहे.\nआज दि.०१/०७/२०२० रोजी दुपारी १२.३० वा गोपीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, काही लोक चालता-फिरता देशी/विदेशी दारु विक्री करीत आहेत. त्यावरुन हमालबाडोपरिसरात प्रदीप एकशिंगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोहया/३९ बांगर, पोना/५४६ मुंडे, पोना/१०५१, सुरकुंडे, पोना/२६३६ केंद्र, पोना/१६२९ भाभी करें, पोना/१३९७ सुर्यवंशी, पोशी/ १९१८/ मतानं, महीला पोशि/२२७६ धवसे व आरसोबी पथकाचे जवान असे वेगवेगळे ग्रुप करुन अचानक हमालवाडी परिसरात छापे मारले छाप्यामध्ये सहा इसम मामे १) बाबासाहेब सुर्यभान बळवंत २) पंकज बाबासाहेब बळवंत ३) रवि सोपान माने ४) मुंना अन्तोक शिंदे ५) लक्ष्मण रंगनाथ गंभीर ६) रवि वैजनाथ सड़के सर्व रा-हमालवाडी हे अवैधरील्या दारु विक्री करताना मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर आरोपी बाबासाहेब बळवंत यांचे घरझडती घेतली असता ३६.२८२ रुपयांची देशी व विदेशी दारु मिळुन आली. आरोपी नामे मुंना अशोक शिंदे याचे राहते घरो ०८,२२० रुपयांची देशी/विदेशी दारु मिळून आली. आरोपी नामे रवि सोपान माने याचे जवळ १,०४०/- रुपयांची देशी दारु मिळन आली. असे एकुण सहा आरोपीकडुन ७१,०४२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक केले.\nबरोल कामगीरी मा.श्री.हर्ष पोदार साहेब, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती स्वाती भौर मॅडम अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, मा.श्री.राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई, मा.श्री.बाळासाहेब पवार प्रभारी अधिकारी पास्टे परळी शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, पोहवा/३२.\nबांगर, पोना/५४६ मुंडे, पोना/१७५१ सुरकुंडे, पोना/१६३६ केंद्र, पोना/१६२९ भाजीभाकरे, पोना/१३९७ सुर्यवंशी, पोशी/१९१८/भताने, महीला पोशी/ २२७६ धवसे य आरसीची पथकाचे जवान यांनी केली आहे\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपु���्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सा���ख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mutual-fund/all/page-2/", "date_download": "2020-09-27T23:35:32Z", "digest": "sha1:EAVCXUNLW5UFST3FPHYHVK6ZWUHIPVST", "length": 16590, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mutual Fund- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\n'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी\nम्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बुडतातही. अ���ा वेळी गुंतवणूकदारांनी काय करावं, याबद्दल पाहू तज्ज्ञ काय सांगतायत\n5 हजार रुपये गुंतवून कमवा 49 लाख, 'अशी' करा सुरुवात\nअपत्याच्या नावे रोज करा 100 रुपयांची बचत, 15 वर्षांनी होईल 34 लाखांचा मालक\nरोज 30 रुपयांची करा बचत आणि 'असे' व्हा कोट्यधीश\n22 वर्षांपासून 'अशी' गुंतवणूक केलीत तर 42व्या वर्षी मिळतील 5 कोटी रुपये\nरोज फक्त 30 रुपये बचत करा आणि मिळवा 6 लाख रुपये, 'असा' आहे सोपा उपाय\n5 वर्षात मिळवा 15 लाख रुपये, अशी करा गुंतवणूक\nम्युच्युअल फंडांच्या नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्यावर 'असा' होईल परिणाम\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी 'हे' नियम जाणून घ्या\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' गोष्टींची काळजी घ्याच, नाहीतर होईल नुकसान\nनोकरी करण्याआधी तुमची मुलं होऊ शकतात करोडपती\nPaytm युजरसाठी खुशखबर, ग्राहकांना मिळणार FD पेक्षा जास्त व्याज\nदर वर्षी 'अशी' गुंतवणूक केलीत तर 35 वर्षांनी बनाल करोडपती\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=16234", "date_download": "2020-09-27T23:55:44Z", "digest": "sha1:WRDWNYZVZWSABOH34QPRJ2EZ6FHUPB5N", "length": 13275, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध\nप्रतिनिधी / मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरु आहे. मतदानासाठी बॅलेट युनिट (बीयु) आणि कंट्रोल युनिट (सीयु) महत्वाची भूमिका बजावतात. त्याच्या जोडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट वापरण्यात आले होते.\nया सर्व यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रथमस्तरीय तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. यंत्रांची पुरेशी उपलब्धता असून राखीव यंत्रांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nआरमोरीत जोरदार पावसामुळे नंदनवन कॉलनी झाली जलमय\nराजकीय पक्षांनाही माहितीच्या अधिकार कायद्याच्या कक्षेत घ्या ; जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nनागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का : महाविकासआघाडीने जोरदार मुसंडी मारली\nजवाहर नवोदय विद्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा\nसिरोंचा निवासी शाळेतील विद्यार्थींनीनी शाळेत परतावे\nचंद्रपूर जिल्ह्यात स्टडी फ्रॉम होम उपक्रम\nमंडळ अधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रणय खुणे ला पाच दिवसांची पोलीस कोठडी\nजिल्हा कोषागार कार्यालय भंडारा येथील वरीष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात\nविद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, उद्या दहावीचा निकाल\nएटापल्ली तालुक्यातील नागरीकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन\nमहायुतीतील चार मंत्र्यांचा पराभव\nकुरखेडा - जांभूळखेडा मार्गावर कार आणि ट्रकचा अपघात : जि.परिषदेचे ४ सदस्�� जखमी\nराज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ हजारच्या वर : पुन्हा १६५ नवे रुग्ण वाढले\n२३ लक्ष ९१ हजारांचा दारू व मुद्देमाल जप्त\nअसरअल्ली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील निरीक्षक सुधीर मारशेट्टीवार बेपत्ता\nगडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विमानाने 'इस्त्रो' सहल\nरेखाटोला जंगलातील नक्षल चकमकीत सीआरपीएफ जवान जखमी\nअजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीमध्ये खळबळ\nइटलीमध्ये कोरोनाचा हाहाकार : एका दिवसात ६२७ जणांचा मृत्यू\nअड्याळ टेकडी येथील संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या एकाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह, चंद्रपुरातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली २८\nगोकुळनगर वार्ड क्र. २३ मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळले, परिस्थिती नियंत्रणात\nपोलिस दलाच्या 'प्रयास' उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद\nगडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांच्याकडेच कायम ठेवणे जिल्ह्यासाठी हिताचे\nताडगावनजीकच्या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी बांधले दोन बॅनर\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली महिलांसाठी मोठी घोषणा : शाळकरी मुलाच्या आईला वर्षाला १५ हजार रुपये अर्थसहाय्\nआश्रमशाळा अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या\nडिसेंबरपासून २४ तास करता येणार एनईएफटी , रिझर्व्ह बँकेचा निर्णय\nआंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाने सुरू केले ‘ऑपरेशन रोशनी'\nगडचिरोली जिल्ह्यात धान खरेदीसाठी ९८ केंद्रांना मंजूरी\nपुरामुळे फसलेल्या प्रवाशांना पोलिसांनी दिला आसरा\nभारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर व्ही. बी. चंद्रशेखर यांची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या\nश्री संत गाडगेबाबा एकता गणेश मंडळाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट\nकोरोनाशी लढा देण्याकरिता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय\nवैद्यकीय विद्यार्थ्यांनी केले 'तारुण्यभान ते समाजभान' वर मंथन\nदारूबंदीचे समर्थन न करणारा आणि स्वतः दारू पिणारा उमेदवार चालणार नाही\nहिमंत असेल तर पिक विमा कंपनीवर कारवाई करून दाखवा : ना. विजय वडेट्टीवार\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे १७ आमदार अपात्रच ; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय\nमतदान करणाऱ्या व्य���्तींना बीएसएनएल कडून मिळणार नि:शुल्क ४ - जी सिम\nमुंबईतील कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दाखल\nविजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर, मदत आणि पुनर्वसन खाते देण्याचा काँग्रेस पक्षाने घेतला निर्णय\nदुर्गम भागातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक : पालकमंत्री एकनाथ शिंदे\nकन्हाळगाव येथील गुरे चारणाऱ्या इसमावर पट्टेदार वाघाने केला हल्ला\nचांद्रयान २ : विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला\nआरोग्य विभागात २५ हजार जागांची भरती करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nरानडुकराच्या शिकार प्रकरणी अनखोडा येथील ४ आरोपींना केली अटक, मांस व इतर साहित्य जप्त\nआम्हाला नाही तर कुणालाच नाही अशी भाजपची भूमिका ; माणिकराव ठाकरे यांचा भाजपला टोला\nचंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी विजय वडेट्टीवार तर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी एकनाथ शिंदे\nमतदान केंद्रावर दारू पिऊन असलेला मतदान अधिकारी निलंबित\n‘आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ व्हाया राज्यशासन’, योगिता वरखडे , सूरज आत्राम यांचा प्रवास\nमी राष्ट्रवादीतच, शरद पवार हेच नेते ; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी जाहीर केली भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/india-coronavirus-news-narendra-modi-big-announcements-cabinet-meeting-mhrd-456454.html", "date_download": "2020-09-27T23:37:42Z", "digest": "sha1:IYWUKDEJLQIKBG42ZMZC7HXBDQLUWHKQ", "length": 19578, "nlines": 186, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनावर PM मोदींची महत्त्वाची कॅबिनेट बैठक, आज घेऊ शकतात मोठा निर्णय india coronavirus news narendra modi big announcements cabinet meeting mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झ���ले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nकोरोनावर PM मोदींची महत्त्वाची कॅबिनेट बैठक, आज घेऊ शकतात मोठा निर्णय\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nकोरोनावर PM मोदींची महत्त्वाची कॅबिनेट बैठक, आज घेऊ शकतात मोठा निर्णय\nआज मोदी मंत्रिमंडळ (Modi Cabinet) कोरोना विषाणूबद्दल मोठी घोषणा करू शकते अशी बातमी हाती येत आहे.\nनवी दिल्ली, 01 जून : देशात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) संसर्ग झपाट्याने पसरत आहे. दररोज कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या विक्रमी वाढली आहे. दरम्यान, आज मोदी मंत्रिमंडळ (Modi Cabinet) कोरोना विषाणूबद्दल मोठी घोषणा करू शकते अशी बातमी हाती येत आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचे तीन टप्प्यात विभाजन करण्यात आलेले आहे व त्याला अनलॉक -1 असं नाव देण्यात आलं आहे.\nअनलॉक -1च्या पहिल्याच दिवशी कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रम वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 8392 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत. यासह देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 1 लाख 90 हजार 534 झाली आहे.\nCovid-19 : 24 तासात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ, जगात भारत 7व्या क्रमांकावर\nकोरोना बाधित रूग्णांच्या झपाट्याने वाढणार्‍या संख्येत मोदी मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना ते युद्धाच्या या घोषणेत काही महत्त्वपूर्ण आणि ऐतिह��सिक बदल केले जाऊ शकतात. याद्वारे बँक जाम, कर्जमाफी अशी काही महत्त्वपूर्ण पावले उचलता येतील.\n20 लाख कोटींचे पॅकेज केलं जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. हे 20 लाख कोटी सूक्ष्म, लघु, मध्यम, उद्योगांसाठी म्हणजे एमएसएमईसाठी आहेत. हे पॅकेज मजुरांसाठी आहे, जे शेतकरी सर्व परिस्थितीत, रात्रंदिवस देशवासियांसाठी परिश्रम घेत आहेत, प्रत्येक हंगामात, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी आणि त्यांच्या उद्योगासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.\nपुणेकरांना आता पडता येणार बाहेर, असे असतील नवे नियम आणि अटी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/25/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-27T22:04:25Z", "digest": "sha1:HXCYJPJ6QI667B5X7FOCWKA7AV5CN7MO", "length": 12809, "nlines": 48, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तो फोन खाली ठेवा आणि जगायला शिका - अॅप्पल सीईओचा मंत्र - Majha Paper", "raw_content": "\nतो फोन खाली ठेवा आणि जगायला शिका – अॅप्पल सीईओचा मंत्र\nतंत्रज्ञानाने आपल्या जीवनावर ताबा मिळवला आहे. त्यातही स्मार्टफोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. थोड्या थोड्या वेळाने फोन तपासण्याची अनेकांना सवय लागली आहे आणि काही जणांना तर या फोनचे गंभीर व्यसन लागले आहे. मात्र तंत्रज्ञान उद्योगातील सर्वात शक्तिमान व्यक्तीने जेव्हा आपल्या जीवनाच्या अविभाज्य भागाबद्दल वक्तव्य केले तेव्हा संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात चर्चेला उधाण आले.\nअॅप्पल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी हे वक्तव्य केले. टाईम 100 या शिखर परिषदेत बोलताना मोबाईल फोनचे व्यसनी स्वरूप आणि त्यातील अॅप्पलच्या भूमिकेची कूक चर्चा करत होते. त्यावेळी ते म्हणाले, की लोकांनी सतत आपल्या आयफोनचा वापर करावा, अशी कंपनीची इच्छा नव्हती. अलीकडच्या काळात तर आपण स्वतः पुश नोटिफिकेशन बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.\nवापरकर्त्यांनी अधिकाधिक वेळ घालवावा ही अॅप्पलची इच्छा नव्हती, असेही त्यांनी सांगितले. “मी स्वतःला विचारले- ‘मला खरंच दिवसातून हजारो अधिसूचना मिळविण्याची गरज आहे का त्यामुळे माझ्या जीवनाला काही अधिक मूल्य मिळत नव्हते किंवा मी एक अधिक चांगली व्यक्ती बनत नव्हतो. आणि म्हणून मी ते थांबविले,” असे ते म्हणाले.\nकूक यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही प्रत्येक वेळी आपला फोन उचलता तेव्हा त्याचा अर्थ असा, की तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात किंवा व्यवहार करत आहात, त्यांच्यावरची नजर हटवता आणि फोनकडे पाहता. एखाद्याच्या डोळ्यांत पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या फोनकडे अधिक पहात असल्यास तुम्ही चुकीची गोष्ट करत आहात. “लोक काय करत आहेत, याबद्दल आम्ही त्यांना शिक्षित करू इच्छितो. आपण बाकी गोष्टी करतो तसेच यातही सुधारणा होईल. अन्य गोष्टींप्रमाणेच आम्ही यातही नवीन प्रयोग करू, असे ते म्हणाले.\nटीम कूक यांचे हे वक्तव्य विस्ताराने मुद्दाम दिले आहे. कारण आज त्यांची कंपनी जगात स्मार्टफोनला पर्याय म्हणून पाहिली जाते. अॅप्पलचा फोन किंवा संगणक जवळ असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. अशा कंपनीच्या प्रमुखानेच मोबाईलपासून दूर राहा हे सांगणे आजच्या ��ाळात महत्त्वाचे आहे. सोनाराने कान टोचले असा आपल्याकडे जो वाक्प्रचार आहे त्याचा हा मासला आहे.\nइंटरनेट आणि मोबाईल यांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले असून खासकरून युवकांना त्याचा सर्वाधिक धोका असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. अमेरिकेतील इलियाना विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक अॅकलेक्झॅन्ड्रो लिइरस यांनी या संबंधात संशोधन केले आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे युवकांमध्ये चिंता आणि उदासीनतेचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या चमूने काढला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढवणार्याल तंत्रज्ञानाचा समाजात प्रसार झाला असून, त्यामागची पार्श्वाभूमी मोठी आहे, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही भीती विशेषतः दूरचित्रवाणी, व्हिडिओ गेम आणि सध्याच्या स्मार्टफोनसारख्या माध्यमातून पसरवली जात आहे.\nआज मोबाईल फोनने सर्वांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. कित्येक तरुण ज्या पद्धतीने स्मार्टफोन वापरतात त्यावरून त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागलेय असे म्हणावयास काहीच हरकत नाही. हे व्यसन लागलेल्या व्यक्ती मोबाईलशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सतत भीती वाटते. अशा व्यक्ती सतत मोबाईलमध्येच रममाण असतात. हळूहळू ते कुटुंब आणि मित्रांपासून लांब होऊन आपल्याच विश्वात गुंग होतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूकेचीही शुद्ध राहात नाही.\nवैद्यकीय क्षेत्रात या व्यसनाला एक नावही आहे – ‘नोमोफोबिया’. ‘नोमोफोबिया’ म्हणजे ‘नो मोबाईल फोबिया’ म्हणजेच काय तर मोबाईल जवळ नसल्यावर अस्वस्थ, बेचैन व्हायला होणे, मोबाईलविना बसण्याची भीती वाटणे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ‘नोमोफोबिया’ची लक्षणे सर्वात जास्त दिसून आली. मोबाईलची उपयुक्तता अर्थातच नाकारता येत नाही, परंतु अति सर्वत्र वर्जयेत् हा मंत्र येथेही लागू होतो.\nअन् म्हणूनच पुढील पिढीला या धोक्यापासून वाचविण्यासाठी टीम कूकसारखी माणसे आपल्याला भान आणायचा प्रयत्न करत आहेत. “आपण बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिक राहायला हवे. आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही, हे आपल्याला मान्य केले पाहिजे. तंत्रज्ञानावर नियंत्रण असायलाच पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांची ही शिकवण आपण ऐकणार का, हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देताना आपणही प्रामाणिक राहायला हवे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/06/karnataka-health-minister-b-sriramalu-rally-in-lockdown/", "date_download": "2020-09-27T23:17:09Z", "digest": "sha1:XKZSVTQU4RRG3H7NXPDFXATLB5EXSDQE", "length": 5741, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भाजप मंत्र्याची लॉकडाऊनच्या नियमांना केराची टोपली दाखवत भव्य मिरवणूक - Majha Paper", "raw_content": "\nभाजप मंत्र्याची लॉकडाऊनच्या नियमांना केराची टोपली दाखवत भव्य मिरवणूक\nमुख्य, देश / By माझा पेपर / कर्नाटक सरकार, नियमावली, लॉकडाऊन / June 6, 2020 June 6, 2020\nचित्रदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच विविध राज्य सरकारांनी आपल्या राज्यात लॉकडाऊन घोषित केलेले आहे. पण या दरम्यान कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनच्या सगळ्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते. चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी मास्क देखील घातला नव्हता.\nहजारो लोकांनी या मिरवणुकीत भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली होती. यावेळी भलामोठा सफरचंदाचा हार त्यांना घालण्यात आला. या दरम्यान ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. फटाकेही मिरवणुकीच्या मार्गावर फोडण्यात आले. अनेक जण श्रीरामलू यांच्या जवळ जावून पुष्पहार देखील घालत होते. नदीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या श्रीरामलू यांनी भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन सगळ�� नियम धाब्यावर बसवल्याबद्दल त्यांच्यावर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Help-the-administration-rather-than-the-politics-of-criticism-in-the-Corona-era-Pradip-Mane.html", "date_download": "2020-09-27T22:52:19Z", "digest": "sha1:2JWXOKA4GLV772YMGTVO2A3VX7VVL64I", "length": 9126, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कोरोनाच्या काळात टीकेच्या राजकारणापेक्षा प्रशासनाला मदत करा : प्रदीप माने", "raw_content": "\nकोरोनाच्या काळात टीकेच्या राजकारणापेक्षा प्रशासनाला मदत करा : प्रदीप माने\nस्थैर्य, खंडाळा, दि. २१ : शासनाच्यावतीने शिरवळ, पाडेगाव या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर मधील सुविधा बाबत काही प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला मदत करण्याऐवजी खंडाळा तालुका, सातारा जिल्हयाची बदनामी करीत आहेत. त्यांना शिवसैनिक सडेतोड उत्तर देतीलच पण कोरोनाच्या काळात कोणीही तालुक्यात राजकारण करू नये, असा सल्ला शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने यांनी दिला.\nपाडेगाव येथील होम क्वारंटाईन सेंटरला सातारा जिल्हा माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी भेट दिली या वेळी ते बोलत होते. यावेळी माजी शहर प्रमुख सुनिल यादव, शिवसेना खंडाळा तालुका सचिव दत्तात्रय राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक लक्षणतात्या जाधव उपस्थित होते. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील नागरीकांना देण्यात येत असलेल्या सुविधांची आरोग्य विस्तार अधिकारी बाबासाहेब सानप यांनी माहीती दिली. यावेळी प्रदीप माने यांनी महिला व पुरुष दोन्ही सेंटरला भेट दिली. प्रदीप माने म्हणाले, कोरोना रुग्णांच्या हाय रिस्कमध्ये आलेल्या नागरिकांना शिरवळ व पाडेगाव येथे ठेवण्यात येत आहे. या ठिकाणच्या सुविधेच्या बाबत काही अडचणी होत्या. त्या प्रशासनाने सोडविल्या आहेत. परंतु, काही जण उगाचच या गोष्टीचे भांडवल करून प्रशासनाचे खच्चीकरण करत आहेत. काही त्रुटी असल्यास प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्याव्यात. कोरोनाच्या काळात कोणीही राजकारण करू नये, अन्यथा शिवसेनाही त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.newsmasala.in/2018/12/blog-post_2.html", "date_download": "2020-09-27T23:49:15Z", "digest": "sha1:HLPXVLGJLVCEUWWZBKYYZVJLZBI7MVDD", "length": 22952, "nlines": 99, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "विश्वनाथ मोरे यांचेकडून एक्केचाळीस लाखाची देणगी ! महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद- नाम.सौ.शितल सांगळे !! संस्थेच्या विभाग नामकरण सोहळ्याच्या कौतुकास्पद सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nविश्वनाथ मोरे यांचेकडून एक्केचाळीस लाखाची देणगी महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद- नाम.सौ.शितल सांगळे महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद- नाम.सौ.शितल सांगळे संस्थेच्या विभाग नामकरण सोहळ्याच्या कौतुकास्पद सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर ०३, २०१८\nमहात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद -सौ. शीतल सांगळे\nमहात्मा फुले समाज शिक्षण संस्था संचलित, सौ.विमलताई विश्वनाथ मोरे शैक्षणिक संकुल आणि गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज नामकरण सोहळा नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शितलताई उदय सांगळे, अध्यक्षा जिल्हा परिषद, नाशिक तसेच नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार पंकज भुजबळ यांचे शुभहस्ते व महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. सुभाष सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेस भरीव देनगी देणारे विश्वनाथ सोनाजी मोरे यांनी त्यांच्या धर्मपत्नी स्व. विमलताई विश्वनाथ मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या आवारास पत्नीचे नांव देण्यासाठी रुपये एक्केचाळीस लक्ष देणगी संस्थेस देण्यामागची भुमिका विषद केली. विश्वनाथ मोरे म्हणाले की, मुले आणि मुली सुस्थापित असल्यामुळे स्वतःची पेंशन बँक खाती जमा होती. धर्मपत्नी स्व. विमलताई यांचे सौभाग्याचे लेने तथा सर्व दागिने कुटुंबाने संस्थेस दान करण्याची मुभा दिली. स्व. विमलताई यांचे सर्व दागिने विकुन व स्वतःची बँक खात्यावरिल पेंशन रक्कम असे एक्केचाळीस लक्ष रुपये संस्थेस देणगी स्वरुपात दिले, हे नमुद करतांना अभिमान वाटत असल्याचे नमुद केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. निंबा मुका जाधव यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या मुली, जावई यांनी संस्थेस रुपये पंधरा लक्ष देणगी दिली. या योगदानाबद्दल संस्थेच्या सायन्स विभागाला गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज ऐसे नामकरण करण्यात आले. या देणगीबाबत स्व.निंबा मुका जाधव यांचे ��ावई तथा संस्थेचे संचालक माधव भिकाजी मोरे म्हणाले की, स्व. निंबा मुका जाधव हे पहिले गुरु नंतर सासरे होते, परंतु सासरे या नात्या पेक्षाही ते गुरु म्हणुन त्यांचा अभिमान होता. अशा या महान व्यक्तिचे नाव सायन्स कॉलेजला देत असल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करुन महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या एका निस्पृह व पारदर्शक आर्थिक शिस्त असणाऱ्या संस्थेस देणगी दिली जात असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले. पंकज भुजबळ यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन संस्थेच्या चांगल्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा प्रमुख अतिथि म्हणुन बोलताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शितल सांगळे यांनी नमुद केले की, समाजात आर्थिक संपन्न समाज खुप आहे, परंतु दानशुर लोक आढळत नाहीत. संस्थेस पैसा दान करण्यासाठी मन मोठे असावे लागते. महात्मा फुले संस्थेस विश्वनाथ मोरे यांनी रुपये एक्केचाळीस लक्ष व स्व.निंबा मुका जाधव यांचे परिवाराने रुपये पंधरा लक्ष देणगी दिल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेने असेच सामाजिक व शैक्षणिक कार्य पुढे चालु ठेवावे असे आवाहन केले. संस्थेस योगदान देणाऱ्या सर्व कार्यकारी मंडळासह सर्व संचालक, सर्व निमंत्रित संचालक, सर्व सभासद, संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन सांगळे यांनी केले. महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेने, संस्थेस महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन शिक्षणाचा वारसा चांगला चालवत असल्याबद्दल संस्थेचे विशेष अभिनंदन केले. संस्थेस योगदान देणाऱ्या महनीय व्यक्ती यांचा सन्मान उपस्थित मान्यवर यांचे शुभहस्ते करण्यात आला. या सोहळयास संस्थेचे, कार्याध्यक्ष श्री. भाऊराव बच्छाव , सरचिटणीस श्री. पुरुषोत्तम फलसुंदर, चिटनीस श्री. बाळासाहेब पुंड, खजिनदार श्री. दिनेश बच्छाव, संचालक सर्वश्री जगन्नाथ शिंदे, दादाजी खैरनार, शशिकांत जाधव,राजाराम वाघ, वसंत अहिरे, राजेंद्र माळी, मकरंद सोनवणे, सुधाकर जाधव, माधव मोरे, प्रमोद आहेर,संजय अहिरे, श्रीमती जयाताई बच्छाव, सुनीता खैरनार, विजया पगार, प्राचार्य मधुकर बच्छाव, मुख्याध्यापक सुनील शेवाळे, मुख्याध्यापक माधुरी फडके, प्राचार्य अमोल कदम, व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास साहेबराव आहेर, कमल शेवाळे, डॉ. आशिष जाधव, पुंजाजी पाटील, सचिन जाधव, जी.पी. खैरनार, प्रमोद वाघचौरे, रमेश खैरनार, निवृत्ती खैरनार, मधुकर राऊत, प्रा. मधुकर शिंदे, व सभासद मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर यांनी केले तर सूत्रसंचालन निवृत्ती कमोदकर यांनी केले.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झ���लेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-tracks-and-signs-madhav-gokhale-marathi-article-1055", "date_download": "2020-09-27T23:04:43Z", "digest": "sha1:67BXUYDSR23SFVL37P2RPHZFQJ6FUIJW", "length": 29264, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tracks And Signs Madhav Gokhale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव\nब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nगेली कित्येक शतके माणूस प्राण्यांच्या विश्‍वाचा शोध घेतो आहे. वाघासारख्या सुंदर आणि सौष्ठवपूर्ण प्राण्यांपासून ते अगदी पटकन न दिसणाऱ्या एखाद्या पाखरापर्यंत... या शोधयात्रेचा शोध घेणारी पाक्षिक मालिका या अंकापासून...\nब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव. हे नाव वाचल्यावर डोळ्यासमोर कसं एखादं भारदस्त व्यक्तिमत्त्व उभं राहातं. ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव. तीन चांदांचा मानकरी. शायनिंग ब्ल्यू, ऑलिव्ह ग्रीन किंवा मिलिटरी कॅमाफ्लॉज गणवेश. खांद्यावर हुद्दा दर्शवणाऱ्या त्या सोनेरी पट्ट्या. छातीवर रुळणाऱ्या पदकांच्या मालिका. तो रुबाब वाढवणारी तितकीच रुबाबदार पीककॅप किंवा एका बाजूला जराशी तिरकी केलेली बॅरेट आणि हातात चकचकीत मुठीची छडी.\nपण आपल्या गोष्टीतले नॉर्वेच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेतले ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव थोडे वेगळे आहेत. सध्या ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांचा मुक्काम स्कॉटलंडमधल्या एडिंबराच्या झूमध्ये म्हणजे प्राणिसंग्रहालयात आहे. म्हणजे सरसाहेबांना प्राण्यांची विशेष आवड आहे असे नव्हे; सरसाहेब स्वतःच एक किंग पे��ग्विन आहेत\nब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या तुकडीचे ‘मॅस्कॉट’ किंवा शुभचिन्ह आहेत. मूळच्या निल्स ओलावची ही तिसरी पिढी आहे. तर या तिसऱ्या निल्स ओलाव यांना ‘सर’ हा युरोपातल्या काही देशांमधला सर्वोच्च समजला जाणारा सन्मान काही महिन्यांपूर्वीच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या ज्या तुकडीचे कमांडर आहेत, त्या तुकडीने त्यांना खास लष्करी मानवंदना दिल्याचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्यानिमित्ताने आंतरजालात शोध घ्यायला सुरवात केल्यानंतर प्राणी जगतातला आणखी एका मनोरंजक पैलू सापडला - मिलिटरी मॅस्कॉट्‌स किंवा लष्करी शुभचिन्हे.\nनिल्स ओलावची गोष्ट माझ्यापर्यंत आली ती व्हॉट्‌सॲपवरून. दोन मुद्‌द्‌यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. एका पेंग्विनला ब्रिगेडियर जनरलचा ‘हुद्दा’ आहे आणि त्या पेंग्विननी त्याच्या देशाच्या लष्करासाठी रशियन पाणबुड्या हुडकायचं काम केलं आहे. रॉयल झूलॉजिकल सोसायटी ऑफ स्कॉटलंडच्या एडिंबराच्या झूच्या वेबसाइटवर निल्स ओलावची आणखी ओळख झाली; पण मूळच्या माहितीतल्या रशियन सरहद्दीवर पाणबुड्या शोधण्याच्या त्याच्या कामाला मात्र कुठेच दुजोरा मिळाला नाही. ही माहिती व्हॉट्‌सॲप पोस्टच्या मूळ कर्त्याला कुठून मिळाली कोण जाणे...\nनिल्स ओलाव (पहिला) एडिंबराच्या झूमध्ये राहायला आला १९७२ मध्ये. पण त्याच्या कितीतरी आधीपासून एडिंबराच्या झूमध्ये पेंग्विन होते. दक्षिण ध्रुवाच्या गोठलेल्या जगात माणसाचं पहिलं पाऊल पडलं १९११ मध्ये. नॉर्वेजियन एक्‍सप्लोरर रोनाल्ड आमुंडसेन हा दक्षिण ध्रुवावर पोचणारा पहिला माणूस. आमुंडसेननी एडिंबरातल्या प्राणिसंग्रहालयाला एक किंग पेंग्विन भेट दिला; निमित्त होतं, प्राणिसंग्रहालयाच्या उद्‌घाटनाचं. ही गोष्ट १९१३ मधली. त्यानंतरची एकशे चौदा वर्षं एडिंबरा झूमधली पेंग्विन कॉलनी पर्यटकांचं आकर्षण आहे.\nब्रिटिश, कॉमनवेल्थ राष्ट्रे आणि अन्य काही देशांच्या लष्करी वाद्यवृंदांच्या शानदार संचलनांचा एडिंबरा मिलिटरी टॅटू हा स्कॉटलंडच्या राजधानीतला आणखी एक वार्षिकोत्सव. १९६१ मध्ये झालेल्या टॅटूसाठी आलेल्या नॉर्वेच्या राजाच्या संरक्षकांच्या तुकडीतील एक लेफ्टनंट निल्स एजेलिन एडिंबरा झूमध��्या पेंग्विन कॉलनीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या तुकडीने १९७२ मध्ये एक किंग पेंग्विन दत्तक घेतला. लेफ्टनंट एजेलिन आणि त्यावेळचे नॉर्वेचे राजे पाचवे ओलाव यांच्या नावांतील एकएक शब्द घेऊन शाही संरक्षकांनी त्यांच्या दत्तक किंग पेंग्विनचं नामकरण केलं - निल्स ओलाव. पहिल्या निल्स ओलावला व्हाईसकार्पोरल असा हुद्दाही देण्यात आला. निल्स ओलाव किंग्ज्‌ गार्डसचा ‘मॅस्कॉट’ शुभचिन्ह बनला. त्यानंतरच्या काळात जेव्हा जेव्हा नॉर्वेच्या शाही संरक्षकांनी एडिंबरा प्राणिसंग्रहालयाला भेट दिली तेव्हा तेव्हा निल्स ओलावला समारंभपूर्वक ‘पदोन्नती’ देण्यात आली. १९८२ मध्ये निल्स ओलाव कॉर्पोरल झाला, मग १९८७ मध्ये सार्जंट; पण हे प्रमोशन मिळाल्यानंतर काही दिवसांत सार्जंट निल्स ओलावचे निधन झाले, आणि त्याची जागा घेतली त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या किंग पेंग्विननी - निल्स ओलाव दुसरा. गेली नऊ वर्षे निल्स ओलाव तिसरा किंग्ज गार्डसचे शुभचिन्ह आहे.\nएडिंबरा झूमध्ये निल्स ओलावचा ब्राँझचा एक पुतळाही पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो. निल्स ओलावला ब्रिगेडियर जनरल अशी ‘पदोन्नती’ देण्याच्या समारंभाचा व्हिडिओ मात्र पाहण्यासारखा आहे. एडिंबरा झूमधल्या पेंग्विन वॉकवर मानवंदना देणाऱ्या उंचापुऱ्या नॉर्वेजियन सैनिकांच्या गुडघ्यापर्यंतही न पोचणारा आणि एका क्षणी आनंदाने पंख फडफडवणारा निल्स ओलाव त्या क्‍लिपमध्ये दिसतो. त्याला नियमितपणे भेटायला येणाऱ्या सैनिकांच्या तुकडीशी आता त्याची चांगली ओळख झाली आहे, असे एडिंबरा झूचे अधिकारी सांगतात, असा उल्लेख या समारंभाच्या बातमीत आढळतो.\nपण एडिंबरा प्राणिसंग्रहालय आणि पेंग्विनचं नातं केवळ हा समारंभ आणि रोजच्या पेंग्विन परेड पुरतंच नाहीये. गोठवणाऱ्या थंडीत राहणाऱ्या या पक्ष्यांवर तिथं गेली कित्येक वर्षं संशोधन सुरू आहे. दक्षिण ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशाच्या बाहेर पेंग्विनना घर देणारं ते पहिलं प्राणिसंग्रहालय आहे. पेंग्विनच्या नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर त्यांचं प्रजनन करण्यातही इथल्या संशोधकांना यश मिळालं आहे. गेली कित्येक शतकं माणसाकडून होणाऱ्या अतिक्रमणांमुळं नष्ट होत चाललेल्या प्राण्यांच्या काही जातींचं संवर्धन करण्यात कदाचित हे संशोधन मैलाचा दगड ठरू शकेल. या एडिंबरा झूमध्ये आणखी एक मॅस्कॉट ह���तं. वोज्तेक किंवा कॉर्पोरल वोज्तेक. हे सिरियन अस्वल दुसऱ्या पोलिश कोअरचा भाग होतं. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएट संघातून इराणमध्ये गेलेल्या दोन पोलिश सैनिकांना इराणमधल्या एका रेल्वे स्टेशनवर अस्वलाचं हे पिलू मिळालं. त्याच्या आईला शिकाऱ्यांनी मारून टाकलं होतं. या पोरक्‍या पिलाच्या खाण्यापिण्याची आणि प्रवासाची सोय व्हावी म्हणून त्यांनी त्या पिलाला दुसऱ्या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या आपल्या तुकडीत सैनिक म्हणून भरती करून घेतलं आणि त्याला नाव दिलं,वोज्तेक किंवा आनंदी योद्धा. पुढची पाच एक वर्षं हे अस्वल पोलिश लष्कराच्या २२ व्या आर्टिलरी सप्लाय कंपनीत ‘तैनात’ होतं. कंपनीबरोबर त्यानी इराक, सिरिया, पॅलेस्टाईन आदी देशांचा प्रवासही केला. १९४४ च्या माँट कॅसिनोच्या लढाईत दारूगोळ्याच्या पेट्याबिट्या हलवायला मदत करून ‘कॉर्पोरल’ वोज्तेकनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या लढाईनंतर मात्र वोज्तेक ‘निवृत्त’ झाला. डिसेंबर १९६३ मध्ये एडिंबरा प्राणिसंग्रहालयातच त्यानी अखेरचा श्‍वास घेतला. आंतरजालावर वोज्तेकची खूप माहिती मिळते. एडिंबरा प्राणिसंग्रहालयात असताना अनेक निवृत्त सैनिक त्याला त्याच्या आवडत्या सिगारेटी घेऊन आवर्जून भेटायला जायचे. वोज्तेकला सिगारेटी ‘खायला’ आवडायच्या.\nमॉन्ट कॅसिनोच्या लढाईतल्या वोज्तेकच्या कामगिरीचा सन्मान म्हणून वोज्तेकला २२ व्या आर्टिलरी सप्लाय कंपनीच्या बोधचिन्हात कायमचं स्थान मिळालं आहे, त्याचे पुतळे उभारले आहेत. बीबीसीनी त्याच्यावर ‘वोज्तेक - ए बेअर दॅट वेन्ट टू वॉर’ अशा नावाने एक माहितीपटही तयार केला, तर पहिल्या महायुद्धात सोव्हिएट रशियाच्या सैन्यानी पोलंडवर ताबा मिळवल्याच्या पंचाहत्तराव्या स्मृतिदिनाच्या निमित्तानी ब्रिटिश गीतकार केटी कार यांनी ‘वोज्तेक’ या नावाचाच म्युझिक व्हिडिओही प्रकाशित केला आहे.\n‘ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव’ किंवा ‘कॉर्पोरल वोज्तेक’ हे काही अपवाद नव्हेत. जगभरातल्या अनेक लष्करी तुकड्यांनी वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दत्तक घेतले आहे, सांभाळले आहे. लष्कराच्या इतिहासात थोडं जरी डोकावलं तरी अशी ‘सेलेब्रिटी मॅस्कॉट्‌स’ सापडतात. विशेषतः ब्रिटिश लष्करात आपल्यासह इतरही डझनभर देशांच्या लष्करांतल्या वेगवेगळ्या तुकड्यांनी आपा��ली शुभचिन्हं निवडली आहेत.\nमाऊंटन गोट म्हणजे पहाडी बकरा भारतीय लष्करातल्या कुमाऊँ स्काऊट्‌सचे शुभचिन्ह असल्याची एक नोंद या वाचन प्रवासात सापडली. नोव्हेंबर १९८१ मध्ये पहिल्या शिपाई पवन दूतची नियुक्ती कुमाऊँ स्काऊट्‌समध्ये झाली. सध्याच्या पाचव्या पवन दूतला ‘नाईक’ असा हुद्दा आहे. पवन दूत बरोबर काम करण्याची संधी १९८४ मध्ये आपल्याला मिळाल्याची कृष्णा आद्दंकी यांची नोंदही वाचायला मिळते.\nमाऊंटन आर्टिलरीचा भाग असणाऱ्या पेडोंगी या खेचरीलाही भारतीय लष्कराने सन्मानित केले आहे. १९६२ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या पेडोंगीचे नाव दिल्लीतल्या सेंट्रल आर्मी सर्व्हिस कोअरच्या ऑफिसर्स मेसला देण्यात आले आहे.\nब्रिटनखेरीज अमेरिका, स्पेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या लष्करातल्या काही तुकड्यांनी आपापली शुभचिन्हं निवडली आहेत. यात वेगवेगळ्या जातींचे घोडे, बकरे, श्‍वानकुलाचे सदस्य तर आहेतच; पण ब्रिटनमधली रॉयल वार्विकशायर रेजिमेंट एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतात असताना त्यांनी एका काळविटाला शुभचिन्ह होण्याचा मान दिला होता. त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं बॉबी. ऑस्ट्रेलियन इंपिरियल फोर्सचं शुभचिन्ह होतं कांगारू. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कॅव्हलरी रेजिमेंट - घोडदळाचं - शुभचिन्ह आहे वेज-टेल्ड ईगल तर रॉयल; ऑस्ट्रेलियन रेजिंमेंटच्या पाचव्या बटालियननं सुमात्रातल्या वाघालाच आपलं शुभचिन्ह म्हणून निवडलं आहे. श्रीलंका लाइट इन्फन्ट्रीचं शुभचिन्ह आहे कंदुला नावाचा हत्ती.\nप्राणी आणि लष्कर यांचं नातं नवं नाही. वाहतुकीपासून ते प्रत्यक्ष लढाईपर्यंत अनेक कामांसाठी सुरक्षादलांमध्ये प्राण्यांची भरती होते. त्यांची पैदास केली जाते. कोणे एके काळी संदेशवहनासाठी कबुतरांचा वापर व्हायचा. बोटींवरचा उंदरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मांजरं आवर्जून पाळली जायची. आज बदलत्या युद्धतंत्रातही घोडे, उंट, कुत्रे, समुद्र सिंह आणि डॉल्फिन मासेही लष्करी सेवेत आहेत. आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतल्या राजपथावर होणाऱ्या संचलनात सीमा सुरक्षा दलाची कॅमल बटालियन आणि त्यांचा वाद्यवृंद लक्ष वेधून घेतो. स्फोटकं शोधण्याच्या कामात जगभरातली सुरक्षादलं श्‍वानांची मदत घेतात. देशाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ च्या मुंबई बाँबस्���ोटांनंतर दहशतवाद्यांनी पेरलेली, दडवून ठेवलेली स्फोटकं शोधण्यात मुंबई पोलिसांच्या जंजीर या श्‍वानानं बजावलेली कामगिरी विसरता येणार नाही.\nप्राणी जगतानी माणसाला नेहमीच भुरळ घातली आहे. निसर्गाशी जवळीक साधताना प्रत्येक संस्कृतीनी प्राण्यापक्ष्यांमध्ये मित्रत्वाचा अगदी देवत्वाचा अंश कल्पिला आहे, शोधला आहे. माणसाला वेगाचा पहिला अनुभव मिळाला असणार घोड्याकडून, ताकद समजली असणार हत्ती आणि रानरेड्यांसारख्या प्राण्यांकडून आणि भुरळ घालणारं मर्दानी सौंदर्य समजलं असणार वाघाकडून चमत्कार वाटणाऱ्या नैसर्गिक घटनांमागचं विज्ञान माणसानी उलगडत नेलं; माणसाचं विश्‍व बदलत गेलं. चैन, वर्चस्व, सुखासिनतेच्या क्वचित अवास्तव मानवी कल्पनांमुळं कधीकाळी जगण्याचा भाग असणाऱ्या प्राण्यांशी माणसाचा संघर्षही उभा राहिला. प्राण्यांशी सहजीवनाचा पूल पुन्हा बांधताना ब्रिगेडियर जनरल, सर निल्स ओलाव, कॉर्पोरल वोज्तेक, नाईक पवन दूत किंवा पेडोंगी माणसाला खुणावत राहतील यात शंका नाही.\nपर्यटक सैनिक वन समुद्र सीमा सुरक्षा दल निसर्ग सौंदर्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2019/07/blog-post_46.html", "date_download": "2020-09-27T23:54:01Z", "digest": "sha1:7P2ZP53ZRGPKUUVBTIITVN6OULWLPPQI", "length": 10072, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nमुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता\nमुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nमुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117.50 कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती 496 किमी प्रतितास अपेक्षित असून त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त 23 मिनिटांचा होणार आहे.\nप्रारंभी, पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात 11.80 कि.मी. लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प 6 ते 7 वर्षांत पूर्ण करण्यात येईल.\nपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास व डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नॉलॉजीज्, आयएनसी (DP World FZE & Hyperloop Technologies, Inc.) यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक (Original Project Proponent) म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशाच्या परिवहन क्षेत्रात एक क्रांतिकारक पर्व सुरु होणार आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्यु���लाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mphpune.blogspot.com/2019/", "date_download": "2020-09-28T00:02:34Z", "digest": "sha1:KVXEKXUE7NRO7YWNUMF7ZJJRDNKDY7GB", "length": 100213, "nlines": 159, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: 2019", "raw_content": "\nकथा हा वाङ्मय प्रकार सर्वसाधारणपणे वाचकाच्या आवडीचा असतो. गूढकथा हाही तसा वाचकप्रिय प्रकार. ‘मगरडोह’ या कथासंग्रहातून शशिकांत काळे यांनी एकूण अकरा गूढकथा वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. रत्नाकर मतकरींची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या गूढकथासंग्रहाला लाभली आहे. ‘घातचक्र’ ही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. श्यामकांत हा एका कंपनीचा मालक आपली पत्नी सुमनसह अमावस्येच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करत असतो. त्यावेळी बोलता बोलता सहज त्याच्या कंपनीत पूर्वी (श्यामकांत व सुमनच्या विवाहापूर्वी) स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो. त्यानंतर श्यामकांत त्या प्रवासात सुमनच्या नकळत मध्येच कुठेतरी उतरतो. सुमन पोलिसांच्या साह्याने त्याच्यापर्यंत पोहोचते. कुठे गेलेला असतो श्यामकांत तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्��ा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं ‘सन १८६०चा रुपया’ या कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं‘चकवा’ ही कथा आहे संजय गिते ऊर्फ ए.उ.ची. ए.उ.नी लहानपणीच आई-वडिलांवर रागावून त्यांच्या नकळत जुनापाडा येथील त्यांचं घर सोडलेलं असतं. त्यानंतर त्यांचा घराशी काहीच संपर्क नसतो. आता डहाणूत बायको आणि बावीस वर्षाचा मुलगा रंजन याच्यासह ते सुखनैव जगत असतात; पण रंजनच्या आग्रहावरून आपलं गाव, आपले कुटुंबीय याविषयी ते रंजनला सांगतात. रंजन त्यांच्या गावी जाऊन येतो आणि आजी, काका-काकु यांचे फोटो काढून आई-वडिलांना दाखवायला आणतो; पण ए.उ.ना त्या फोटोत एका मध्यमवयीन अनोळखी बाईशिवाय कोणीच दिसत नाही. एकदा ते कुणाला न सांगता आपल्या गावी स्वत:च्या घरी जातात. त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्यांच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. काय असतो हा प्रकार\n‘रेखाचा आरसा’ या कथेत एक तरुण मुंबईहून कारवारला ‘आयनापूर’ नावाच्या गावात ऑफिसच्या कामासाठी गेलेला असतो. त्याच्या प्रकाश नावाच्या मित्राच्या घरी त्याची राहायची सोय केलेली असते. प्रकाश स्वत: नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्याच्या अनुपस्थितीत त्याची बहीण रेखा आणि त्याची आई या तरुणाचा पाहुणचार करतात. त्या वास्तव्यात त्या तरुणाची आणि रेखाची चांगली मैत्री होते. रेखाने त्याला एक मोठा आरसा भेट म्हणून दिलेला असतो. तो मुंबईला आल्यावर आपल्या बेडरूममध्ये तो आरसा लावतो. त्या आरशातून रेखा रोज रात्री त्याला भेटायला यायला लागते. पुढे काय होतं ‘रंजनाची प्रतिमा’ या कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्य��च्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का ‘रंजनाची प्रतिमा’ या कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्याच्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का त्याचं शंकानिरसन होतं का\n‘मगरडोह’ या कथेत डॉ. कर्वे या मानसोपचारतज्ज्ञांच्या मुंबईतील क्लिनिकच्या रिनोव्हेशनच्या दरम्यान एक धबधब्याचं चित्र त्यांच्या केबिनमध्ये लावलं जातं. ए.उ.(संजय गिते) या त्यांच्या मित्राला त्या चित्रात काहीतरी विचित्र वाटत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ते चित्र प्रकाशमान होत असतं. ते चित्र लावल्यापासून दोन-तीन वेळा कव्र्यांच्या हाताला जखम झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाताला जखम झालेली असते, त्यावेळी अमावस्या असते. कव्र्यांना त्याबाबतीत वेगळं काही वाटत नाही; पण ए.उ. आणि लेखक यांना मात्र त्या चित्राबाबत काहीतरी गूढ वाटत असतं. उकलतं का ते गूढ\nतर ही आहे या कथासंग्रहातील काही कथांची झलक.अगदी साध्या निवेदनातून या कथा पुढे सरकत राहतात. गूढकथांप्रमाणे गूढ किंवा भयप्रद वातावरणनिर्मिती काळे करत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांना थोड्याशा गूढातून भिडतात; पण त्यांचं निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं. तेव्हा रंजक अशा या कथा वाचकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत. रत्नाकर मतकरींची प्रस्तावना नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.\nमिचिओ काकू लिखित आणि लीना दामले\nभौतिकशास्त्राच्या भूत, व��्तमान, भविष्याला अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारे पुस्तक\nआज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – ‘Physics Of The Impossible’ मिचिओ काकू यांनी लिहिलेलं हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं आहे लीना दामले यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘अशक्य भौतिकी.’\nया पुस्तकाच्या उपोद्घातात मिचिओ काकू यांनी या पुस्तकाच्या कल्पनेचं बीज त्यांच्या मनात कसं रुजलं, या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, हे सांगताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यांच्या मनात कोणत्या वैज्ञानिक कल्पना रुंजी घालत होत्या, कोणत्या वैज्ञानिक गोष्टींची मोहिनी त्यांना पडली होती, त्यांच्या मनावर कोणत्या टेलिव्हिजन मालिकेचा प्रभाव होता याविषयी त्यांनी लिहिलं आहे. सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होण्यापर्यंतची त्यांची वाटचालही त्यांनी सांगितली आहे. अशक्यता या मुद्द्यावर त्यांनी सोदाहरण प्रकाश टाकला आहे.\nहे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, पहिल्या प्रतीची अशक्यता. ज्यात ऊर्जाक्षेत्रे, अदृश्यता, ऊर्जाशास्त्रे आणि तोफग्रह, दूरप्रेषण, परचित्तज्ञान, सायकोकायनेसिस, रोबो, एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल्स आणि यूफो, अवकाशयाने, अ‍ॅन्टिमॅटर आणि अ‍ॅन्टियुनिव्हर्स हे मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही.\nदुस-या प्रतीची अशक्यता या दुस-या भागात प्रकाशवेगातीत, कालप्रवास, समांतर विश्वे हे मुद्दे त्यांनी चर्चेला घेतले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे. तिस-या प्रतीची अशक्यता या तिस-या विभागात शाश्वत गतियंत्र आणि भविष्यकथन हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.‘उपसंहार’मध्ये काकू यांनी अशक्यतेमध्ये मोडणा-या आणखी तांत्रज्ञानाकडे लक्ष वेधलं आहे. त्याचबराबेर विविध शास्त्रज्ञांची विविध विषयांवरील मते, काही सिद्धान्त, त्यासंदर्भातील आक्षेप इ. बाबींचं विवेचन केलं आहे.\nएकूण , भौतिकशास्त्राला, त्यातील महत्त्वाच्या सिद्धान्ता���ना अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारं हे पुस्तक त्या क्षेत्रातील लोकांनी वाचावं, असं तर आहेच; पण सर्वसामान्यांनीही वाचावं असं आहे. मिचिओ काकुंच्या ज्ञानाचा आवाका थक्क करणारा आहे. विषयाची पाश्र्वभूमी, त्यात गतकाळात झालेलं संशोधन, वर्तमानात त्या संशोधनात काही बदल झाले आहेत का आणि भविष्यात त्या संशोधनाबाबत काय परिस्थती असेल, अशा पद्धतीने त्यांनी त्या त्या विषयाची मांडणी केली आहे. उपोद्घात आणि उपसंहार ही प्रकरणं उल्लेखनीय म्हणता येतील. भोतिकशास्त्रासारखा विषय त्यांनी सोप्या भाषतले उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचं भाषांतर करणं, हे अवघड काम होतं; पण लीना दामले यांनी ते कुशलतेने पार पाडलं आहे.\nतेव्हा अवश्य वाचा – ‘अशक्य भौतिकी.’\nडॉ. अतुल गवांदे लिखित आणि सुनिती काणे अनुवादित\nवैद्यकीय क्षेत्राचा सखोलतेने, अभ्यासपूर्णतेने आणि सोदाहरण घेतलेला वेध\nडॉ. अतुल गवांदे हे अमेरिकेत शल्यविशारद म्हणून प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय क्षेत्रात अधिक गुणवत्ता, अचूकता, सुसूत्रता कशी आणता येईल, या विषयी त्यांनी सखोल आणि सोदाहरण चर्चा केली आहे त्यांच्या ‘बेटर’ या पुस्तकातून. या पुस्तकाची त्यांनी तीन विभागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’, दुसरा भाग आहे ‘कार्यप्रणाली वापरणे’ आणि तिसरा भाग आहे ‘कल्पकता.’ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सुनीति काणे यांनी.\n‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’ या विभागात त्यांनी ‘हात धुण्याबाबत’ या प्रकरणात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुणं कसं आवश्यक आहे, ते केव्हा आणि कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचं विवेचन केलं आहे. त्याचबरोबर विविध रोग पसरविणारे विविध रोगजंतू, जंतुसंसर्ग नियंत्रण विभाग याविषयीही माहिती दिली आहे. बाळंतरोग हा जंतुसंसर्गामुळे होतो, हे शोधून काढून निर्जंतुकतेचा आग्रह धरणा-या डॉक्टरची कथा, जंतुसंसर्गाच्या संबंधातील उदाहरणं इ. बाबींचा समावेशही या प्रकरणात करण्यात आला आहे.\n‘स्वच्छ करून टाकणे’ या प्रकरणात त्यांनी पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेचं तपशीलवार विवेचन केलं आहे. पोलिओ मोहीम कशी सुरू झाली, इथपासून ते या मोहिमेचं जगभर पसरलेलं जाळं, कर्नाटकमधील त्यांच्या एका डॉक्टर मित्राबरोबर फिरताना पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या बाबतीत आलेले अनुभव इ. बाबत त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.\n‘युद्धातील दुर्घटना’ या प्रकरणात त्यांनी युद्धात जखमी होणा-या सैनिकांच्या जखमा कशा प्रकारच्या असतात, सैनिकांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेल्या सुधारणा, सैनिकांना तातडीने उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यात येणा-या अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इ.बाबत सविस्तर विवेचन केलं आहे.\n‘योग्य कार्यप्रणाली वापरणे’ या विभागातील ‘नग्न रुग्ण’ या प्रकरणात स्त्री-पुरुषांच्या गुप्तांगांची, नाजूक अवयवांची तपासणी वेगवेगळ्या देशांत कशा प्रकारे केली जाते, या तपासणीच्या वेळी स्त्रियांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, पुरुष डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवांची तपासणी करत असेल तेव्हा तिथे शॅपेरॉन (नर्स किंवा दुसरी स्त्री) असावी का, याबाबतची डॉक्टरांची आणि रुग्णांची विविध मतं सांगितली आहेत. काही डॉक्टर्सचे आणि रुग्णांचे या संदर्भातील अनुभव नोंदवले आहेत.\n‘तुकड्यातुकड्यातलं काम’ या प्रकरणात डॉक्टरांच्या अर्थकारणाची चर्चा केली आहे. डॉक्टरांनी प्रत्येक सेवेसाठी किती मोबदला घ्यावा, याबाबत सुनिश्चितता नसली तरी सर्वसाधारणपणे त्याचे दर ठरवता येऊ शकतात. कोणताही डॉक्टर एखाद्या विमा कंपनीशी जोडलेला आहे का नाही, यावरही त्याची आमदनी ठरलेली असते. डॉक्टरची व्यावसायिकता आणि त्याचा सेवाभाव यावरही गवांदे यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. अर्थातच ती अमेरिकेतील वैद्यकीय सेवेच्या संदर्भात आहे. एकूणच हे प्रकरण डॉक्टरांच्या अर्थकारणावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारं आहे.\n‘फाशीच्या कोठडीतले डॉक्टर्स’ या प्रकरणात वैद्यांना प्रत्यक्ष मृत्युदंड देताना डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असावा की नाही, यावर तपशीलवार चर्चा केली आहे. फाशीच्या कोठडीत डॉक्टरच्या उपस्थितीची गरज का भासली, अमेरिका आणि कॅॅलीफोर्नियातील डॉक्टर संघटनांनी मृत्युदंडाच्या वेळी डॉक्टरचा त्यात सहभाग असण्याला केलेला विरोध,वैद्यांना मृत्युदंड देण्याचे प्रकार, त्यातील त्रुटी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांच्या सहभागाबाबतची आचारसंहिता, ज्या डॉक्टरांनी वैâद्यांच्या मृत्युदंडात सहभाग घेतला त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे त्या संदर्भातील अनुभव इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सखोल चर्चा केली आहे.\n‘लढा देण्याबाबत’ या प्रकरणात गुंतागुंतीच्या क���ही केसेसचे अनुभव सांगितले आहेत. डॉक्टरी कौशल्य पणाला लावूनही काही वेळेला गुंतागुंतीच्या केसेसमध्ये कसं अपयश येतं आणि काही वेळेला आश्चर्यकारकरीत्या पेशंट कसा बचावतो, हे या अनुभवांवरून दिसून येतं. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही कधी कधी मर्यादा येते, हे या प्रकरणावरून दिसून येतं.\nया पुस्तकाच्या ‘कल्पकता’ या तिस-या भागातील ‘गुणसंख्या’ या प्रकरणात बाळंतपणाच्या वेळेस उद्भवणा-या अडचणी, त्याबाबत केल्या जाणा-या उपाययोजना इ.बाबत सविस्तर आणि सोदाहरण चर्चा केली आहे.‘बेल कव्र्ह’ या प्रकरणात सी. एफ. या कफाशी संबंधित आजाराबाबत तपशीलवार आणि सोदाहरण चर्चा केली आहे.\n‘कामगिरी सुधारण्यासाठी’ या प्रकरणात डॉ. गवांदे यांनी नांदेड (कर्नाटक) जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या बाबतीतील अनुभव सांगितले आहेत आणि त्या अनुभवांच्या आधारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स अनेक अडचणींवर मात करून किती कार्यक्षमतेने सेवा बजावत असतात, याची चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्षम डॉक्टर्स बघितल्यानंतर गवांदे यांनी आपलं मत नोंदवताना लिहिलं आहे, ‘असं असूनही मला जे दिसलं, ते होतं : सुधारणा घडवणं शक्य असतं त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता गरजेची नसते. त्यासाठी नेटानं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. त्यासाठी स्वच्छ नैतिक विचार गरजेचे असतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यासाठी प्रयत्न करत राहण्याची तयारी गरजेची असते.’ समारोपात, सरासरीपेक्षा अधिक चांगली कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या काही युक्त्या त्यांनी सांगितल्या आहेत.\nतर, वैद्यकशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची सोदाहरण आणि साधक-बाधक चर्चा करणारं हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ घातलेल्या विद्याथ्र्यांसाठी आणि कार्यरत असणा-यांंसाठीही मार्गदर्शक असलं, तरी ते कुठेही कंंटाळवाणं किंवा रटाळ होत नाही; कारण गवांदे यांची साधी, सोपी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं. त्यामुळे सर्वसामान्य वाचकही हे पुस्तक अगदी रुचीने वाचू शकतो. गवांदे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात केलेली चर्चा अन्यही क्षेत्रांना लागू होऊ शकते. त्यांची ही चर्चा मानवी मू्ल्यांनाही स्पर्श करते. अगदी प्रस्तावनेपासून समारोपापर्यंत हे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेतं. तेव्हा वैद्यकीय क्षेत��राच्या विविध पैलूंचं दर्शन घडविणारं, त्या क्षेत्राविषयीची माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत सहजतेने पोचवणारं हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. सुनीति काणे यांचा अनुवाद उत्तम.\nअर्नेस्ट हेमिंग्वे लिखित आणि दि. बा. मोकाशी अनुवादित\nदि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे.\nमूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅॅसिस्टांविरुद्ध लढणा-या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोशी भेट होते. अ‍ॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो.\nया कम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅॅम्पगॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसNया एका पॅâसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं.\nवास्तविक, युद्धाच्या पाश्र्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघषार्चं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅॅसिस्ट नाहीत. मी त्यांना पॅâसिस्ट म्हणतो, पण ते पॅâसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’\nया पाश्र्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या विंâवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फु टावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फे कले गेले. या दुस-या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकुळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’\nएकूण , या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हण��यला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी.\nमायकेल क्रायटन व रिचर्ड प्रेस्टन लिखित, डॉ. प्रमोद जोगळेकर अनुवादित\nनॅनीजेन ही यंत्रमानव विज्ञान या विषयात प्रगत काम करणारी आणि रसायन व वनस्पतींवर संशोधन करणारी कंपनी आहे, अशी ऐकीव माहिती रॉड्रिग्जला असते. विली फॉन्ग या वकिलाच्या सांगण्यावरून तो नॅनीजेन कंपनीत गुपचूप जाऊन तिथल्या प्रयोगशाळेचे फोटो काढणार असतो. कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसलेल्या नॅनीजेन कंपनीत मध्यरात्रीच्या सुमारास रॉड्रीग्ज शिरतो; पण तिथे गेल्यावर काही मिनिटांत त्याच्या कपाळातून, हातातून, मांडीतून रक्तस्राव व्हायला लागतो. कोणीही आजूबाजूला नसताना, कोणतंही कारण नसताना सुरू झालेला हा रक्तस्राव पाहून रॉड्रीग्ज प्रचंड घाबरतो आणि तिथून काढता पाय घेतो. तशा अवस्थेत तो विली फॉन्गचं ऑफिस गाठतो, त्यावेळेस फॉन्गच्या समोर एक चिनी माणूस बसलेला असतो. फॉन्ग रॉड्रीग्जला ‘काय झालंय’ असं विचारत असतानाच त्या चिनी माणसाच्या मानेतून रक्त यायला लागतं आणि तो कोसळतो. चिनी माणसाच्या मृत्यूला रॉड्रीग्ज जबाबदार आहे, असं फॉन्गला वाटत असतानाच फॉन्गचाही गळा आपोआप चिरला जातो आणि तोही कोसळतो. काय घडलंय हे रॉड्रीग्जच्या लक्षात येत असतानाच त्याची मान चिरायला लागल्याची त्याला जाणीव होते आणि तो कोसळतो. त्या तिघांनी आत्महत्या केल्याचं वृत्त वर्तमानपत्रांतून प्रसृत होतं. या प्रकरणाचा तपास लेफ्टनंट डॉन वाटानबे याच्याकडे येतो. त्याच्यासाठी ते एक आव्हान असतं. तर अशा धक्कादायक आणि रहस्यमय प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते.\nमग केंब्रीज येथील एका जीवशास्त्र प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या सात जणांवर हे कथानक वेंâद्रित होतं. त्यात चार युवक असतात आणि तीन युवती. त्या चार युवकांची नावं असतात रिक हटर, पीटर जान्सेन, अमरसिंग, डॅनी मिनोट, तर त्या युवतींची नावं असतात कॅॅरेन किंग, एरिका मॉल, जेनी लीन. पीटर जान्सेन नागांच्या विषामध्ये असणाNया काही प्रथिनांच्या जैवरासायनिक क्रियांवर संशोधन करत असतो. नाग-सापांवरच्या कामामुळे पीटर जान्सेन हा `विषतज्ज्ञ' म्हणून ओळखला जात असतो. पीटरचा मोठा भाऊ भौतिकशास्त्रज्ञ असतो. चोवीस वर्षं वयाचा रिक हटर वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून एथ्नोबॉटनी या विषयात संशोधन करत असतो. वर्षा��ण्यात आढळणाNया झाडांच्या सालींमध्ये मिळणाNया वेदनाशामक औषधी रसायनांवर त्याचं काम चालू असतं. कॅॅरेन किंग कोळ्यांची जाळी आणि कोळ्यांच्या विषावर संशोधन करत असते. अमरसिंग वनस्पतींमधील हार्मोन्सवर संशोधन करत असतो. एरिका मॉल ही कीटकशास्त्रज्ञ असते.\nपीटरचा भाऊ एरिक हवाई येथील नॅनीजेन वंâपनीचा उपाध्यक्ष असतो. व्हिन ड्रेन नॅनीजेनचा अध्यक्ष असतो आणि अ‍ॅलिसन बेंडर कंपनीचे आर्थिक व्यवहार बघत असते. व्हिन ड्रेन जीवशास्त्र प्रयोगशाळेत काम करणाऱ्या या सात विद्याथ्र्यांना संशोधनासाठी नॅनीजेनमध्ये आमंत्रित करतो. तिकडे जावं की नाही या विचारात हे सात जण असतानाच अ‍ॅलिसनचा पीटरला फोन येतो, की त्याचा भाऊ एरिक बोटीवरून बेपत्ता झाला आहे. तिचा फोन आल्यावर पीटर हवाईला रवाना होतो. डॅन वाटानबे हा पोलीस अधिकारी एरिकच्या केसचा तपास करत असतो. तो एरिकला एक व्हिडिओ फिल्म दाखवतो. त्यात एरिकने बोटीवरून समुद्रात उडी मारल्याचं स्पष्ट दिसत असतं. त्याचवेळेला समुद्रापासून काही अंतरावर एका उंचवट्यावर अ‍ॅलिसन उभी असलेली दिसत असते. एरिक जेव्हा समुद्रात उडी मारतो तेव्हा ती बोटीकडे बोट दाखवत असते. तेव्हाच पीटरला अ‍ॅलिसनविषयी संशय येतो; पण त्याबाबत तो डॅनला काही सांगत नाही. तसेच बोटीवरून उडी मारताना एरिकने जीवनरक्षक जॅकेट घातलेलं नाही आणि बोटीत बिघाड झाल्याची शक्यता असतानाही जी-१६ या चॅनेलवर बोटीतील रेडिओवरून संदेश पाठवलेला नसतो. या गोष्टी माहिती असूनही एरिकने त्याचा वापर केलेला नाही, या दोन गोष्टीही पीटरला खटकतात.\nअशा वेळेला रिक हटरच्या एका मित्राची पीटरला आठवण होते. फोनच्या नोंदीवरून कुणाची माहिती काढायची असेल तर ते फोन कॉल्स उपलब्ध करून देण्याचं काम रिकचा हा मित्र करत असतो. त्याच्याशी संपर्वâ साधून पीटर त्याला अ‍ॅलिसनचा फोन नंबर देतो आणि तिच्या गेल्या काही दिवसांतल्या फोन नोंदी तपासायला सांगतो. त्याप्रमाणे त्या मित्राने शोध घेतला असता, एरिकने बोटीवरून उडी मारायच्या एक-दोन मिनिटे आधी अ‍ॅलीसनने त्याच्याशी फोनवरून संपर्क साधायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि एरिकने बोटीवरून उडी मारल्यानंतर तिने व्हिन ड्रेकशी संपर्क साधलेला असतो. व्हिनशी तिचं झालेलं बोलणं जेव्हा पीटर ऐकतो, तेव्हा त्याचा अ‍ॅलीसनविषयीचा संशय बळावतो. त्यानंतर एरिकने ज्या ब��टीवरून उडी मारलेली असते, त्या बोटीची तो पाहणी करायला गेलेला असताना अ‍ॅलिसनही तिथे येते. फक्त पीटर तिथे आहे, हे तिला माहिती नसतं. बोटीवरच्या माणसाशी अ‍ॅलीसनचं चाललेलं संभाषण पीटर ऐकतो. त्या संभाषणावरून पीटरला समजतं, की तिचं घड्याळ या बोटीवर विसरलं आहे, म्हणून ती आली आहे; पण पोलिसांशी संपर्क साधल्याशिवाय घड्याळ मिळणार नाही, हे बोटीवरच्या माणसाकडून कळताच अ‍ॅलीसन तिथून काढता पाय घेते. या घटनेने तर पीटरची खात्रीच होते, की एरिकने बोटीवरून असुरक्षितरीत्या उडी मारावी, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे तो खून होता. त्यात अ‍ॅलीसन आणि व्हिन ड्रेकचा हात होता, याबद्दल पीटरची खात्री पटते.\nपीटरसह सात विद्याथ्र्यांनी नॅनीजेन कंपनीमध्ये नोकरीला राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. पीटरचे बाकी मित्र-मैत्रिणी त्यासाठी हवाईला येणार असतात. त्यांच्यासमोरच अ‍ॅलीसन आणि व्हीन ड्रेकचं भांडं फोडावं, असं पीटर ठरवतो. त्याप्रमाणे ते सातजण जेव्हा नॅनीजेनमध्ये दाखल होतात, तेव्हा सगळ्यांसमोार पीटर सांगतो; की व्हिन ड्रेक आणि अ‍ॅलीसनने एरिकचा खून केला आहे. सगळ्यांसमोर आपलं रहस्य उघड झाल्यामुळे ड्रेक संतापतो आणि त्या सात जणांचं रूपांतर अतिसूक्ष्म (एखादा ग्रॅम वजन भरेल येवढ्या लहान) आकारात करतो. दुर्दैवाने त्याच वेळेला तिथे आलेल्या efकिंस्की या नॅनीजेनच्या कर्मचाऱ्यांचाही अतिसूक्ष्म आकारात रूपांतर होतं. त्या सात जणांना व्रूâर पद्धतीने ठार मारण्याचा त्याचा उद्देश असतो; अर्थातच त्यांच्याबरोबर efकिंस्कीही बळी जाणार असतो. अ‍ॅलीसन त्याला विरोध करायचा प्रयत्न करते; पण तो ऐकायला तयार नसतो. अ‍ॅलीसनही द्विधा मन:स्थितीत असते. त्या सात विद्याथ्र्यांना efकिंस्कीसह ठार मारावं की सोडून द्यावं, अशा दुविधेत ती सापडलेली असते. ड्रेकच्या नकळत ती त्या सात जणांसह efकिंस्कीला एका कागदी पाकिटात घालते आणि आपल्या पर्समध्ये ठेवते; पण ते सगळेजण तिथून शिताफीने निसटतात. ड्रेकच्या ते निसटल्याचं लक्षात येतं. तो अत्यंत योजनाबद्ध रीतीने अ‍ॅलीसनचा खून करतो आणि अ‍ॅलीसनसह ते सात विद्यार्थी अपघातात मरण पावले आहेत, असं वाटावं, असा बनाव रचतो.\nड्रेक आणि अ‍ॅलीसनच्या तावडीतून सुटलेल्या या सात जणांना त्यांच्याबरोबर असलेला विंâस्की सांगतो, की या स���क्ष्म अवस्थेत ते फार तर दोन दिवस जिवंत राहू शकतात. हे ऐकल्यावर त्या सात जणांचा जिवंत राहण्यासाठी संघर्ष सुरू होतो. जिवंत राहण्यासाठी मूळ आकारात येणं क्रमप्राप्त असतं आणि मूळ आकारात येण्यासाठी त्यांना परत नॅनीजेनच्या प्रयोगशाळेत किंवा त्यांच्या अन्य एखाद्या तळावर जाणं भाग असतं. मग त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो; पण वाटेत त्यांच्यावर अनेक संकटं कोसळतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. efकिंस्कीसह ते आठजण त्या संकटांचा कसा मुकाबला करतात ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का रॉड्रीग्ज, विली फॉन्ग आणि चिनी माणूस यांच्या मृत्यूचं कारण कळतं का रॉड्रीग्ज, विली फॉन्ग आणि चिनी माणूस यांच्या मृत्यूचं कारण कळतं का एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी ‘मायक्रो’ ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.\nया आठ जणांच्या जिवंत राहण्यासाठीच्या संघर्षाच्या निमित्ताने तंत्रज्ञान आणि जैवविविधतेचं सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण चित्रण या कादंबरीत करण्यात आलं आहे. या बरोबरच मानवी स्वभावाचे विविध पैलू या कादंबरीतून अनुभवायला मिळतात. उत्कंठावर्धक कथानक, तंत्रज्ञान आणि जैवविविधतेचं सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण चित्रण आणि अपूर्व कल्पनाविलास ही या कादंबरीची बलस्थानं आहेत. ़जीवन-मृत्यूच्या संघर्षातील हा थरार अनुभवण्यासाठी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.\nमाय नेम इज परवाना\nडेबोरा एलिस लिखित आणि अपर्णा वेलणकर अनुवादित\nतालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर त्यांनी मांडलेल्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या.\n१९७९ मध्ये सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. दहा वर्षांच्या युद्धानंतर १९८९ मध्ये रशियन सेनेचा पाडाव झाला तरीही युद्ध संपलं नाही. कारण अफगाणिस्तानातल्याच अनेकानेक टोळ्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी परस्परांशी लढत होत्या. तालिबान ही त्यांतलीच एक टोळी. कधी काळी अमेरिका आणि पाकिस्तान यांनी पोसलेली. पैसे आणि श��्त्रं पुरवून उभी केलेली. त्यांनी १९९६ मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. त्यांनी मुलींचा आणि स्त्रियांचा छळ सुरू केला. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली.\nतालिबानच्या वळचणीला ‘अल् कायदा’ ही दहशतवादी संघटना जन्मली आणि पोसली गेली.\n‘अल् कायदा’नं २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवल्याने चवताळलेल्या अमेरिकेनं बदला घेण्यासाठी जगातल्या प्रगत राष्ट्रांची एकजूट करून अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं. तालिबानच्या मुसक्या आवळल्या गेल्या. २००५ मध्ये अफगाणिस्तानात नवं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. नवी राज्यघटना मंजूर करून लागू झाली.\n– तरीही युद्ध संपलं नाहीच.\nदेशात परदेशी सैन्याच्या काही तुकड्या होत्या. त्यांच्याशी वितुष्ट घेऊन तालिबानच्या टोळ्यांनी नव्यानं हल्ले चढवले. तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानातली लोकनियुक्त राजवट असाही एक संघर्ष पेटला. पूर्वीच्या टोळ्यांचे बलदंड नेते देशभर पसरलेले होते. त्यांनी सत्तेसाठी नव्या टोळ्या बांधून आपापसात दुश्मनी सुरू केली.\nयुद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जगभरातून पैशाचा मोठा ओघ या देशात ओतला गेला. पण यातले बरेचसे पैसे एकतर युद्धात संपले; जे उरले ते सगळे सर्व स्तरांवर बोकाळलेल्या भ्रष्टाचारानं गडप केले.\n– या पार्श्वभूमीवर आपल्या मोडलेल्या, उद्ध्वस्त देशाला पुन्हा उभं करण्याचे प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत. इथली माणसं पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी धडपडू लागली आहेत. वर्षानुवर्षांच्या अखंड पेटलेल्या युद्धानं या देशाचे इतके लचके तोडले आहेत, की साध्यासाध्या गोष्टींसाठीही इथल्या माणसांच्या नशिबी मोठा संघर्ष वाढून ठेवलेला असतो.\nशाळेच्या इमारती, पुस्तकं, खडू, पेनं आणि प्रशिक्षित शिक्षक– यांतलं काहीच पुरेसं नाही. अफगाणिस्तानातल्या जवळपास निम्म्या मुलांना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नाही. निम्म्याहून अधिक देश आजही निर्वासितांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहतो. या शिबिरांमध्ये ना पुरेसं पाणी आहे, ना दोन वेळच्या भुकेला पुरेसं अन्न. विजेसारख्या सोयी तर दूरच.\nया देशातल्या स्त्र���या आणि मुलांचं आयुष्य तर अधिकच वैराण. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या हिंसाचाराचा सामना करत रोज आपला जीव वाचवण्याची कसरत करतच जगावं लागतं.\nस्त्रियांची परीस्थिती दयनीय असण्याला कारणं अनेक.\nएकतर गरिबी. कित्येक वर्षांच्या युद्धग्रस्ततेतून आलेली राजकीय-सामाजिक आqस्थरता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई ही दुय्यम दर्जाची, उपभोगासाठी निर्मिलेली वस्तू असते; तिला पुरुषाच्या आज्ञा पाळण्यापलीकडे स्वतःच्या मताचा अधिकार नाही, असं मानणाऱ्या पारंपरिक विचारसरणीचा घट्ट करत नेलेला पगडा.\nकायदे आहेत; पण त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता जवळपास शून्यच.\nअशा परीस्थितीत स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळी अफगाणिस्तानात सुरू आहेत. मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा जाळल्या जातात, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून मारलं जातं... तरीही हे प्रयत्न थांबलेले नाहीत.\nआता अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानातून आपापलं सैन्य काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\n...आणि तरीही युद्ध संपलेलं नाही.\nज्याचा जेता कोण याचा अंदाज बांधणंही मुश्कील अशा युद्धाच्या ज्वाळांमध्ये धुमसणं हेच आजच्या अफगाणिस्तानचं वास्तव आहे.\n...पण तरीही, जगणं कुठे थांबतं\nअफगाणिस्तानातल्या सामान्य माणसाला रोजच्या जगण्याची लढाई लढावीच लागते.\nवीरा मौसी, परवाना, शौझियासारख्या अनेक व्यक्ती ही लढाई निकरानं आणि हिमतीनं लढत आहेत.\nही माणसं, यांच्यासारखी अनेकानेक अफगाण माणसं, या देशातले पुरुष, स्त्रिया आणि मुलं... या सगळ्यांना या लढाईत मदतीचा, आधाराचा हात हवा आहे.\nपरवाना या पंधरावर्षीय कोवळ्या वयातील मुलगी या धगधगत्या निखाऱ्याचे चटके सोसूनही शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहतेय... तिच्या अम्मीला, नूरिया, मरियम, असीफ या भावंडांबरोबर स्त्रियांना शिक्षण देण्यासाठीच्या धडपडीत मदत करत आहे. या लढाईत तिच्या अब्बूंबरोबर तिच्या अम्मीलाही ती गमावून बसते. मागे उरतात मरियम, तिच्या आश्रयाला आलेले बद्रिया, हसन, इव्हा, किना. त्रास देणारे नवरे आणि दुष्ट वडिलांच्या तावडीत सापडलेल्या स्त्रिया, मुलींची सुटका करून त्यांना आसरा मिळवून देणं हे वीरा मौसीचं मुख्य काम आहे. ‘‘यांतले काही पुरुष समाजातले मातब्बर असतात, काहींचा आर्मीशी संबंध असतो. त्���ांच्या हाती सापडलो, तर ठारच मारतील आम्हाला ते. हे परदेशी आर्मीवाले पण त्यांचीच बाजू घेतात. स्वतःच्या मनाने काही करणाऱ्या बायकांचा गट कधीच कुणाला आवडत नाही आपल्या देशात. त्यामुळे हे काम फार अवघड आहे; पण केलं पाहिजे ना कुणीतरी. आम्ही करतो-’’ वीरा मौसी सांगते. अशा या वीरा मौसीच्या आधारावर ती त्या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते, याविषयी अंगावर शहारे आणणारी परवानाची गोष्ट.\nद फुल कबर्ड ऑफ लाईफ\nअ‍ॅलेक्झांडर स्मिथ लिखित आणि नीला चांदोरकर अनुवादित.\nदक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील गॅबोरोन हे शहर. त्या शहरात मॅडम रामोत्स्वे डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असते. वयाने प्रौढ असलेल्या रामोत्स्वेचं एक लग्न अयशस्वी झालेलं असतं. गॅरेज मालक असलेल्या मातेकोनी यांच्याबरोबर तिचा वाङ्निश्चय झालेला असतो. मातेकोनी हे एक प्रेमळ पण भिडस्त सद्गृहस्थ असतात. रामोत्स्वेबरोबर वाङ्निश्चय झालेला असला तरी लग्न मात्र ते लांबणीवर टाकत असतात. अनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी ही एक कंजूस पण सुस्वभावी आणि धाडसी स्त्री असते. मातेकोनी यांच्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन ती मातेकोनींकडून तिची इतर कोणी करणार नाही, अशी काही कामे करून घेत असते. उदा. तिच्या अनाथालयातील जुनाट पंपाची वारंवार दुरुस्ती. एकदा ती मोतेकोनींसमोर तिच्या अनाथालयासाठी निधी जमवण्यासठी विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे आव्हान ठेवते. भिडस्त स्वभावाचे मातेकोनी तिला ठामपणे विरोध करू शकत नाहीत. मातेकोनींचं विमानातून उडी मारणं कसं टळतं आणि त्यांचं रामोत्स्वेशी कसं लग्न होतं, याचं चित्रण ‘द फुल कबर्ड ऑफ लाइफ’ या कादंबरीत आहे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत अ‍ॅलेक्झांडर स्मिथ आणि अनुवादक आहेत नीला चांदोरकर.\nया कादंबरीच्या उपकथानकात वाचकांना परिचय होतो रामोत्स्वेची सहायक असलेली मॅडम माकुत्सी, रामोत्स्वेनं दत्तक घेतलेली अपंग मुलगी मोथेलेली आणि मुलगा पुसो, मातेकोनी यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे दोन तरुण - चार्ली आणि त्याचा सहकारी, स्त्रियांच्या केसांच्या आकर्षक पद्धतीनं वेण्या घालून त्यांच्या सौंदर्यात भर घालणारी एक यशस्वी केशरचनाकार मॅडम होलोंगा, होलोंगा ज्यांच्याशी लग्न करू इच्छित असते तो शिक्षक बोबोलोगो आणि रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, मांसमच्छीचं दुकान चालवणारा आणि रोव्हर ९०चा मालक लोबात्से, फस्र्टक्लास मोटर्सचा मालक मोलेफी यांच्याशी. होलोंगाने प्रौढ वयात लग्न करायचा निर्णय घेतलेला असतो. तिने लग्नाचा प्रस्ताव मांडताच तिला बरेच फोन येतात. त्यातल्या चार पुरुषांची ती निवड करते; पण त्या चार जणांपैकी कुणा एकाची निवड करण्याआधी तिला त्या चौघांची चौकशी करायची असते. म्हणून ती डिटेक्टिव्ह रामोत्स्वेकडे येते आणि त्या चौघांविषयी माहिती सांगते. त्यात एक असतो शिक्षक बोबोलोगो आणि एक असतो चोवीस वर्षांचा रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, ज्यांची माहिती काढताना रामोत्स्वेला कळतं, की बोबोलोगो बारबालांसाठी ‘आशा सदन’ चालवतो आणि त्याच्या विस्तारासाठी त्याला पैशांची गरज असते. बोबोलोगो आणि स्पोकेस स्पोकेसी निव्वळ पैशांसाठी होलोंगाशी लग्न करायला तयार आहेत, असं रामोत्स्वेला वाटतं; पण होलोंगाला तसं वाटत नाही. ती बोबोलोगोशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि त्याच्या समाजकार्यातही सहभागी होते.\nमॅडम माकुत्सीचं भावविश्व तिच्या गावाकडच्या कुटुंबाबरोबरच रामोत्स्वे आणि मातेकोनी यांच्याबरोबर बांधलं गेलं आहे. या दोघांशी तिचे संबंध सौहार्दाचे आहेत. तिचा एक अपंग भाऊ रिचर्डला मृत्यूने तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. रामोत्स्वेला मदत करण्याबरोबरच ती फक्त पुरुषांसाठी टायपिंग क्लासही चालवते. लघुलिपी ती जाणते आणि बोट्स्वाना सेव्रेâटरिअल कॉलेजमधून ती ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेली असते. एका खोलीतून दुसNया प्रशस्त घरात राहायला जायची तिची तीव्र इच्छा असते आणि ती पूर्ण झाल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही.\nमातेकोनी मॅडम पातोक्वानींच्या सांगण्यावह्वन पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारणार आहेत, हे जेव्हा रामोत्स्वेला समजतं, तेव्हा तिला भीती वाटते. म्हणून ती चार्लीला सांगते, की पॅराशूटचं धाडस तू केलंस तर पेपरमध्ये तुझं नाव छापलं जाईल, तुला प्रसिद्धी मिळेल, सुंदर मुली आपणहून तुझ्या मागे येतील वगैरे. रामोत्स्वेचं हे म्हणणं चार्लीला पटतं आणि तो पॅराशूटचं धाडस करायला तयार होतो. दरम्यान, लोबात्सेच्या रोव्हर ९० या गाडीचं फस्र्ट क्लास मोटर्सचा मालक मोलेफी याने जाणीवपूर्वक नुकसान केलं आहे, हे मातेकोनीला समजतं आणि ते त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन त्याच्या माणसांकडे त्याची चौकशी करतात. मोलेफीला हे ��मजल्यावर तो मातेकोनींशी भांडायला येतो; त्यांच्या भांडणात तो मातेकोनींना मारहाण करेल या भीतीने रामोत्स्वे मॅडम पातोक्वानींना घेऊन येते. त्या मोलेफीला असा काही सज्जड दम भरतात, की तो पळच काढतो. त्याचवेळेला रामोत्स्वेला त्या सुचवतात, की मातेकोनींना बेसावधपणे विवाहाच्या बंधनात अडकवता येईल. रामोत्स्वेची संमती मिळाल्यावर तिला त्याकामी मदत करायचं त्या आश्वासन देतात. चार्लीचं पॅराशूटचं धाडस यशस्वी होतं का आणि मॅडम पातोक्वानी रामोत्स्वे-मातेकोनींच्या विवाहासाठी कोणता मुहूर्त शोधतात, यातील रोचकता अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.\nसँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकार\nसायमन टॉएन लिखित आणि उदय भिडे अनुवादित\nएक कडवी धर्म संघटना आहे. टर्कीमधील रुइन या ऐतिहासिक शहराजवळच्या डोंगराळ भागात ती अत्यंत गुप्तपणे राहते आहे. त्या संघटनेच्या लोकांना ‘सँक्टस’ असे संबोधले जाते. सॅम्युएल नावाचा एक सँक्टस या संघटनेचा क्रूर चेहरा पाहिल्यानंतर तिथून निसटतो. या भूतलावरील सर्वांत जुन्या मानवी संस्कृतीच्या अधिष्ठानस्थळाच्या सर्वोच्च स्थानावर (एका पर्वतावर) पोचतो. त्याने आपले हात अशा पद्धतीने ठेवलेले असतात, की दूरवरून तो एखाद्या क्रॉससारखा दिसावा आणि त्याच अवस्थेत तो काही वेळ त्या सर्वोच्च स्थानावर उभा असतो. त्या विशिष्ट स्थानावर क्रॉस दिसणं, हा काहीतरी दैवी संकेत आहे, असं लोकांना वाटायला लागतं आणि त्या स्थानाभोवती पर्यटकांची गर्दी उसळलेली असताना, दूरचित्र वाहिन्यांवरून या क्रॉस दिसत असलेल्या ठिकाणाचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एकदम तो क्रॉस म्हणजेच सॅम्युएल स्वत:ला झोकवून देतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने अर्थातच खूप खळबळ माजते. सॅम्युएलचं मृत शरीर पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याजवळ एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडतो आणि त्याच्या जवळ असलेल्या सफरचंदाच्या बियांवर काही इंग्रजी अक्षरं कोरलेली असतात, त्या अक्षरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. या घटनेचा तपास इन्स्पेक्टर दाऊद अर्काडियन करत असतो. सॅम्युएलचं शवविच्छेदन करताना त्याच्या अंगावरच्या खुणा पाहून, त्याचा शारीरिक छळ झाला असल्याचं आणि कोणत्या तरी कडव्या धर्म संघटनेशी त्याचा संबंध असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येतं. अर्थातच त्याचा शवविच्छेदन अहवाल प���लिसांकडे सोपवला जातो. सॅम्युएलकडे सापडलेल्या मोबाइल नंबरवर इन्स्पेक्टर अर्काडियनने संपर्क साधला असता तो नंबर लिव्ह नावाच्या पत्रकार तरुणीचा असल्याचं त्याला समजतं. सॅम्युएल तिचा भाऊ असल्याचं ती त्याला सांगते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लिव्ह न्यू जर्सीहून रुइनला जायला निघते. सॅम्युएलचा मृतदेह पोलिसांच्या हातात पडू नये, असं त्या कडव्या धर्म संघटनेला वाटत असतं; पण त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सॅम्युएलच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस आपल्यापर्यंत पोचतील, ही भीती त्या संघटनेच्या प्रमुखांच्या (मठाधिपतींच्या) मनात असते. दरम्यान, पोलिसांच्या कॉम्प्युटरवरून शवचिकित्सेचा अहवाल, शवाचे फोटो, डॉक्टर आणि अर्काडियनच्या संभाषणाची नोंद, अर्काडियनने करून ठेवलेली टिपणे – या सगळ्याची मेमरी स्टीकमध्ये एक प्रत तयार करून ती प्रत एक मनुष्य कॅॅथरीन मान या स्त्रीकडे पोचवतो आणि तीच प्रत तो त्या धर्म संघटनेकडेही पोचवतो. कॅॅथरीन एक समाजसेवी संस्था चालवत असते. आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लिव्ह रुइनला येते. ती विमानतळावर उतरते तेव्हा गॅब्रिएल नावाचा माणूस तिला घ्यायला आलेला असतो. ती त्याच्याबरोबर गाडीतून जात असताना तिला अर्काडियनचा फोन येतो. लिव्हला घेण्यासाठी त्याने ज्या माणसाला पाठवलेलं असतं, तो माणूस गॅब्रिएल नाही, हे त्या फोनमुळे तिच्या लक्षात येतं. गॅब्रिएलपासून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी, या विचारात ती असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला होतो. लिव्ह तिथून कसाबसा पळ काढते आणि अर्काडियनपर्यंत पोचते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अर्काडियन तिला शवागारात घेऊन येत असतो, तेवढ्यात सॅम्युएलचा मृतदेह तिथून नाहीसा करण्यात येतो. सीसीटीव्ही फुटेजमधे सुरुवातीला गॅब्रिएल सॅम्युएलचं शव चोरून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नंतर दुसरीच कुणीतरी माणसं येऊन ते शव चोरताना दिसतात. अर्काडियन शहरातील पोलीस यंत्रणेला ते शव घेऊन जाणा-या गाडीला अडवण्याच्या सूचना देतो.दरम्यान, अर्काडियन गॅब्रिएलची माहिती काढतो, तेव्हा गॅब्रिएल सैन्यातून निवृत्त झाल्याचं त्याला समजतं; पण सॅम्युएल आणि लिव्हशी त्याचा काय संबंध आहे, हे मात्र त्याला समजत नाही. आता लिव्ह पोलिसां��्या संरक्षणात असते; पण पोलिसांमध्ये असूनही ती सुरक्षित नाही, असे फोन तिला येत असतात. म्हणून ती पोलिसांना गुंगारा देते आणि रुइनमधल्या एका वर्तमानपत्राच्या कचेरीत आश्रयाला जाते. सॅम्युएलच्या मृतदेहाबरोबर जी इंग्रजी अक्षरं सापडलेली असतात, त्याचा अर्थ लावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते; पण तिला तो लागत नसतो. त्या अक्षरांचा आणि सॅम्युएलच्या आत्महत्येचा काही संबंध असावा, असं तिला वाटत असतं. इकडे मठाधिपतींनी गुलिर्मो रॉड्रिग्ज, जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर या तिघांना लिव्हच्या मागावर पाठवलेलं असतं. त्यांनीच गॅब्रिएल तिला घेऊन चाललेला असताना तिच्यावर हल्ला केलेला असतो. ती पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतरही ते तिच्या मागावर असतात.परत एकदा गॅब्रिएल लिव्हला तिच्या असुरक्षिततेची जाणीव करून देऊन तिला स्वत:बरोबर येण्यास भाग पाडतो. ती गॅब्रिएलबरोबर ज्या ठिकाणी जाते, तिथे तिला गॅब्रिएलची आई कॅॅथरीन मान आणि त्याचे आजोबा (आईचे वडील) ऑस्कर भेटतात. गॅब्रिएलविषयी लिव्हच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. त्यांच्यापाठोपाठ इन्स्पेक्टर अर्काडियनही तिथे येऊन पोचतो. सॅम्युएलचा मृतदेह चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गॅब्रिएलला अटक करायची असते; पण गॅब्रिएल त्याला समजावू पाहतो, की त्याच्या अटकेपेक्षा लिव्हचं संरक्षण करणं आणि सॅम्युएल मरताना जो काही संदेश देऊ पाहत असतो, त्याचा माग काढणं महत्त्वाचं आहे.त्यांचं हे संभाषण चाललेलं असताना मठाधिपतींनी लिव्हच्या मागावर पाठवलेले जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर तिथे पोचतात (त्यांच्याबरोबर असलेला गुलिर्मो रॉड्रिग्ज आधीच मारला गेलेला असतो.) आणि जोहान तिथे ग्रेनेडचा स्फोट घडवून आणतो; पण तो स्वत: त्यात मारला जातो. त्या गडबडीत कार्नेलियस, लिव्हचं अपहरण करतो. अर्थातच लिव्हला त्या धर्म संघटनेच्या गुप्त जागी नेलं जातं. काय दिसतं लिव्हला तिथे मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का गॅब्रिएल, कॅॅथरीन आणि ऑस्करचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो गॅब्रिएल, कॅॅथरीन आणि ऑस्���रचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो ते लिव्हला का वाचवू पाहत असतात ते लिव्हला का वाचवू पाहत असतात त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘सँक्टस’ ही कादंबरी अवश्य वाचायला हवी. ती वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.\nमाय नेम इज परवाना\nद फुल कबर्ड ऑफ लाईफ\nसँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=16237", "date_download": "2020-09-27T22:46:10Z", "digest": "sha1:Z4VDJZ6CPEQTJEXLLMLMLGNPM3FU6WGQ", "length": 12894, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआज अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी भरला अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही एक नामांकन दाखल\n- तिनही विधानसभा क्षेत्रात १७ अर्जांची विक्री\nप्रतिनिधी / गडचिरोली : आज १ ऑक्टोबर रोजी अहेरी आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक नामांकन दाखल झाला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही एका उमेदवाराने नामनिर्देशन केले आहे.\nआज नामनिर्देशन करण्याच्या तिसर्या दिवशी तिनही विधानसभा क्षेत्रात एकूण १७ नामांकनाची विक्री झाली आहे. यामध्ये आरमोरी ४, गडचिरोली ७ आणि अहेरी ६ नामांकनांचा समावेश आहे.\nयाआधी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून बसपाचे बालकृष्ण सडमाके यांनी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातून अजय आत्राम यांनी पहिल्याच दिवशी नामांकन केले आहे. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने आज नामांकनाचे खाते उघडले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nनिर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस दल लावणार अंकूश - पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा\nगडचिरोली शहरातील जवळपास २३ हजार घरांना मिळणार प्राॅपर्टी कार्ड\nआलापल्ली येथील वनविभागाच्या खसरा डेपोला लागली आग, लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक\nआज गडचिरोली जिल्ह्यात ४७ नवीन कोरोनाबाधित , तर २८ जण कोरोनामुक्त\nनेरला उपसा सिंचन योजनेला पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट\nवीज कोसळून लक्ष्मणपुर येथील महिलेचा मृत्यू\nनागपूर विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nखर्राच करेल चद्रंपूरकरांचा घात : गावागावात राजरोसपणे होते खर्रा विक्री\nअयोध्याप्रकरणी ६ ऑगस्टपासून आठवड्यातील तीन दिवस नियमित सुनावणी : सर्वोच्च न्यायालय\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सूचनेवरून प्रशासनाने झिमेला नाल्यावर केला रपटा तयार : ये - जा करण्यासाठी लो�\nविधानसभा अध्यक्ष नाना पटोले मुख्य सचिवांवर भडकले\nराष्ट्रवादीचे तीन दिग्गज नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला\nवर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागला\nऐन दिवाळीपूर्वी बँक कर्मचाऱ्यांची २२ ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक\nविधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय ; नाना पटोले यांचे नाव चर्चेत\nखोब्रामेंढा जंगलात उडाली पोलिस-नक्षल चकमक, नक्षल्यांचे शिबिर केले उद्ध्वस्त\nकोनसरीच्या जंगलात १० हजार रुपयांचे सागवान लट्ठे केले जप्त, दोघांना केली अटक\nउपविभागीय अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या निवडणूकीतील कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक\nसंगीता शिरसाठ आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली गांभिर्याने दखल\nधान व भरडधान्यांची किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाकडून जाहिर\nमोहरम (ताजिया) निमित्त समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा - आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nभंडारा जिल्ह्यात आज ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद : कोरोना बाधितांची संख्या झाली ५८\nमराठी शाळांची गुणवत्ता वाढ आवश्यक : आर. देशपांडे\nसिंचन घोटाळाप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध पुरावा आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो\n१ लाख २० हजारांची लाच स्वीकारतांना जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके एसीबीच्या जाळ्यात\n कोरोना चाचणी करायला गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब\nजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप , ३ हजारांचा दंड\nव��धानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड\nसोशल मिडीया अकाउंट 'आधारकार्ड' सोबत जोडण्याची मागणी ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nउन्नावमध्ये सामूहिक बलात्कार : पेट्रोल टाकून पीडितेला जाळले\nराज्यात कोरोनाचे २३ नवे रुग्ण आढळले : एकूण रुग्ण संख्या ८९१ वर\nकोरोना विषाणूमुळे जनसंपर्क बंद असल्याने नागरिकांनी फोनद्वारे समस्या मांडाव्यात : जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार\nविदर्भ कोणाला कौल देणार\nगडचिरोली जिल्हयातील आणखी १ जण कोरोनामुक्त\n३४ निष्पाप आदिवासींचा खुन करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा\nअकरावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी : तिघांवर गुन्हा दाखल\nकोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी\nगडचिरोली येथील केंद्रीय विद्यालयासाठी विशेष बाब म्हणून नवेगाव येथील ३.२० हे. आर जागा मंजूर\nगडचिरोली जिल्ह्यात आज एसआरपीएफचे ७८ जवान कोरोनामूक्त, नवीन ३८ कोरोना पॉझिटीव्ह\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल\nशेतकऱ्यांच्या अविरत सेवेत - पुस्तोडे ट्रॅक्टर अँड पुस्तोडे ऍग्रीकल्चर इम्प्लिमेंट्स\nमावळत्या जानेवारी महिन्यात गडचिरोली जिल्हात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी\nकेरोसिन टाकून जिवे मारणाऱ्या पतीस 7 वर्षांचा कारावास\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा २ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह : रुग्णांचा आकडा पोहचला आता २८ वर\nटाटा इंडिगो कारसह ५ लाखांचा दारूसाठा जप्त, एका आरोपीला अटक\nसायकलस्वारास धडक देणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा\nअखेर देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nसुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यास श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/08/17/mla-kolhe-news-17/", "date_download": "2020-09-27T23:36:10Z", "digest": "sha1:CLUCNVENLZNGKV26IF7V6ECICGGHQOGI", "length": 12805, "nlines": 143, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आ. कोल्हेंकडून डेंग्यूसदृश्य साथीची गंभीर दखल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोक���र्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आ. कोल्हेंकडून डेंग्यूसदृश्य साथीची गंभीर दखल\nआ. कोल्हेंकडून डेंग्यूसदृश्य साथीची गंभीर दखल\nकोपरगाव : शहरात सध्या डेंग्यूसदृश्य आजार व अन्य साथींचे आजाराचे रूग्ण वाढत आहे. कोपरगाव ग्रामिण रूग्णालय व संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रूग्णांना खासगी दवाखान्यांत दाखल होवून उपचार घेणे असह्य होत आहे. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेट कोपरगाव ग्रामिण रूग्णालयास मंगळवारी अचानकपणे भेट देवून सर्व परिस्थिती जाणून घेतली.\nत्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येथील रूग्णांना भेटून त्यांनी धीर दिला आहे.. उपनगराध्यक्ष योगेश बागूल व सर्व नगरसेवकांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांना शहर स्वच्छतेची व त्यावरील उपाययोजनांची माहिती देत साथीचे आजार रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले.\nआमदार कोल्हे यांनी या सर्व परिस्थितीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कल्पना दिली. ग्रामिण रूग्णालयात औषधांचा तुटवडा आहे, रक्त तपासण्याचे अहवालही व्यवस्थीत दिले जात नाही, प्रभागातील केरकचरा उचलला जात नाही, घंटागाड्या अनेक ठिकाणी येतच नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा तक्रारी रूग्णांनी यावेळी केल्या. आ. कोल्हे म्हणाल्या, शहरात ४ ते ५ ऑगस्ट रोजी महापूर सदृश्य परिस्थिती होती. महापूर ओसरल्यानंतर साथींच्या आजाराने डोके वर काढले आहे. नागरिकांना याबाबतच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहे.\nभारतीय जनता पार्टी, संजीवनी उद्योग समुहाच्या सहकार्याने सर्व प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत पुरेशी काळजी घेवून त्यावरील उपाययोजना करायला पाहिजे. मात्र, त्या पुरेशा प्रमाणात नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.\nशहरातील अनेक प्रभागातील गोरगरीब रूग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेवू शकत नाही, ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल होताच त्यांना खासगी रूग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो, शासनामार्फत आवश्यक ती सर्व यंत्रणा असतांना असे का घडते याबाबतही आ. कोल्हे यांनी आश्चर्य व्यक्त करत, संबंधीत वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. साथीचे आजार उच्चाटनासाठी सर्वांनी सहकार्य द्यावे, ज्या प्रभागात जास्त अस्वच्छता असेल तेथे स्वच्छता केली जावी, महापूर परिस्थितीनंतर आपण प्रशासकीय यंत्रणा व नगरपालिकेसही याबाबत दक्षता घ्या म्हणून सूचना केल्या होत्या.\nतेव्हा ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच सर्व वैद्यकिय यंत्रणेने, तालुकारोग्य अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने त्याबाबत काळजी घ्यावी; अन्यथा जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल, असेही त्या शेवटी म्हणाल्या.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/09/05/rajesh-parjane-14/", "date_download": "2020-09-27T23:09:45Z", "digest": "sha1:GHFYGG3GNAYU23MENZCISIQSU2QDUKNZ", "length": 12203, "nlines": 151, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता\nविखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता\nमुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.\nकोपरगाव मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यामान आमदार स्नेहलता कोल्हे यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.\nकोपरगाव मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, युतीच्या जागावाटपात सुद्धा हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार कोल्हे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.\nमात्र आता कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हे यांची डोकेदुखी वाढली आहे.\nगोदावरी दुध संघाचे अध्यक्षपद परजणे यांच्याकडे असून ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा सुद्धा त्यांनी ठरवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nत्याम��ळे विखेंना मानणारा वर्ग आणि नातेगोत्यातील लोकं परजणे यांच्या पाठीशी उभा रहू शकतात. त्यातच परजणे यांचा सुद्धा मतदारसंघात चांगली पकड असल्याने, त्यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय आमदार कोल्हेंची चिंता वाढवणारा आहे.\nपरजणे यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विखे भाजपमध्ये असून त्यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पद सुद्धा आहे. त्यातच जिल्ह्यातील कुणाला उमेदवारी द्यायची ही जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे नेमकी पक्षाकडे कुणाची बाजू मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/20/businessman-hundekari-abducted-for-this-purpose/", "date_download": "2020-09-27T23:55:40Z", "digest": "sha1:H5X6PMAP3CL3S2HNFS332UNKQ4GDAE6D", "length": 15335, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Breaking/या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण \nया कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण \nअहमदनगर : येथील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९) जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, नगर येथील सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.\nया प्रकरणातील शेखसह आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि.१८) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अब्दुल करीम सय्यद (वय ७०, रा. घर नं. ६९६१, एसटी कॉलनीसमोर, फकीर गल्ली, नगर) यांचे अज्ञात दोन इसमांनी बळजबरीने कारमध्ये बसवून साथीदारांच्या मदतीने अपहरण केले होते.\nया प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात सय्यद अफरोज अब्दुल करीम (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिलीप पवार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्यातबाबत सूचन�� दिल्या होत्या.\nत्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या एकूण ३ टीम सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होत्या. मात्र सोमवारी दुपारी अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना जालन्याजवळ सोडून दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हुंडेकरी यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले व घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेऊन तपास यंत्रणा कार्यान्वित केली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोनि.\nपवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की हा गुन्हा नगर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अजहर मंजूर शेख याने त्याचे परतूर (जि. जालना) येथील साथीदारांसह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार परतूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लढ्ढा कॉलनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख हा राहत असलेल्या घरावर छापा टाकत तेथून वैभव विष्णू सातोनकर (वय १९, रा. सातोनकर गल्ली, परतूर, जि. जालना) व निहाल ऊर्फ बाबा मुशरफ शेख (वय २०, रा.लढ्ढा कॉलनी, परतूर, जि.जालना) यांना ताब्यात घेतले.\nत्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पथकाने त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता या गुन्ह्याबाबत दोघांनी कबुली देत अजहर मंजूर शेख (रा. फकीर गल्ली, नगर) व फतेह सिद्धीक अहमद अन्सारी (रा. मलंगशहा मोहल्ला, परतूर जि. जालना) यांच्या मदतीने व अजहर शेख याच्या सांगण्यावरून हे अपहरण केले असल्याची कबुली दिली.\nपथकाने उर्वरित दोन आरोपींबाबतविचारणा केली असता ते दोघे रेल्वे स्टेशन परिसरात चहा पिण्यासाठी गेले असल्याबाबत सांगितले. पोलिसांनी सातोनकर व शेख यांना ताब्यात घेतले. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजहर शेख व त्याचा साथीदार अन्सारी हे पोलीस आल्याची चाहूल लागल्याने रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन (क्र. एम.एच. २० ई.जे ३८७९) सोडून पसार झाले.\nसदर वाहन पथकाने ताब्यात घेऊन परतूर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या आरोपींना काल दुपारी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. यातील बाबा शेख याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी पोलिसांनी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा अजहर शेख यास २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याने त्��ाच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे सांगून सदरची रक्कम ही उद्योजक करीमभाई यांना सोडल्यानंतर देण्याचे ठरले होते, असे सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/12/11/let-the-city-slum-free/", "date_download": "2020-09-27T23:22:17Z", "digest": "sha1:UXBBJM3CGUS4D2DLYTMEWTA7VAD76UEW", "length": 10964, "nlines": 146, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शे���र केला अनुभव …\nHome/Ahmednagar City/शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप\nशहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप\nनगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे.\nनगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.\nसंजयनगर येथील घरकुल प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना जगताप बोलत होते. यावेळी चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अॅड. प्रसन्ना जोशी, प्रकल्प अभियंता आर. जी. मेहेत्रे, सुमित कुलकर्णी,\nअमित गटणे, स्नेहालयाचे हानिफ शेख, वित्त सल्लागार इर्शद कुरेशी, वित्त पुरवठा अधिकारी बर्वे, निलेश बांगरे व स्वप्नपुर्ती घरकुल योजनेतील सर्व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.\nजोशी म्हणाले, वित्त संस्थांना आवश्यक असणारी कागदपत्रे येथील कष्टकरी समाजास तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी चाणक्य संस्थेमार्फत संजयनगर झोपडपट्टी भागात स्नेहालय परिवाराच्या सहकार्याने एक खिडकी योजना सुरू करुन सदरचे घरकुलाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.\nअभियंता मेहेत्रे म्हणाले, सुमारे दिड हजार पेक्षा जास्त बेघर व्यक्तींना हक्काचे कायम स्वरुपी घर मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला आहे.\nप्रत्येक घरकुलासाठी स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. या योजनेत सहभागी असणाऱ्या सर्व नागरिकांना सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. लाभार्थींना लवकर स्वत:च्या हक्काच्या घरात कायमस्वरुपी राहाता येईल, यासाठी मनपा प्रशासन कटीबद्ध असल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/28/filed-a-case-against-him-along-with-former-speaker-for-filling-the-market/", "date_download": "2020-09-27T23:27:18Z", "digest": "sha1:NBUAIAVV7DONAOO3774GE7W3X6WP7WAK", "length": 10368, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह 'त्यांच्यावर' गुन्हा दाखल ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/बाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल \nबाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल \nअहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा करून जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार,\nटाकळीभानच्या सरपंच रूपाली धुमाळ, पवार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर २ ते ३ ना��े माहीत नसलेल्या व्यक्तींवर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिस नाईक विशाल रामराव हापसे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. रविवार, २७ जुलै रोजी खिर्डी रोडवरील आठवडे बाजारच्या जागेवर सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत लोकांना प्रोत्साहन देऊन\nसार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ति एकत्रित येण्यास मनाई आसताना देखील जनावरांचा अवैध बाजार भरवून जिल्हाधिकारी अहमदनगर\nयांच्या आदेशाचे आल्लंघन केल्याप्रकरणी सरकारतर्फे वरील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nदरम्यान, टाकळीभान येथे रविवारी बाजारतळावर जनावरांची शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.\nया सुविधा केंद्रात अनेक शेतकऱ्यांनी गायी, म्हशी, शेळ्या व कोंबड्या विक्रीसाठी आणल्या. त्यामुळे खरेदी-विक्रीसाठी केंद्रावर मोठी गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/07/29/good-news-work-on-historic-ahmednagar-flyover-begins/", "date_download": "2020-09-28T00:18:06Z", "digest": "sha1:GJYNSUZS7A55XIZFQDRDLO42WMLPNKPR", "length": 9258, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "आनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात ! - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/आनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात \nआनंदाची बातमी : ऐतिहासिक अहमदनगरच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात \nअहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अखेर नगरच्या बहुर्चित, बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला आज (२९ जुलै) सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजता साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे.\nजिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.\nविखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर या कामाला वेग आला. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.\nअखेर सक्कर चौकात साधेपणाने या कामाची आजपासून सुरुवात झाली. दरम्यान काल रात्रीच उशिरा याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-3438", "date_download": "2020-09-27T22:35:08Z", "digest": "sha1:CNLY4MND2GESKA353ZFJGX3BWEHML5BQ", "length": 24936, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकाय भुललासी वरलिया रंगा...\nकाय भुललासी वरलिया रंगा...\nसोमवार, 30 सप्टेंबर 2019\nजीवनाचे रंग हे विविध असतात आणि त्यांच्या छटा तर अगणितच. माणसाला रंगांची ओढ असते. रंगांविना हे जग कसं दिसलं असतं, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खाण्याबाबतही तेच; आपण जे पदार्थ खातो, त्यांचे वेगवेगळे रंग आपल्याला भुरळ घालतात. पदार्थांचा गंध, त्यातल्या मसाल्यांचा दरवळ, खमंग वास जसे आपल्याला खेचून घेतात, तसंच त्याच्या रंगाचंही आकर्षण मनाला वाटतंच. अगदी चहाच्या रंगापासून. पिवळ्या-हिरव्या-लाल-काळ्या रंगांनी सजलेले साधे फोडणीचे पोहेही पटकन खावेसे वाटतात. सुंदरशा केशरी रंगात रंगलेली, केशराच्या काड्यांचा हलका शिडकावा असलेली जिलबी असो, की हिरव्यागार वाटाण्यांचा हिरव्या मसाल्यात केलेला रस्सा असो, किंवा शुभ्र दह्यात कालवलेले डाळिंबाचे दाणे, काकडी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे अशा रंगीत रूपातलं रायतं असो... खाताना मनाला बरं वाटतं. असे बरेच पदार्थ आपण रोजच्या रोज फस्त करत असतो आणि त्यांची तृप्त करून जाणारी चव सुखावण���री असते. चवीइतकाच पाककृतींच्या रंगाचाही आपल्या या आनंदात नक्कीच वाटा असतो. एवढं कशाला भाजीबाजारात गेल्यावर हारीनं मांडून ठेवलेल्या लाल-हिरव्या-पिवळ्या-केशरी-जांभळ्या भाज्या, निरनिराळ्या रंगांच्या फळांचे हारे, मोठ्या किराणा दुकानात असलेल्या विविध धान्यांच्या बहुरंगी राशी (अलीकडं मात्र प्लॅस्टिकबंद वेष्टनात धान्यं ठेवलेली असतात बहुतेक ठिकाणी) हे सारं नयनसुख अपूर्व असतं...\nहे सारं जेव्हा घरात येतं आणि शिजवलं जातं, तेव्हाही तयार होणाऱ्या पदार्थांचा रंग चांगला असावा, कळकट असू नये, पदार्थ शोभून दिसावा हा विचार रांधणाऱ्या व्यक्ती करतच असतात. मुळात निसर्गच इतका बहुरंगी आहे, की आपले खाद्यपदार्थ रंगहीन करायचे म्हटले, तरी ते कष्टसाध्य असेल. त्यामुळं ताटातल्या पदार्थांचा रंग हरवण्याची भीतीच नाही... आपलं पारंपरिक जेवणाचं भरलेलं ताट हा तर रंगांचा उत्सवच असतो. शिवाय असं परिपूर्ण ताट सणावारी किंवा खास प्रसंगीच सिद्ध केलं जातं, त्यामुळं तर त्याचे रंग विशेषच खुलतात. पोट आणि जीभ यांना आकर्षून घेण्याबरोबरच डोळ्यांनाही सुखावणारे पदार्थ या ताटात सजवलेले असतात. त्याचं वर्णन करण्याची जरूरीच नाही.\nरंग हा खाण्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. तो पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्याच असतो. पण तरीही पाककृतींचे रंग खुलावेत, म्हणून त्यात वरूनही रंग घातले जातात. व्यावसायिक तत्त्वावर होणाऱ्या पदार्थांमध्ये तर त्यांचा वापर सढळ हातानं केला जातो. घरीही वेगवेगळे खाद्यरंग आणून ठेवले जातात आणि गरजेनुसार पदार्थांमध्ये त्यांचा उपयोग केला जातो. याबाबत मात्र जागरूक असणं आवश्यक आहे. रंग सुरक्षित आहेत ना, त्यांचं प्रमाण किती असावं वगैरे गोष्टी बघूनच त्यांचा वापर व्हायला हवा. मुळात पदार्थांमध्ये बाहेरून रंग घालायलाच हवा, असं वाटलं तर तो घालावा. पदार्थ आणखी सुंदर, आकर्षक दिसावा हे ठीक. पण यामुळं आरोग्याबाबत तडजोड नको. दुर्दैवानं या देशात थेट जिवाशी खेळ होण्याचे प्रकार खाण्याबाबतही घडत असतात, म्हणून अधिक काळजीपूर्वक खाद्यरंगांचाही विचार करायला हवा. हॉटेलमधून मिळणारे पनीर टिक्का, चिकन लॉलिपॉप असे पदार्थ किंवा मसाला चिकन वगैरेंत कृत्रिम लाल रंगही वापरलेला असू शकतो. आंबे सुंदर रंगांचे दिसावेत, केळी लवकर पिकावीत म्हणूनही रासायनिक गोष्टी वापरल्या जातात. कधी एखाद्या भाजीवाल्याकडं भिजवलेले वाटाणे अशा सुंदरशा हिरव्या रंगात असतात, की लगेच ते घेण्याचा मोह व्हावा. पण ते घरी आणून धुतले, की पाण्यात हिरवा रंग उतरतो. कलिंगडातही साखरेचा पाक, लाल रंग यांची द्रावणं सोडली जातात, असे व्हिडिओ बघायला मिळतात. हे वरून वापरले जाणारे पदार्थ सुरक्षित असतील का, हा प्रश्न पडतोच. खाद्यरंग वापरले जातात ते पदार्थाचा मूळ रंग खुलवण्यासाठी, तो अधिक नैसर्गिक दिसावा यासाठीही. कारण शिजल्यावर अन्नघटकाचा मूळ रंग बदलत असतो. कधी पदार्थांच्या दिसण्यात गंमत आणण्यासाठीही रंग वापरले जातात. बघूनच हा अमुक पदार्थ आहे, हे चटकन कळण्यासाठीही शिजलेले पदार्थ रंग वापरून उठावदार केले जातात.\nखाद्यरंगांची परंपरासुद्धा तशी बरीच जुनी आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तिचे संदर्भ सापडतात. मात्र खाद्यरंग वापरणं वाढलं, ते आधुनिक काळातच. जसं शहरीकरण वाढलं, तशी याला चालना मिळाली. कारण लोक अन्नधान्य व तयार पदार्थ विकत घेऊ लागले. अशावेळी आपला माल उठून दिसावा, या उद्देशानं रंग वापरून तो आकर्षक करण्यास सुरुवात झाली. रसायनं वापरून विशिष्ट रंग तयार केले जाऊ लागले. यात मग लबाडीही आलीच. सारेच रंग काही पूर्ण सुरक्षित होते, असं नाही. कालांतरानं याचेही नियम बनले, काही घटकांवर बंदी आली वगैरे. विज्ञान पुढं गेलं, तशी सुरक्षित रंग बनवण्यालाही मदत झाली. नैसर्गिक घटकांपासून खाद्यरंग तयार होऊ लागले आहेत. आज खूप काटेकोरपणा या साऱ्यात आला आहे. पण यासाठी मुळात साफ नियत असावी लागते. ती काही बाहेरून ओतता येत नाही.\nघरगुती पातळीवरही रंग वापरले जातात. श्रीखंड, जॅम, सॉस, जिलबी या व अशा इतर काही पदार्थांसाठी हे रंग वापरले जातात. कधी तिरंगी, पंचरंगी मोदक, ढोकळा वगैरे पदार्थ केले जातात. लग्नात रुखवतासाठी केले जाणारे पदार्थ तर हमखास विविध रंग वापरून तयार केले जातात. हे रंग नैसर्गिक आणि सुरक्षित असावेत म्हणून आपण स्वतःही आपले रंग तयार करू शकतो. काही रंग थोडा खटाटोप केला, तर घरीच तयार करता येतात. बीटपासून लाल रंग होऊ शकतो. बीट किसून त्याचा पातळ वस्त्रात घालून रस काढून तो वापरता येणं शक्य आहे. मात्र बीट चवीला गोड असल्यानं, गोड पदार्थांमध्ये किंवा ज्यात गोड चव चालेल, अशा पदार्थांमध्येच त्याचा वापर करता येईल. खव्याची गुलाबजामसारखी मिठाई, वड्या, पुऱ्या वगैरे पदार��थ बीटच्या रसानं रंगीत होतील. निळ्या गोकर्णाच्या फुलांचा वापर रस काढून निळ्या रंगासाठी करता येतो. त्याला चवही नसते, त्यामुळं गोड-तिखट-खाऱ्या पदार्थांमध्ये तो चालू शकेल. विष्णुकान्ता, शंखपुष्पी अशीही गोकर्णाची नावं आहेत. गोकर्णाची फुलं उकळत्या पाण्यात थोडावेळ ठेवून ते निळं पाणी रंग म्हणून वापरता येईल. हे पाणी पिताही येतं. तसाही गोकर्णाच्या फुलांचा निळा चहा काही ठिकाणी केला जातोच. ही फुलं सुकवूनही रंगासाठी वापरता येतात. लाल रंगासाठी बिक्सा किंवा शेंदरीच्या फुलांचा वापर केला जातो. हिंदीत याला सिंदूर का पौधा म्हणतात. जिलबीत हा रंग बरेचदा वापरला जातो. हळद हा तर पिवळ्या रंगासाठीचा एक सुरक्षित पर्याय आहे, जो आपण अनेकदा वापरतोच. अगदी थोडा लिंबूरस आणि गोकर्णाचा निळा रंग यांच्या मिश्रणातून छानसा बैंगनी रंग तयार होतो. केशरी रंगासाठी केशराच्या काड्या असतातच. पण केशर खूप महाग असतं. एक किलो केशरासाठी दोन लाख फुलं तरी लागतात म्हणे. तरीपण खास पदार्थांमध्ये केशरच वापरलं जातं. मिठाई, पुलाव अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केशराचा वापर होतो. गुलाबी रंगासाठी स्ट्रॉबेरीचा रस उत्तम. याचा मिल्कशेकचा रंग किती साजून दिसतो... केक, जॅम अशा पदार्थांमध्ये गुलाबी रंगासाठी स्ट्रॉबेरीचा रस उपयोगी. घरच्या घरी शेजवान सॉस किंवा लालचुटुक चटणी करण्यासाठी काश्मिरी मिरची, टोमॅटो आणि मीठ, लसूण वगैरे गोष्टी हे घटक पुरेसे असतात. त्यांचा नैसर्गिक रंगही खुलून दिसतो. मग बाहेरून वेगळा रंग कशाला घालायचा रंगांचा विचार करताना नैसर्गिक घटकांचा अधिक विचार केला, तर ते हितकारक. उगाच ‘वरलिया रंगा’ भुलण्यात अर्थ नाही.\nसाहित्य : पूर्ण किंवा थोडेसे पिकलेले पेरू, मेथीदाणे, तिखटाची पूड, दालचिनीची पूड (नाही घातली तरी चालेल), पाणी, चवीनुसार मीठ, गूळ, तेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग.\nकृती : पेरूच्या फोडी करून घ्याव्यात. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व मेथी घालावी. मेथी चमचाभर तरी हवी. पेरूच्या फोडी घालून नीट हलवावं आणि त्यात थोडं पाणी घालून झाकण ठेवून वाफ आणावी. शिजू द्यावं. शिजताना लागेल तसं पाणी घालावं. शिजत आलं की मीठ, तिखट व गूळ घालावा. मेथांबा करतो तेव्हा जसा जास्त गूळ घालतो, तसाच यालाही लागतो. तरीही गुळाचं प्रमाण आवडीनुसार ठेवावं. नीट शिजू द्यावं. थोडी दालचिनीची पूड घालावी, वेगळा स्��ाद येतो.\nपर्यायी सूचना : पेरूच्या बिया पूर्ण काढूनही काहीजण करतात किंवा मिक्सरमधून काढूनही नुसता गर घेऊन हे लोणचं केलं जातं. लोणचं म्हटलं, तरी ही एक प्रकारची पेरूची भाजीच आहे. म्हणूनच हे लोणचं भाजीसारखं जास्त खाल्लं तरी चालतं. पोळी-भाकरीबरोबर किंवा नुसतंही खायला मजा येते. तोंडाला एकदम चव येते.\nसफरचंदाचंही असं आंबट-गोड लोणचं छान होतं. त्यात गुळाऐवजी साखर घालावी. तिचं प्रमाणही कमी ठेवावं.\nसाहित्य : ज्वारीच्या लाह्या, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, नारळाचा चव, तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद, चवीनुसार मीठ, साखर, लिंबूरस.\nकृती : ज्वारीच्या लाह्या चाळणीत धुऊन घ्याव्यात आणि दहा मिनिटं निथळत ठेवाव्यात. तोवर कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या चिराव्यात. कढईतच फोडणी करून, त्यात मोहरी-जिरं-हिंग-हळद घालावी व मिरच्यांचे तुकडे, चिरलेला कांदाही घालावा. कांदा जरा परतून चिरलेला टोमॅटो फोडणीला घालावा. झाकण ठेवून दोन वाफा आणाव्यात आणि मग चवीनुसार मीठ, साखर घालावी. नीट हलवून एखादी वाफ आणावी. वरून कोथिंबीर, नारळाचा चव घालावा. झटपट नाश्ता तयार.\nपर्यायी सूचना : ज्वारीप्रमाणं साळीच्या लाह्या किंवा चिवड्याचे भाजके पोहेही यासाठी वापरता येतील. कांदा व टोमॅटो न वापरताही हा पदार्थ चांगला लागतो. मुख्य म्हणजे झटपट होतो किंवा वाटल्यास गाजर, वाटाणे अशा भाज्याही वापरू शकतो. तसा तर हा पदार्थ म्हणजे फोडणीच्या पोह्यांचा भाऊच. कुरमुऱ्याचाही असा पदार्थ करतात. त्याला ‘सुसला’ असं नाव आहे. काहीजण याला ‘सुशीला’ असंही म्हणतात.\nडाळ डाळिंब पाककृती साखर सफरचंद ज्वारी\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/08/blog-post_88.html", "date_download": "2020-09-27T23:57:38Z", "digest": "sha1:OJBZZ35O7DKJSOQG2TH6ZXTGRHBP4MIS", "length": 15808, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार युवकाचे ह्दयविकाराच्या झटक्याने तर शेजारी व्यक्ती चा दिर्घ आजाराने मुत्यू - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार युवकाचे ह्दयविकाराच्या झटक्याने तर शेजारी व्यक्ती चा दिर्घ आजाराने मुत्यू", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार युवकाचे ह्दयविकाराच्या झटक्याने तर शेजारी व्यक्ती चा दिर्घ आजाराने मुत्यू\nसंग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात पातुडर्यात गवंडी बांधकाम ठेकेदार असलेल्या ३०वर्षीय युवकाचा ह्दय विकाराने उपचारापुर्वीच मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडल्याने समाज मन सुन्न झाला\nयाबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि आज सकाळी १० वाजता दरम्यान अदाजे ३० वर्षीय विवाहित युवक किसना विश्वनाथ तायडे यास घरीच अचानक अस्वस्थ वाटत होते\nत्यात अचानक किसनाच्या छातीत कळा निघत होत्या त्रास असहाय्य झाल्याने नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले मात्र डॉकटर ने तपासणी केली असता उपचारापुर्वीच ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने मुत्यू झाल्याचे घोषीत केले त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले १ मुलगी , १ भाऊ वहिणी परिवार आहे किसना तायडे अत्यंत नम्र व मन मिळाऊ स्वभावचा होता तायडे परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले असुन त्याच्या आकास्मित मुत्यूमुळे पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर वार्ड नं ३ इंदिरा प्लाट किसना तायडे बांधकाम ठेकेदार यांच्या घराजवळ शेजारील गजानन गंगतीरे या ५० वर्षीय मजुर यांचा दिर्घ आजाराने मुत्यू झाला\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगाव मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मु��ी अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2020/09/blog-post_12.html", "date_download": "2020-09-27T23:37:15Z", "digest": "sha1:WCHXR332LZQHCY3FPI7OEBL5RUS7IB4T", "length": 18009, "nlines": 129, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nजवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-\nजवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतराचे पालन करत वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.\nकाही महिन्यांपासून राज्यच न���हीतर देशभरात आपल्यावर आणि आपल्या सर्वच सण उत्सवांवर कोरोना (कोव्हीड-१९) आजाराचे सावट आहे. अशा परिस्थितीत वाढदिवस साधेपणा साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोरजी लोहिया, सचिव दत्ताआपा ईटके गुरुजी, संचालक डॉ. वंगे दादा, श्रीराम मुंडे ,प्राचार्य.इप्पर सर, प्रा.घुगे सर, भाजपाचे नेते राजेश गित्ते, रवि कांदे,गणेश होळंबे,डॉ. बलविर मुंडे ,सुरेश सातभाई, आणि बंडु कांबळे व अनेक मान्यवरांनी व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. विलास (बापु) मुंडे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करुन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक विलास (बापु) मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलास (बापु) मुंडे यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान माजी महाराष्ट्राच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली भाजपा पक्ष संघठन मजबुत करण्यासाठी व आपल्या पक्षाच्या वतीने जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी या शुभेच्छांच्या बळावर आपण कटीबध्द राहुन आणखी उमेदिने सामाजिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि आप्तेष्टांनी शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे विलास (बापु) मुंडे यांनी आभार मानले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nफड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद\nप्रतिनिधी पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निव...\nतळेगा�� मध्ये भाजपला भगदाड; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.02............. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यातील भाजपाला भगदाड पडले असून, भाजपा...\nनिष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो\nपरळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्...\nराज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार\n“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० क...\nना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले\nभाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष \nना.धनंजय मुंडे आता राजकीय जादुची कांडी ; जि.प.अध्यक्षपदी सौ.शिवकन्या सिरसाट तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांच्या निवडीची दाट शक्यता\nबीड (प्रतिनिधी) :- संपुर्ण राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या बीड जिल्हा परिषदेची आज दि.४ जानेवारी रोजी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडण्...\nस्व.मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक रमेश गीत्ते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले रमेश गित्ते तळणीकर यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई...\nगेवराई : डॉ. गणेश मोटे यांच्या राहत्या घरावर वीज कोसळली\nसुभाष मुळे.. ---------------- गेवराई, दि. २९ _ सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसासह ढगांचा गडगडाट होऊन गेवराई शहरातील आधार हॉस्...\nपरळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेत...\nपाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रतिनिधी परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांन...\nमाणुसकीची ���ेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amol-kolhe-criticized-on-fadanvis-in-ahmadnagar/", "date_download": "2020-09-27T23:01:31Z", "digest": "sha1:UXZCN3CIC2LJLQM2NF7LXI7HVPTKOQCD", "length": 8173, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही'", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nअखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी\nपवार-ठाकरे भेटीत आश्चर्य नाही : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nशिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणवणाऱ्या दादा भुसेंची शेतकऱ्यांना मदत का नाही बबनराव लोणीकरांचा खोचक सवाल\n‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’\nटीम महाराष्ट्र देशा – राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. यानिमित्त अनेक नेते विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे प्रचारानिमित्त अहमदनगर येथे आले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.\nअमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक सभांमध्ये बोलताना अशी विधाने केली होती.\nपुढे बोलताना कोल्हे यांनी ‘जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.\nदरम्यान, पुढे बोलताना त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही उमेदवारांमधील लढाई नाही, पक्षांची लढाई नाही, तर दोन विचारांची लढाई आहे. शाहु-फुले आंबेडकर यांच्या विचारांची लढाई आहे. आपल्या मुलांना रोजगार मिळणार की नाही. त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचं की नाही हे ठरविणारी निवडणूक आहे असं कोल्हे म्हणाले आहेत.\nअजित पवारांनी शिवसेनाप्रमुखांच्या अटकेप्रकरणी छगन भुजबळांचं नाव घ्यावं – उद्धव ठाकरे https://t.co/uG1Ltr8Hds via @Maha_Desha\nशंभर कोल्हे मिळूनही वाघाची शिकार करू शकत नाही : देवेंद्र फडणवीस https://t.co/IA4H1cqWm2 via @Maha_Desha\nरोहित पवारांच्या अडचणीत वाढ, अजित पवारांचे 'ते' पत्र होतंय व्हायरल https://t.co/2rZ9LWlMu3 via @Maha_Desha\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं ��द्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\nशेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडणाऱ्या अकाली दलाचे शरद पवारांनी केले अभिनंदन\nकोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे \nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूने मोडला महेंद्रसिंग धोनीचा विश्वविक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2020-09-27T23:41:24Z", "digest": "sha1:XBNDK5KGVJIOR576FA5J6F63IY27ECZJ", "length": 5443, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चामडे - विकिपीडिया", "raw_content": "\nचामड्यावर काम करण्याची आधुनिक अवजारे.\nप्राण्यांची वाळवलेली त्वचा म्हणजे चामडे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/After-Chief-Minister-Uddhav-Thackeray-Sharad-Pawar-and-Home-Minister-Anil-Deshmukh-also-received-threatening-phone-calls.html", "date_download": "2020-09-27T23:31:19Z", "digest": "sha1:TMZTEN3C3QTOZ4IPNGO6BAGDLWZ7RLCQ", "length": 7948, "nlines": 67, "source_domain": "www.sthairya.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन\nस्थैर्य,मुंबई, दि.७: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी हा फोन आला होता. दरम्यान ही धमकी कशासाठी आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर अभिनेत्री कंगना रनौट प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्र्यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना काल हा फोन आल्याचे समजते आहे. मात्र हा फोन भारतातून आल्याची माहिती आहे. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे\nदुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन आले आणि मातोश्री उडवून देण्याची धमकी दिली होती. दरम्यान, मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे कॉल आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.\n⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nमहामार्गाबाबतच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकसभेत मागणी\nफलटण शहरात लवकरच आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरु होणार; श्रीमंत रामराजेंनी केली रूग्णालयाची पाहणी\nपेढे व्यावसायिकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nअजूनकिती जणांचा बळी गेल्यावर मोराळे पूलाचा प्रश्न मार्गी लागणार : सुरज शिंदेचा सवाल\nPhaltan : त्वरित पाहिजेत\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैन��क स्थैर्य मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/muslims-of-agra-village-burying-dead-in-their-homes-sgy-87-1915856/", "date_download": "2020-09-28T00:24:36Z", "digest": "sha1:DQ5LQOTGFLQOWLWJNYT67IHFYO4EKER4", "length": 14498, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Muslims of agra village burying dead in their homes sgy 87 | धक्कादायक! या गावातल्या मुस्लिमांना घरीच करावं लागतं दफन | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n या गावातल्या मुस्लिमांना घरीच करावं लागतं दफन\n या गावातल्या मुस्लिमांना घरीच करावं लागतं दफन\nमृत व्यक्ती रोजच्या दिनचर्येचा भाग झाले आहेत\nउत्तर प्रदेशातील आग्रा येथील अछनेरा ब्लॉकमधील छह पोखर गावात काही मुठभर घरं असून ही सगळं घर म्हणजे दफनभूमी झाली आहे. गावात दफनभुमीच नसल्याने येथील लोकांना आपल्या मृत नातेवाईकांना घरातच दफन करावं लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे मृत व्यक्ती यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग झाले आहेत. इतकंच नाही तर जेव्हा महिला स्वयंपाक करत असतात तेव्हा शेजारीच त्यांच्या मुलांची कबर आहे. घराच्या मागे जिथे घऱातील वयस्कर आरम करतात तिथेही अनेक कबर आहेत.\nअधिकतर कुटुंब गरिब आणि भूमीहिन\nएका घरातील निवासी रिकी बेगम यांनी सांगितलं की, त्यांच्या घरामागे पाच लोकांना दफन करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाला होता. तेथेच राहणाऱ्या दुसर्या महिला गुड्डी यांनी सांगितलं आहे की, ‘आम्हा गरिब लोकांना काहीच किंमत नाही. मरतानाही आदर मिळत नाही. घरात जागा कमी असल्या कारणाने आम्हाला कबरींवरच बसावं आणि चालावं लागतं. हे खूप अपमानकारक आहे’.\nयेथे राहणारी अनेक मुस्लिम कुटुंब गरिब आणि भूमीहिन आहेत. या कुटुंबातील पुरुष रोजंदारी करतात. दफनभूमी दिली जावी ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून धुडकाव���ी जात असल्याचा त्यांचा आऱोप आहे.\nप्रशासनाची उदासिनता यावरुनच लक्षात येते की, काही दिवसांपुर्वी प्रशासनाने जमिनीचा एक तुकडा दफनभुमीसाठी दिला होता जे एका तलावाच्या मध्यभागी होता. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आहे. आता येथील लोकांना जागेची कमतरता भासत आहे. घरात नुकत्यात दफन करण्यात आलेल्या ठिकाणी सिमेंटचा वापर करणं टाळलं जात आहे. कारण यामुळे घरातील जास्त जागा व्यापली जाते. फरक कळावा यासाठी कबरींवर छोटे-छोटे दगड ठेवले जात आहेत.\nया मुद्यावर विरोधही करण्यात आला होता. २००७ रोजी येथील निवासी मंगल खान यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने दफन करण्यास नकार दिला होता. जोपर्यंत गावाला दफनभूमी दिली जात नाही तोपर्यंत दफन करणार नाही अशी भूमिका कुटुंबाने घेतली होती. अखेर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तलावाच्या शेजारी मंगल खान यांना दफन करण्यात आलं होतं. पण सरकारी आश्वासन हे कागदावरच राहिलं.\nमुनीम खान एका फॅक्टरीत काम करतात. ‘आम्ही आमच्या पुर्वजांसाठी थोडीशी जमीन मागत आहोत. गावाच्या सीमेवर हिंदूंची स्मशानभूमी आहे. आम्हाला तर मृतदेहांसोबत राहावं लागत आहे’.\nगावाचे प्रमुख सुंदर कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना बोलावून मुस्लिम कुटुंबांसाठी दफनभूमी देण्याची मागणी केली. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी रवीकुमार एनजी यांनी सांगितलं आहे की, आपल्याला या गोष्टीची कल्पना नव्हती. अधिकाऱ्यांना गावात पाठवून दफनभूमीसाठी लागणाऱ्या जमिनिची माहिती मागवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा ��र्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 वादग्रस्त पोस्ट- गायिका हार्ड कौर विरोधात खटला दाखल\n2 अमेरिकेला जाणे स्वप्नच राहणार; H1B व्हिसावर मर्यादा येणार\n3 दुबई: भारतीयानं हाल हाल करून केली आईची हत्या\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/west-bangal-kolkata-stf-murshidabad-police-arrested-two-jmb-terrorist-1848553/", "date_download": "2020-09-27T23:49:57Z", "digest": "sha1:2ZLXIAIBNIHYGVPGRX2DQTP6HZU22YIG", "length": 9722, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "West bangal Kolkata STF Murshidabad Police arrested two JMB terrorist | कोलकात्यातून ‘जेएमबी’च्या दोन दहशतवाद्यांना अटक | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nकोलकात्यातून ‘जेएमबी’च्या दोन दहशतवाद्यांना अटक\nकोलकात्यातून ‘जेएमबी’च्या दोन दहशतवाद्यांना अटक\nया दोघांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.\nपश्चिम बंगालमधील कोलकाता येथून ‘जमात- ऊल- मुजाहिद्दीन बांगलादेश’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.\nमंगळवारी रात्री कोलकाता आणि मुर्शिदाबाद पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुशिबूर रहमान (वय ३५) आणि राहुल अमिन (वय २६) या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दोघेही जेएमबीचा नेता कौसरच्या संपर्कात होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघेही जेएमबीसाठी अॅसिड बॉम्ब तयार करायचे, अशी माहिती समोर येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्राम���र आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 मसूद अझहरनेच उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा, ऑडिओ टेपमध्ये दिली हल्ल्याची कबुली\n2 भारताचे चोख प्रत्युत्तर: पाकिस्तानी लष्कराच्या ५ चौक्या उद्ध्वस्त\n3 जम्मू-काश्मीर : ‘एनआयए’कडून फुटीरतावाद्यांच्या घरावर छापेमारी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/federer-also-denied-entry-to-the-court-because-there-was-no-signatory-1826342/", "date_download": "2020-09-27T23:36:21Z", "digest": "sha1:NXQ4M6VFG4GP2DVMFEGFODEBBFMRZTW6", "length": 12191, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Federer also denied entry to the court because there was no signatory | प्रवेशपत्र नसल्याने फेडररलादेखील कोर्टवर प्रवेश नाकारला | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nप्रवेशपत्र नसल्याने फेडररलादेखील कोर्टवर प्रवेश नाकारला\nप्रवेशपत्र नसल्याने फेडररलादेखी�� कोर्टवर प्रवेश नाकारला\nऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.\nज्याच्या नावावर २० ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत, त्या रॉजर फेडररलादेखील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशपत्र नसल्याने अडवले. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.\nफेडररही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता काही काळ थांबून राहिला. शनिवारी विश्रांतीच्या दिवशी फेडरर सरावासाठी निर्धारित कोर्टकडे जात असताना प्रवेशपत्र नसल्याने त्याला तेथील सुरक्षारक्षकांनी अडवले. अखेरीस त्याचे सहकारी आल्यानंतरच त्याचे प्रवेशपत्रासह त्याला सोडण्यात आले.\nप्रत्येक तपासणीच्या ठिकाणी खेळाडूंनीदेखील त्यांचे प्रवेशपत्र दाखवण्याचा नियम प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. त्यामुळेच फेडररला थांबवल्यावर त्यानेदेखील नियमाला मुरड घालण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातूनच फेडररचे महान खेळाडूबरोबरच महान माणूसपण अधोरेखित झाले.\nकसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकादेखील जिंकल्याने अत्यानंदात असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत प्रेक्षक म्हणून हजेरी लावत टेनिसचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्याने नोव्हाक जोकोव्हिच आणि डेनिस श्ॉपोव्हॅलोव यांचा तसेच सेरेना विल्यम्स व डायना यासत्रेमस्का यांच्यातील सामने पाहिले. तसेच कोहलीने त्याचा आवडता खेळाडू रॉजर फेडररला भेटून त्याच्यासमवेत एक छायाचित्र ‘ट्वीट’ केले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील हे छायाचित्र आयोजकांकडून टाकण्यात आले असून त्याखाली ‘एका छायाचित्रात तीन महान व्यक्ती’ असे नमूद केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे ब��बा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 चौकशी होईपर्यंत पंडय़ा-राहुलला खेळू द्यावे\n2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : आदित्य-उमेशच्या गोलंदाजीमुळे विदर्भ उपांत्य फेरीत\n3 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची आघाडी कायम\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-aus-was-scared-when-i-entered-into-the-90s-says-rishabh-pant-1817257/", "date_download": "2020-09-28T00:24:28Z", "digest": "sha1:2UOL2NQOEFX4LVQMFVPS5EFB6CPOQJNE", "length": 11861, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ind vs Aus Was scared when I entered into the 90s says Rishabh Pant| IND vs AUS : …..त्यावेळी मी देखील थोडा घाबरलो होतो – ऋषभ पंत | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nIND vs AUS : …..त्यावेळी मी देखील थोडा घाबरलो होतो – ऋषभ पंत\nIND vs AUS : …..त्यावेळी मी देखील थोडा घाबरलो होतो – ऋषभ पंत\nNervous 90 चं चक्रव्यूह भेदून पंतचं शतक\nभारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने 2018 साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलं. ओव्हन कसोटी सामन्यात ऋषभने शतकी खेळी करुन सर्वांना आपली दखलही घ्यायला भाग पाडलं. मात्र यानंतर घरच्या मैदानात विंडीजविरुद्ध खेळत असताना ऋषभ पंत दोनवेळा नव्वदीत बाद झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचलित असलेली Nervous 90 ची पिडा पंतच्या मागेही लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र सिडनी कसोटी सामन्यात आज पंतने हे चक्रव्यूह भेदून शतक साजरं केलं. मात्र 90 धावांचा टप्पा पार केल्यानंतर मी थोडासा घाबरलो होतो हे पंतने मान्य केलं आहे.\nअवश्य वाचा – IND vs AUS : ऋषभ पंतने शतकाचं क्रेडीट दिलं रविंद्र जाडेजाला\n“अगदी मनापासून सांगायचं झालं तर 90 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मी देखील मनातून थोडासा घाबरलो होतो. याआधी मी दोन वेळा 92 धावांवर बाद होण्याचा अनुभव घेतला आहे. ती गोष्ट माझ्या मनात घोळत होती, मात्र तिचा विचार न करत बसता मी झटपट शतक झळकावून मोकळा झालो.” सामना संपल्यानंतर ऋषभ पंत पत्रकारांशी बोलत होता. ऋषभ पंतने रविंद्र जाडेजासोबत 204 धावांची भागीदारी रचली, या जोरावर भारताने 622 धावांचा टप्पा गाठला. ऋषभ पंतने नाबाद 159 धावा पटकावल्या. आपल्या या शतकाचं श्रेयही त्याने रविंद्र जाडेजाला दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत शतक झळकावणारा पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.\nअवश्य वाचा – IND vs AUS : द्विशतक हुकलं मात्र पुजाराच्या नावावर विक्रमांचा षटकार\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nInd vs Aus : धवन असतानाही रोहित-राहुलची जोडी उतरली सलामीला, जाणून घ्या कारण…\nInd vs Aus : अवघ्या ४ धावांत ‘हिटमॅन’चा विक्रम, गांगुली-सचिनला टाकलं मागे\nपंतला संधी नाकारल्यामुळे सेहवाग नाराज, टीम इंडियाच्या संघनिवडीवर उभं केलं प्रश्नचिन्ह\nऋषभ पंत लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल \nऋषभ पंत आता कोणालाही दोष देऊ शकणार नाही – कपिल देव\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 IND vs AUS : ऋषभ पंतने शतकाचं क्रेडीट दिलं रविंद्र जाडेजाला\n2 IND vs AUS : मालिकेत एक अख्खी कसोटी पुजारानेच केली फलंदाजी\n3 Video: शतकी खेळी करण्याआधी विराटनेच नेटमध्ये घेतला होता पंतचा सराव\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sahityasetu.org/blog/mraatthii-saahity-vishv/ddon-aruunnaa-ddhere-yaancaa-snmaan-kruu-yaa-yvtmaal-saahity-snmeln-yshsvii-kruu-yaa", "date_download": "2020-09-27T23:22:43Z", "digest": "sha1:6UOX4SDFJ3WYCV6QMGSQ4E2E22XH2GAK", "length": 12000, "nlines": 31, "source_domain": "www.sahityasetu.org", "title": "डॉ. अरूणा ढेरे यांचा सन्मान करू या.... यवतमाळ साहित्य संमेलन यशस्वी करू या... | sahitya-setu", "raw_content": "\nएक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ\nडॉ. अरूणा ढेरे यांचा सन्मान करू या.... यवतमाळ साहित्य संमेलन यशस्वी करू या...\nडॉ. अरूणा ढेरे यांचा सन्मान करू या.... यवतमाळ साहित्य संमेलन यशस्वी करू या...\nयवतमाळ येथील ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्याही वादविवादांशिवाय शांतपणे संपन्न होईल ही आशा नयनतारा सहगल यांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण रद्द करण्यावरून फोल ठरली आहे. *संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्या भाषणापेक्षा नयनतारा सहगल यांच्या भाषणाचाच ढोल बेसूरपणे बडविला जात आहे.* खरतर असे व्हायला नको होते. कितीतरी वर्षांनी एका महिलेला हे सन्मानाचे पद मिळत आहे. निवडणूकीचा फार्स न करता अध्यक्षपद बहाल करण्याची पहिलीच वेळ आणि त्याचवेळी ऐनवेळी संमेलनावर बहिष्कार घालण्याच्या धमकावणीचा आगडोंब हा सर्वसामान्य रसिक वाचकांना संभ्रमात आणि गोंधळात टाकणारा आहे. यवतमाळ सारख्या ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची पार्श्वभूमी असणाऱ्या ठिकाणी होणारे हे संमेलन म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांना ग्रामीण बांधवांबरोबर संवाद साधण्याची, त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याची संधी आहे. अशा वेळी साहित्यिक, लेखक, काही मान्यवर, संपादक, माध्यम प्रतिनिधी यांनी सहगल यांच्या मुद्यावरून जो गदारोळ उठविला आहे तो अनाकलनीय आणि अनाठायी आहे.\nमराठी भाषा तिच्या अस्तित्त्वासाठी लढत असताना, वाचनसंस्कृती रसातळा���ा पोहोचलेली असताना, मराठीची सर्वत्र गळचेपी होत असताना डॉ. अरूणा ढेरे यांच्या सारख्या साक्षेपी विचारवंत आणि संशोधक साहित्यिकांच्या अध्यक्षिय भाषणाबद्दल सर्वांच्या मनात कुतुहल आणि उत्सुकता आहे. विशेषतः देश विदेशातील तरूण पिढी आणि नवोदित लेखक, रसिक वाचक त्यांच्याकडून मिळणाऱ्या विचार पाथेयाच्या प्रतीक्षेत आहेत. *फक्त वर्तमानच नव्हे तर भविष्यातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांच्या प्रवाससाठी त्यांचे मौलिक चितंन आणि विचार दिशादर्शक ठरतील अशी भोळ्या भाबड्या रसिक वाचकांची अपेक्षा आहे.*\nअशावेळी संमेलनाध्यक्षांच्या सन्मानाची पर्वा न करता उद्घाटकांच्या प्रकरणांवरून जो थयथयाट सुरू आहे तो सर्वथा निंदनीय आहे. साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम हा एक उपचार आहे. तो कमी महत्त्वाचा आहे असे अजिबात नाही. मात्र संमेलनाध्यक्षांचे भाषण हा संमेलनाचा प्रमुख कार्यक्रम आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यासपूर्ण परिसंवाद, ग्रंथप्रदर्शन, कवी कट्टा, लेखक वाचकांच्या थेट भेटी, मुलाखती इ. विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून सर्वांनाच एक वेगळी उर्जा आणि आनंद मिळत असतो.\nमात्र जणू काही उद्घाटकांचे भाषण झाले नाही तर मोठी सुनामी होऊन जगबुडी होणार आहे अशी जी हाकाटी पिटली जात आहे, ती संमेलाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्यावर आणि एकूणच सर्वसामान्य रसिक वाचकांवर अन्याय करणारी आहे. या सर्व खेळामधली गंमत अशी की संमेलन आणि संमेलनध्यक्षा राहिल्या बाजूला आणि उद्घाटक बाईंचाच जयघोष असा प्रकार सुरू आहे. या प्रकारात उद्घाटक म्हणून असलेल्या नैतिक संकेतांचे उल्लंघन नयनतारा सहगल आणि त्यांच्यावतीने भांडणाऱ्या कंपूने केलेले आहे असाही आक्षेप आहे. ज्या पद्धतीने लंडनमधिल बीबीसी पासून सर्व प्रचार प्रसार माध्यमांमधून सहगल यांच्या उद्घाटनाच्या भाषणाची उपलब्धी करून दिली जात आहे, त्यावरून हा सर्व प्रकार पूर्व नियोजित आहे असे दिसत आहे. संमेलन महत्त्वाचे, संमेलनाचे अध्यक्ष आणि सहभागी होणारे सर्वसामान्य लेखक, साहित्यिक, रसिक वाचक महत्त्वाचे, का फक्त उद्घाटक महत्त्वाचे असा विचार प्रत्येक शहाण्या माणसाने करायला हवा. एखादी खोटी गोष्ट सातत्याने ओरडत राहून मग तीच गोष्ट खरी असल्याचा आभास निर्माण करायचा आणि माध्यमांद्वारे आकांडतांडव करून सर्वसामान्यांना गोंधळात टाकायचे असे किळसवाणे प्रकार आता थांबले पाहिजेत.\nयाचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे *ग्रामीण महाराष्ट्रामध्ये संमेलन आयोजित करणाऱ्या आयोजकांवर मानसिक आणि बौद्धिक दहशत बसवून, त्यांना घाबरवून सोडण्याचा आणि त्यांच्यावर दडपशाही करण्याचा हा प्रकार आता महाराष्ट्राने अजिबात खपवून घेता कामा नये.* मागिल वर्षी असेच हिवरेबझार येथील ग्रामीण भागातील आयोजकांना संमेलन आयोजित करण्यापासून रोखले गेलेले आपण पाहिले आहे. साहित्य आणि माध्यम वर्तुळातील काही विशिष्ठ कंपू आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी मुद्दामहून असे प्रकार घडवून आणतात की काय अशी शंका आता बळावत चालली आहे. शहरी भागातील हे साहित्यिक कंपू ग्रामीण मराठी भाषकांना संमेलनाच्या आयोजनापासून पळवून लावत आहेत असे चित्र सध्या दिसत आहे.\n*सन्मानाने ज्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे त्या डॉ. अरूणा ढेरे यांचा आपण सन्मान ठेवू या... संमेलनावर बहिष्काराचे शस्त्र वापरून दहशत निर्माण करणाऱ्यांचा निषेध करूया, सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होऊन यवतमाळ येथील संमेलन यशस्वी करूया असे आवाहन मी सर्वांना करीत आहे.*\n*प्रा. क्षितिज पाटुकले – संस्थापक – साहित्य सेतू* WWW.SAHITYASETU.ORG\nकृपया हा संदेश सर्व मराठी भाषाप्रेमी रसिक वाचकांसाठी पुढे पाठवावा ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/the-story-of-80-year-old-helpless-grandma-who-alone-in-rain-and-the-youth-who-helped-her-171381/", "date_download": "2020-09-27T23:09:36Z", "digest": "sha1:G7AQLVN4DHVRAHD5XFDKPBMZQWP5HMND", "length": 16984, "nlines": 89, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigdi:'...शिवा मला घरी ने'; 80 वर्षांच्या आजीची भर पावसात आर्त हाक आणि मदतीला धावलेली तरुणाई - MPCNEWS", "raw_content": "\nNigdi:’…शिवा मला घरी ने’; 80 वर्षांच्या आजीची भर पावसात आर्त हाक आणि मदतीला धावलेली तरुणाई\nNigdi:’…शिवा मला घरी ने’; 80 वर्षांच्या आजीची भर पावसात आर्त हाक आणि मदतीला धावलेली तरुणाई\nपण यमुनानगर मधल्या तरुणांनी केलेली धडपड ही रसातळाला गेलेल्या माणुसकीतील एक आशेचा किरण असल्याचे दाखवून देते.\nएमपीसी न्यूज – ‘…शिवा मला घरी ने’ भर पावसात कण्हत, विव्हळत आणि जिवाच्या आकांताने मारलेली ही हाक रक्ताचे नाते असलेल्या शिवाने ऐकली नाही. शिवा कोण, कुठला याबाबत कुणाला काहीही माहिती नाही. पण माणुसकीच्या नात्याने ही हाक यमुनानगर येथील दोन तरुणांनी ऐकली आणि विव्हाळणा-या आजींना एका वृद्धाश्रमाच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या आजींची अवस्था पाहून हरवलेली रक्ताची नाती, रसातळाला गेलेली माणुसकी यांचे तत्काळ दर्शन होते. पण यमुनानगर मधल्या तरुणांनी केलेली धडपड ही रसातळाला गेलेल्या माणुसकीतील एक आशेचा किरण असल्याचे दाखवून देते.\nमागील सुमारे तीन आठवड्यांपासून यमुनानगर परिसरात एक 80 वर्षांच्या आजी फिरत होत्या. त्यांच्या फिरण्यावर संचारबंदी, टाळेबंदी असे कोणतेही नियम कोरोनाच्या काळात लागले नाहीत.\nकारण याकडे पोलिसांचे कधी लक्षच गेले नाही. नागरिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. सोमवारी दुपारी या आजी यमुनानगर मधल्या निघोजकर यांच्या दारात आल्या.\nनिघोजकर कुटुंबातील सहृदय सदस्यांनी आजींना जेवण दिले. जेवण करता करता आजी बरळल्यासारखं बोलू लागल्या. त्यामुळे निघोजकर कुटुंबातील सदस्य योगेश्वर निघोजकर यांना त्यांचा संशय आला. त्याने आजींकडे त्यांच्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न वाया गेला. त्यांच्यासोबत बोलल्यावर आजी जास्तच चिडचिड करून ओरडू लागल्या.\nअनेक दिवसांपासून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या जवळ जाण्यास घाबरू लागले.\nदरम्यान, नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची इच्छा नसल्याने आजींच्या बाबतीत कोणी काहीच करू शकले नाही.\nसोमवारी (दि. 3) रात्री जोरदार पाऊस आला. त्यावेळी आजी यमुनानगर मधील एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर निवांत बसल्या होत्या. बघणा-यांच्या डोळ्याला त्यांचे निवांत बसणे दिसत असेल. पण पावसात भिजल्याने चालू शकत नसल्याने त्या एका जागी ठप्प झाल्या होत्या.\nआतून त्या मदतीसाठी आकांताने ओरडत होत्या. त्यांची ती आर्त हाक कुणालाही ऐकायला येत नव्हती. कारण, रस्त्याच्या बाजूला वाढलेले गावात, वरुन पडणारा पाऊस, त्यात आजी जखमी, वयोवृद्ध आणि अनेक दिवसांपासून बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा संशय…\nयामुळे सहजासहजी कोणीही त्यांच्या जवळ जाण्यास घाबरणे हे साहजिकच. पण ही आर्त हाक ऐकली अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या योगेश्वर निघोजकर आणि चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मिहिर देशपांडे यांनी.\nयोगेश्वर निघोजकर म्हणतात, “आजी रात्रीपासून फुटपाथवर बसल्या होत्या. याबाबत पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर पोलिसांचे एक बीट मार्शल आले आणि आजींना नुसतं पाहून गेले. पोलीस गेले तरी बराच वेळ आजी तिथेच बसून होत्या. त्यावर काहीही झाले नाही.\nपोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस नागरिकांवरच प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यामुळे हे पोलिसांना सांगून आपण चूक केली का, असं वाटू लागतं. रात्री आम्हाला कशाला त्रास देता. दिवसा सांगता येत नाही का असा पोलिसांचा सवाल असुरक्षिततेची भावना निर्माण करतो, असे निघोजकर दुःखी होऊन सांगतात.\nस्थानिक नगरसेवकांना याबाबत सांगितले. पण त्यांनीही याकडे दुर्लक्षच केले. शेवटी एका वृद्धाश्रमाला संपर्क करून रात्री अडीच वाजता आजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचेही निघोजकर म्हणाले.\nचार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मिहिर देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेत्यांना देखील टॅग केले.\nटॅग केलेल्या एकाही व्यक्तीचा त्यावर रिप्लाय आला नाही. कारण, कदाचित त्यांच्यासाठी एखाद्या वृद्ध महिलेच्या जीवन मरणाचा प्रश्न एवढा महत्वाचा नसावा. अभिनेत्यांच्या आणि राजकीय लोकांच्या पोस्टला काही सेकंदात रिप्लाय करणारी यंत्रणा आजींच्या प्रकरणात लॉग आऊट होऊन बसली होती.\nमिहिर देशपांडे म्हणाले, “मी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. पण यावर कोणी काहीच रिप्लाय दिला नाही. शेवटी आम्हीच आमच्या परीने किनारा वृद्धाश्रामाशी संपर्क केला. त्यांना हकीकत सांगितली.\nत्यानंतर किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य तत्काळ आल्या आणि त्यांनी पुढाकार घेऊन आजींना रुग्णालयात दाखल केले. आपला प्रश्न सुटला असल्याने सोमवारी रात्री मीच त्यावर रिट्विट केले आणि आजींना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. मंगळवारी सकाळी ते ट्विट मी डिलीट केले.”\nकिनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य म्हणाल्या, “सोमवारी रात्री दहा वाजता हा प्रकार मला समजला. मी प्राथमिक माहिती देऊन लगेच यमुनानगरला पोहोचले. सुमारे 80 वय असलेल्या आजी पावसात भिजल्या होत्या.\nखूप गारठल्या होत्या. त्या जखमी अवस्थेत बसलेल्या होत्या. त्यांना लूज मोशनचा त्रास होत होता. त्यामुळे पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर 108 क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावली आणि आजींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.\nआजींची प्रकृती आता व्यवस्थित आहे. त्यांची कोरोनाची चाचणी करायची आहे. वेळीच मदत मिळाली नसती, तर त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते. आजींची मानसिक अवस्था बरी नसल्याची शक्यता आहे. त्या सारखं ‘शिवा मला घरी ने. शिवा मला हात दे. मला पलीकडे सोड’ असं म्हणत आहेत.\nत्यामुळे आजींना विश्वासात घेऊन हा शिवा कोण, त्याचं नाव, गाव विचारून नातेवाईकांचा शोध घेणं गरजेचे आहे. नातेवाईकांचा शोध घेऊन आजींना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. जर नातेवाईक नाहीत मिळाले तर आजींना किनारा वृद्धाश्रमात दाखल करून घेतले जाणार असल्याचेही प्रीती वैद्य यांनी सांगितले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nNigdi: भक्ती-शक्ती पुलाचे काम अंतिम टप्प्यात; 15 ऑगस्टपर्यंत खुला करण्याचे नियोजन, मात्र…\nTalegaon Dabhade: कोरोनामुळे गणेशमुर्ती निर्मिती व्यवसाय संकटात\nIPL 2020: सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करीत राजस्थान रॉयल्सने नोंदविला ऐतिहासिक विजय\nPune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले\nWeather Report : पुणे, मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता\nKhadki News : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायजी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 8.56 लाखांची फसवणूक\nDehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह\nVadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://trekography.in/sandhan-valley/", "date_download": "2020-09-27T22:45:21Z", "digest": "sha1:PCCPONZ2EMMSK6XFQ7WXEX4DGKZHIJ6B", "length": 16999, "nlines": 68, "source_domain": "trekography.in", "title": "सांधण व्हॅली – Trekography", "raw_content": "\n“या वीकेंडला ट्रेकला जायचे” असे ठरवले कि नेमके काहीतरी कारण निघते आणि सगळ्यावर पाणी फिरते (निदान माझ्या बाबतीत तरी). नुकताच प्रचीतगड असाचहुकल्यामुळे मी अज्याला काहीच कमिट करत नव्हतो. तरी सुद्धा त्याने नेटाने “जायचेच” असे ठरवले होते. बरेच दिवसांनी (खरेतर वर्षांनी म्हणायला पाहिजे) स्वानंद, अजय आणि मी एकत्र ट्रेकला जाणार होतो. पण सगळे व्यवस्थित घडेल तर तो ट्रेक कसला ना) स्वानंद, अजय आणि मी एकत्र ट्रेकला जाणार होतो. पण सगळे व्यवस्थित घडेल तर तो ट्रेक कसला ना माझी काही कामं शनिवार दुपारपर्यंत लांबत गेली आणि मुख्य म्हणजे तेल-पाण्यासाठी दिलेली माझी बाईक शुक्रवारी मिळालीच नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी निघायचे ठरले. अजयची चिडचिड झालीच होती. त्यातून भरीत-भर म्हणून बायकोला पटवायचे होते. बाप रे माझी काही कामं शनिवार दुपारपर्यंत लांबत गेली आणि मुख्य म्हणजे तेल-पाण्यासाठी दिलेली माझी बाईक शुक्रवारी मिळालीच नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी निघायचे ठरले. अजयची चिडचिड झालीच होती. त्यातून भरीत-भर म्हणून बायकोला पटवायचे होते. बाप रे फार अवघड असते हे काम. शनिवारी सकाळी लवकर कामं संपवायच्या अटीवर ग्रीन सिग्नल मिळाला. आता “जायचे कुठे फार अवघड असते हे काम. शनिवारी सकाळी लवकर कामं संपवायच्या अटीवर ग्रीन सिग्नल मिळाला. आता “जायचे कुठे” हा प्रश्न यक्षासारखा समोर उभा ठाकला. या प्रश्नाला उत्तर एकाच ठिकाणी मिळू शकते. google.com. थोडेफार सर्च झाले. सांधणची घळ, नाणेघाट अशी दोन ठिकाणे फायनल झाली. नाणेघाट तर सर्वपरिचित आहेच. सांधणबद्दल पंकज शिवाय कोण चांगले सांगू शकेल” हा प्रश्न यक्षासारखा समोर उभा ठाकला. या प्रश्नाला उत्तर एकाच ठिकाणी मिळू शकते. google.com. थोडेफार सर्च झाले. सांधणची घळ, नाणेघाट अशी दोन ठिकाणे फायनल झाली. नाणेघाट तर सर्वपरिचित आहेच. सांधणबद्दल पंकज शिवाय कोण चांगले सांगू शकेल लगोलग त्याच्याशी मेला-मेली झाली. त्याचा ब्लॉग वाचून काढला. सांधण डोक्यात फिट्ट झाले. शनिवारी सगळी कामे भराभरा संपत गेली. शिवाय बुडाखाली चार चाके पण मिळाल्यामुळे बाईकवर जायचा त्रास वाचला. अजय आणि स्वानंद घरी पोहोचेपर्यंत १ वाजला. ट्रेकचा सापडेल तेवढा संसार गोळा केला गाडीत कोंबला आणि एकदाचे आम्ही बाहेर पडलो.\nसांधणच्या वाटेवरून कुलंग आणि मदन किल्ला\nअजय आणि स्वानंदच्या पोटातील कावळ्यांचे हत्ती झालेले, जवळचे म्हणून “लवंगी मिरची” समोर गाडी उभी केली. चिकन चापता-चापता सांधणबद्दल गप्पा झाल्या. अजयच्या “ट्रेकानुभावी” मनाला समजावून एकदाचे निघालो. डेस्टीनेशन सांधण. बराच लांबचा पल्ला होता. वाटेत डझनभर केळी घेतली आणि साडेपाचला संग���नेर असे टार्गेट ठेऊन नाशिक रोड पकडला. मजल-दरमजल करत संगमनेर गाठायला आम्हाला ६ वाजले. आता पुढे अकोले-राजूर-शेंडी-साम्रद असा दोन-अडीच तासाचा रस्ता. वाटेत अकोल्यात शिवजयंतीच्या मिरवणुका जोरदार चालू होत्या. ट्रक्टर-ट्रॉलीच्या मागच्या बाजूला महाराजांची छोट्यात छोटी मूर्ती अणि पुढच्या बाजुस माणुससुद्धा दिसणार नाही एवढ्या उंचीची स्पीकरची भिंत. कोंबडी पळाली, रिक्षावाला वगैरे भक्तिगीतांवर नाचणारे “मावळे” बघून आम्ही धन्य पावलो. मनातूनच महाराजांना वंदन करून राजूरच्या दिशेने निघालो. वाटेत राजूरमध्ये गाडीत पोटात “त्याल” आणि आमच्या घशात एक-एक कटिंग ओतले. शेंडी गावातशिरतानाच काही भक्तगण “अमृतप्राशन” करून कुणाच्याही भक्तीत “टल्लीन” होऊन चालताना दिसले. एका हॉटेलच्या कट्ट्यावर असाच एक भक्तगण ध्यानावस्थेत बसला होता. एका सरळ रेषेत चालणाऱ्या व्यक्तीस गाठून त्याला साम्रदचा रस्ता विचारून घेतला. हरिश्चंद्र-कळसुबाईच्या घनदाट जंगलातून जाताना आमची तोंडे आपोआप गप्प झाली. बिबट्याचा वावर असलेला हा प्रदेश. त्यामुळे बिबट्याचे दर्शन घडेल अशी अपेक्षा करत आम्ही उडदावणे गावात पोचलो. उजवीकडे आडव्या अंगाचा अलंग दिसत होता. गावातल्या शाळेशेजारी गाडी लावली. थोडी लाकडे गोळा करून अजयने चूल पेटवली. मस्त गरम-गरम सूप आणि “maggie” खाल्ली. तिथेच मग आमची “night photography” झाली. एक तासभर कॅमेराला दमवून टेंटमध्ये शिरलो.\nरविवारी पहाटेच आम्ही साम्रदच्या रस्त्याला लागलो. वाटेत एका “लई भारी” स्पॉट वर थांबलो. आमचा आचारी उर्फ अजयने चुलीशी बराच वेळ झगडून “आल्याचा चहा” बनवला. सूर्योदयाच्या वेळी आकाशात मस्त रंग पसरले होते. तिथे थोडावेळ आमची कला पाजळून आम्ही साम्रदला पोचलो. गाडी पार्क करून निघेपर्यंत [email protected] मधला एक मित्र भेटला. श्रीकांत. चला चांगलीच सोबत झाली. गावामध्ये यशवंत बांडे यांच्या घरी चहा घेऊन आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही सांधणच्या दिशेने निघालो. श्रीकांतबरोबर [email protected] चा अजून एक गडी होता. गिरीश. दोघांनापण फोटोग्राफीची आवड. त्यामुळे आमचा चांगलाच वेळ जात होता. पाण्यातील प्रतिबिंब, गव्हाची शेते, घरे, सोनपंखी (ladybug) वगैरेचे फोटो काढत आम्ही निघालो होतो. श्रीकांतला सांधणची “so called” वाट माहित होती. त्यामुळे आम्ही त्याला वाटाड्याच बनवला होता. पण त्याने एक उच्च जागा दाखवली. मिनी कोकणकडा. सांधणच्या अगदी लगतच.\nडावीकडे आकाशात घुसलेला रतनगड आणि त्याचा खुट्टा सुळका. खाली हजार फुट खोल दरी आणि कोकणातली छोटी छोटी गावे. दरीतून वर येणारा भन्नाट वारा. समोर आपली अवाढव्यता दाखवणारा आजा उर्फ आजोबा. पुढच्या वेळी इथेच टेंट टाकायचा ठरवून आम्ही सांधणच्या मुखाकडे निघालो. पंधरा-एक मिनिटे चालून आम्ही सांधणच्या प्रसिद्ध घळीत शिरलो. सांधणची घळ म्हणजे पठाराला पडलेली प्रचंड मोठी भेग आहे. मोठमोठ्या खडकातून वाट काढत आम्ही आत शिरत होतो. बाहेरच्या पेक्षा आत बरेच थंड होते. एके ठिकाणी तर आमचा रस्ता पाण्याने अडवला होता. पाण्यातून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शेवटी फक्त कॅमेरा घेऊन आम्ही पाण्यामध्ये उतरलो. बाप रे बर्फाहून थंड पाणी. त्यातून ते छातीपर्यंत आलेले. पावसाळ्यात इथे येणे म्हणजे मूर्खपणाच ठरणार. शक्य तेवढे लवकर पाण्यातूनबाहेर पडलो. आम्ही जसजसे आम्ही पुढे जात होते तशी ही घळ अरुंद होत चाललेली. फक्त काही ठिकाणीच प्रकाशाची तिरीप येत होती खाली. थोडाफार क्लीच्क-क्लीच्काट झाला. घळीच्या तोंडापर्यंत पर्यंत गेलो. तिथून दिसणारा “व्हू” म्हणजे कमाल बर्फाहून थंड पाणी. त्यातून ते छातीपर्यंत आलेले. पावसाळ्यात इथे येणे म्हणजे मूर्खपणाच ठरणार. शक्य तेवढे लवकर पाण्यातूनबाहेर पडलो. आम्ही जसजसे आम्ही पुढे जात होते तशी ही घळ अरुंद होत चाललेली. फक्त काही ठिकाणीच प्रकाशाची तिरीप येत होती खाली. थोडाफार क्लीच्क-क्लीच्काट झाला. घळीच्या तोंडापर्यंत पर्यंत गेलो. तिथून दिसणारा “व्हू” म्हणजे कमाल घळीत एक-दोन तास घालवून आम्ही साम्रदला परत आलो. यशवंत बांडेनी सांगितल्या प्रमाणे जेवण तयार ठेवलेच होते. चटकदार कालवण आणि भाकरी. वाह.. त्यानंतर हातसडीच्या तांदळाचा भात. सुख. असे सुंदर जेवल्यावर ढेकर आला नाही म्हणजे नवलच.. थोडा वेळ गप्पा-टप्पा मारून, नंबरची देवाण-घेवाण करून आम्ही रतनवाडीच्या रस्त्याला लागलो. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर खूप पुरातन आहे. अतिशय सुरेख कोरीवकाम आणि काळ्या दगडातील हे मंदिर बघताना मन प्रसन्न होऊन जाते. तिथे परत एकदा आमचे कॅमेरे आणि ट्रायपॉड बाहेर आले. एक तासभर वेळ काढून आम्ही सूर्यास्ताच्या वेळी रतनवाडी सोडली. रतनवाडी-शेंडी रस्ता म्हणजे भंडारदऱ्याच्या पाण्याला वळसा. मागे रतनगडाच्या मागे सूर्य अस्तास ��ेलेला दिसत होता.\nपरत येताना आम्ही वेगळा रस्ता निवडला होता. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा. दिवस मावळल्यामुळे आम्हाला या रस्त्याचा आनंद घेता आला नाही. फक्त प्रवासाचा अर्धा-एक तास वाचला एवढेच कौतुक. एक अविस्मरणीय, उच्च, लई भारी ट्रेक चा अनुभव घेऊन आम्ही परत पुण्यात शिरलो.\n पुणे-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी-उडदावणे -अप्पर भाटघर धरण-साम्रद\nपुण्याहून अंतर – अंदाजे २३० किमी.\nराहण्याची सोय – साम्रद (मारुती मंदिर), उडदावणे (शाळेमध्ये)\nखाण्याची सोय – साम्रद मध्ये जेवण्याची सोय होते.\nपूर्णपणे दोन दिवस दिल्यास रतनगड सुद्धा पाहता येतो. साम्रदहून रातान्गादास जाता येते. तसेच रतनवाडीहून सुद्धा शिडीची वाट आहे. परतीच्या वाटेवर रतनवाडीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर नक्की बघा.\nशिवाय पुण्यास येण्याचा वेळ वाचवण्यासाठी एक वेगळा रस्ता राजूर पासून कोतूळ मार्गे. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा.\n→Next post:एका “पॅसेंजर” चा प्रवास…\nकोकण दुर्गयात्रा – निवती, सिंधुदुर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T23:06:59Z", "digest": "sha1:2PTFKYMYE6OWEMAH2N5LZHHPS7JSP2S3", "length": 8058, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सीपीआय(एम) नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्तींचे कोरोनामुळे निधन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nजिल्ह्यात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर\nखडसेंना पुन्हा डच्चू; पंकजा मुंडे, तावडेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान\nमनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता\nसलग आठव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख���या जास्त\nदिलासा: बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट: मृत्यूदरही घटला\nपत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड\nखडसेंच्या प्रवेशावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नाही\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nसीपीआय(एम) नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्तींचे कोरोनामुळे निधन\nin ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय\nकोलकाता: पश्चिम बंगालचे सीपीआय(एम)चे वरिष्ठ नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७६ वर्षाचे होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. व्यापारी संघटनेचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि सीपीआयच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.\nमुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी माजी खासदार, माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनाने दु:खी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे.\nश्यामल चक्रवर्ती १९८२ ते १९९६ तीन वेळा पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री होते. दोन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. श्यामल चक्रवर्ती यांची मुलगी उशसी चक्रवर्ती अभिनेत्री आहे.\nअधिकृत; VIVO चा आयपीएलसोबतचा करार रद्द\nसोने-चांदीला ‘सोनिया’चे दिवस; ऐतिहासिक उच्चांक\nअखेर चर्चा खरी ठरली; बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेचा जेडीयूत प्रवेश\nराऊतांसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे प्रथमच भाष्य, म्हणाले ‘आम्हाला घाई नाही’\nसोने-चांदीला 'सोनिया'चे दिवस; ऐतिहासिक उच्चांक\nसार्वजनिक ठिकाणी तुम्ही थुंकलात, तुम्हीच साफ करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T23:09:23Z", "digest": "sha1:427FER7NYTHJKLWIOFHCWRXT4S3DH7UV", "length": 20499, "nlines": 145, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nतुम्हीच आठवा, महाविद्यालयात शिकत असतांना तुमच्या सभोवताली दोन भिन्न स्वभावाच्या तरुणी कायम असायच्या. काही एकदम बिनधास्त वागणाऱ्या अगदी टवाळ तरुणांसारख्या वर्गातल्या टग्या मुलांसारख्या, या मुलींना चालू हि पदवी हमखास बहाल केल्या जायची कारण त्यांची एकंदर वागणूक वर्तणूक किंवा वृत्ती वादातीत असायचे आणि काही तरुणी म्हणजे एकदम सुसंस्कृत खालची मानही वर न करता शिकणाऱ्या त्या मुलांच्या नजरेत काकूबाई ठरायचा पण पुढे अनेकदा नेमके उलटे घडते म्हणजे ज्या तरुणीला बुद्धिमान किंवा काकूबाई म्हणून बघितल्या जायचे ती एक दिवस चक्क धर्माबाहेर असलेल्या तरुणांबरोबर पळून जाते आणि जिच्या एकंदरच चारित्र्य किंवा भवितव्याविषयी कायम शंका अशी तरुणी पुढे उत्तम संसार आणि छान करिअर घडवून मोकळी होते. बिहार आणि मुंबई महाराष्ट्र पोलिसांना या सुशांत सिंग आणि दिशा मृत्यू किंवा घातपात प्रकरणी वर दिलेले उदाहरण नेमके लागू पडते. आजतागायत बिहार पोलिसांविषयी कधीही केव्हाही फारसे चांगले बोलल्याच गेले नाही ते सध्या सर्वत्र देशभर कौतुकाला पात्र ठरताहेत आणि विशेषतः मुंबई पोलिसांची अगदी जगभर या प्रकरणातून छी थू बदनामी नाचक्की झालेली आहे थोडक्यात बिहारी पोलीस सुशांत दिशा प्रकरणी अव्वल ठरले त्याचवेळी मुंबई पोलिसांना बिहारी तुमच्यापेक्षा कित्येक पटीने चांगले हिणवल्या गेले, चिडविल्या जाते आहे जे मन सुन्न व डोके बधिर करणारे ठरले...\nजीवाची मुंबई हा वाक्प्रचार तसा अख्य्या मुंबईला फारसा कधीही लागू पडत नाही, जीवाची मुंबई हा वाक्प्रचार बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान जी मुंबई पसरलेली आहे उभी आहे केवळ त्याच फिल्मी ग्लॅमरने वेढलेल्या परिसराला तंतोतंत लागू पडतो. जसे जगभरातल्या शौकिनांचे पाय आपोआप गोव्याकडे पुण्याकडे वळतात त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मुंबईतील बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान असलेल्या परिसराची शौकिनांना भुरळ पडते. 24 तास हा परिसर हॉट असतो जागा असतो स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगत असतो आणि आम्ही मुंबईकर जे नेमके या परिसरात वास्तव्याला आहोत आमच्या या परिसरात नेमके काय आणि कसे गंभीर घडत असते ते आम्हाला माहित असते. अलीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अगदी उघड व बिनधास्त घडलेल्या सुशांत सिंग आणि दिशा प्रकरणी यासाठी एवढे मोकळेपणाने बोलू शकले कारण ते आणि त्यांचे कुटुंब याच परिसरातल्या हॉटेस्ट परिसरात म्हणजे जुहूच्या समुद्रकिनारी वास्तव्याला आहेत त्यामुळे तरुण नितेश राणे यांना दिशा व सुशांत प्रकरण नेमके कसे घडत गेले किंवा बड्या घरातली कुटुंबातल��� कोणती मुले व मुली कसे, नितेश किंवा पार्थ अजित पवार यांना अतिशय बारकाईने माहित असते किंवा असल्याने स्वतः पार्थ पवार आणि नितेश यांचे वडील नारायण राणे कॉन्फिडन्टली आरोप करून मोकळे झाले...\nजी पिढी ऐन तारुण्यात सर्वच क्षेत्रात स्वतः बेफाम बेधुंद अंदाधुंद तुफान जंगली राजकारणात आणि पैशांनी अवाढव्य झाली त्या मागच्या पिढीला आज सर्वाधिक मोठी काळजी आहे राजकारणात उतरलेल्या उतरणाऱ्या पोटच्या मुलांची कारण आम्हा भारतीयांचे तर हे ठरलेलेच आहे कि आधी स्वतःचे घर मोठे करायचे त्यातून काही उरलेच तर कार्यकर्त्यांच्या अंगावर भिकाऱ्यासारखे भिरकवायचे त्यातलेच एक अजित पवार, आजकाल त्यांना सर्वाधिक चिंता व काळजी आहे ते माझ्या पार्थचे कसे होईल त्याची आणि त्यात अजितदादांची काही चूक आहे असे वाटत नाही कारण जशी या राज्यातल्या अजितदादांच्या वयाच्या ज्या त्या नेत्याला जशी फक्त आणि फक्त पोटच्या बबड्याची काळजी आहे त्यातलेच एक अजितदादा हे देखील त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पार्थ मागल्या लोकसभा निवडणुकांपासून वडिलांच्या संपर्कात असतो त्याला जसे जमेल त्यापद्धतीने तो येथे पाय रोवण्यासाठी धडपडत देखील असतो आणि हे असे राजकीय बाप व त्यांच्या मुलांचे प्रत्येक राजकीय पक्षात सतत धडपडणे सुरु आहे सुरु असते. पारनेर चे नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणले ते अजितदादांनी नव्हेत तर पार्थ पवार यांनी आणि ती पार्थ याची अत्यंत यशस्वी खेळी ठरली आहे हे मी तुम्हाला आज सांगतो जरी उद्धव ठाकरे यांनी त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यात यश मिळविले असले तरी. आणि याच पार्थ पवार यांनी सुशांत व दिशा प्रकरणात लागोपाठ दुसऱ्यांदा म्हणजे पारनेर नगरसेवक फूट प्रकरण घडल्यानंतर दुसरा शिवसेनेला फार मोठा धक्का दिला आहे. मला तर वाटते पार्थ अजित पवार हे धक्का तंत्र वापरण्यात हे असे बापाच्या पावलावर पाऊल ठेवते झाले तर उद्या कदाचित ते स्वतःच्या हिंमतीवर विधान परिषदेतील आमदारकी मिळवून मोकळे झाल्याचे दृश्य आपल्या सर्वांना हमखास नक्की निश्चित पाहायला बघायला मिळेल...\nमित्रहो, सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणी वरकरणी जेव्हा सारे काही शांत झाले आहे मिटलेले आहे असे संबंधितांना व साऱ्या भारतीयांना वाटत होते ते बघून या आत्महत्येची नेमकी वस्तुस्थिती माहित असल��ले आणि मनातून अस्वस्थ डिस्टरब झालेले एकमेव पार्थ पवार जाहीर मागणी करीत होते कि या घातपाताची सीबीआय चौकशी करा. हा शिवसेनेला आणि मित्र आदित्य ठाकरे यांना पार्थ यांनी दिलेला दुसरा मोठा दणका होता. कृपया पार्थ तुम्ही शांत बसा, असा निरोप त्यांना धाडल्यानंतर देखील ते शांत बसले नाहीत, अजितदादांच्या स्वभावाची झलक आणि चुणूक जणू पोटच्या पोरातून दिसून आली. अस्वस्थ झालेले आणि दिशा व सुशांत मृत्यू व घातपात प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले पार्थ अजित पवार अगदी उघड गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले आणि लेखी निवेदन देऊन वरून त्याचा फोटो पुरावा सर्वांसमोर उघड करून मोकळे झाले. आपल्या घरातलेच म्हणजे आपल्याच आघाडीतले आपल्यावर उलटल्याने बघून अनेक पार्थ यांनी घेतलेल्या उघड भूमिकेतून हादरले आणि घाबरलेही....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nउडता राजदीप पडती रिया : पत्रकार हेमंत जोशी\nउडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी\nउडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी\nतुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी\nदर्जाहीन मराठी वाहिन्या : पत्रकार हेमंत जोशी\nकाका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nसंजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी\nआदित्य विक्रमादित्य व्हा : पत्रकार हेमंत जोशी\nदादा आणि काका : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी\nसंजय बेताल बोलले : पत्रकार हेमंत जोशी\nजय जय जयराज ठक्कर : पत्रकार हेमंत जोशी\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हे...\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हे...\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-27T23:57:37Z", "digest": "sha1:R6Z2UZ766ENHXGYWAPPOUMJRVTYXB5WQ", "length": 8142, "nlines": 125, "source_domain": "livetrends.news", "title": "सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये : उद्धव ठाकरे - Live Trends News", "raw_content": "\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये : उद्धव ठाकरे\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये : उद्धव ठाकरे\nमुंबई (वृत्तसंस्था) मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. परंतू कोणीही या प्रकरणाचे राजकारण करू नये. तसेच मुंबई पोलिसांवर आरोप करू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट केले होते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण, राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करू शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरण सोडविण्यास मुंबई पोलिस पूर्णपणे सक्षम आहे. कोणाकडे काही पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांना द्यावी. मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याविरूद्ध कठोर ��ारवाई निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.\nमागील २४ तासांत देशात ५७ हजार ११७ कोरोनाबाधित ; ७६४ जणांचा मृत्यू\nमटका किंग जिग्नेश ठक्करचा खून ; कार्यालयातून बाहेर येताच झाडल्या गोळ्या\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/pandharpur-ncp-leader-raju-patil-passes-away-due-to-coronavirus-infection-two-other-members-of-his-family-also-die-162732.html", "date_download": "2020-09-28T00:22:40Z", "digest": "sha1:NQDCPNA5PAZF6VZ2VVPDHEGPN52MAT2Q", "length": 32365, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पंढरपूर: एकाच कुटुंबातील तिघांचा Coronavirus संसर्गामुळे मृत्यू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचाही समावेश | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धु��ले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nपंढरपूर: एकाच कुटुंबातील तिघांचा Coronavirus संसर्गामुळे मृत्यू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचाही समावेश\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Aug 13, 2020 11:01 AM IST\nकोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात ही घटना घडली. मृतांमध्ये राजू बापू पाटील (Raju Bapu Patil) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चुलते आणि धाकटे बंधू महेश पाटील यांचा समावेश आहे. राजू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते होते. गेल्या काही काळापासून पंढरपूर तालुक्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. त्याचाच फटका पाटील कुटुंबीयांना बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.\nराजू बापू पाटील यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह येताच त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच आज (13 ऑगस्ट) पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , भाऊ , भावजय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद ��वार यांचे सोलापूर जिल्ह्यातील नजीकचे सहकारी म्हणून राजू पाटील यांना ओळखले जात होते. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)\nमहत्त्वाचे म्हणजे राजू पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था अशी रयत शिक्षण संस्थेची ख्याती आहे. या संस्थेच्या सदस्यपदासाठी राजू पाटील यांची शिफारस स्वत: शरद पवार यांनी केली होती. राजू पाटील यांचे वडील दिवंगत यशवंत भाऊ पाटील हेसुद्ध रयत शिक्षण संस्थेचे सदस्य होते.\nराजू पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही काम पाहिले होते. अलिकडे त्यांनी गुळ उत्पादनाचा कारखानाही काढला होता. ज्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता.\nCoronavirus COVID-19 Lockdown NCP Raju Patil कोरोना व्हायरस कोविड-19 राजू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस लॉकडाऊन\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nHimanshi Khurana Tests Positive For COVID-19: ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुराना ला कोरोना विषाणूची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती\nICMR च्या दुसर्‍या Sero Survey मधुन भारतातील कोरोना परिस्थितीविषयी समोर आली 'ही' माहिती, वाचा सविस्तर\nऔरंगाबाद: कोरोनाच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस काकासाहेब कणसे यांची घाटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nCOVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट\nCovid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पं���परेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\n भिवंडी येथे एका महिलेची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला गवतात\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-248/", "date_download": "2020-09-27T23:47:14Z", "digest": "sha1:NILBXTV6QFZSE4BM5NCJ2FU73KEORE6N", "length": 3501, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आहे एक वेडी मुलगी ......भाग २!", "raw_content": "\nआहे एक वेडी मुलगी ......भाग २\nAuthor Topic: आहे एक वेडी मुलगी ......भाग २\nआहे एक वेडी मुलगी ......भाग २\n\"प्रेम असेल\" तर सांगन्याचा करत नाही ती त्रास,\nदुसर्या \"पर्या ना\" मी पाहताना मात्र असतो तिचा राग 'खास'\nतिला \"खर खर\" सांगन्याचा दिला मैत्रिणीने मला सल्ला\nहोय/नाही होण्याआगोदरच्या \"feeling\" मध्ये आहे थोडाफार कल्ला\nबसस्टॉपवरच्या मुल्लीमध्ये सुध्धा मला तूच दिसत आहे\nखरे प्रेम आहे हे की वाढलेला नंबर आहे\nत्या दिवशी तू भेटलेला प्रतेक क्षण अजूनही डोळ्यांत तसाच राहिलाय\nहृदयाच्या कपाटात तो \"सोनेरी दिवस\" मी कायमचा जपून ठेवलाय\n\"एकट-एकट\" रहत असल्याची मित्र माझ्याकडे तक्रार करत आहे\nतिला भेटण्याची तहान मी कविता करुनच भागवत आहे\nआहे एक वेडी मुलगी ......भाग २\nRe: आहे एक वेडी मुलगी ......भाग २\nआहे एक वेडी मुलगी ......भाग २\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/ashadi-ekadashi-2020-know-about-date-time-vrat-importance-of-ashadi-ekadashi-and-significance-of-pandharpur-wari/articleshow/76706144.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2020-09-27T23:29:55Z", "digest": "sha1:GVZXP37DLBO2L4UPDPTG6AXR4DYO6CDQ", "length": 26327, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआषाढी एकादशी २०२०: विठ्ठल नामाचा जयघोष; महत्त्व व मान्यता\nआषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. करोना विषाणू संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले. जाणून घेऊया आषाढी एकादशीचे व्रत, महत्त्व आणि वारी परंपरेविषयी...\nमराठी वर्षातील आषाढ महिन्याच्य�� शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. 'संतकृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया नामा तयाचा हा किंकर तेणे केला हा विस्तार तेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस ', असा महिमा गायला जातो. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. करोना विषाणू संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले. जाणून घेऊया आषाढी एकादशीचे व्रत, महत्त्व आणि वारी परंपरेविषयी...\n​आषाढी एकादशी आणि व्रत\nयंदा बुधवार, ०१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी आहे. ३० जून २०२० रोजी सायंकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून एकादशी सुरू होणार असून, ०१ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी एकादशी समाप्त होईल. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी 'श्रीधर' या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.\n​आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी\nआषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असे सांगितले जाते. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले, अशी मान्यता आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी मिळते, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. म्हणूनच इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा अनेक जण बाळगून असतात. सप्तपुर्‍यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे, असे सांगितले जाते.\nजसे एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले जाते. तसे, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने सांगितले जाते. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो, असे म्हटले जाते.\nपूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. 'मी'पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. 'सगळीकडे ईश्वर भरलेला आहे', ही भावना बळावते. आपले अनुभव सांगत, नवीन रचना, अभंग, भजने, ओव्या म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत सुरू आहे. कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.\nदेवशयनी एकादशी २०२०: चातुर्मासात 'ही' शुभ कार्ये न करण्यामागे कारण काय\nमहाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. करोना संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा पायी वारी होणार नाही. वारकरी पायी चालत पंढरपूरमध्ये जाणार नाहीत. अनेक शतकांपासून सुरू असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरू आहे. वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधक वारीमध्ये सहभागी होत असतात. ही वारी त्यांना अद्भूत आनंदानुभूती देऊन जाते. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. ज्या विठ्ठलासाठी कित्येक मैल प्रवास चालत केला, त्या दैवताचे भेट झाल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत, ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.\nयुगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा \nपुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥\nतुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी \nदेव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥\n सुवर्णाची कमळे वनमाळा गळा \nराई रखुमाबाई राणीया सकळा ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥\nओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती \nदिण्ड्या पताका वैष्णव नाचती पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥\nआषाढी कार्तिकी भक्तजन येती चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती \nदर्शन होळामात्रे तया होय मुक्ति केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥\nयेई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥\nआलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥\nपिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडा��री बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥\nविठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGanpati Aarti गणेश चतुर्थी : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या ...\nपाहाः 'हे' आहेत जुलै महिन्यातील प्रमुख सण-उत्सव महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nपठारावर रंगीबेरंगी साज, रानफुलांनी बहरलं कास\nवायू प्रदूषण रोखण्यासाठी विकसित केली खास प्रणाली\nदीपिका, श्रद्धा आणि साराची एनसीबीकडून कसून चौकशी, काय आलं समोर\nगरजूंची भूक भागवण्यासाठी मुंबईत फ्रिज साखळी संकल्पना\nबिहार निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील - संजय राऊत\n२४ तासांच्या चौकशीनंतर क्षितिज प्रसादला एनसीबीकडून अटक\nमोबाइलWhatsApp मध्ये येत आहे टॉप ५ फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगरक्तस्त्रावामुळे आईच्या गर्भातच झाला असता शिल्पा शेट्टीचा मृत्यु, प्रेग्नेंसीतील रक्तस्त्रावापासून कसं राहावं दूर\nआजचं भविष्यचंद्राचा कुंभ प्रवेश : 'या' ५ राशींना संमिश्र दिवस; आजचे राशीभविष्य\nफॅशनऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो\nकार-बाइकमारुती बलेनो आणि ह्युंदाई i20 ला मागे टाकण्यासाठी येत आहे टाटाची ही कार\nमोबाइलसॅमसंगच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, पाहा नवीन किंमती\nमोबाइलसॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन\nकरिअर न्यूजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेतच; स्थगिती याचिका कोर्टाने फेटाळली\nदेश​करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग\nआयपीएलअनुष्का शर्मावर टीका करत 'या' भारतीय क्रिकेटपटूकडून गावस्कर यांचे समर्थन\nआयपीएलRR vs KXIP : राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल, पाहा...\n...दीदींबाबत हृदयनाथ यांनी मांडलं हृदगत\nक्रिकेट न्यूजभारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत चान्स नाही-आफ्रिदी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसि���ेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2020-09-27T23:59:18Z", "digest": "sha1:7OQSZXLN2NPOIGYBRCJVEMFKF3B5NDKL", "length": 13665, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आकाशगंगा - विकिपीडिया", "raw_content": "\nरात्रीच्या आकाशातील पॅरनाल वेधशाळेवरील आकाशगंगेचे केंद्रक\nनिरीक्षण डेटा (J2000 युग)\nSb, Sbc, किंवा SB(rs)bc[१][२] भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका\n१००–१८० kly (३१–५५ kpc)[६] (व्यास)\n१००–४०० अब्ज (२.५×१०११ ±१.५×१०११)[७][८][९]\nआकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.\nसूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षे दूर आहे.[१०] सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.[११][१२]\nसूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.\nआकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी (सुमारे २५० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत.\nविश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.[ संदर्भ हवा ]\nएके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला \"दुग्ध मार्ग\", \"मिल्की वे\" असे नाव ठेवले.\n^ हार्मुट फ्रॉमर्ट, ख्रिस्तीन क्रोनबर्ग. \"क्लासिफिकेशन ऑफ द मिल्की वे गॅलॅक्सी\". SEDS (इंग्रजी भाषेत). 2015-05-30 रोजी पाहिले.\n^ शॅनन हॉल. \"साईझ ऑफ द मिल्की वे अपग्रेडेड, सॉल्व्हिंग गॅलॅक्सी पझल\" (इंग्रजी भाषेत). 2015-06-09 रोजी पाहिले.\n\" (इंग्रजी भाषेत). August 10, 2010 रोजी पाहिले.\nखगोलशास्त्र · लघुग्रह · बिग बँग · कृष्णविवर · धूमकेतू · दीर्घिका · आकाशगंगा · प्रकाश वर्ष · सूर्यमाला · तारा · विश्व\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2020-09-27T22:00:23Z", "digest": "sha1:BJLDJGCPMNNB6N4EU775KNUWHCFEINWW", "length": 8839, "nlines": 150, "source_domain": "raigad.gov.in", "title": "टँकर टेंडर दुसरी मुदतवाढ | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोरोना विषाणू (कोविड-19) बाबत\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nरायगड जिल्ह्यातील (Containment Zones) कोरोना विषाणू बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे हवाई प्रतिमा\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nएसटीडी आणि पिन कोड\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा पर्यटन (ई-बुक)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nटँकर टेंडर दुसरी मुदतवाढ\nटँकर टेंडर दुसरी मुदतवाढ\nटँकर टेंडर दुसरी मुदतवाढ\nटँकर टेंडर दुसरी मुदतवाढ\nटँकर टेंडर दुसरी मुदतवाढ\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 25, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/ahmadnagar/voting-jamkhed-casts-bjp-ncp-two-people-were-injured-five-were-custody-stabbed-vehicle/", "date_download": "2020-09-27T23:12:47Z", "digest": "sha1:QCZSSKCKUOM3QCOD5IDX6AGI5CCERYQQ", "length": 30617, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "जामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोन जण जखमी, पाच जण ताब्यात, वाहनावर दगडफेक - Marathi News | Voting in Jamkhed casts BJP-NCP; Two people were injured, five were in custody, stabbed in the vehicle | Latest ahmadnagar News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ सप्टेंबर २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयुर्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nतुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती... व्हिडीओ पाहून टेरेंसवर संतापले नेटकरी\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\nइतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण\n ‘बालिकावधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ\nअनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा... अभिनेत्री पायल घोषचा इशारा\nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nकोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे\nCoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडल�� मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nVideo : फिल्डींग कोच जाँटी ऱ्होड्स असेल, तर मग अशी फिल्डींग होणारच; सचिन तेंडुलकरही म्हणाला, Simply incredible\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\nमुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे ८ हजार ७९१ जणांचा मृत्यू; सध्याच्या घडीला २६ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू\nRR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं\nमुंबईत आज २ हजार २२६१ कोरोना रुग्णांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू\nRR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम\nराज्यात आज १३ हजार ५६५ जण कोरोनामुक्त; आतापर्यंत १० लाख ३० हजार १५ जणांची कोरोनावर मात\nमुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात क्षितिज प्रसादला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी\nराज्यात आज १८ हजार ५६ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण बाधितांचा आकडा १३ लाख ३९ हजार २३२ वर\nठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या १६८९ रुग्णांचा नव्याने शोध; ३० जणांचा मृत्यू\nकाश्मीर- अवंतीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश; पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई\nRR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे\nजम्मू काश्मीर - पुलवामा परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार\nमास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेची कारवाई; २० एप्रिल ते २६ सप्टेंबरदरम्यान ५२ लाख ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल\nसंसदेत मंजूर झालेली कृषी विधेयकं शेतकरीविरोधी; महाविकास आघाडी सरकार ती लागू करणार नाही- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात\nAll post in लाइव न्यूज़\nजामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोन जण जखमी, पाच जण ताब्यात, वाहनावर दगडफेक\nजामखेड तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.\nजामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोन जण जखमी, पाच जण ताब्यात, वाहनावर दगडफेक\nजामखेड : तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.\nपोलिसांची माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर फुंदे (वय २२, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते. यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे.\nभाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाल्यानंतर चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोरच्युनर या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच काकासाहेब खाडे व इतर अनोळखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nElection Commission of IndiaCrime Newsभारतीय निवडणूक आयोगगुन्हेगारी\nकोरोनाबाबत जनजागृती करा; नेटफ्लिक्ससह जिओचा रिचार्ज फ़्री मिळवा\nपोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी विशेष पोलिसांच्या नेमणुकीचा पर्याय\nराष्ट्रवादीच्या माजी उपमहापौराचा हत्येचा कट रचल्याप्रकरणी एकाला अटक\nनात्याला काळीमा; पोटच्या मुलींवर पित्याचा अत��याचार\nचंदन शेवानी खून प्रकरणातील सात जणांवर मोक्कानुसार कारवाई\nगडचिरोली जिल्ह्यात आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य जप्त\nखानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी\nपेडगाव शिवारात रणरागिणीने फुलविली महोगणी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन् आयोग लागू करावा; दशरथ सावंत यांची मागणी\nपरदेशवारी नको पैसे परत द्या; पर्यटकांसाठी सवलती पण कोरोनाची भीती\nश्वास घ्यायला त्रास होतोय...मग आली आहेत ही आॅक्सिजन यंत्र\nदेशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव; साईबाबा संस्थानचा पुढाकार\nIPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं\nमुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स\nमुंबई इंडियन्स (339 votes)\nचेन्नई सुपरकिंग्स (183 votes)\nPranayam To Do At Home Or While Traveling | हे प्राणायाम केल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास होईल मदत\nकोणती लस कुठ पर्यंत पोहोचली \nAnil Ambani यांनी दिली लंडनच्या कोर्टाला आर्थिक परिस्थितीची माहिती | International News\nपुण्यातील अपघाताचे धडकी भरवणारे दृश्य | Accident in Pune | Pune News\nपुणे जम्बो कोविड सेन्टरमधून गायब झालेली युवती सापडली | Pune Jumbo Covid Centre | Pune News\nKKR च्या या खेळाडूवर फिदा आहे Sara Tendulkar | इन्स्टाग्रामच्या स्टोरीने चर्चेला उधाण | India News\nसासूबाईंची कोरोनावर मात | सुनेला आनंदाश्रू अनावर | Maharashtra News\nकरण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार\n DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो\nSBI देतेय मोठी संधी, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट\nभर रस्त्यात मृतदेहांची अदलाबदल; बेजबाबदारपणे नातेवाईकांकडे सोपवला कोविड रुग्णाचा मृतदेह\n‘या’ एका अटीवर गाडी चालवताना मोबाईल वापरण्यास परवानगी; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू\nIPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण\nअमिताभ म्हणाले, हर दिन समर्पित बेटी को... बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा\n कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा\ncoronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली\n अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा\nलॉकडाऊन शिथिल झाले; ३०% नागरिक विरंगुळ्यासाठी मुंबईबाहेर\nआयु���्वेदिक औषधांच्या मार्केटिंगपेक्षा संशोधनावर भर द्यावा - राज्यपाल\nमहाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू - मुख्यमंत्री\nफेसबुक पोस्टमुळे वादंग : वकिलाची हत्या; मालाडमधून एकाला अटक\nकोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली\nRR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video\n“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान\n\"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल\"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण\n देशात जवळपास 50 लाख लोकांची कोरोनावर मात, एका दिवसात बरे झाले 92 हजार रुग्ण\nबॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का\nअपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/sports/competition-of-differently-abled-swimmers-855", "date_download": "2020-09-28T00:36:06Z", "digest": "sha1:DNDEFEZG24PGNLB54C4SJPGQRKGWLSVC", "length": 6821, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "गतीमंद विद्यार्थी जलतरण स्पर्धेसाठी सज्ज | Andheri | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगतीमंद विद्यार्थी जलतरण स्पर्धेसाठी सज्ज\nगतीमंद विद्यार्थी जलतरण स्पर्धेसाठी सज्ज\nBy अर्जुन कांबळे | मुंबई लाइव्ह टीम क्रीडा\nअंधेरी - अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स जे.पी. रोड येथे स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं. खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उद्घाटन झालं. सामान्य जीवन न जगणाऱ्या असामान्य मानवी जीवनाची म्हणजे गतीमंदाची कथा रंगावणाऱ्या ह्या जलतरण स्पर्धेसाठी एकूण 17 राज्यातून स्पर्धक आले आहेत. ही स्पर्धा 6 दिवस चालणार आहे. या स्पर्धेसाठी 125 स्पर्धक भाग घेणार आहेत.\nअंधेरीस्पोर्टसकॉम्प्लेक्सजे पी रोडस्पेशलराष्ट्रियजलतरणस्पोर्टस कॉम्प्लेक्सदिव्यांगजलतरण स्पर्धाCompetition of Differently Abled Swimmers\nमुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू\nराज्यात कोरोनाचे १८ हजार ५६ नवे रुग्ण, ३८० जणांचा दिवसभरात मृत्यू\nआरे : मेट्रो कारशेड कंत्राटदारानं गाशा गुंडाळला\nलॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली\nठाण्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्य��्रमाचं आयोजन\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nIPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड\nमाजी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत निधन\nमुंबईचे वानखेडे स्टेडियम लवकरच पर्यटनासाठी खुले होऊ शकते\nमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डचा अनोखा विक्रम\n'मुंबई'चा कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद\nरोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2019/08/mpsc-current_624.html", "date_download": "2020-09-27T23:05:46Z", "digest": "sha1:IPK4UWADIE3NZ4ZAQPAY5KBCOUV7Y7F5", "length": 7805, "nlines": 93, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "श्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ दर्जा ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nश्रीनगर आणि जम्मूच्या महापौरांना ‘राज्यमंत्री’ दर्जा\nश्रीनगर आणि जम्मू नागरी संस्थांच्या महापौरांना सरकारने राज्यमंत्री (MOS) दर्जा दिला आहे. या आदेशानुसार, \" एसएमसी (श्रीनगर महानगरपालिका) आणि जेएमसी (जम्मू महानगरपालिका) च्या महापौरांना त्यांच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रात राज्यमंत्री (एमओएस) च्या समान दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.अतिरिक्त सचिव सुभाष छिब्बर यांनी 20 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, आतिथ्य व प्रोटोकॉल विभाग सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने जम्मू-काश्मीर राज्य जेष्ठता सूची (Warrant of Precedence )मध्ये समाविष्ट करेल. जम्मू-काश्मीरच्या महानगरपालिकांनी 13 वर्षांच्या खंडा नंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यात निवडणुका घेतल्या. जेएमसी आणि एसएमसीचे महापौर म्हणून अनुक्रमे भाजप नेते चंदर मोहन गुप्ता आणि पीपल्स कॉन्फरन्सचे नेते जुनैद मट्टू हे आहेत.\n6 ऑगस्ट, 2019 रोजी भारत सरकारने कलम 370 आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला.\nकेंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभागले.\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेचा अनुच्छेद 370 सरकारने रद्द केला असल्याचे अमित शाह यांनी राज्यसभेत जाहीर केले.\nविधानसभेविना लडाख प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश (यूटी) असेल आणि, जम्मू-काश्मीर हा एक विधीमंडळ असलेला केंद्र शासित प्रदेश असेल.\nअनुच्छेद 370 जम्मू आणि काश्मीर राज्याला एक विशेष दर्जा प्रदान करीत होता.\nजेव्हा कलम 370 राज्यात सक्रिय होते तेव्हा राज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता इतर सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागत असे.\nआता कलम 370 मधील कलम 1 वगळता कलम 370 मधील सर्व तरतुदी निरर्थक आहेत.\nजम्मू-काश्मीरच्या जागा कमी होऊन 83 होतील कारण लडाख प्रदेशातील चार जागा कमी केल्या जातील.\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/cricket-match/all/page-3/", "date_download": "2020-09-27T22:22:57Z", "digest": "sha1:74MEAI3O4V5EZXP57ZF27B6CXFCGDQTN", "length": 17263, "nlines": 204, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket Match- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हा��रल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धार��ार गोलंदाजी\nसातव्या विकेटसाठी पेन आणि कमिंसने ५९ धावांची भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाचा धावफलक ३०० धावांच्या पुढे नेला.\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- ३२० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचा संघ बाद करण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nLive Cricket Score, India vs Australia 2nd Test: लंचपर्यंत ऑस्ट्रेलिया सुस्थितीत, भारतीय गोलंदाजांवर दबाव\nLive Cricket Score, India vs Australia 2nd Test: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय\nIns vs Aus 1st Test Match- अवघ्या ३०० सेकंदात पाहा Day 5 च्या हायलाइट्स\nLive Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे १६६ धावांची आघाडी\nLive Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day- टी ब्रेकपर्यंत भारताकडे १०० धावांची लीड, कोहली- पुजारा मैदानात\nस्पोर्ट्स Dec 8, 2018\nऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चिढवताना दिसला ऋषभ पंत, कामरान अकमलशी झाली तुलना\nएडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक'\nLive Cricket Score, India vs Australia 1st Test, 2nd Day- लंच ब्रेकपर्यंत भारताच्या खात्यात दोन विकेट, ऑस्ट्रेलिया ५७/ २\nLive Cricket Score, India vs Australia, 1st Test: १२३ धावांची खेळी खेळत पुजारा 'रन आऊट', पहिल्या दिवशी भारत २५०- ९\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर���जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2-2/", "date_download": "2020-09-27T23:30:24Z", "digest": "sha1:B3AJTR5ZWC2KBRWGUWIPMAM6LJUNMSAZ", "length": 8932, "nlines": 116, "source_domain": "navprabha.com", "title": "मुसळधार पावसाने गोव्याला झोडपले | Navprabha", "raw_content": "\nमुसळधार पावसाने गोव्याला झोडपले\nराज्याला जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाने काल पुन्हा एकदा झोडपून काढले असून ठिकठिकाणी झाडांची पडझड होऊन नुकसान होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. वेर्णा येथे मुख्य रस्त्यावर एका कारवर झाड कोसळल्याने चालकाचे निधन झाले आहे. राज्यभरात मागील चोवीस तासात ४.६० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात संततधार पाऊस सुरू असल्याने मोसमी पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ९८.२० इंच पावसाची नोंद झाली होती.\nअरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाने गुरूवारपर्यंत काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.\nजोरदार वारे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. घरे, रस्ता व इतर ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. पणजी शहरात १५ पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. काही भागात विजेच्या खांबांची नासधूस तसेच तारा तुटल्याने वीज खंडित झाली.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी ���्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2020-09-27T23:06:51Z", "digest": "sha1:DY4JFTRCNBJ3ZPCL7DHJ5RIK7IJVZJSX", "length": 4510, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समभुज त्रिकोण - विकिपीडिया", "raw_content": "\nतिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अंशांचे असतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/05/blog-post_27.html", "date_download": "2020-09-27T23:51:07Z", "digest": "sha1:4TXQ7DBM7ZZR7AYZUWSPBI4HHY3OQHVR", "length": 6357, "nlines": 46, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "राजकारण कळते !! मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का? सविस्तर वाचा…", "raw_content": "\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nसध्या महाराष्ट्रात तीन पुस्तकांनी धुकामुल घातला आहे, मुख्यमत्री बनवण्याच्या घडामोडीवर आधारित या पुस्तकांनी अनेक गोष्टी पडद्यामागून पडद्यासमोर आणल्या आहेत. असेच एक पुस्तक आहे सुधीर सोमवंशी यांचे चेकमेट(सध्या हेच वाचतोय). या पुस्तकाच्या निमित्ताने राज ठाकरे ED प्रकरण पुन्हा वाचण्यात आले अन एक सांगावीशी अशी गोष्ट सांगण्याचा या लेखाच्या निमित्ताने उहापोह\nमहाराष्ट्राच्या राजकरणात सत्तेवर आसूड ओढणारे नाव म्हटले कि समोर येते ते राज ठाकरे यांचे नाव. २००६ साली शिवसेना सोडून राज यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. अन सगळे काही व्यवस्थीतही सुरु झाले, २००९ च्या निवडणुकीत पक्षाचे तब्बल १३ जागांवर विजय मिळवला. राज ठाकरे हे नाव प्रत्येक मराठी मनात कोरले गेले, पण तुम्हाला माहिती आहे का, राज ठाकरे यांचे नाव मुळात राज ठाकरे हे नाहीच आहे \n इडी प्रकारांच्या वेळी हि बाब अर्थात माझ्या लक्षात आली, कारण जेव्हा त्यांना नोटीस पाठवली होती त्यावर राज ठाकरे अस नाव मुळात नवतेच. त्या नोटिशीवर लिहिलेलं होत स्वरराज एस. ठाकरे अर्थात स्वरराज श्रीकांत ठाकरे अस अर्थात स्वरराज श्रीकांत ठाकरे अस श्रीनात ठाकरे हे महाराष्ट्रातले मोठे नाव, बाळासाहेबांच्या व्यंगचित्राइतकेच त्यांचे समीक्षा लेख महाराष्ट्रात गाजयाचे. संगीताशी त्यांचा विशेष लगाव म्हणूनच आपल्या मुलांची नाव ही संगीतावरून ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला\nबायकोचे नाव त्यांनी मधुवंती रागनुसार मधुवंती ठेवले. तर मुलाचे नाव ‘स्वरराज’ म्हणजे स्वराचा राजा आणि मुलीचे नाव ‘जयजयवंती’ हा अजून एक संगीतातील राग अशी ठेवली. लहानपणापासून; राज ठाकरेंना तबला, व्हायोलिन, गिटार इ. लळा लागला होता. पण त्यांचे प्रेम होते ते व्यंगचित्रांवर, आजही त्यांची व्यंगचित्रे मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत, अन सत्तेवर आसूड ओढणे यात तर त्यांची मक्तेदारी.;\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अ�� 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/england-beat-australia-by-6-wickets-in-2nd-t20i-lead-series-by-2-0-psd-91-2268514/", "date_download": "2020-09-28T00:29:34Z", "digest": "sha1:6ZWLCVVW72WPV27QNJMDLIVVO36KB5GD", "length": 12903, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "England Beat Australia by 6 wickets in 2nd T20I lead series by 2-0 | इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात, मालिकेतही २-० ने विजयी आघाडी | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nइंग्लंडची ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात, मालिकेतही २-० ने विजयी आघाडी\nइंग्लंडची ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात, मालिकेतही २-० ने विजयी आघाडी\nजोस बटलरचं नाबाद अर्धशतक\nकर्णधार मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. रविवारी साउदम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ६ गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५८ धावांचं आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केलं. नाबाद ७७ धावा करणारा जोस बटलर सामनावीर ठरला.\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. जोफ्रा आर्चरने यष्टीरक्षक बटलरकरवी त्याला झेलबाद केलं. यानंतर यष्टीरक्षक कॅरीही मार्क वुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. भरवशाचा स्टिव्ह स्मिथही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला. यानंतर कर्णधार फिंच आणि स्टॉयनिसने भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. ख्रिस जॉर्डनने फिंचचा त्रिफळा उडवत इंग्लंडला आणखी एक यश मिळवू��� दिलं.\nयानंतर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही फटकेबाजी करत संघाला १५७ धावांचा टप्पा गाठून दिला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने २ तर जोफ्रा आर्चर-मार्क वुड-आदिल रशिद या त्रिकुटाने १-१ बळी घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज धावबाद झाले.\nप्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या संघाची सुरुवातही काहीशी अडखळत झाली. सलामीवीर जॉनी बेरअस्टोही अवघ्या ९ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांनी चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने ५४ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने मलाननेही ४२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडच्या या झंजावाती फलंदाजीवर नियंत्रण ठेवणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. अखेरीस ६ गडी राखून सामन्यात बाजी मारत इंग्लंडने मालिकेवर कब्जा केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 चेंडूला हँड सॅनिटायजर लावल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचं निलंबन\n2 कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकरनं अपेक्षाभंग केला – शशी थरूर\n3 पहिल्यांदाच प्रेक्षकांकडून मला शिवीगाळ झाली नाही, बरं वाटलं – डेव्हिड वॉर्नर\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/quarantine-jamkhed-will-be-coming-outside-54820", "date_download": "2020-09-27T23:32:42Z", "digest": "sha1:TR7VXGUTJWOKA4GECU2UDSJMD5VIH3PC", "length": 16836, "nlines": 194, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Quarantine in Jamkhed will be coming from outside | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाहेरून येणारे होणार जामखेडमध्ये क्वारंटाईन\nबाहेरून येणारे होणार जामखेडमध्ये क्वारंटाईन\nबाहेरून येणारे होणार जामखेडमध्ये क्वारंटाईन\nशनिवार, 23 मे 2020\nनागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेमधील शाळा, महाविद्यालयाच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या. मात्र याठिकाणी पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नसल्याने, ते बांधून देण्याची तयारी आमदार रोहित पवारांनी दाखविली.\nजामखेड : जामखेड कोरोना 'मुक्त' झाले खरे; मात्र यापुढील काळात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान जामखेडकारांसमोर राहणार आहे. कारण मुंबई - पुण्याहून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या सर्वांना जामखेडमध्येच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जामखेडमध्येच क्वारंटाईन करण्याच्या प्रस्तावावर मोठा 'खल' झाला होता, पण अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.\nया नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी जामखेमधील शाळा, महाविद्यालयाच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या. मात्र याठिकाणी पाण्याची, शौचालयाची व्यवस्था नसल्याने, ते बांधून देण्याची तयारी आमदार रोहित पवारांनी दाखविली. तसेच क्वारंटाईन होणाऱ्या सर्वांच्या दोन वेळच्या जेवणाची, नाश्त्याची सोय देखील करुन देण्याची, अशी ग्वाही आमदार रोहित पवारांनी प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनासमोर निर्माण झालेला 'पेच' सुटला. या निर्णयामुळे आता ग्रामीण भागात मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नागरिक येणार नाहीत. त्यामुळे गैरसोयी आहेत, अशी हकाटी पिटविणाऱ्या ग्रामीण भागातील भितीचे वाताव��ण कमी होण्यास मोठी मदत होईल.\nजामखेड तालुक्याने मागील दोन महिन्यात अनेक 'धडे' घेतले. दोघा परदेशी पाहुण्यांनी कोरोनाचा 'वाणवळा' आणला आणि तब्बल येथील 15 बाधित झाले. एकाने जीव गमवला. बाकीचे या संकटातून बाहेर पडले. मात्र तब्बल दोन महिने संपूर्ण जामखेड 'शांत' झाले. लाॅकडाऊन आणि हाॅटस्पाँट या दोन्ही प्रसंगातून मोठ्या एकजुटीने संघर्ष करून जामखेडकर बाहेर पडले. आता पुन्हा हाॅटस्पाॅटची वेळ येऊ नये, येथे कोरोनाचा रुग्णच मिळू नाही, यासाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने कंबर कसली आहे. हे मात्र निश्चित \nसरकारनामा, सकाळची भूमिका निर्णायक\nजामखेड तालुक्यात प्रशासनाने मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या मूळ गावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड येथेच क्वारंटाईन करावे, अन्यथा कोरोनाचा ग्रामीण भागातील फैलाव रोखणे अवघड होईल, अशी भूमिका सकाळ, सरकारनामा, ई-सकाळ च्या माध्यमातून मांडली होती. ही बाब प्रशासनाने गांभिर्याने घेतली. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठका होऊन यांवर एकमत झाले. अधिकाऱ्यांनी ही बाब प्रांताधिकारी आर्चना नष्टे यांच्यासमवते झालेल्या बैठकीत पुनःचर्चेत घेतली. त्यांनाही हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यानंतर व्यवस्था कशी आणि कुठे करायची यावर 'खल' सुरु झाला. येणारे नागरिक जामखेड मध्ये ठेवायचे कोठे त्यांना सुविधा पुरवायच्या कशा त्यांना सुविधा पुरवायच्या कशा तसेच ऐवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कोण करणार तसेच ऐवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कोण करणार पिण्याच्या पाण्याची व सांडपाणी व्यवस्थापन कशी होणार पिण्याच्या पाण्याची व सांडपाणी व्यवस्थापन कशी होणार या सर्वांना शौचालय व्यवस्था उपलब्ध कशी करणार या सर्वांना शौचालय व्यवस्था उपलब्ध कशी करणार असे ऐक ना अनेक प्रश्न प्रशासना समोर आले. यातून मार्गाचा शोध सुरुच होता. अखेर ही सर्व स्थिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आमदार रोहित पवारांच्या कानावर घातली. सर्व स्थितीची माहिती दिली. तालुका अरोग्य अधिकारी डाँ. सुनील बोराडे यांनी ही या प्रस्तावाला अनुमोदन देणारी माहिती सांगितली.\nआमदार रोहित पवार यांनी पेच सोडविला\nआमदार रोहित पवार यांनी मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या ; जामखेडमध्ये क्वारंटाईन हो���ाऱ्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था तसेच यांच्या राहण्याच्या ठिकाणी शौचालयाची उभारणी करुन देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आमदार पवार यांनी पुढाकार घेताच प्रशासनासमोर निर्माण झालेला पेच सुटला आणि तालुक्यात येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना आजपासून जामखेडलाच कोरांटाईन करण्यास सुरुवात ही झाली.\nसर्वांना जामखेडमध्येच क्वारंटाईन करणार : नाईकवाडे\nमुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांना ग्रामीण भागात पुरेशा सुविधा देता येणार नाहीत. तसेच त्यांच्या माध्यमातून कोरोणाचा फैलाव झाला, तर तो रोखणे मोठे अवघड होईल. यासाठी या सर्वांना जामखेडला कोरोंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती कोरोना पॅाझिटिव्ह\nनवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती टि्वटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nप्रलंबित रेल्वेमार्गासाठी आमदारांचा पाठपुरावा ; खासदारांचे दुर्लेक्ष..\nमंगळवेढा : कर्नाटकातील भाविक पंढरपूरशी अधिक वेगाने जोडण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर विजयपूर या रेल्वेमार्गासाठी खासदाराकडून...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\nकंपाऊंडरकडून औषधे नकोत - भाजपला शिवसेनेला टोला\nमुंबई : कोरोनाच्या लक्षणांनुसार डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे कशी घ्यावीत, असे सांगणारे फलक शिवसेना नगरसेवकांनी प्रसिद्ध केल्यासंदर्भात भाजप...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारी धोक्यात...\nनांदेड ः केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आली आहे. याचा फटका नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर...\nशुक्रवार, 25 सप्टेंबर 2020\nकोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराकडे, परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू\nपरभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते ३० सप्टेंबर...\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nप्रशासन administrations आमदार रोहित पवार कोरोना corona मुंबई mumbai सकाळ तहसीलदार पुढाकार initiatives\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T22:51:06Z", "digest": "sha1:QDWCTRWWTIQMERLA4LJHANHBPOWDLICF", "length": 8826, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "यशोमती ठाकुर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n रेशन धान्य घेऊन जाणारा ट्रक 2 दिवसापासून…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन्…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\n13 मुलं आणि 3 पुतणे, ‘घराणेशाही’ अधिक अन् ‘कॅबिनेट’ कमी दिसतयं ‘ठाकरे…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये सध्या राजकीय घराण्यांना अच्छे दिन आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक अशा कुटुंबांचे वर्चस्व आहे ज्यांची राज्यात ताकद आहे. महाराष्ट्र…\nड्रग्स कनेक्शन मध्ये ‘या’ 5 दिग्गजअभिनेत्रींची…\nअभिनेत्रीच्या मृत्यूनंतर सातार्‍यातील चित्रीकरणावर टांगती…\nPhotos : लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक ‘स्वानंदी’…\nज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी…\nअभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची…\nअसं तयार करा तुळशीचं दुध, ‘या’ 12 समस्यांवर…\n‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप…\n‘आरआरटीएस’ ट्रेनचा फर्स्ट लुक जारी, 180 किलोमीटर…\nGoogle Drive च्या डेटा स्टोरेजमध्ये मोठा बदल \nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’…\n रेशन धान्य घेऊन जाणारा…\nPune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी…\n शिक्रापूर पोलिसांचा गुटख्याच्या साठ्यावर छापा\nDaughter’s Day : एका वडिलांची स्टोरी, ज्यांनी मॉडल…\nPune : बहुप्रतिक्षित व चर्चित असणाऱ्या 1289 पोलीस…\nखासगी आणि सरकारी हॉस्पीटल्सनी सतत ‘रेमेडिसिवीर’…\nDFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव काळात भाविकांना प्रवेश न��ही\nभारतीय व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी \nकोविड -19 लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी आहेत का \nभारताला किती काळ डावलणार , PM मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत…\nमोठ्या प्रमाणावर होणार ‘पिनाका’ मिसाईलची निर्मिती, DRDO नं…\nफोन खरेदीसाठी ऑक्टोबरपर्यंत करा प्रतिक्षा, ‘हे’ 5 शानदार स्मार्टफोन येताहेत भारतात, जाणून घ्या\nघरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा\nदीपिकाच्या चौकशी दरम्यान हात जोडून उभे का राहिले NCB चे अधिकारी , मोबाईल फोन जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.shoutmemarathi.com/2020/04/blog-post_35.html", "date_download": "2020-09-27T23:57:00Z", "digest": "sha1:5ZXRCYX4V7H7QRHMGPR6PK7TQU2NBSOI", "length": 7853, "nlines": 49, "source_domain": "www.shoutmemarathi.com", "title": "च्यायला !! रावणाच्या पायाखाली एक माणूस सतत पडलेला असायचा, हा माणूस कोण होता... ही काय नवी भानगड", "raw_content": "\n रावणाच्या पायाखाली एक माणूस सतत पडलेला असायचा, हा माणूस कोण होता... ही काय नवी भानगड\nदूरदर्शन वर पुन्हा प्रदर्शित झालेले रामायण यावेळी सुद्धा करोडो लोकांनी पाहिलं. पण म्हणतात ना बापसे बेटा सवाई. तर आता रामायण पाहणाऱ्या बेत्यांनी आपल्या प्रश्नांनी आपल्या शहाण्या बापांना अक्षरशः भंडावून सोडलं आहे.\nरामायण बघताना आढळून आल कि रावण जेव्हा सिंहासनावर बसलेला असायचा तेव्हा त्याच्या पायाखाली कुणीतरी असायचं. कोण आहे हा अन त्याला तसं का झोपवलं अन त्याला तसं का झोपवलं असे अनेक प्रश्न लहानग्यांना पडलेले आहेत. च्यायला असले प्रश्न आपल्याला पूर्वी कधी पडले होते का \nरावणाच्या पायाखाली दुसरा तिसरा कोणी नसून आहे तो शनिदेव. आता मध्ये स्रीवादी संघटनांमुळे चर्चेत आलेले शनिदेव हेच रावणाच्या पायाखाली दिसतात. रावण महाबली, महाज्ञानी त्याने सगळ्या जगालाच नियंत्रणात ठेवले होते. इंद्रदेवाची तर म्हणे त्याच्यासमोर बोबडीच वळायची.\nया रावणाने यापुढे जाऊन नवग्रहांना आपल्या मुठीत ठेवलं होत (बिचारा प्लुटो त्यावेळी ग्रहच समाजाला जायचा, त्यामुळे बिचाऱ्याने नाहक मार खाल्ला..). त्या सर्वांना डांबून घेऊन तो लंकेला आला होता. (नवग्रहांना मुठीत ठेवणे, लंकेला घेऊन येणे असा उपयोग अलंकारिक असावा, अन याचा शब्दशः अर्थ न घेता.. ज्योतिषशास्त्रात रावण इतका पारंगत होता कि ग्रह त्याच्या तालावर नाचायचे असा असावा)\nजेव्हा मेघनादचा जन्म होण���र होता, तेव्हा आपल्या ज्योतिष रावणाने सगळ्या ग्रहांना व्यवस्थित अशा घरांमध्ये बसवलं होत. आपला मुलगा अजय, अमर होईल अशी एकंदरीत सगळी व्यवस्था त्याने केली होती. पण शनिदेवांनी नेमके जन्माच्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला. (रावणाने बांधलेला पत्याचा बंगला उधळला म्हणा कि). यामुळे झाल अस कि मेघनाद महापराक्रमी झाला जरूर पण तो अल्पायुषी ठरला.\n पंगा रावणाशी घेतला होता, रावणही काय साधासुधा गडी थोडाच होता. रावण प्रचंड चिडला अन त्याने शनीच्या पायावर गदा प्रहार केला. एवढं करूनही रावणाचा राग शांत झाला नाही. शनीचा अपमान करण्यासाठी आणि शनिदेवांच्या वक्रदृष्टीपासून लंकेला वाचविण्यासाठी रावणाने शनिदेवांचं तोंड खाली जमिनीकडे करून त्यांना सिंहासनासमोर फेकल अन नेहमी सिंहासनावर बसल्यावर पाय ठेवण्यासाठी रावण पालथ्या शनिदेवांचा उपयोग करत असे. सिंहासनावरून उठताना, बसताना रावण शनिदेवांच्या अंगावर पाय ठेवून मुद्दाम त्यांना जोरात दाबत असे. पुढे हनुमानाने नवग्रहांना रावणापासून वाचवले.\n आमचे लेख, आमची भाषा आवडते ना आवडत असेल तर आम्हाला कळवत जा\nदेवयानी मालिकेची नायिका भाग्यश्री मोटे सध्या करतेय हे काम... बोल्डनेसमध्ये देते भल्याभल्यांना टक्कर\nनाष्ट्यालाच 40 चपात्या अन 10 प्लेट भात खाणाऱ्या 23 वर्षाच्या युवकाला कंटाळलय क्वारन्टीन सेंटर\n मग राज ठाकरेंच खर नाव माहित आहे का\nमराठी मध्ये तंत्रज्ञान विषयक लेख आणाव्यात म्हणून shout me marathiची सुरवात झाली. पण तंत्रज्ञानविषयक गोष्टींसोबतच मनोरंजन, राजकारण या गोष्टींचाही विस्तार आता इथे झाला आहे. काही चुकल, चांगल वाटले तर नक्की आवाज द्या (मराठीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T00:18:29Z", "digest": "sha1:PGJGNCDUP43BBAPTE54766ZQIIDJPVOJ", "length": 29762, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चंद्रपूर किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\n(किल्ले चंद्रपूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n४ गडावरील राहायची सोय\n५ गडावरील खाण्याची सोय\n६ गडावरील पाण्याची सोय\n७ गडावर जाण्याच्या ��ाटा\n९ जाण्यासाठी लागणारा वेळ\n११ हे सुद्धा पहा\nचंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. नागपूरच्या दक्षिणेला चंद्रपूर आहे. गौड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर हे गाव पूर्वी किल्ल्याच्या आत होते. लोकसंख्येच्या विस्तारामुळे चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीमध्ये आहे.\nचंद्रपूरच्या किल्ल्याचा पाया खांडक्या बल्लाळशहा या गौड राजाने घातला. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. चंद्रपूरचा किल्ला वसवण्यामागे एक लोककथाही या भागात प्रचलित आहे. ही बहुचर्चित कथा या किल्ल्याच्याही बाबतीत सांगितली जाते. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ.स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणीकरुन साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि पायाभरणी केली.\nखांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्विकारले. ते चिन्ह वेशीच्या चारही बाजूंना कोरुन घेतले. मात्र या चिन्हांमधील सिंहाचा आकार हत्तीच्या दुप्पट तरी मोठा दाखवलेला आहे.\nचार दिशांना चार बलदंड दरवाजांबरोबर चार उपदिशांना लहान दरवाजे करण्यात आले. यांना खिडक्या म्हणतात. पुढे धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमधे तटबंदीचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मोठा दानधर्म करण्यात आला. या तटाला तेव्हा सव्वा कोटी रुपये खर्च आल्याची नोंद आहे. तटबंदीची उंची १५ ते २० फुटांची असून परिघ साडेसात मैल आहे. याचे दक्षिणोत्तर अंतर पावणे दोन मैल असून पूर्वपश्चिम अंतर सव्वा मैल आहे. पूर्व व दक्षिणेकडे झटपट नदी असून पश्चिमेला इरई नदी तटाजवळून वहाते.\nचंद्रपूरच्या किल्ल्याला जटपूरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय देखणा आहे. तसेच उपदरवाजे म्हणजे खिडक्यांनाही नावे आहेत ती अशी बगड, हनुमान, विठोबा, चोर आणि मसण. याशिवाय किल्ल्याला पूर्वी बालेकिल्ला होता. तो हीरशहाने बांधला. त्याचा वापर सध्या तुरुंग म्हणून करतात. इ.स. १८१८ मधे इंग्रज कॅप्टन स्कॉट याने बालेकिल्ला जिंकला तेव्हा त्याला १० लाख रुपयांची लुट येथे मिळाली होती.\nयाशिवाय अचलेश्वर मंदिर, महाक��ली मंदिर, गंगासिंगाची समाधी तसेच रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. अचलेश्वर मंदिराजवळ असलेली राजा बीरशहाची समाधी अतिशय देखणी आहे.\nचंद्रपूरचा किल्ला हा चंद्रपूर शहरामध्येच असल्याने चंद्रपूरला आलात कि झाले. चंद्रपूर हे विदर्भाच्या दक्षिणेला वसलेले शहर आहे. येथे रेल्वे स्टेशन व बस स्थानक आहे. वर्धा, नागपूर, यवतमाळ येथून सातत्याने बस चालतात. रेल्वेने पोचायचे असल्यास नागपूर किंवा वर्धा येथे उतरून दुसरी गाडी पकडावी लागते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव ई. कडून येण्यासाठी रेल्वे फायदेशीर आहे. सोलापूर, नांदेड कडून येण्यासाठी बसचा प्रवास ठीक आहे. चंद्रपूर हे नागपूर विभागातील दुसरे मोठे शहर आहे. त्यामुळे बस आणि रेल्वे ची चांगली उपलब्धता आहे.\nकिल्ला हा शहराच्या मध्यभागी आहे. बस स्थानक व रेल्वे स्टेशन पासून अंदाजे अर्धा किलोमीटर वर किल्ल्याचा जतपुरा गेट लागतो.\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nगडसंच - बाबासाहेब पुरंदरे\nकिल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर\nगडदर्शन - प्र. के. घाणेकर\nगड आणि कोट - प्र. के. घाणेकर\nइये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर\nचला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर\nसाद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर\nसोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर\nमैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर\nदुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर\nओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचन�� किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड किल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पा��गड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्�� वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०२० रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.art.satto.org/mr/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-28T00:45:33Z", "digest": "sha1:ZLXCNNK2HARGAODOAQUZOJG3FRPONV5C", "length": 6978, "nlines": 115, "source_domain": "www.art.satto.org", "title": "Красива вила на брега на езерото Мичиган | Art senses - артистични идеи за интериор и градина", "raw_content": " आपण आपल्या JavaScript अक्षम आहेत असे दिसते. तो दिसून ठरत आहे म्हणून आपण हे पृष्ठ पाहण्यासाठी करण्यासाठी, आम्ही आपण आपल्या JavaScript पुन्हा-सक्षम करा की विचारू\nबागांची व्यवस्था आणि लँडस्केपींग\nमाझी प्राइड फोटो स्पर्धा\nअन्न व्यवस्था आणि सजावट\nनाजूक रंगांमध्ये स्वयंपाकघरांचे फोटो\nकोपरा डी-आकाराच्या स्वयंपाकघरांचे फोटो\nस्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीसह लिव्हिंग रूमची चित्रे - फर्निचर कल्पना\nजांभळ्या मध्ये स्वयंपाकघरातील चित्रे\nतपकिरी आणि फिकट तपकिरी रंगात राहत्या खोलीची छायाचित���रे\nपांढर्‍या खोलीत लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nपांढर्‍या, फिकट तपकिरी आणि तपकिरी रंगात राहत्या खोलीची चित्रे\nटीव्ही भिंतीवरील फोटो - टीव्हीच्या मागे भिंतीमागील कल्पना\nआतील भागात झोनिंगसाठी चित्रे आणि कल्पना\nजांभळ्यामध्ये लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nकॉरिडॉर आणि हॉलवेसाठी फोटो आणि कल्पना\nएक मजली घरासाठी फोटो आणि कल्पना\nजलतरण तलावासह आधुनिक घरांची छायाचित्रे\nमिशिगन तलावाच्या किना-यावर सुंदर व्हिला\nसामायिक करा चिवचिव मेल\nआम्ही आपल्यास उत्तर अमेरिकेच्या मिशिगन तलावाच्या किना .्यावरील एक अत्यंत मोहक व्हिला सादर करतो. व्हिला शैली आणि आतील रचना या भव्य स्थानाच्या सुंदर निसर्गाशी योग्य सुसंगत आहेत. व्हिला तलावाच्या किना on्यावर बांधले गेले आहे आणि जबरदस्त दृश्ये देते. दोन्ही नैसर्गिक आणि उच्च प्रतीचे साहित्य - लाकूड, दगड, संगमरवरी - दोन्ही आत आणि बाहेरून वापरले जाते. रंगांची निवड प्रकाश श्रेणीत केंद्रित आहे, ज्यामुळे कोझनेस आणि कळकळ एक आनंददायक भावना निर्माण होते. खोली आरामदायक आणि कार्यशील असताना खोल्या प्रशस्त, चमकदार आणि सुंदर आहेत. पॅनोरामा आणि सुंदर परिसरावर जोर देऊन व्हिला आजूबाजूचा परिसर सोपा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/rajendra-pawars-school-scientists-became-teachers-and-farmers-became-students-55458", "date_download": "2020-09-27T22:39:56Z", "digest": "sha1:MYILU5XEXOLABOJKDWVB5UL7SHA7MFTE", "length": 17089, "nlines": 195, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rajendra Pawar's school! Scientists became teachers and farmers became students | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजेंद्र पवार यांची शाळा शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन शेतकरी झाले विद्यार्थी\nराजेंद्र पवार यांची शाळा शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन शेतकरी झाले विद्यार्थी\nराजेंद्र पवार यांची शाळा शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन शेतकरी झाले विद्यार्थी\nमंगळवार, 2 जून 2020\nराजेंद्र पवार यांच्या `मोबाईल शाळेत` शेतकरी बनले विद्यार्थी, शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन तालुका क्रषी अधिकारी बनले मुख्याध्यापक एक ठिकाण झाले की दुसऱ्या ठिकाणी ही शाळा भरायची. दिवसभरात सहा ठिकाणी कार्यक्रम.\nजामखेड : राज���ंद्र पवार यांच्या `मोबाईल शाळेत` शेतकरी बनले विद्यार्थी, शास्त्रज्ञ बनले शिक्षक अन तालुका क्रषी अधिकारी बनले मुख्याध्यापक एक ठिकाण झाले की दुसऱ्या ठिकाणी ही शाळा भरायची. दिवसभरात सहा ठिकाणी कार्यक्रम. दररोज आठरा ते वीस गावांच्या लोकांना सलग चार दिवस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत शिक्षणाचे धडे देत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजुन काढला \nतालुक्यातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे, शेतीतील उत्पादकता वाढावी, येथील शेतीचा दर्जा उंचवावा यासाठी आमदार पवार यांच्या पुढाकाराने बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व जामखेड तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 87 गावांत चार दिवसात 24 ठिकाणी शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले.\nयावर्षी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात दर्जेदार 'वाण' आपल्या शेतामध्ये पेरता यावेत, त्यांची उत्पादकता चांगली वाढावी, त्यांना चांगले पैसे मिळावेत, हाच दृष्टिकोन ठेवून गेल्या चार दिवसांपासून खरीपपूर्व पीक पेरणीपूर्व नियोजनांतर्गत अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाचे महत्त्व काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व त्याद्वारे होणारे मूल्यवृद्धी याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.\nराजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून दर्जेदार वाणापर्यंतची माहिती दिली. पिक विमा, शेतीला असलेले संरक्षण तो नियमित भरावा,तसेच जे पीक शेतात आहे त्याचाच विमा भरावा, यामध्ये मुख्यतः होणारी चूक म्हणजे सोसायटी पेरणी केलेल्या पिकाचा पिक विमा न भरता सर्वांजण बाजरी पिकाचा विमा भरतात. ही चूक दुरुस्त करून प्रत्येकाने स्वतःच्या पेऱ्याप्रमाणे सोसायटीत नोंद करावी, त्याच पिकाची सोसायटी घ्यावी. त्याचाच पिक विमा भरावा. तसेच त्यांनी बदलती पीक पद्धतीत संबंधित पिकाचे कोरडवाहू क्षेत्रात तसेच लवकर येणाऱ्या बाजरी, तूर,उडीद ,कांदा या पिकांच्या वाणाविषयी माहिती दिली.\nहे वाण पुढील वर्षी शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देऊ. त्यामाध्यमातून त्या गावच्या शेतकऱ्यांना पुढील काळात बियाणे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकेल. यानिमित्ताने ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे शास्त्रज्ञ विवेक भोईटे ,शास्त्रज्ञ संतोष करंजे, ओंकार ढोबळे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींनी निरनिराळ्या पिकांच्या बाबतीत माहिती सांगितली. यानिमित्ताने तूर, बाजरी, मका, उडीद या पिकासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कांदा लागवडी संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फळबागांपैकी आंबा, लिंबू या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. चार दिवस संपूर्ण तालुका शेती क्षेत्रातील तज्ञांनी पिंजून काढला.\nकृषी विभागाच्या योजनांची माहिती\nतालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये पांडुरंग फुंडकर कृषी योजनेंतर्गत फळबाग लागवड, एन.एच.एम.चे शेततळे, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, फळबाग, ट्रक्टर व वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे नवीन 'स्मार्ट योजने' अंतर्गत फक्त शेतकरी गटालाच लाभ देण्यात येईल, गटशेतीचे महत्त्व समजावून सांगितले.\nगरजेनुसार मार्गदर्शन उपलब्ध करून देवू ः राजेंद्र पवार\nआमदार रोहित पवार आणि तालुका कृषी विभाग यांनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट , बारामती या संस्थेतील अधिकारी, शास्त्रज्ञानां सोबत बैठक केली आणि या भागातील शेतीची उत्पादकता वाढावी, शेतीचा दर्जा सुधारावा यासाठी खरीप पेरणीपूर्व नियोजनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे चर्चासत्र घेण्याचा अग्रह धरला. त्यानुसार आम्ही हे चार दिवसांचे जामखेड तालुक्यातील चर्चासत्र राबविले. यापुढील काळात आपण येथील गरजेनुसार निरनिराळ्या फळबागांवर मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी दिली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n....या अभिनेत्रींचे मोबाईल फोन ncb ने केले जप्त\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बाॅलीवडू आणि ड्रग कनेक्शन याची चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दीपिका...\nरविवार, 27 सप्टेंबर 2020\n'महात्मा फुले जनआरोग्य' नाकारणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करा...\nपुणे : राज्यात कोविड-१९ या साथरोगाची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ते गरजूंना सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी सरकारतर्फे महात्मा...\nबुधवार, 23 सप्टेंबर 2020\nबारामतीचे लॉकडाउन उठविण्याचा निर्णय; सोमवारपासून व्यवहार सुरळीत\nबारामती : गेले १४ दिवस सुरु असलेला ल���कडाऊन सोमवारपासून (ता. २१ सप्टेंबर) मागे घेण्यात येणार आहे. ठराविक अपवाद वगळता इतर सर्व व्यवहार सकाळी नऊ ते...\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nअनेकांना धडकी भरविणारी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची डायरी....\nटेबलावर एक डायरी...कोणी भेटायला आले की हाताची घडी घालून शांतपणे म्हणणे ऐकून घ्यायचे. महत्त्वाची गोष्ट लक्षात येताच त्याचे पॉइंट लगेच लिहून...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nसुशांतची हत्या की आत्महत्या उलगडा होणार\nमुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा व्हिसेरा अहवाल (आज) शुक्रवारी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचे गूढ लवकरच उकलण्याची...\nशुक्रवार, 18 सप्टेंबर 2020\nमोबाईल शिक्षक सकाळ शिक्षण education दरड landslide उत्पन्न शेती farming पुढाकार initiatives बारामती कृषी विभाग agriculture department विभाग sections आमदार रोहित पवार खरीप जलसंधारण कोरडवाहू तूर उडीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/08/blog-post.html", "date_download": "2020-09-27T21:51:33Z", "digest": "sha1:SREHSII22GZSWOQD6X4364LX2LYLD773", "length": 8743, "nlines": 99, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "स्वराज महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशीप \"एसके ट्रॅक्टर्स\" नावाने खेड, मावळ व पेणमध्ये | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nस्वराज महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशीप \"एसके ट्रॅक्टर्स\" नावाने खेड, मावळ व पेणमध्ये\nपिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):- प्रसिद्ध उद्योजक एस कुदळे ग्रूप व चाकणमधील यशस्वी क्रेन व्यवसायिक अमोल सोनवणे यांच्यासोबत एसके ट्रॅक्टर्स (सोनवणे कुदळे) या नावाने शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू झाले आहे. एस के ट्रॅक्टर्सचे शो रूम चाकण कुरुळी कल्याणी भारत फोर्ज समोर तर सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयाशेजारी, कामशेत,पेण- रायगड व राजगूरू नगर अशा पाच ठिकाणी कार्यरत झाले आहे.\nस्वराज महिंद्रा ट्रॅक्टर चे सोपान रायकर हे प्रथम ग्राहकाचे मानकरी ठरले.\nकुदळे हे १९३२ पासून सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. मारुती सुझुकी कार या\nनामांकित कंपन्यांची डीलरशिप आहे.\nआता सोनवणे यांच्या सहकार्याने महिंद्रा स्वराज ट्रॅक्टरची डिलरशिप घेवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे.\nयामुळे चाकण, तळेगाव,लोणावळा, कामशेत व कोकण या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सवराज ट्रॅक्टर हा Pजागतिक स्तरावर अग्रेसर ब्रॅन्ड असून अगदी शेतकऱ्यांना परवडेल अशा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे.लॉकडाऊनच्या काळात देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा स्वराजच्या ट्रॅक्टरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक ट्रॅक्टरची जोड दिल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती संचालक नीरज कुदळे यांनी दिली. तर शेतकरी बांधव यांना संपूर्ण सेवा देऊ.असे अमोल सोनवणे म्हणाले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.spardhavahini.com/2018/06/daily-quiz-5.html", "date_download": "2020-09-27T22:56:38Z", "digest": "sha1:WAX34YS3IO3ZBJ7PIYSBTBKGNAXMW34U", "length": 4172, "nlines": 93, "source_domain": "www.spardhavahini.com", "title": "Daily Quiz 5 : Marathi - English ~ Spardhavahini", "raw_content": "\nई मासिके / पुस्तके\nमराठी - इंग्लिश चा अभ्यास करा आमच्यासोबत ....\nदररोज २० प्रश्नांची QUIZ\nआठवड्याला १०० प्रश्नांची पेपर १ साठी FULL LENGTH TEST\nराज्यसेवा मुख्���, MPSC Gr B/Gr C Mains Paper I साठी उपयोगी\nअधिक माहितीसाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता : @spardhavahini\nआपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....\nस्पर्धावाहिनी Current Analysis नमस्कार , स्पर्धावाहिनी टीमने यापूर्वी प्रकाशित केलेल्या Current Diary च्या अंकाना आपला सर्वांचा ...\nमहिला व बालविकास अधिकारी [CDPO] - Study Material\nभारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)\nप्रश्नसंच क्र. १ (चालू घडामोडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-131457.html", "date_download": "2020-09-28T00:19:24Z", "digest": "sha1:AL737RGVUF4NADUTUF6EMW2X6H4H7ZFR", "length": 22857, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क���रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nमुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nमुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा\n29 जुलै : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या पावसाने आता जोरदार बरसण्याचा इरादा केलाय. येत्या 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 14 सेंटीमीटरपर्यंत पाऊस नोंदवला जाऊ शकतो असं हवामान खात्यानं म्हटलंय. मागच्या 24 तासात सांताक्रुझमध्ये 48.3 मिलीमिटर तर कुलाब्यात 26.6 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय. आतापर्यंत झालेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करण्यार्‍या धरणांमधला साठा वाढला आहे. तुलसी धरणासह इतर 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत.\nडहाणूमध्ये दोन जण पाण्यात वाहून गेले\nदरम्यान, आज मुंबई आणि परिसरात सकाळपासून संततधार सुरू आहे. डहाणूत धामणी धरण 71 टक्के भरलंय. या धरणातून वसई, विरार आणि मीरा-भाईंदरला पाणी पुरवठा केला जातो. तर डहाणू तालुक्यातल्या उर्से गावचा संपर्क तुटलाय. सूर्या नदीने धोक्याची पातळी\nओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मात्र 2 जणं नदी पार करताना वाहून गेले. तसंच, या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठाही खंडीत झालाय. तर डहाणूजवळचे कासा हे गांव पूर्ण पाण्याखाली गेले आहे. तसंच आजूबाजूंच्या गावात ही रस्त्यावर पाणी तुंबलंय.\nवसई तालुक्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वसई विरार, नालासोपारा परिसरात सखल भागात पाणी साचलंय. वसईमध्ये तानसा आणि वैतरणा नदी काठच्या गावात पाणी घुसलंय. भाताणे पूल पाण्याखाली गेलाय. तर वैतरणा नदीवरचा पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे 40 पाड्यांशी संपर्क तुटलाय. उसगावात अडकून पडलेल्या अनेकांना अग्निशमन दलानं बाहेर काढलंय. पावसामुळे भातशेतीचंही मोठं नुकसान झालंय. अहमदाबादकडे जाणारी हायवेवरची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नालासोपारामधल्या तुळींज रोड, टाकीरोड, सेन्ट्रल पार्क, पाटणकरपार्क, गालानगर आणि संतोष भुवन परिसरात पाणी साचल्याने अनेक भागात रिक्षा बंद आहेत. ��िरारमध्ये मुसळधार पावसामुळे वैतरणा, भातणे, तानसा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. 4 गावांसह 20 पाड्यांचा संपर्क तुटला आहे. शिरसाड ते वज्रेश्वरी हा रस्ता बंद करण्यात आलाय. तर 60 लोकांना हलवण्यात आलंय. वसईमध्ये तानसा आणि वैतरणा नदी काठच्या गावात पाणी घुसलंय.\nभिवंडीत मुस्लिम बांधवांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे आजच्या रमजान ईदचा सणही त्यांना पाण्यातच साजरा करावा लागतोय. भिवंडीतल्या मंडई, म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड, संगमपाडा, नदीनाका, तीनबत्ती परिसर या भागांतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. खाडीकिनारी असलेल्या ईदगाह झोपडपट्टीत 5 फूट पाणी साचलं आहे. पाऊस सुरुच असल्यानं पाणी उतरण्याची लक्षणं नाहीत आणि महानगरपालिका कसलीच मदत करत नसल्यानं मुस्लीम बांधवांनी संताप व्यक्त केलाय. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. भिवंडीत झालेल्या भरपूर पावसामुळे निजामपूर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलंय आणि तिथली कागदपत्रं वाचवण्यासाठी पोलिसांना धडपड करवी लागतीये.\nTags: local in rainmumbaimumbai rainmumbai rain 2014mumbai rainfallrainअतिवृष्टीचा इशारामान्सूनमान्सून मुंबईमुंबईमुंबईत पाणीच पाणी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची ���ायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mphpune.blogspot.com/2019/06/", "date_download": "2020-09-27T22:23:16Z", "digest": "sha1:U6C7T4AYKYFQLTHOV43RD5A3UWZCQFZC", "length": 57612, "nlines": 106, "source_domain": "mphpune.blogspot.com", "title": "Mehta Publishing House: June 2019", "raw_content": "\nमायकेल क्रायटन व रिचर्ड प्रेस्टन लिखित, डॉ. प्रमोद जोगळेकर अनुवादित\nनॅनीजेन ही यंत्रमानव विज्ञान या विषयात प्रगत काम करणारी आणि रसायन व वनस्पतींवर संशोधन करणारी कंपनी आहे, अशी ऐकीव माहिती रॉड्रिग्जला असते. विली फॉन्ग या वकिलाच्या सांगण्यावरून तो नॅनीजेन कंपनीत गुपचूप जाऊन तिथल्या प्रयोगशाळेचे फोटो काढणार असतो. कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसलेल्या नॅनीजेन कंपनीत मध्यरात्रीच्या सुमारास रॉड्रीग्ज शिरतो; पण तिथे गेल्यावर काही मिनिटांत त्याच्या कपाळातून, हातातून, मांडीतून रक्तस्राव व्हायला लागतो. कोणीही आजूबाजूला नसताना, कोणतंही कारण नसताना सुरू झालेला हा रक्तस्राव पाहून रॉड्रीग्ज प्रचंड घाबरतो आणि तिथून काढता पाय घेतो. तशा अवस्थेत तो विली फॉन्गचं ऑफिस गाठतो, त्यावेळेस फॉन्गच्या समोर एक चिनी माणूस बसलेला असतो. फॉन्ग रॉड्रीग्जला ‘काय झालंय’ असं विचारत असतानाच त्या चिनी माणसाच्या मानेतून रक्त यायला लागतं आणि तो कोसळतो. चिनी माणसाच्या मृत्यूला रॉड्रीग्ज जबाबदार आहे, असं फॉन्गला वाटत असतानाच फॉन्गचाही गळा आपोआप चिरला जातो आणि तोही कोसळतो. काय घडलंय हे रॉड्रीग्जच्या लक्षात येत असतानाच त्याची मान चिरायला लागल्याची त्याला जाणीव होते आणि तो कोसळतो. त्या तिघांनी आत्महत्या केल्याचं वृत्त वर्तमानपत्रांतून प्रसृत होतं. या प्रकरणाचा तपास लेफ्टनंट डॉन वाटानबे याच्याकडे येतो. त्याच्यासाठी ते एक आव्हान असतं. तर अशा धक्कादायक आणि रहस्यमय प्रसंगाने या कादंबरीची सुरुवात होते.\nमग केंब्रीज येथील एका जीवशास्त्र प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या सात जणांवर हे कथानक वेंâद्रित होतं. त्यात चार युवक असतात आणि तीन युवती. त्या चार युवकांची नावं असतात रिक हटर, पीटर जान्सेन, अमरसिंग, डॅनी मिनोट, तर त्या युवतींची नावं असतात कॅॅरेन किंग, एरिका मॉल, जेनी लीन. पीटर जान्सेन नागांच्या विषामध्ये असणाNया काही प्रथिनांच्या जैवरासायनिक क्रियांवर संशोधन करत असतो. नाग-सापांवरच्या कामामुळे पीटर जान्सेन हा `विषतज्ज्ञ' म्हणून ओळखला जात असतो. पीटरचा मोठा भाऊ भौतिकशास्त्रज्ञ असतो. चोवीस वर्षं वयाचा रिक हटर वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून एथ्नोबॉटनी या विषयात संशोधन करत असतो. वर्षारण्यात आढळणाNया झाडांच्या सालींमध्ये मिळणाNया वेदनाशामक औषधी रसायनांवर त्याचं काम चालू असतं. कॅॅरेन किंग कोळ्यांची जाळी आणि कोळ्यांच्या विषावर संशोधन करत असते. अमरसिंग वनस्पतींमधील हार्मोन्सवर संशोधन करत असतो. एरिका मॉल ही कीटकशास्त्रज्ञ असते.\nपीटरचा भाऊ एरिक हवाई येथील नॅनीजेन वंâपनीचा उपाध्यक्ष असतो. व्हिन ड्रेन नॅनीजेनचा अध्यक्ष असतो आणि अ‍ॅलिसन बेंडर कंपनीचे आर्थिक व्यवहार बघत असते. व्हिन ड्रेन जीवशास्त्र प्रयोगशाळेत काम करणाऱ्या या सात विद्याथ्र्यांना संशोधनासाठी नॅनीजेनमध्ये आमंत्रित करतो. तिकडे जावं की नाही या विचारात हे सात जण असतानाच अ‍ॅलिसनचा पीटरला फोन येतो, की त्याचा भाऊ एरिक बोटीवरून बेपत्ता झाला आहे. तिचा फोन आल्यावर पीटर हवाईला रवाना होतो. डॅन वाटानबे हा पोलीस अधिकारी एरिकच्या केसचा तपास करत असतो. तो एरिकला एक व्हिडिओ फिल्म दाखवतो. त्यात एरिकने बोटीवरून समुद्रात उडी मारल्याचं स्पष्ट दिसत असतं. त्याचवेळेला समुद्रापासून काही अंतरावर एका उंचवट्यावर अ‍ॅलिसन उभी असलेली दिसत असते. एरिक जेव्हा समुद्रात उडी मारतो तेव्हा ती बोटीकडे बोट दाखवत असते. तेव्हाच पीटरला अ‍ॅलिसनविषयी संशय येतो; पण त्याबाबत तो डॅनला काही सांगत नाही. तसेच बोटीवरून उडी मारताना एरिकने जीवनरक्षक जॅकेट घातलेलं नाही आणि बोटीत बिघाड झाल्याची शक्यता असतानाही जी-१६ या चॅनेलवर बोटीतील रेडिओवरून संदेश पाठवलेला नसतो. या गोष्टी माहिती असूनही एरिकने त्याचा वापर केलेला नाही, या दोन गोष्टीही पीटरला खटकतात.\nअशा वेळेला रिक हटरच्या एका मित्राची पीटरला आठवण होते. फोनच्या नोंदीवरून कुणाची माहिती काढायची असेल तर ते फोन कॉल्स उपलब्ध करून देण्याचं काम रिकचा हा मित्र करत असतो. त्याच्याशी संपर्वâ साधून पीटर त्याला अ‍ॅलिसनचा फोन नंबर देतो आणि तिच्या गेल्या काही दिवसांतल्या फोन नोंदी तपासायला सांगतो. त्याप्रमाणे त्या म���त्राने शोध घेतला असता, एरिकने बोटीवरून उडी मारायच्या एक-दोन मिनिटे आधी अ‍ॅलीसनने त्याच्याशी फोनवरून संपर्क साधायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि एरिकने बोटीवरून उडी मारल्यानंतर तिने व्हिन ड्रेकशी संपर्क साधलेला असतो. व्हिनशी तिचं झालेलं बोलणं जेव्हा पीटर ऐकतो, तेव्हा त्याचा अ‍ॅलीसनविषयीचा संशय बळावतो. त्यानंतर एरिकने ज्या बोटीवरून उडी मारलेली असते, त्या बोटीची तो पाहणी करायला गेलेला असताना अ‍ॅलिसनही तिथे येते. फक्त पीटर तिथे आहे, हे तिला माहिती नसतं. बोटीवरच्या माणसाशी अ‍ॅलीसनचं चाललेलं संभाषण पीटर ऐकतो. त्या संभाषणावरून पीटरला समजतं, की तिचं घड्याळ या बोटीवर विसरलं आहे, म्हणून ती आली आहे; पण पोलिसांशी संपर्क साधल्याशिवाय घड्याळ मिळणार नाही, हे बोटीवरच्या माणसाकडून कळताच अ‍ॅलीसन तिथून काढता पाय घेते. या घटनेने तर पीटरची खात्रीच होते, की एरिकने बोटीवरून असुरक्षितरीत्या उडी मारावी, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे तो खून होता. त्यात अ‍ॅलीसन आणि व्हिन ड्रेकचा हात होता, याबद्दल पीटरची खात्री पटते.\nपीटरसह सात विद्याथ्र्यांनी नॅनीजेन कंपनीमध्ये नोकरीला राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. पीटरचे बाकी मित्र-मैत्रिणी त्यासाठी हवाईला येणार असतात. त्यांच्यासमोरच अ‍ॅलीसन आणि व्हीन ड्रेकचं भांडं फोडावं, असं पीटर ठरवतो. त्याप्रमाणे ते सातजण जेव्हा नॅनीजेनमध्ये दाखल होतात, तेव्हा सगळ्यांसमोार पीटर सांगतो; की व्हिन ड्रेक आणि अ‍ॅलीसनने एरिकचा खून केला आहे. सगळ्यांसमोर आपलं रहस्य उघड झाल्यामुळे ड्रेक संतापतो आणि त्या सात जणांचं रूपांतर अतिसूक्ष्म (एखादा ग्रॅम वजन भरेल येवढ्या लहान) आकारात करतो. दुर्दैवाने त्याच वेळेला तिथे आलेल्या efकिंस्की या नॅनीजेनच्या कर्मचाऱ्यांचाही अतिसूक्ष्म आकारात रूपांतर होतं. त्या सात जणांना व्रूâर पद्धतीने ठार मारण्याचा त्याचा उद्देश असतो; अर्थातच त्यांच्याबरोबर efकिंस्कीही बळी जाणार असतो. अ‍ॅलीसन त्याला विरोध करायचा प्रयत्न करते; पण तो ऐकायला तयार नसतो. अ‍ॅलीसनही द्विधा मन:स्थितीत असते. त्या सात विद्याथ्र्यांना efकिंस्कीसह ठार मारावं की सोडून द्यावं, अशा दुविधेत ती सापडलेली असते. ड्रेकच्या नकळत ती त्या सात जणांसह efकिंस्कीला एका कागदी पाकिटात घालते आणि आपल्या पर्समध्ये ठेवते; पण ते सगळेजण तिथून शिताफीने निसटतात. ड्रेकच्या ते निसटल्याचं लक्षात येतं. तो अत्यंत योजनाबद्ध रीतीने अ‍ॅलीसनचा खून करतो आणि अ‍ॅलीसनसह ते सात विद्यार्थी अपघातात मरण पावले आहेत, असं वाटावं, असा बनाव रचतो.\nड्रेक आणि अ‍ॅलीसनच्या तावडीतून सुटलेल्या या सात जणांना त्यांच्याबरोबर असलेला विंâस्की सांगतो, की या सूक्ष्म अवस्थेत ते फार तर दोन दिवस जिवंत राहू शकतात. हे ऐकल्यावर त्या सात जणांचा जिवंत राहण्यासाठी संघर्ष सुरू होतो. जिवंत राहण्यासाठी मूळ आकारात येणं क्रमप्राप्त असतं आणि मूळ आकारात येण्यासाठी त्यांना परत नॅनीजेनच्या प्रयोगशाळेत किंवा त्यांच्या अन्य एखाद्या तळावर जाणं भाग असतं. मग त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो; पण वाटेत त्यांच्यावर अनेक संकटं कोसळतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. efकिंस्कीसह ते आठजण त्या संकटांचा कसा मुकाबला करतात ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का ते त्यांच्या मूळ आकारात परत येतात का जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का जीवन-मृत्यूच्या या लढाईत ते यशस्वी होतात का पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का पोलीस व्हीन ड्रेकपर्यंत पोहोचतात का रॉड्रीग्ज, विली फॉन्ग आणि चिनी माणूस यांच्या मृत्यूचं कारण कळतं का रॉड्रीग्ज, विली फॉन्ग आणि चिनी माणूस यांच्या मृत्यूचं कारण कळतं का एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो एरिक खरंच मरण पावलेला असतो की जिवंत असतो या प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी ‘मायक्रो’ ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.\nया आठ जणांच्या जिवंत राहण्यासाठीच्या संघर्षाच्या निमित्ताने तंत्रज्ञान आणि जैवविविधतेचं सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण चित्रण या कादंबरीत करण्यात आलं आहे. या बरोबरच मानवी स्वभावाचे विविध पैलू या कादंबरीतून अनुभवायला मिळतात. उत्कंठावर्धक कथानक, तंत्रज्ञान आणि जैवविविधतेचं सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण चित्रण आणि अपूर्व कल्पनाविलास ही या कादंबरीची बलस्थानं आहेत. ़जीवन-मृत्यूच्या संघर्षातील हा थरार अनुभवण्यासाठी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.\nमाय नेम इज परवाना\nडेबोरा एलिस लिखित आणि अपर्णा वेलणकर अनुवादित\nतालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर त्यांनी मांडलेल्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या.\n१९७९ मध्ये सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. दहा वर्षांच्या युद्धानंतर १९८९ मध्ये रशियन सेनेचा पाडाव झाला तरीही युद्ध संपलं नाही. कारण अफगाणिस्तानातल्याच अनेकानेक टोळ्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी परस्परांशी लढत होत्या. तालिबान ही त्यांतलीच एक टोळी. कधी काळी अमेरिका आणि पाकिस्तान यांनी पोसलेली. पैसे आणि शस्त्रं पुरवून उभी केलेली. त्यांनी १९९६ मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. त्यांनी मुलींचा आणि स्त्रियांचा छळ सुरू केला. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली.\nतालिबानच्या वळचणीला ‘अल् कायदा’ ही दहशतवादी संघटना जन्मली आणि पोसली गेली.\n‘अल् कायदा’नं २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवल्याने चवताळलेल्या अमेरिकेनं बदला घेण्यासाठी जगातल्या प्रगत राष्ट्रांची एकजूट करून अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं. तालिबानच्या मुसक्या आवळल्या गेल्या. २००५ मध्ये अफगाणिस्तानात नवं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. नवी राज्यघटना मंजूर करून लागू झाली.\n– तरीही युद्ध संपलं नाहीच.\nदेशात परदेशी सैन्याच्या काही तुकड्या होत्या. त्यांच्याशी वितुष्ट घेऊन तालिबानच्या टोळ्यांनी नव्यानं हल्ले चढवले. तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानातली लोकनियुक्त राजवट असाही एक संघर्ष पेटला. पूर्वीच्या टोळ्यांचे बलदंड नेते देशभर पसरलेले होते. त्यांनी सत्तेसाठी नव्या टोळ्या बांधून आपापसात दुश्मनी सुरू केली.\nयुद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जगभरातून पैशाचा मोठा ओघ या देशात ओतला गेला. पण यातले बरेचसे पैसे एकतर युद्धात संपले; जे उरले ते सगळे सर्व स्तरांवर बोकाळलेल्या भ्रष्टाचारानं गडप केले.\n– या पार्श्वभूमीवर आपल्या मोडलेल्या, उद्ध्वस्त देशाला पुन्हा उभं करण्याचे प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत. इथली माणसं पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी धडपडू लागली आहेत. वर्षानुवर्षांच्या अखंड पेटलेल्या युद्धानं या देशाचे इतके लचके तोडले आहेत, की साध्यासाध्या गोष्टींसाठीही इथल्या माणसांच्या नशिबी मोठा संघर्ष वाढून ठेवलेला असतो.\nशाळेच्या इमारती, पुस्तकं, खडू, पेनं आणि प��रशिक्षित शिक्षक– यांतलं काहीच पुरेसं नाही. अफगाणिस्तानातल्या जवळपास निम्म्या मुलांना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नाही. निम्म्याहून अधिक देश आजही निर्वासितांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहतो. या शिबिरांमध्ये ना पुरेसं पाणी आहे, ना दोन वेळच्या भुकेला पुरेसं अन्न. विजेसारख्या सोयी तर दूरच.\nया देशातल्या स्त्रिया आणि मुलांचं आयुष्य तर अधिकच वैराण. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या हिंसाचाराचा सामना करत रोज आपला जीव वाचवण्याची कसरत करतच जगावं लागतं.\nस्त्रियांची परीस्थिती दयनीय असण्याला कारणं अनेक.\nएकतर गरिबी. कित्येक वर्षांच्या युद्धग्रस्ततेतून आलेली राजकीय-सामाजिक आqस्थरता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई ही दुय्यम दर्जाची, उपभोगासाठी निर्मिलेली वस्तू असते; तिला पुरुषाच्या आज्ञा पाळण्यापलीकडे स्वतःच्या मताचा अधिकार नाही, असं मानणाऱ्या पारंपरिक विचारसरणीचा घट्ट करत नेलेला पगडा.\nकायदे आहेत; पण त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता जवळपास शून्यच.\nअशा परीस्थितीत स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळी अफगाणिस्तानात सुरू आहेत. मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा जाळल्या जातात, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून मारलं जातं... तरीही हे प्रयत्न थांबलेले नाहीत.\nआता अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानातून आपापलं सैन्य काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\n...आणि तरीही युद्ध संपलेलं नाही.\nज्याचा जेता कोण याचा अंदाज बांधणंही मुश्कील अशा युद्धाच्या ज्वाळांमध्ये धुमसणं हेच आजच्या अफगाणिस्तानचं वास्तव आहे.\n...पण तरीही, जगणं कुठे थांबतं\nअफगाणिस्तानातल्या सामान्य माणसाला रोजच्या जगण्याची लढाई लढावीच लागते.\nवीरा मौसी, परवाना, शौझियासारख्या अनेक व्यक्ती ही लढाई निकरानं आणि हिमतीनं लढत आहेत.\nही माणसं, यांच्यासारखी अनेकानेक अफगाण माणसं, या देशातले पुरुष, स्त्रिया आणि मुलं... या सगळ्यांना या लढाईत मदतीचा, आधाराचा हात हवा आहे.\nपरवाना या पंधरावर्षीय कोवळ्या वयातील मुलगी या धगधगत्या निखाऱ्याचे चटके सोसूनही शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहतेय... तिच्या अम्मीला, नूरिया, मरियम, असीफ या भावंडांबरोबर स्त्रियांना शिक्षण देण्यासाठीच्या धडपडीत मदत करत आहे. या लढाईत तिच्या ��ब्बूंबरोबर तिच्या अम्मीलाही ती गमावून बसते. मागे उरतात मरियम, तिच्या आश्रयाला आलेले बद्रिया, हसन, इव्हा, किना. त्रास देणारे नवरे आणि दुष्ट वडिलांच्या तावडीत सापडलेल्या स्त्रिया, मुलींची सुटका करून त्यांना आसरा मिळवून देणं हे वीरा मौसीचं मुख्य काम आहे. ‘‘यांतले काही पुरुष समाजातले मातब्बर असतात, काहींचा आर्मीशी संबंध असतो. त्यांच्या हाती सापडलो, तर ठारच मारतील आम्हाला ते. हे परदेशी आर्मीवाले पण त्यांचीच बाजू घेतात. स्वतःच्या मनाने काही करणाऱ्या बायकांचा गट कधीच कुणाला आवडत नाही आपल्या देशात. त्यामुळे हे काम फार अवघड आहे; पण केलं पाहिजे ना कुणीतरी. आम्ही करतो-’’ वीरा मौसी सांगते. अशा या वीरा मौसीच्या आधारावर ती त्या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते, याविषयी अंगावर शहारे आणणारी परवानाची गोष्ट.\nद फुल कबर्ड ऑफ लाईफ\nअ‍ॅलेक्झांडर स्मिथ लिखित आणि नीला चांदोरकर अनुवादित.\nदक्षिण आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील गॅबोरोन हे शहर. त्या शहरात मॅडम रामोत्स्वे डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असते. वयाने प्रौढ असलेल्या रामोत्स्वेचं एक लग्न अयशस्वी झालेलं असतं. गॅरेज मालक असलेल्या मातेकोनी यांच्याबरोबर तिचा वाङ्निश्चय झालेला असतो. मातेकोनी हे एक प्रेमळ पण भिडस्त सद्गृहस्थ असतात. रामोत्स्वेबरोबर वाङ्निश्चय झालेला असला तरी लग्न मात्र ते लांबणीवर टाकत असतात. अनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी ही एक कंजूस पण सुस्वभावी आणि धाडसी स्त्री असते. मातेकोनी यांच्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन ती मातेकोनींकडून तिची इतर कोणी करणार नाही, अशी काही कामे करून घेत असते. उदा. तिच्या अनाथालयातील जुनाट पंपाची वारंवार दुरुस्ती. एकदा ती मोतेकोनींसमोर तिच्या अनाथालयासाठी निधी जमवण्यासठी विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे आव्हान ठेवते. भिडस्त स्वभावाचे मातेकोनी तिला ठामपणे विरोध करू शकत नाहीत. मातेकोनींचं विमानातून उडी मारणं कसं टळतं आणि त्यांचं रामोत्स्वेशी कसं लग्न होतं, याचं चित्रण ‘द फुल कबर्ड ऑफ लाइफ’ या कादंबरीत आहे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत अ‍ॅलेक्झांडर स्मिथ आणि अनुवादक आहेत नीला चांदोरकर.\nया कादंबरीच्या उपकथानकात वाचकांना परिचय होतो रामोत्स्वेची सहायक असलेली मॅडम माकुत्सी, रामोत्स्वेनं दत्तक घेतलेली अपंग मुलगी मोथेलेली आणि मुलगा पुसो, मातेकोनी यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे दोन तरुण - चार्ली आणि त्याचा सहकारी, स्त्रियांच्या केसांच्या आकर्षक पद्धतीनं वेण्या घालून त्यांच्या सौंदर्यात भर घालणारी एक यशस्वी केशरचनाकार मॅडम होलोंगा, होलोंगा ज्यांच्याशी लग्न करू इच्छित असते तो शिक्षक बोबोलोगो आणि रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, मांसमच्छीचं दुकान चालवणारा आणि रोव्हर ९०चा मालक लोबात्से, फस्र्टक्लास मोटर्सचा मालक मोलेफी यांच्याशी. होलोंगाने प्रौढ वयात लग्न करायचा निर्णय घेतलेला असतो. तिने लग्नाचा प्रस्ताव मांडताच तिला बरेच फोन येतात. त्यातल्या चार पुरुषांची ती निवड करते; पण त्या चार जणांपैकी कुणा एकाची निवड करण्याआधी तिला त्या चौघांची चौकशी करायची असते. म्हणून ती डिटेक्टिव्ह रामोत्स्वेकडे येते आणि त्या चौघांविषयी माहिती सांगते. त्यात एक असतो शिक्षक बोबोलोगो आणि एक असतो चोवीस वर्षांचा रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, ज्यांची माहिती काढताना रामोत्स्वेला कळतं, की बोबोलोगो बारबालांसाठी ‘आशा सदन’ चालवतो आणि त्याच्या विस्तारासाठी त्याला पैशांची गरज असते. बोबोलोगो आणि स्पोकेस स्पोकेसी निव्वळ पैशांसाठी होलोंगाशी लग्न करायला तयार आहेत, असं रामोत्स्वेला वाटतं; पण होलोंगाला तसं वाटत नाही. ती बोबोलोगोशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि त्याच्या समाजकार्यातही सहभागी होते.\nमॅडम माकुत्सीचं भावविश्व तिच्या गावाकडच्या कुटुंबाबरोबरच रामोत्स्वे आणि मातेकोनी यांच्याबरोबर बांधलं गेलं आहे. या दोघांशी तिचे संबंध सौहार्दाचे आहेत. तिचा एक अपंग भाऊ रिचर्डला मृत्यूने तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. रामोत्स्वेला मदत करण्याबरोबरच ती फक्त पुरुषांसाठी टायपिंग क्लासही चालवते. लघुलिपी ती जाणते आणि बोट्स्वाना सेव्रेâटरिअल कॉलेजमधून ती ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झालेली असते. एका खोलीतून दुसNया प्रशस्त घरात राहायला जायची तिची तीव्र इच्छा असते आणि ती पूर्ण झाल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही.\nमातेकोनी मॅडम पातोक्वानींच्या सांगण्यावह्वन पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारणार आहेत, हे जेव्हा रामोत्स्वेला समजतं, तेव्हा तिला भीती वाटते. म्हणून ती चार्लीला सांगते, की पॅराशूटचं धाडस तू केलंस तर पेपरमध्ये तुझं नाव छापलं जाईल, तुला प्रसिद्धी मिळेल, सुंदर मुल�� आपणहून तुझ्या मागे येतील वगैरे. रामोत्स्वेचं हे म्हणणं चार्लीला पटतं आणि तो पॅराशूटचं धाडस करायला तयार होतो. दरम्यान, लोबात्सेच्या रोव्हर ९० या गाडीचं फस्र्ट क्लास मोटर्सचा मालक मोलेफी याने जाणीवपूर्वक नुकसान केलं आहे, हे मातेकोनीला समजतं आणि ते त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन त्याच्या माणसांकडे त्याची चौकशी करतात. मोलेफीला हे समजल्यावर तो मातेकोनींशी भांडायला येतो; त्यांच्या भांडणात तो मातेकोनींना मारहाण करेल या भीतीने रामोत्स्वे मॅडम पातोक्वानींना घेऊन येते. त्या मोलेफीला असा काही सज्जड दम भरतात, की तो पळच काढतो. त्याचवेळेला रामोत्स्वेला त्या सुचवतात, की मातेकोनींना बेसावधपणे विवाहाच्या बंधनात अडकवता येईल. रामोत्स्वेची संमती मिळाल्यावर तिला त्याकामी मदत करायचं त्या आश्वासन देतात. चार्लीचं पॅराशूटचं धाडस यशस्वी होतं का आणि मॅडम पातोक्वानी रामोत्स्वे-मातेकोनींच्या विवाहासाठी कोणता मुहूर्त शोधतात, यातील रोचकता अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे.\nसँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकार\nसायमन टॉएन लिखित आणि उदय भिडे अनुवादित\nएक कडवी धर्म संघटना आहे. टर्कीमधील रुइन या ऐतिहासिक शहराजवळच्या डोंगराळ भागात ती अत्यंत गुप्तपणे राहते आहे. त्या संघटनेच्या लोकांना ‘सँक्टस’ असे संबोधले जाते. सॅम्युएल नावाचा एक सँक्टस या संघटनेचा क्रूर चेहरा पाहिल्यानंतर तिथून निसटतो. या भूतलावरील सर्वांत जुन्या मानवी संस्कृतीच्या अधिष्ठानस्थळाच्या सर्वोच्च स्थानावर (एका पर्वतावर) पोचतो. त्याने आपले हात अशा पद्धतीने ठेवलेले असतात, की दूरवरून तो एखाद्या क्रॉससारखा दिसावा आणि त्याच अवस्थेत तो काही वेळ त्या सर्वोच्च स्थानावर उभा असतो. त्या विशिष्ट स्थानावर क्रॉस दिसणं, हा काहीतरी दैवी संकेत आहे, असं लोकांना वाटायला लागतं आणि त्या स्थानाभोवती पर्यटकांची गर्दी उसळलेली असताना, दूरचित्र वाहिन्यांवरून या क्रॉस दिसत असलेल्या ठिकाणाचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एकदम तो क्रॉस म्हणजेच सॅम्युएल स्वत:ला झोकवून देतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने अर्थातच खूप खळबळ माजते. सॅम्युएलचं मृत शरीर पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याजवळ एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडतो आणि त्याच्या जवळ असलेल्या सफरचंदाच्या बियांवर काही इंग्रजी अक्षरं कोरलेली असतात, त्या अक्षरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. या घटनेचा तपास इन्स्पेक्टर दाऊद अर्काडियन करत असतो. सॅम्युएलचं शवविच्छेदन करताना त्याच्या अंगावरच्या खुणा पाहून, त्याचा शारीरिक छळ झाला असल्याचं आणि कोणत्या तरी कडव्या धर्म संघटनेशी त्याचा संबंध असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येतं. अर्थातच त्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे सोपवला जातो. सॅम्युएलकडे सापडलेल्या मोबाइल नंबरवर इन्स्पेक्टर अर्काडियनने संपर्क साधला असता तो नंबर लिव्ह नावाच्या पत्रकार तरुणीचा असल्याचं त्याला समजतं. सॅम्युएल तिचा भाऊ असल्याचं ती त्याला सांगते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लिव्ह न्यू जर्सीहून रुइनला जायला निघते. सॅम्युएलचा मृतदेह पोलिसांच्या हातात पडू नये, असं त्या कडव्या धर्म संघटनेला वाटत असतं; पण त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सॅम्युएलच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस आपल्यापर्यंत पोचतील, ही भीती त्या संघटनेच्या प्रमुखांच्या (मठाधिपतींच्या) मनात असते. दरम्यान, पोलिसांच्या कॉम्प्युटरवरून शवचिकित्सेचा अहवाल, शवाचे फोटो, डॉक्टर आणि अर्काडियनच्या संभाषणाची नोंद, अर्काडियनने करून ठेवलेली टिपणे – या सगळ्याची मेमरी स्टीकमध्ये एक प्रत तयार करून ती प्रत एक मनुष्य कॅॅथरीन मान या स्त्रीकडे पोचवतो आणि तीच प्रत तो त्या धर्म संघटनेकडेही पोचवतो. कॅॅथरीन एक समाजसेवी संस्था चालवत असते. आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लिव्ह रुइनला येते. ती विमानतळावर उतरते तेव्हा गॅब्रिएल नावाचा माणूस तिला घ्यायला आलेला असतो. ती त्याच्याबरोबर गाडीतून जात असताना तिला अर्काडियनचा फोन येतो. लिव्हला घेण्यासाठी त्याने ज्या माणसाला पाठवलेलं असतं, तो माणूस गॅब्रिएल नाही, हे त्या फोनमुळे तिच्या लक्षात येतं. गॅब्रिएलपासून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी, या विचारात ती असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला होतो. लिव्ह तिथून कसाबसा पळ काढते आणि अर्काडियनपर्यंत पोचते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अर्काडियन तिला शवागारात घेऊन येत असतो, तेवढ्यात सॅम्युएलचा मृतदेह तिथून नाहीसा करण्यात येतो. सीसीटीव्ही फुटेजमधे सुरुवातीला गॅब्रिएल सॅम्युएलचं शव चोरून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नंतर दुसरीच कुणीतरी माणसं येऊन ते शव चोरताना दिसतात. अर्काडियन शहरातील पोलीस यंत्रणेला ते शव घेऊन जाणा-या गाडीला अडवण्याच्या सूचना देतो.दरम्यान, अर्काडियन गॅब्रिएलची माहिती काढतो, तेव्हा गॅब्रिएल सैन्यातून निवृत्त झाल्याचं त्याला समजतं; पण सॅम्युएल आणि लिव्हशी त्याचा काय संबंध आहे, हे मात्र त्याला समजत नाही. आता लिव्ह पोलिसांच्या संरक्षणात असते; पण पोलिसांमध्ये असूनही ती सुरक्षित नाही, असे फोन तिला येत असतात. म्हणून ती पोलिसांना गुंगारा देते आणि रुइनमधल्या एका वर्तमानपत्राच्या कचेरीत आश्रयाला जाते. सॅम्युएलच्या मृतदेहाबरोबर जी इंग्रजी अक्षरं सापडलेली असतात, त्याचा अर्थ लावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते; पण तिला तो लागत नसतो. त्या अक्षरांचा आणि सॅम्युएलच्या आत्महत्येचा काही संबंध असावा, असं तिला वाटत असतं. इकडे मठाधिपतींनी गुलिर्मो रॉड्रिग्ज, जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर या तिघांना लिव्हच्या मागावर पाठवलेलं असतं. त्यांनीच गॅब्रिएल तिला घेऊन चाललेला असताना तिच्यावर हल्ला केलेला असतो. ती पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतरही ते तिच्या मागावर असतात.परत एकदा गॅब्रिएल लिव्हला तिच्या असुरक्षिततेची जाणीव करून देऊन तिला स्वत:बरोबर येण्यास भाग पाडतो. ती गॅब्रिएलबरोबर ज्या ठिकाणी जाते, तिथे तिला गॅब्रिएलची आई कॅॅथरीन मान आणि त्याचे आजोबा (आईचे वडील) ऑस्कर भेटतात. गॅब्रिएलविषयी लिव्हच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. त्यांच्यापाठोपाठ इन्स्पेक्टर अर्काडियनही तिथे येऊन पोचतो. सॅम्युएलचा मृतदेह चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गॅब्रिएलला अटक करायची असते; पण गॅब्रिएल त्याला समजावू पाहतो, की त्याच्या अटकेपेक्षा लिव्हचं संरक्षण करणं आणि सॅम्युएल मरताना जो काही संदेश देऊ पाहत असतो, त्याचा माग काढणं महत्त्वाचं आहे.त्यांचं हे संभाषण चाललेलं असताना मठाधिपतींनी लिव्हच्या मागावर पाठवलेले जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर तिथे पोचतात (त्यांच्याबरोबर असलेला गुलिर्मो रॉड्रिग्ज आधीच मारला गेलेला असतो.) आणि जोहान तिथे ग्रेनेडचा स्फोट घडवून आणतो; पण तो स्वत: त्यात मारला जातो. त्या गडबडीत कार्नेलियस, लिव्हचं अपहरण करतो. अर्थातच लिव्हला त्या धर्म संघटनेच्या गुप्त जागी नेलं जातं. काय दिसतं लिव्हला तिथे मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का गॅब्रिएल, कॅॅथरीन आणि ऑस्करचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो गॅब्रिएल, कॅॅथरीन आणि ऑस्करचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो ते लिव्हला का वाचवू पाहत असतात ते लिव्हला का वाचवू पाहत असतात त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘सँक्टस’ ही कादंबरी अवश्य वाचायला हवी. ती वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.\nमाय नेम इज परवाना\nद फुल कबर्ड ऑफ लाईफ\nसँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6/", "date_download": "2020-09-27T23:52:59Z", "digest": "sha1:7QR4TWXZUHSC6IYQHKLFQ652ZEYLW355", "length": 7883, "nlines": 125, "source_domain": "livetrends.news", "title": "संजय राऊत खोटे बोलताय,सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत ; मामाचा खुलासा - Live Trends News", "raw_content": "\nसंजय राऊत खोटे बोलताय,सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत ; मामाचा खुलासा\nसंजय राऊत खोटे बोलताय,सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत ; मामाचा खुलासा\nपटना (वृत्तसंस्था) संजय राऊत खोटे बोलताय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत, असा खुलासा सुशांतच्या मामाने केला आहे. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता.\nसुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर सुशांतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितले की, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे विधान केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. असे काहीतरी बोलून एखाद्याची प्रतिमा मलिन करणे ही चांगली बाब आहे का बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहिती आहे, की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, असे सिंग म्हणाले.\nभुसावळातील माजी लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा\nभाजप आमदारसह कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण \nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2020-09-27T23:42:42Z", "digest": "sha1:ES7NPPLSKZS6OAYGGCBPIIMKHZUXZYKJ", "length": 6010, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेन ऑस्टेन - विकिपीडिया", "raw_content": "\nजेन ऑस्टेनचे तिच्या बहिणीने इ.स. १८१० मध्ये काढलेले चित्र\n१६ डिसेंबर १७७५ (1775-12-16)\n१८ जुलै, १८१७ (वय ४१)\nजेन ऑस्टेन (Jane Austen; १६ डिसेंबर १७७५ - १८ जुलै १८१७) ही एक इंग्लिश लेखिका व कादंबरीकार होती. तिने लिहिलेल्या प्राइड ॲंड प्रेज्युडीस, सेन्स ॲंड सेन्सिबिलिटी ह्या कादंबऱ्या जगप्रसिद्ध आहेत.\nइ.स. १७७५ मधील जन्म\nइ.स. १८१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/07/daund-bjp-mla-rahul-kul-corona-affected/", "date_download": "2020-09-27T21:56:54Z", "digest": "sha1:EUPQ5FKXZ5XVB5QCO7XIWAFN6SR3IAQV", "length": 4875, "nlines": 41, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण - Majha Paper", "raw_content": "\nदौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण\nपुणे, कोरोना, मुख्य / By माझा पेपर / कोरोनाबाधित, भाजप आमदार, राहुल कुल / July 7, 2020 July 7, 2020\nपुणे : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गडद होत आहे. त्यातच आता राज्यातील राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना देखील कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्वतः राहुल कुल यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली आहे.\nदरम्‍यान, आमदार राहुल कुल यांच्या कुटुबियांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यात सर्व कुटुंबियांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे. आमदार राहुल कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना तपासणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचा संदेश त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेप���'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/shocking-christina-aguilera-shares-how-men-talked-about-her-breasts-male-run-music-industry/", "date_download": "2020-09-27T23:04:21Z", "digest": "sha1:GL4K7NQBMPIQZJQQKZC2SZ6ZY7N7ASJY", "length": 10807, "nlines": 134, "source_domain": "boldnews24.com", "title": "shocking christina aguilera shares how men talked about her breasts male run music industry | धक्कादायक खुलासा ! 'ही' सिंगर म्हणाली- 'त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली' | boldnews24.com", "raw_content": "\n ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM : बॉलिवूड आणि कास्टींग काऊचमधील अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. यानंतर आता अमेरिकन सिंगर क्रिस्टीना ऐगीलेराने हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.\nहॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीला पुरुषप्रधान इंडस्ट्री म्हणत क्रिस्टीना म्हणाली, “जेव्हा तुमचं वय कमी असतं आणि असं असतानाही जेव्हा तुम्ही पुरुष प्रधान इंडस्ट्रीत पदार्पण करता तेव्हा तुम्हाला टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं. त्यांनी तर चक्क माझ्या स्तनांवर कमेंट केली.”\nक्रिस्टीना पुढे म्हणाली, “महिला पुरुषाच्या दृष्टीकोनातून लैंगिकतेचा विचार करत नाहीत. जर तुम्ही माझ्या कामाकडे पाहिलंत तर तुम्हाला दिसेल मी किती प्रोग्रेसिव्ह होते.”\nक्रिस्टीना ऐगीलेराने बद्दल सांगायचे झाले तर अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी तिनं म्युझिक अल्बम लाँच केला होता.\n‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो \n ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ \nअजय देवगणच्या ‘मैदान’चं पोस्टर Out \n…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर \nडायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...\n‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...\nअभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...\nकपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...\n‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...\n‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...\nCOVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन \nनेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...\n#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...\nमॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/independence-day-2020-rangoli-designs-15-august-special-tricolor-easy-rangoli-pattern-to-celebrate-this-national-festival-watch-video-162823.html", "date_download": "2020-09-28T00:06:46Z", "digest": "sha1:QHKZQ3YELEPX7U7LW4UIAH73B3V4FFKK", "length": 32497, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Independence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nसोमवार, सप्टेंबर 28, 2020\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे ���दल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nIPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nRR vs KXIP, IPL 2020: निकोलस पूरन याची 'सुपरमॅन डाइव्ह', KXIP साठी अडवल्या 4 धावा; पाहून तुम्हीही व्हाल इम्प्रेस (Watch Video)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nभिवंडी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांंची हत्या; पोटच्या लेकाने केले सुर्‍याने वार\nSAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक\nFarm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम\nMaratha Reservation: आरक्षणाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे मोठे वक्तव्य; पाहा काय म्हणाले\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRoad Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार\n दिल्ली पोलिसांकडून धाडीत 160 किलो गांजा जप्त; मात्र, रिपोर्टमध्ये 1 किलो दाखवत उर्वरित गांजाची लाखो रुपयांत विक्री\nCheque Payment Rules: पुढच्या वर्षापासून चेक पेमेंटसाठीचे नियम बदलणार; RBI लागू करणार नवी कार्यप्रणाली\nMosques Destroyed By China: गेल्या काही वर्षांत चीनने Xinjiang प्रांतात तब्बल 16, 000 मशिदी केल्या उध्वस्त; Australian Think Tank च्या रिपोर्टमध्ये खुलासा\nसंयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा\n वोडाफोन कंपनीने जिंकला 20, 000 कोटी रुपयांचा खटला; जाणून घ्या काय आहे Tax Arbitration Case\nCondoms Washed and Resold: वापरलेले कंडोम धुतले आणि पुन्हा विकले, तीन लाख निरोध जप्त; नागरिकांच्या खासगी क्षणांवरही विकृतांचा डोळा\nWhatsApp Tips: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा\nस्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या\nBest Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स\nHonda Activa आणि Grazia वर दिला जातोय 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या ऑफर्सबद्दल\nHonda भारतात 30 सप्टेंबरला लॉन्च करणार त्यांची क्रुजर बाइक, Meteor 350 ला टक्कर देणारी ठरणार\nHarley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध\nMG Gloster SUV Unveiled In India: भारतातील पहिली ऑटोनॉमस प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर लॉंन्च; बुकिंग सुरू\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\nRR vs KXIP, IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड 4 विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ\nMonalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा च्या या हॉट व्हिडिओला आहेत 25 लाखाहुन अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलात का\nMovie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स\nHappy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो\nBollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट\n कधी असतो राष्ट्रीय पुत्र दिवस जाणून घ्या हा दिन साजरा करण्यामागचे कारण\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\n 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात\nSherlyn Chopra Nude Video: शर्लिन चोपड़ा चा 'Honeymoon Suite' बेडवरील हा मादक न्यूड व्हिडिओ जरा एकट्यातच पाहा\nSocial Distancing Haldi Ceremony: कोविड-19 प्रादुर्भावात नवरीला हळद लावण्यासाठी कुटुंबियांनी केला चक्क Paint Roller चा वापर; पहा व्हायरल व्हिडिओ\nHappy Birthday PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का\nApurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट\nPhoto With Bappa Winners: लेटेस्टली मराठीच्या फोटो विथ बाप्पा स्पर्धेतील विजेते Eco Friendly गणराजाचे सुंंदर फोटो इथे पाहा\nMarathi Celebrity Ganesha 2020: सुबोध भावे, प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित सह 'या' मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पांचा थाट एकदा नक्की पाहा\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\nRafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट\nभारत: कोरोना व्हायरस लाईव्ह मॅप\nउपचार सुरु असलेले एकूण रुग्ण\nIndependence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस\nIndependence Day 2020 Rangoli Designs: यंदा 15 ऑगस्ट रोजी देशात 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. आझादीच्या दिवसाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यासंदर्भातील तयारी जोरात सुरु झाली आहे. या दिवशी गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वजण एकजूट होऊन तिरंग्याला सलाम करतात. जवळजवळ 200 वर्ष इंग्रजांची गुलामी केल्यानंतर देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. याच आझादीच्या पर्वाला भारतात फार महत्व असून त्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु सध्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह फिका पडल्याचे दिसून येणार आहे. मात्र तुम्ही घरच्या घरी स्वातंत्र्य दिन साजरा करु शकता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास काही हरकत नाही.\nस्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते. नागरिक सफेद, केशरी आणि हिरव्या रंगाचे कपडे घालून राष्ट्रध्वजाची शान वाढवतात. त्याचसोबत घरात ट्राय रंगाचे खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जाताात. घराच्या मुख्य द्वारापाशी, शाळेत किंवा ऑफिसमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल रांगोळी सुद्धा काढली जाते. तर याच दिवसाचे औचित्य साधत यंदाच्या स्वातंत्र्य दिनामिनित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून आजचा दिवस साजरा करा.(Independence Day 2020: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी MHA कडून गाईडलाईन्स जारी)\nदरम्यान, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या जाचापासून मुक्तता मिळत आझादी मिळाली होती. देशाला आझादी मिळावी म्हणून बहुतांश वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या दिवशी याच स्वातंत्र्यसेनानिंना स्मरुन श्रद्धांजली ही वाहिली जाते. देशभक्तीपर गाणी गायली जातात. प्रत्येक जण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करताना दिसून येतात. तर तु्म्ही रांगोळीच्या माध्यमातून तुमच्या देशभक्तीच्या भावना जाहीर करु शकता.\nजगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंतप्रधानांना टोला\nआसाम येथे गेल्या 24 तासात आणखी 1 हजार 317 कोरोनाबाधितांची नोंद; 16 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n74th Independence Day: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)\nउत्तर प्रदेश: 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; जीभ कापुन, डोळे फोडुन मृतदेह शेतात फेकल्याचा मुलीच्या वडिलांंचा दावा\nNiagara Falls: नायगरा धबधब्यावर तिरंग्याची रोषणाई करुन असे झाले भारतीय स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन (Watch Video)\nस्वातंत्र्यदिनानिमित्त बुर्ज खलिफा इमारतीवर तिरंगा रंगाची उधळण ; 15 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCoronavirus Pandemic: कोरोना महामारीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nIndependence Day 2020: स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्याच्या जवानांचे जम्मू-काश्मीर मधील गुरेझ सेक्टर येथे ध्वजारोहण (Watch Video)\nMaharashtra Bans Sale of Loose Cigarettes and Bidis: महाराष्ट्रात सुटी सिगरेट आणि बिडी विक्रीवर बंदी\nMaan Ki Baat: ‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला लाभलेल्या लोक कलेच्या पंरपरेवर भर देत ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य\nSanjay Raut on Devendra Fadnavis Meet: ‘आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही’; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य\nमहाराष्ट्र: राज्यातील 15 मंत्र्यांना लॉकडाऊनमध्ये BEST कडून Light Bills पाठवलीच नाहीत, RTI मधून खुलासा\nMadhya Pradesh: लुडो खेळताना वडीलांनी केली चिटींग; 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव\nUma Bharti Tested COVID-19 Positive: केदारनाथ यात्रेदरम्यान उमा भारती यांना कोरोनाची लागण, स्वत:ला हरिद्वारमध्ये करुन घेतले क्वारंटाईन\nRahul Tewatia Comeback: राहुल तेवतियावर Netizens फिदा; RRच्या विक्रमी विजयाच्या शिल्पकाराच्या डावावर 'Netflix सीरीजची' गरज असल्याचं म्हणत केलं तोंडभरून कौतुक\nकिंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मयांक अग्रवाल याची शतकी खेळी व्यर्थ ठरली; 27 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nRR Vs KXIP, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध राहुल तेवतिया याने बदलला गिअर; एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत फिरवली मॅच (Watch Video)\nIPL 2020 Purple Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट, इथे पाहा\nIPL 2020 Points Table Updated: राजस्थान रॉयल्सच्या दुसऱ्या विजयने पॉईंट्स टेबलवर झाले मोठे बदल, पाहा संघांची स्थिती\n Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क\nNavneet Rana Heaths Update: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा उपचारासाठी नागपूरवरून मुंबईला रवाना\nIPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 च्या थेट प्रक्षेपणासाठी होणारा Hotstar-Jio TV करार रद्द\nSushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत\nRajdeep Sardesai Apologize: प्रणब मुखर्जी यांच्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याबद्दल पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मागितली माफी\nराशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nSex in Public Places लोकांंना इतका का आवडतो यासाठी कारण असलेल्या Agoraphilia Fetish बाबत सविस्तर माहिती घ्या\nHow To Get Rid Of Lizards: घरात पाली धुमाकुळ घालतायत 'हे' सोप्पे उपाय करुन आजच मिळवा या त्रासातुन सुटका\nDaughters Day 2020 Quotes: राष्ट्रीय कन्या दिवस निमित्त मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp Status द्वारा शेअर करत लेकींचा आत्मविश्वास करा बळकट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections-news/election-2019-in-pulwama-1888458/", "date_download": "2020-09-28T00:05:35Z", "digest": "sha1:BTIETCTO2U2JP7BV6APRE4Z3DLOL44R5", "length": 14124, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Election 2019 in Pulwama | देशभर केंद्रस्थानी, पण पुलवामामध्ये शांतता | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आ��ा दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nदेशभर केंद्रस्थानी, पण पुलवामामध्ये शांतता\nदेशभर केंद्रस्थानी, पण पुलवामामध्ये शांतता\nआतापर्यंत अनंतनाग मतदारसंघात १२ टक्केच मतदान\nनियंत्रण रेषेपलीकडील व्यापार बंदी उठवावी तसेच जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिक याची सुटका करावी या मागणीसाठी पीडीपीप्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पुलवामा येथे निदर्शनाचे नेतृत्व केले.\nआज मतदान, प्रतिसादाबाबत साशंकता; आतापर्यंत अनंतनाग मतदारसंघात १२ टक्केच मतदान\nकेंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या वाहन ताफ्यावर पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांकडून झालेला हल्ला आणि त्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर यानंतर देशात संतप्त भावना उमटली. पुलवामा हा निवडणुकीचा मुद्दा झाला. त्यातून राष्ट्रवादाच्या भावनेवर भाजपकडून प्रचारात भर दिला जातो. प्रत्यक्ष पुलवामा गावात निवडणुकीचे अजिबात वातावरण नाही. येथे सोमवारी मतदान असले तरी प्रत्यक्ष किती मतदान होईल याबाबत साशंकताच आहे.\nपुलवामा हे अनंतनाग मतदारसंघात येते. येथे दहशतवाद्यांचे प्राबल्य असल्यानेच या मतदारसंघात तीन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. आतापर्यंत फक्त १२ टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे. अनंतनाग मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या निवडणूक लढवीत आहेत.\nपुलवामा गावात पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांची कार्यालये आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यालयांच्या सभोवताली कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या गावातील सारेच चित्र बदलले. लष्कर आणि पोलीस दलाकडून सातत्याने गावाची झडती घेण्यात आली. मोठय़ा प्रमाणावर युवकांची धरपकड झाली. गावातील युवकांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून मारहाण करण्यात आली असा आरोप केला जातो. घरांची कधीही झडती घेतली जाते, अशीही तक्रार आहे. १९९० मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाने डोके वर काढले. तेव्हापेक्षा सध्याची परिस्थिती फारच वाईट असल्याचा अनुभव एक निवृत्त सरकारी कर्मचारी सांगत होते. निवडणूक जवळ आल्याने आसपासच्या परिसरातील ४०० पेक्षा अधिक युवकांची धरपकड करण्यात आली आहे. ���िवडणुकीच्या काळात दंगेखोरीची पाश्र्वभूमी असलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घ्यावेच लागते, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nपुलवामा हल्ल्यानंतर बदललेली परिस्थिती आणि गावातील युवकांची झालेली धरपकड यामुळे मतदानाला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकताच आहे. गावातील युवकांना लष्कर आणि पोलिसांनी पकडून नेल्यास त्याचा मतदानावर साहजिकच परिणाम होणार. मतदानाला बाहेर पडा, असे सांगणार तरी कोणत्या तोंडाने, अशी व्यथा नॅशनल कॉन्फरन्सच्या स्थानिक कार्यकर्त्यांने बोलून दाखविली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 अवधमध्ये अधिकाधिक जागांचे काँग्रेसचे लक्ष्य\n2 मोदी यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ विनाशकारी\n3 पंतप्रधान मोदींच्या विधानावरून वादंग\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भ��टलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/21-august-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-27T23:39:20Z", "digest": "sha1:4C57BYRK2TLD27X7TH2B5L6PL3A5E5A4", "length": 14275, "nlines": 233, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "21 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (21 ऑगस्ट 2020)\nभारतात एका दिवसात नऊ लाखांहून अधिक करोना चाचण्या:\nभारतात कोविड-19 या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.\nत्याचाच भाग म्हणून प्रतिदिन करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी भारतात करोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला.\nचोवीस तासात 9 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.\nसातत्याने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nचालू घडामोडी (20 ऑगस्ट 2020)\nभारतातील तीन विमानतळं अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे.\nसध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.\nमंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.\nया विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.\nजी-मेलच्या सेवांमध्ये जगभरात अडथळे जाणवले:\nजी-मेलच्या सेवांमध्ये गुरुवारी जगभरात अडथळे जाणवले. मात्र आता हे अडथळे दूर झाले असल्याचे गूगलने म्हटले आहे.\nलॉग-इन न करता येणे, अटॅचमेंट जोडता न येणे आणि संदेश न मिळणे अशासारख्या समस्या गुरुवार सकाळपासून वापरकर्त्यांना जाणवत होत्या.\nगूगलच्या विविध सेवांबाबत ‘परफॉर्मन्स इन्फर्मेशन’ पुरवणाऱ्या जी-सूट डॅशबोर्डवर कंपनी जी-मेलबद्दलच्या अडथळ्यांचा तपास करत असल्याचे म्हटले होते.\nगूगलच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, आता ही समस्या दूर झाल्याचे त्याने सांगितले.\nगूगल ड्राइव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांसारख्या इतर गूगल सेवाही पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे डॅशबोर्डवर सांगण्यात आले.\nहिंदी महासागरात युद्धनौका सज्ज:\nपूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना भारताच्या टॉप नौदल कमांडर्सची कालपासून दिल्लीमध्ये तीन दिवसीय परिषद सुरु झाली आहे.\nदिल्लीत नौदल कमांडर्सची परिषद होत असताना तिथे लडाखमध्ये दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे.\nया सीमावादाच्या पार्श्वभूमीवरच हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल अलर्ट मोडवर असून कुठलीही कामगिरी पार पाडण्यासाठी भारतीय युद्धनौका सज्ज आहेत.\nक्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचे संकेत:\nराष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे. अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.\nसध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते.\nजर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते.\nअसे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nभारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य ‘गोपाळ कृष्ण देवधर‘ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाला होता.\nजगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.\nसन 1911 मध्ये पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.\nजमैकाचा प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 मध्ये झाला.\nसन 1991 मध्ये लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.\nचालू घडामोडी (22 ऑगस्ट 2020)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची प���स्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/aadhar-bill-yojana/", "date_download": "2020-09-27T23:59:51Z", "digest": "sha1:4B33U3HJZCN4MOG4ZD3RFTXUKLNQS4SI", "length": 10082, "nlines": 219, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "आधार बिल योजना (Aadhar Bill Yojana)", "raw_content": "\n*संसदेत 16 मार्च 2016 रोजी आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ व सेवा लक्षित पुरवठा) विधेयक, 2016 मुळ स्वरुपात संमत करण्यात आले.\n*केंद्र सरकारने आधार विधेयकास धन विधेयक स्वरुपात लोकसभेमध्ये सादर केले.\nआधार बिल विधेयकाचा उद्देश – सामान्य जनता, गरिबांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे.\nभारताच्या प्रत्येक नागरिकास एक बहूउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करण्याच्या उद्देशाने “आधार” ची संकल्पना मांडण्यात आली. बायोमेट्रिक माहिती जसे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबळांना ओळख स्वरुपात जोडण्यात आले आहे. 28 जानेवारी 2009 रोजी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.\n*या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची निवड करण्यात आली.\n*आधार 12 अंकांचा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे, जो “भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण” सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करतो.\n*12 अंकी आधार क्रमांक भारतामध्ये कोठेही व्यक्तीची ओळख व पत्त्याच्या स्वरुपात मान्य राहील.\n*भारतामध्ये 29 सप्टेंबर 2010 रोजी पहिली आधार संख्या सादर करण्यात आली.\n*वर्ष 2016-17 च्या साधारण अर्थसंकल्पामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यामध्ये अनुदान आणि दुसरे सरकारी लाभासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्या 98 कोटी लोकांना आधारकार्ड नंबर देण्यात आला आहे. सरासरी प्रति 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख e-kyc पेमेंट करण्यात येतात. आधार 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) खात्याशी जोडण्यात आला आहे; परंतु देशामध्ये 16.5 कोटी LPG ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत.\n1. आधार संख्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनभराची ओळख आहे.\n2. सरकारी व खासगी माहिती आधारित नकली ओळखीस मोठया प्रमाणात समाप्त करण्यामध्ये आधारकार्ड महत्वपूर्ण मार्ग आहे.\n3. आधार संख्येपासून ग्राहकासबँकिंग, मोबाईल कनेक्शन आणि सरकारी व बिगर सरकारी सेवांची सुविधा मिळवण्यासाठी महत्वपूर्ण ���ाहील.\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-20-june-2015-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T22:40:17Z", "digest": "sha1:TO66CKV6NSOLNDYSOO4OLX5SZUNE6VK6", "length": 19879, "nlines": 248, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 20 June 2015 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी 20 जून 2015 :\nआकार पटेल यांची अॅमेनेस्टी इंटरनॅशनल संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती :\nमानवाधिकारासाठी काम करणाऱ्या अॅमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nडेक्कन क्रोनिकल या दैनिकात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते.\nतसेच मिड-डेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.\nएमनेस्टीचे भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत.\nमानवाधिकारांच्या संरक्षणासाठी ही संस्था जगभर कार्य करते.\n1961 मध्ये लंडनमधील बॅरीस्टर पिटर बेनेसन यांनी स्थापन केली होती.\nस्वतंत्र्यासाठी पोर्तुगालमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं या घटनेनंतर ही संस्था स्थापन करण्यात आली.\nचालू घडामोडी 19 जून 2015\nअमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील जागा आता एक महिला घेणार :\nअमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील अलेक्झांडर हॅमिल्टन यांची जागा आता एक महिला घेणार आहे.\nअमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी याबाबतची घोषणा केली असून, 2020 मध्ये ही नोट अमेरिकेच्या बाजारपेठेत येणार आहे.\nया निर्णयामुळे गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच डॉलरच्या नोटेवर महिला दिसणार आहे.\nतसेच यासाठी thenew10.treasury.gov या वेबसाइटवर या संदर्भात मते नोंदविण्याचे आवाहन ल्यू यांनी केले.\nदुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी ‘मनरेगा’च्या कार्यकालावधीमध्ये वाढ :\nदुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मनरेगा’च्या कार्यअवधीमध्ये वाढ ���रण्याचा निर्णय घेतला असून, आता ‘मनरेगा’चे काम शंभर ऐवजी दीडशे दिवस चालेल.\nदुष्काळग्रस्त भागातील लोकांना अधिक रोजगार हवा असेल, तर त्यांना ‘मनरेगा’वर दीडशे दिवस काम उपलब्ध होऊ शकेल. दुष्काळाची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांमध्ये या उपाय योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.\nदेशातील बहुसंख्य भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ‘मनरेगा’च्या कामाचे दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nसध्या देशातील 652 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याचा सर्वाधिक लाभ शेतमजूर आणि महिला कामगारांना होतो आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक पाचवे कुटुंब ‘मनरेगा’शी जोडलेले आहे.\n‘मनरेगा’च्या वाढलेल्या अवधीचा सर्वाधिक फायदा झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील लोकांना होणार आहे.\nभारत आणि स्पेन दरम्यान राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या\nभारत आणि स्पेन दरम्यान, राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17 जून 2015 रोजी मंजूरी देण्यात आली.\nयामुळे भारत आणि स्पेनच्या राजनैतिक पारपत्रधारकाला एकमेकांच्या देशात प्रवेश करताना, प्रवास करताना तसेच 90 दिवसांचा मुक्काम करताना आवश्यक पूर्ततेसह व्हिसाशिवाय प्रवास करता येईल.\nभारताने व्हिसाची आवश्यकता रद्द करण्याचा असा करार आतापर्यंत 40 देशांबरोबर केला आहे.\nराष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या संचालकपदी अर्चना रामसुंदरम\nवरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागातून (सीबीआय) उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे (एनसीआरबी) संचालक करण्यात आले आहे.\nत्या 1980 च्या तामिळनाडू तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.\nगेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची ‘सीबीआय’च्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवर वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.\nत्यांची नियुक्ती बेकायदा आणि नियमाविरुद्ध असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या��ना सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदावर काम करण्यास मनाई केली होती.\nश्रीनिवासन सलग 14व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी\nबीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी 12 जून 2015 रोजी सलग 14व्यांदा निर्वाचित झाले. श्रीनिवासन यांना पुढील एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले आहे.\nश्रीनिवासन हे 2002-03 पासून टीएनसीएचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.\nआयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. मार्चमध्ये झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते.\nश्रीनिवासन 2016 पर्यंत मात्र आयसीसी चेअरमनपदावर कायम राहणार आहेत.\n‘दि राइट ब्रदर्स’ पुस्तक प्रकाशित :\nपुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी ‘दि राइट ब्रदर्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून त्यामध्ये विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे.\nप्रत्यक्षात राइट बंधूंना विमानाची कल्पना कधी सुचली. कसलेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना त्यांनी कशा पद्धतीने विमानाची चाचणी घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाट्यमयता या नव्या पुस्तकातून लोकांसमोर येणार आहे.\n‘सिमन अँड शुश्टर’ या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. या ग्रंथाच्या लेखनासाठी मॅककुलाघ यांनी राइट बंधूंच्या खासगी डायऱ्या, वह्या, स्क्रॅपबुक आणि त्यांनी परस्परांना लिहिलेली शेकडो पत्रे चाळली. त्यातून एक नवे भावविश्व त्यांच्या हाती लागले. आता हीच संशोधनगाथा पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती येईल.\nएनएल बेनो जेफिन – देशातील पहिली अंध आयएफएस अधिकारी\nतामिळनाडूची एनएल बेनो जेफिन देशाची पहिली दृष्टिहीन आयएफएस अधिकारी बनली आहे. बेनोने देशातील सगळ्यात कठिण यूपीएससी परिक्षेत 353 रँक मिळविला आहे.\nसध्या बेनो स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी अधिकारीच्या पदावर काम करत आहे. गेल्या काही वर्ष बेनो या परीक्षेची तयारी करत होती.\n2013 च्या परिक्षेच्या निकालाचे परिणाम आल्यावर बेनोने नवीन इतिहास रचला आहे.\nबेनो तामिळनाडू भारतियार यूनिवर्सिटीतून इंग्रजीमध्ये पीएचडी करत आहे. पीएचडी चालू असताना बेनोने सिविल सर्विसची तयारी सुद्धा केली.\n1869 – किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म.\n1921 – पुणे येथे टिळक विद्यापीठाची स्थापना.\n1960 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना.\n1977 – पुण्यात देशातील पहिल्या कीर्तन महाविद्यालयाचे उद्घाटन.\nचालू घडामोडी 21 जून 2015\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-23-january-2018-for-mpsc-exams/", "date_download": "2020-09-27T22:30:19Z", "digest": "sha1:JGEY5JWSW6XPSFCJGQPKPJ24TS66J5JS", "length": 16552, "nlines": 226, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 23 January 2018 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (23 जानेवारी 2018)\nभारतीय अर्थव्यवस्था 2018 मध्ये चीनलाही मागे टाकेल :\nजगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारत यंदाच्या वर्षी (2018) चीनलाही मागे टाकून पुढे जाणार आहे. इतकेच नव्हे तर एका अहवालानुसार यावर्षी इक्विटी मार्केटमध्येही भारत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश होईल. सँक्टम वेल्थ मॅनेजमेंट अहवालानुसार, ज्यावेळी जगातील इतर देश आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी झुंज देत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल. चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असेही या अहवालात म्हटले आहे.\nअशावेळी जेव्हा विकसित देश 2 ते 3 टक्क्यांनी प्रगती करत असतील तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगाने विकास करेल. त्याचबरोबर इतर उभरत्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत वेगाने विकास करेल.\nमहत्वाचे म्हणजे यंदा चीनच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावणार आहे. इक्विटीजच्या माध्यमातून मिळणारे परतावेही 6 ते 8 टक्केपर्यंत असेल, असे या अहवालात म्हटले आहे.\nचालू घडामोडी (22 जानेवारी 2018)\nउल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा तीन महिन्यांत :\nशिवसेनेच्या कालावधीत सुरू झालेल्या मात्र भाड्याची दरवाढ होत नसल्याने आणि त्यामुळे पालिका परिवहन सेवेचे खाजगी कंत्राटदार केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांन�� परिवहनचा गाशा गुंडाळल्याने गेल्या चार वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगरातील परिवहन सेवा येत्या तीन महिन्यांत धावणार आहे, असे स्थायी समिती सभापती कंचन अमर लुंड आणि नगरसेवक शेरी लुंड यांनी केलेल्या या मागणीला आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सकारात्मक घेताना तीन महिन्यात पालिकेची परिवहन सेवा धावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गोरगरिबांची रिक्षांच्या भुर्दंडातून सुटका होणार आहे.\nमहापौरपदी शिवसेनेच्या राजश्री चौधरी असताना 2010 मध्ये पालिकेची परिवहन सेवा सुरू झाली. ही सेवा केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांनी तीन वर्षे हाताळली.\nमात्र, इतर शहराप्रमाणे भाडेवाढ होत नसल्याने व खड्यांमूळे बसेसच्या दुरुस्तीत बिघाड होत असल्याने कंपणी तोट्यात असल्याची ओरड करून गेमनानी यांनी परिवहन सेवेचा गाशा 2013 मध्ये गुंडाळला.\nतसेच तेव्हापासून परिवहन सेवा असल्याने शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असून, याचा फायदा रिक्षाचालक घेत आहेत.\nचेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग :\nआयपीएलच्या आगामी हंगामात दमदार पुनरागमन करण्याच्या हेतूने चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे.\nमहेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रविंद्र जाडेजा यांना संघात कायम राखल्यानंतर चेन्नई संघ व्यवस्थापनाने स्टिफन फ्लेमिंग यांना संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा परत आणले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे विशेष कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली.\nआयपीएलच्या पहिल्या हंगामात फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळाडू म्हणून सहभागी होते. यानंतर पुढच्या हंगामात फ्लेमिंग यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारणे पसंत केले.\nफ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010 आणि 2011 या सालांमध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जने ऑस्ट्रेलियन फलंदाज मायकल हसी याला फलंदाजी प्रशिक्षक तर लक्ष्मीपती बालाजी याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले आहे.\nएलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांचे सदस्यत्व रद्द होणार :\nकोकण किनारपट्टीवर एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणारया मच्छीमार नौकाविरोधात कारवाईचा फास आवळला जाणार आहे.\nएलईडी लाईटचा वापर करणारया नौकां आणि त्यांना सहकार्य करणारया मच्छीमार संस्थावर कारवाई केली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.\nरात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासमारी करतांना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाईटमुळे आकर्षति होऊन मासे जाळ्यात अलगद सापडत असत.\nमात्र यामुळे लहानमोठ्या सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोलसमुद्रात मासेमारी करताना एलईडी लाईटचा वापर करण्यास र्निबध घालावेत अशी माणगी रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संघटनांनी केली होती.\nपुर्वी 12 सागरी मलापासून पुढे काही अटी आणि शर्तीवर एलईडी मासेमारीला परवानगी देण्यात आली होती. आता मात्र देशभरातील कुठल्याच किनारयांवर आता एलईडी लाईट्सच्या साह्याने मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.\n10 नोव्हेंबर 2017 ला याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले होते. मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दलाला अशा बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.\nसन 1708मध्ये 23 जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला.\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 मध्ये झाला होता.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (24 जानेवारी 2018)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/08/blog-post_27.html", "date_download": "2020-09-27T23:44:42Z", "digest": "sha1:2VCQVD4B3HJTKBSNUFRJ6T5SVD4AG34Z", "length": 22393, "nlines": 223, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने विद्यमान वक्फ बोर्ड बरखास्त करून सरकारकडे प्रशासकीय समिती नेमण्याची मागणी केली. | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या मह��न्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने विद्यमान वक्फ बोर्ड बरखास्त करून सरकारकडे प्रशासकीय समिती नेमण्याची मागणी केली.\nजमात-ए-इस्लामीच्या अवकाॅफ विभागाने वक्फ बोर्डाच्या बिघडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधून या सुधारणेसाठी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना निवेदन पाठविले आहे.\nजमात-ए-इस्लामी महाराष्ट्रचे अवकाॅफ विभाग चे सचिव फहीम फलाही यांनी दिलेल्या निवेदनात, त्यांनी विद्यमान वक्फ बोर्ड विघटन करून प्रशासकीय समिती नेमण्याची मागणी सरकारकडे केली. शासनांना वक्फ बोर्डाची समस्या व अडचणी व त्यांचे निराकरण याची जाणीव करून देणे हा या निवेदनाचा उद्देश होता.या निवेदन हरियाणा वक्फ बोर्डामध्ये प्रशासक नेमण्याच्या फायद्यावर लक्ष केंद्रित करते.\nगेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र वक्फ बोर्डाची कामगिरी शून्य आहे. स्थायी सीईओ नसल्यामुळे हे घडते. वक्फ बोर्डात अर्धवेळ सीईओ आहेत ज्यांना काम करण्याचे अधिकार दिले गेले नाहीत. वक्फ बोर्डा ने अधिकार आपल्याकडे कायम ठेवली म्हणूनच वक्फ बोर्डा चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महत्त्वाचे निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणीसाठी अडचण येते त्यामुळे सामान्य नागरिकांचे कोणतेही काम होत नाही.\nआपल्या निवेदनात जमात-ए-इस्लामीच्या अवकॉफ विभाग ने स्पष्टीकरण दिले की यापूर्वी सरकारने वक्फ बोर्डाचे सभासद व अध्यक्ष नेमले होते, परंतु वक्फचे रक्षण करण्यात व उद्दिष्टे साध्य करण्यात बोर्ड फारच अपयशी ठरला.\nपरिणामी, नोंदणी, बदल अहवाल, योजनेच्या मुद्द्यांसह हजारो प्रकरणे पाच ते दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत.जमाते इस्लामी शोबे अवकॉफ च्या मते प्रमाणे कर्मचार्‍यांची संख्या फारच कमी झाली .वक्फ बोर्डाचा हा मोठा कारोबार हे थोडेफार कर्मचारी सांभाळू शकत नाही बोर्डाचा प्रादेशिक कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले आहे . कोणताही निर्णय लागू करण्यासाठी किंवा कोणत्याही मालमत्तेवर नजर ठेवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात मंडळाचे सदस्य अपयशी ठरले आहेत. काही सदस्यांना सरकारने अपात्र घोषित केले आहे आणि काही सदस्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.\n\"वक्फ बोर्डाची सध्याची कामगिरी आणि गेल्या पाच ते दहा वर्षात शून्य वाढीचा दर पाहता आम्ही सध्याचे वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची मागणी केली आहे,\" जमात-ए-इस्लामीच्या अवकॉफ विभागाचे सचिव फहीम फलाही म्हणाले. महाराष्ट्र शासनाने त्वरित प्रशासकीय समिती नेमून यात वक्फच्या अनुभवी, प्रतिभावान आणि पारदर्शक असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांचा समावेश करावा .ज्यांना वक्फच्या मालमत्तेची आणि सर्व वक्फच्या मुद्द्यांची पूर्ण माहिती आहे.या लोकांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे पहिल्या दिवसापासून काम सुरू करण्यासाठी मदत होईल. वक्फच्या मालमत्तेबद्दल माहिती नसलेली नवीन अधिकारी नेमल्यास त्यांना कायद्याचे ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी बराच काळ लागेल.\nफहीम फलाही म्हणाले की जमात-ए-इस्लामीच्या अवकॉफ विभागाने वेळोवेळी सरकार आणि वक्फ बोर्डाचे विभिन्न मुद्द्यावर लक्ष वेधले.\nसध्याच्या सरकारने वक्फच्या रक्षणासाठी लवकरात लवकर ठोस आणि क्रांतिकारक पावले उचलण्याची अपेक्षा आहे.\nभारतातील मुस्लिमकेंद्रित न्यूज चॅनलची जोखिम आणि शक...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ९\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ : एक चर्चा\nमन करा रे प्रसन्न - - -\nतरूणांनी स्व:चे नेतृत्व उभे करावे \nकोर्टाचा तब्लीगी संबंधीचा स्वागतार्ह निर्णय\nकाँग्रेस : भारतीय राजकारणातील एक समृद्ध अडगळ\nकोरोनाचे संकट : आपत्ती की ईष्टापती\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, अवकाॅफ विभाग ने वि...\nकोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष...\nमहाराष्ट्रात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच लाख...\nकळवण-सुरगाणा मतदार संघातील लघुपाटबंधारे प्रकल्पांस...\nरोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर ...\nराज्यपालांच्या हस्ते भामला फाउंडेशनच्या संकेतस्थळा...\nआदिवासी मुस्लिम महान योद्धा एर्तगुरूल गाज़ी\nइमान मातीशी : माणुसकीचा सर्जन सोहळा साजरा करणारी क...\nपंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या\n'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून...\nराम मंदिर शिलान्यासाची तुलना देशाच्या स्वातंत्र्या...\nमी कोविडने होणार्‍या मृत्यूसाठी तयार आहे काय\n२१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०\nयुपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय\n‘सेक्युलॅरीज़्म’ संबंधी इस्लामनिष्ठ मुस्लिमांची भुमिका\n‘राहत’यांची उर्दूवरील बादशाहत संपली...\nबैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत\nभारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय\nराज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा\n‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने ...\nसेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम...\nअवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भग...\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ\nसौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी\nस्वातंत्र्य, एक न संपणारा प्रवास\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ७\n१४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२०\nसंभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड ...\nतंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवे...\n‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात\nपंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे क...\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अजित पवार यांनी द...\nसरकारला क्रांतीकारकांच्या बलिदानाचा विसर नको\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nव्यवस्थेने नापास केले म्हणून नाउमेद होऊ नका\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – ६\nनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020\nशिक्षण मुलांमधील गुंतवणूक भविष्यातील गुंतवणूक\n०७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे \"डोनेट प्लाजमा...\nयूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे उद्धव...\nएसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्...\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणा...\nअत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत श...\nमास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समित...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून...\nअण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादा...\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्...\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर को...\nराज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्...\nआयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून\nप्र���ासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृ...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शु...\nराममंदिराचे ई-भूमिपूजन उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आध...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-112875.html", "date_download": "2020-09-28T00:01:10Z", "digest": "sha1:ZVKG6NION74X5GFTACATEBOTS7MW2QEH", "length": 18103, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूरात पुन्हा 'टोल'वसुली | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे न��ी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\n05 फेब्रुवारी : कोल्हापुरमध्ये आजपासून पुन्हा टोल वसुली सुरु झाली आहे. आयआरबी कंमनीच्या आधिकार्‍यांनी आज (बुधवारी) सकाळी कोल्हापुर मधल्या 9 पैकी 3 टोलनाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्तात टोलवसुली करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. आयआरबीने काल (मंगळवारी) महापालिकेला त्याबाबत पत्रं पाठवलं होतं.\nशहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे देण्याची जबाबदारी कोल्हापुर महापालिका घेईल, त्यामुळे टोलवसुली बंद झाल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्यानंतरही टोलवसुली सुरूच राहिल्याने शहरातील आयआरबीचे टोलनाके पेटविण्यात आले होते.\nमात्र हा प्रकार ताजा असतानाच आयआरबीने मंगळवारी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला पत्र पाठवून टोलवसुलीकरीता पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. त्यानंतर बुधवार सकाळपासून टोलवसुलीस सुरूवात झाली आहे.\nराज्यातला टोल म्हणजे वाटमारी आहे ���णि अशा परिस्थितीत जनतेने कायदा हातात घेतला, तर त्यात चूक सरकारची आहे, अशी रोखठोक भूमिका अण्णांनी मांडली आहे.'टोलविषयक नवं धोरण आणा नाही तर राज्यभर आंदोलन करू असं आव्हान अण्णा हजारे यांनी राज्या सरकारला दिले आहे.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/jofra-archer-had-predicted-mumbais-future-in-2014-and-twitterati-are-now-having-a-great-time-scsg-91-2018092/", "date_download": "2020-09-27T23:15:44Z", "digest": "sha1:VEMTE5AVWYAPRSS6A7OUKGGIXE5XXDTN", "length": 18885, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jofra Archer Had Predicted Mumbais Future In 2014 And Twitterati Are Now Having A Great Time | #MaharashtraPolitics: जोफ्रा आर्चरची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\n#MaharashtraPolitics: जोफ्रा आर्चरची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली\n#MaharashtraPolitics: जोफ्रा आर्चरची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली\nराज्यामध्ये हे असं घडणार हे आर्चरला आधीच ठाऊक होतं\nइंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चर हा त्याच्या मैदानावरील खेळाबरोबरच ट्विटसाठीही लोकप्रिय आहे. अनेकदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याने केलेले जुने ट्विट व्हायरल होत असतात. त्याचे काही भारतीय चाहते तर मजेत ‘आर्चर ही भगवान है’ असंही म्हणतात. आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या आर्चरने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि तो ही थेट राज्यातील राजकीय घडामोडींमुळे. अनेकजण आर्चरच्या एका जुन्या ट्विटचा संबंध महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तास्थापनेच्या चढाओढीशी लावताना दिसत आहे.\nविधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ महिना होत आला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन बिनसल्याने बुहमतानंतरही युतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले नाही. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ पाहून नेटकरी अगदीच वैतागले आहेत. अनेकांनी या सत्तास्थापनेवरुन मिम्स व्हायरल केले आहेत तर अनेकांनी राजकारण्यांना कोपरखळ्या लगावल्या आहेत. अशातच आता आर्चरचे २०१४ मधील एक ट्विट आता चर्चेत आले आहेत. या ट्विटवर अनेक नेटकरी रिप्लाय देत असून पाच वर्षांपूर्वीच आर्चरला काय होणार हे ठाऊक असल्याचे म्हटलं आहे.\nराज्यामध्ये बहुमत मिळाल्यानंतर चार आठवडे होऊन गेले तरी सत्ता स्थापन झाली नाही. युतीने अंतर्गत वादामुळे सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारे १४४ आमदारांचे बहुमत राज्यपालांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आणि राज्यात र���ष्ट्रती राजवट लागू झाली. त्यामुळेच बहुमत दिल्यानंतरही राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे अनेकांनी नेटवरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यातच अचानक २५ मे २०१४ रोजी आर्चरने केलेले ट्विट चर्चेत आले. रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी आर्चरने केलेल्या केलेल्या ट्विटमध्ये “मुंबईच्या नशिबात हेच आहे” असं म्हटलं आहे.\nराष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर म्हणजेच १२ नोव्हेंबरनंतर या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करुन ‘तुला हे ही ठाऊक होतं का’ असा प्रश्न आर्चरला विचारला आहे.\nघ्या राजाकराणाबद्दल ठाऊक होतं\nऑक्टोपस बाबाला आठ जन्म घ्यावे लागतील\nहे पण समजलेलं का\nसगळ्यासाठी याचं एक ट्विट आहेच\nआर्चरच्या या ट्विटचा अनेकांनी राज्यातील राजकारणाशी संबंध लावला असला तरी यामागील खरं कारण आणि हे ट्विट नक्की कशासाठी होतं हे एका वाचकाने ट्विट केलं आहे. हे ट्विट आर्चरने मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर केले होते. या सामन्यामध्ये मुंबईने राजस्थानने दिलेले १९० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.३ षटकांमध्ये पार केले होते.\nआर्चरच्या ट्विटवरुन अशाप्रकारे नेटकऱ्यांनी सैराट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही आर्चरचे एक जुने ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. या ट्विटमध्ये त्याने “सध्याच्या दिवसांमध्ये ३७० अजिबात सुरक्षित नाही”, असे म्हटले होते. त्याआधी जुलै महिन्यात विश्वचषकाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकल्यानंतर सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरचेच ही ट्विट व्हायरल झालेले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये ६ चेंडूंत १६ धावा , लॉर्ड्सवर जाण्याची इच्छा, सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असे काही ट्विट होते. त्यामुळे नेटकरी जोफ्रा आर्चरला ज्योतिषाचार्य असल्याचे म्हटले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्त��� यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n वणव्याच्या आगीतून कोआलाला वाचवले आणि…\n2 …म्हणून ‘ती’ जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांवर अनोळखी पुरुषांना करते किस\n3 घराबाहेरुन ६० हजाराच्या चप्पल, बुटांची चोरी\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/six-months-since-thai-foothball-team-trapped-in-tham-luang-cave-see-what-happened-their-1813560/", "date_download": "2020-09-28T00:25:15Z", "digest": "sha1:Y65VOMRGOVUZFMEJSIDLHBFVIQTXGQKT", "length": 12818, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "six months since thai foothball team trapped in Tham Luang cave see what happened their | थाय फुटबॉल टीम अडकलेल्या त्या गुहेचं पुढे काय झालं माहितीये? | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nथाय फुटबॉल टीम अडकलेल्या त्या गुहेचं पुढे काय झालं माहितीये\nथाय फुटबॉल टीम अडकलेल्या त्या गुहेचं पुढे काय झालं माहितीये\nथायलंडमधल्या थांम लुआंग नांग नोन गुहेत थाय फुटबॉल संघाची टीम तब्बल दोन आठवड्याहून अधिक काळ अडकून होती.\nजगभरातील तज्ज्ञ, जाणकार, सील कमांडो यांच्या प्रयत्नानंतर गुहेत अडकलेल्या १३ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.\nजून महिन्यात थायलंडमधल्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत थाय फुटबॉल संघाची टीम तब्बल दोन आठवड्याहून अधिक काळ अडकून होती. या संघा�� ११ ते १६ वयोगटातील लहान मुलं आणि त्यांचा २५ वर्षांचा प्रशिक्षकही होता. या मुलांच्या सुखरुप सुटकेसाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या, त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या एका कमांडोला आपले प्राणही गमवावे लागले होते. अखेर जगभरातील तज्ज्ञ, जाणकार, सील कमांडो यांच्या प्रयत्नानंतर गुहेत अडकलेल्या १३ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.\nया घटनेला ५ महिन्यांहूनही अधिक काळ उलटला असेल. या पाच महिन्यात या मुलांच्या आयुष्यात बऱ्याच नाट्यपूर्ण घटना घडल्या. मृत्यूच्या दाढेतून परतेली ही मुलं सेलिब्रिटी झाली. अनेक मोठ्या लोकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. या लहानग्यांच्या फुटबॉल टीमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्याची तयारीही काही प्रसिद्ध कोचनं दाखवली. एकीकडे लहान मुलांचं आयुष्य पूर्णपणे बदललं तर दुसरीकडे या गुहा परिसरात राहणाऱ्या लोकांच्याही आयुष्यात बदल झाले. ही गुहा आता पर्यटन स्थळ म्हणून जगभरात लोकप्रिय झाली आहे.\nयाआधीही थांम लुआंग नांग नोन गुहा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होती. मात्र त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. पण त्या घटनेपासून येथे पर्यटकांना राबता खूपच वाढला आहे. एका आंतरराष्ट्रीय संकेत स्थळाच्या माहितीनुसार दरदिवशी या गुहेला भेट देणाऱ्यांची संख्या ही जवळपास १६ हजारांच्या घरात जाते. इथल्या स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहे. गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जवळपास १०० हून अधिक छोटी दुकानं सुरू झाली आहे. जिथे स्थानिक आपल्या शेतात पिकणाऱ्या फळं, भाज्यांची विक्री करतात तसेच येणाऱ्या इतर पर्यटकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने ��नसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 आंटी किसको बोला स्मृती इराणी जेव्हा जान्हवी कपूरला विचारतात\n2 Flashback 2018 : वर्षभरात हे व्हिडियो झाले सर्वाधिक व्हायरल\n3 PUBG मोबाईल गेमवर मुंबई उच्च न्यायालयाची बंदी ही अफवाच\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/26/news-newasa-farmers-were-brutally-beaten-26/", "date_download": "2020-09-27T23:59:54Z", "digest": "sha1:G4FMNQG5OWBC7AQIEPUMCOUFFCVCZP7D", "length": 8687, "nlines": 142, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी\nबांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी\nनेवासा – शेवगाव तालुक्यातील गुंफा गावच्या शिवारात शेताच्या सामाईक बांधावरील झाडाच्या कारणावरुन तिघांना लोखंडीगज, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.\nयात शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन, सत्यभामा गोरक्षनाथ नजन, व्यंकटेश गोरक्षनाथ नजन हे जखमी झाले आहेत.\nयाप्रकरणी, शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन दशरथ नजन, ताराबाई अर्जुन नजन, अशोक अर्जुन नजन, अनिता अशोक नजन, सर्व रा. गुंफा, ता. शेवगाव. व इतर पाच आरोपी यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/1822/50985", "date_download": "2020-09-27T23:49:27Z", "digest": "sha1:WCGCH4FDPO7QWOMEJLZDDGAW376MN47Z", "length": 11185, "nlines": 96, "source_domain": "bhutkatha.com", "title": "प्लॅन्चेट. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nया साधनेसाठी एक गुळगुळीत फळी व तिवई यांचा उपयोग करण्यात येतो . तसेच एका कॅरम बोर्ड वर कापूर ठेवून तो पेटवून त्यावर लगेच एक छोटा ग्लास ठेवण्यात येतो . कापराची वात मावळली की तो ग्लास निर्यात (vaccum) होतो . कॅरम बोर्ड च्या चारी बाजूला A पासून Z पर्यंत अक्षरे लिहिलेली असतात . प्रयोगासाठी २-४ मन��े लागतात . त्यातील एका व्यक्तीस मिडिअम असे म्हणतात . सर्वांनी डोळे मिटून त्या ग्लासवर नुसते अलगद बोट ठेवायचे असते . मग मिडिअम कडून कोणाही मृत व्यक्तीच्या आत्म्यास मानाने बोलावण्यात येते . जर वेळाने तो ग्लास हलू लागतो व विशिष्ठ अक्षराकडे जाऊन परत मध्यावर येतो . तेथून तो परत दुसर्या अक्षराकडे जातो . अशा रीतीने ४-५ अक्षरे मिळून एखादे नाव तयार होते . असे झाले म्हणजे , त्या नावाची व्यक्ती प्लानचेटआली असे समजतात . त्यास काहीही प्रश्न विचारण्यात येतात व त्यांनी दिलेली उत्तरे सत्य असतात असे मानले जाते .\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nप्लॅन्चेट असे केले जाते\nसुभाष पवार यांचे लेख\nसमर्थ रामदास कृत. \"आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥\" असे श्रीसद्गुरुनाथ श्रीसमर्थांच्या श्रीमुखातीलच शब्द आहेत. ते ह्या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्त्व दर्शविण्यास पुरेसे आहेत.\nगांधी जयंती निबंध आणि भाषण\nगांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. निबंध आणि भाषण\nअरुण - काळ प्रवासी\nमोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.\nसावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]य���ंच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.\nमहात्मा गांधींचे तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचे प्रयत्न असतील, याच ऐक्यासाठी हिंदुस्थानाच्या जनतेवर लादलेली खिलाफत चळवळ असेल, जवाहरलाल नेहरूंची गंगा-जमूनी तहजीब असेल, भारतावर लादलेली फाळणी असेल, डाव्यांनी भारतीय इतिहासाचे केलेले विकृतीकरण असेल, की १९७६ मध्ये भारताच्या राज्यघटनेत टाकलेला 'सेक्युलर' हा शब्द असेल. असे किती प्रयोग मोजून दाखवावे या विषयावर संशोधन करू तितके कमीच या विषयावर संशोधन करू तितके कमीच त्यामुळे त्यात फारसे अडकून न पडता भविष्याचा विचार करून वर्तमानात काय करता येण्यासारखे आहे\nआसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/mahalaxmi-dindarshika-marathi-calendar-pdf-app-free-download/", "date_download": "2020-09-27T23:38:20Z", "digest": "sha1:LNETITJYAKUUMFVWWUDQWULC3BITBDNV", "length": 12430, "nlines": 148, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "महालक्ष्मी दिनदर्शिका मराठी 2020 - Mahalaxmi calendar Online २०१९", "raw_content": "\nमहालक्ष्मी दिनदर्शिका मराठी 2020 – Mahalaxmi calendar Online २०१९\n1 महालक्ष्मी कैलेंडर २०१९ | महालक्ष्मी दिनदर्शिका 2020 मराठी\n1.1 श्री महालक्ष्मी कैलेंडर\n2.1 महालक्ष्मी दिनदशिँका मराठी कँलेंडर २०१९ डाऊनलोड\n2.13 डिसेंबर महिना – December\n2.14 महालक्ष्मी कैलेंडर डाउनलोड\nमहालक्ष्मी कैलेंडर मराठी: नव वर्ष नयी उमंग लेकर आता है | आज हम आपके लिए लाये हैं Mahalakshmi Marathi calendar, february, march, vivah, muhurat, शुभ विवाह मुहूर्त 2018 ,मैरिज, aaj ka panchang with tithi (आज का पंचांग) जिसे अंग्रेजी में today panchang भी कहते हैं| आप इधर से महालक्ष्मी दिनदर्शिका ऑनलाईन हिंदी pdf 2017 डाउनलोड व 2018, महालक्ष्मी हिंदी डाउनलोड (free download) भी कर सकते हैं जो की in Marathi pdf 2018 panchang, mahalaxmi calendar 2018 में भी उपलब्ध है|आप चाहे तो कालनिर्णय मराठी कैलेंडर 2020 को भी डाउनलोड कर देख सकते हैं|\nमहालक्ष्��ी कैलेंडर २०१९ | महालक्ष्मी दिनदर्शिका 2020 मराठी\nMahalaxmidindarshika2019: हमारे द्वारा दिया हुआ कैलेंडर अंग्रेजी, मराठी, हिंदी, गुजराती, तमिल, तेलुगू, कन्नड़, मलयालम और पंजाबी के साथ मराठी में भी डाउनलोड किया जा सकता है| इस मराठी कैलेण्डर के अंतर्गत शुभ मुहूर्त, , विवाह महूर्त, जन्म पत्रिका, कुंडली मिलान आदि किया जा सकता है और इस केलेन्डर में हिंदू, मुस्लिम, ईसाई, सिख, जैन, बौद्ध, पारसी और यहूदियों की शुभ तिथि, उत्सव और उत्सव भी दिए हुए हैं यही नहीं इसके साथ दैनिक पंचांग, ​​शुभ विवाह मुहूर्त, संकष्टी चतुर्थी चंद्रोदय समय, दैनिक सूर्य उदय – चंद्रमा उदय समय, सभी राशि चिन्हों के लिए मासिक ज्योतिष संबंधी भविष्यवाणियां भी शामिल है|\nया कॅलेंडरमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत जसे की\n2019 Mahalakshmi calendar: इस केलिन्डर में व्रत, उत्सव (त्योहारों), विवाह मुहूर्त, सूर्योदय, सूर्यास्तम, तेजी मांडी विचार, चंद्र स्तिथि, मासिक कुंडली, मासिक अवकाश, भद्रा स्तिथि, पंचक विचार, मूल विचार, गृह विचार भी देख सकते हैं|\nश्री महालक्ष्मी दिनदर्शिका 2020: आपल्याद्वारे दिलेला कॅलेंडर मराठीतही इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबीमध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो. शुभ मराठी दिनदर्शिका मालकीचे, लग्न Mahurt, पत्रिका, पत्रिका अधिक आणि हिंदूंनो, या कॅलेंडर मध्ये जुळविले जाऊ शकते, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, यहूदी ईस्ट इंडिया आणि शुभ तारीख, उत्सव आणि सण दिले केले आहे दररोज कॅलेंडर, चांगले विवाह क्षण, Snkshti चतुर्थी moonrise वेळ, तो दररोज सूर्य उगवतो नाही – चंद्र वाढत्या वेळ, रक्कम चिन्हे मासिक ज्योतिष अंदाज समावेश |\nमहालक्ष्मी दिनदशिँका मराठी कँलेंडर २०१९ डाऊनलोड\nजानेवारी महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nफेब्रुवारी महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nमार्च महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nएप्रिल महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nमे महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nजून महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक क���ा डाउनलोड करण्यासाठी\nजुलै महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nऑगस्ट महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nसप्टेंबर महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nऑक्टोबर महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nनोव्हेंबर महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nडिसेंबर महिना – December\nडिसेंबर महिन्याचे मराठी कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे. डाउनलोड बटण क्लिक करा डाउनलोड करण्यासाठी\nआप चाहे तो इस कलेण्डर को अपने एंड्राइड मोबाइल व कंप्यूटर में भी free download कर सकते हैं|\nहा अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी आपल्याला केवळ डाउनलोड बटणावर क्लिक करावे लागेल:\nमहालक्ष्मी दिनदशिँका मराठी डि एन शिँकँ २०१९\nश्री महालक्ष्मी दिन दशिक मराठी\nBerojgari Bhatta 2020 Online Registration – उत्तर प्रदेश बेरोजगारी भत्ता ऑनलाइन आवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-27T23:34:05Z", "digest": "sha1:3YYKNDMIWX5DVAZUMQAULYDB2UQZURSW", "length": 9207, "nlines": 127, "source_domain": "livetrends.news", "title": "कोरोना उपचार; खाजगी रुग्णालयांसाठी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक - Live Trends News", "raw_content": "\nकोरोना उपचार; खाजगी रुग्णालयांसाठी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक\nकोरोना उपचार; खाजगी रुग्णालयांसाठी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक\nBy जितेंद्र कोतवाल\t On Aug 11, 2020\n कोरोना उपचारांसाठी राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना दर आकारणीसह अन्य ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्याने नेमलेले सक्षम अधिकारी म्हणून आणि या कायद्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मे २०२० रोजी खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचारांचे किमान दर निश्चित केले आहेत. महात्मा फुले जण आरोग्य योजना राज्यातील सर्व ना���रिकांना लागू करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करून देण्याबबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्नावाहिका आणि परिस्थितीनुसार अन्य वाहने अधिग्रहित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.\nत्यासोबतच सरकारी कोषागार खात्याच्या मदतीने तपासणी पथक नेमून खाजगी रुंग्णालयांकडून होणाऱ्या बिल आकारणीचीही तपासणी करण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांवरील नियंत्रणाचा पुढचा टप्पा म्हणून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी प्रमुख असलेल्या भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित तलाठी, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या भरारी पथकांचे सदस्य असतील. महापालिका कार्यक्षेत्रात अशी भरारी पथके नेमण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर संपवण्यात आली आहे.\nमुंबई : धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार \nसरकारने हिंमत असेल तर किती रुग्णालयांवर कारवाई केली ते जाहीर करावे : फडणवीस\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ.…\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nमुक्ताईनगरात क्षत्रिय मराठातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’\nमंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर\nभुसावळात तलवारीसह दहशत माजवणार्‍याला अटक\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३ लाखांच्या पार\n‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – डॉ. राजेंद शिंगणे\nपत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; कायद्यात रुपांतर\nगिरीश महाजनांच्या कर्तृत्वामुळेच रस्त्यांची दयनीय अवस्था- देवेंद्र मराठे\nरिध्दी जानवी फाऊंडेशनतर्फे दाणाबाजार परिसरात वृक्षारोपण\nरायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-09-28T00:18:52Z", "digest": "sha1:EO24O44EW752DD7XUSNUIXBFS3N2HWZW", "length": 3204, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भाषा-परिवार - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २००८ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2019/11/12/news-ahmednagar-city-fraud-12/", "date_download": "2020-09-27T23:31:50Z", "digest": "sha1:CGZGKGVOKV5GTMRHMRMYYZONA2PLQO3L", "length": 10643, "nlines": 149, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "बनावट सातबारा तयार करुन फसवणूक - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nHome/Ahmednagar News/बनावट सातबारा तयार करुन फसवणूक\nबनावट सातबारा तयार करुन फसवणूक\nअहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे.\nचार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर येथे रस्त्यालगत साडेनऊ एकर जमीन आहे.\nत्यांच्या वडिलांनी १९८५ मध्ये बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जमीन विक्रीचा निर्णय घेतला होता. परंतू कराराचा भंग करुन मध्यस्ती असलेले भूविकास बँकचे अधिकारी व महसुलचे तत्कालीन कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदीखत करुन घेतले.\nत्यावेळचे गट नंबर १८६ क्षेत्र १ हेक्टर ८ आर व गट नं. १८९ क्षेत्र २ हेक्टर ८ आर क्षेत्राच्या उताऱ्यावर बँकेचे नाव असताना बँकेचे नाव काढून खोटा सातबारा उतारा तयार करण्यात आला. तर तत्कालीन तलाठी साक्षीदार होऊन निबंधकांपुढे खरेदीखत करुन घेतले असल्याचा आरोप नंदू विधाते यांनी केला आहे.\nया फसवणुकीची २०१६ मध्ये माहिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, सीएम पोर्टल, प्रांत व तहसिलदार, मंडलाधिकारी व सध्याचे तलाठी यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आली.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/18/news-1823/", "date_download": "2020-09-27T22:44:35Z", "digest": "sha1:3KSBMNBW5UB5SACTZ5NP4ALYNNO6MDSR", "length": 13487, "nlines": 153, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सर्व-समन्वयाने-नाशिक-जिल - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nअहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ५५३ रुग्ण वाढले, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स \nपाईपलाईन फुटली संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी…\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nवर्धा, दि. 18 : एकाच दिवशी 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या वर्धा जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या संकल्पनेतून घरी रहा कोरोना योद्धा व्हा हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.\nयामध्ये जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच खासदार, आमदारांसोबतच इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा गृह विलगीकरणातील कुटुंबांच्या घरी भेट देऊन घरी रहा कोरोना योद्धा व्हा, असे आवाहन केले.\nइतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गृह विलगीकरणातील व्यक्तींनी बाहेर न पडण्याच्या या जनजागृती अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.\nकोरोना बाधित जिल्हयातून आलेल्या नागरिकांमुळे या आजाराचा प्रसार जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.\nत्यांनी दिलेल्या पर्यायानुसार त्यांच्या सोईकरिता संस्थात्मक विलगीकरण न करता संपूर्ण परिवारासहित गृहविलगीकरण करण्यात येत आहे.\nकोरोना बाधित जिल्ह्यातून मागील 7 दिवसात सुमारे 7 हजार नागरिकानी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या संख्येत रोज भर पडत आहे.\nबाहेरून आलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. घराबाहेर पडू नये असे बजावले असतानाही लोक बाहेर वावरत असल्याचे लक्षात आल्यावर ‘घरी राहा, कोरोना योद्धा व्हा’ असे जनजागृती अभियान राबविण्याचे ठरले.\nआज 18 मे रोजी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या नेतृत्वात एकाच दिवशी 7 हजार 312 कुटुंबांच्या घरी भेट देण्यास सुरुवात झाली.\nया अभियानात खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली,\nमुख्य कार्यकारी अधिकारी सचीन ओंबासे, नगर परिषद अध्यक्ष यांनीही सहभागी होत या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करून लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले.\nघरी भेट देताना नागरिकांना घरी राहा, कोरोना योद्धा व्हा, असे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. या पत्रात गृह विलगीकरणातील व्यक्तींनी घरातच राहून स्वतःचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासोबतच सामाजिक सुरक्षितता जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nतसेच कोरोनाच्या युद्धात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोरोना योद्ध्याप्रमाणेच आपल्या घरी राहण्याचे कर्तव्यसुद्धा कोरोना योद्ध्यांसारखेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईतील आपणही एक सैनिक व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nआज या अभियानात नगर परिषद अध्यक्ष अतुल तराळे, प्रेम बसंतानी, प्रशांत सव्वालाखे, तीनही उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,\nसर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद सभापती व सदस्य पंचायत समिती सभापती व सदस्य, रोटरी सदस्य, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, तसेच ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\nविमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …\nराज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा\n लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा...\n'त्या' मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या\nमोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह\nपोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर 'हे' आहे कारण \nविवाहितेने केली आत्महत्या, पैसे आणण्याच्या कारणावरून छळ आणि शेवटी पहा काय झाले \nकोरोनाग्रस्ताचे बिल भरण्यासाठी त्यांनी केली लोकवर्गणी\nमहापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा…\nमनोज कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार \nआमदार रोहित पवार म्हणतात या प्रश्नी मी युवकांचा आवाज बनेल\nअहमदनगर पॉलिटिक्स ब्रेकिंग : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणणार\n… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-27T23:31:46Z", "digest": "sha1:ZFS75NSU2G6UJX5CWNCO6YBJ6A3UA6BY", "length": 3660, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मनिसा प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमनिसा (तुर्की: Manisa ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागातील एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १३.५ लाख आहे. मनिसा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nमनिसा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १३,८१० चौ. किमी (५,३३० चौ. मैल)\nघनता ९५ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)\nमनिसा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१३ रोजी १६:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dont-send-student-to-rickshaw-school/", "date_download": "2020-09-27T23:51:18Z", "digest": "sha1:4OLGWLZ6B3SYYA3BGW2H6YXOGW7454LE", "length": 7320, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिक्षांमधून पाल्यांना शाळेत पाठवू नका!", "raw_content": "\nरिक्षांमधून पाल्यांना शाळेत पाठवू नका\nवाहतूक करण्याची परवानगी नाही : पालकांनी दक्षता घेण्याचे आरटीओचे आवाहन\nपुणे – ऑटोरिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे धोकादायक असल्याने पालकांनी ऑटोरिक्षांमधून प��ल्यांना पाठविताना दक्षता घ्यावी. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अधिकृत स्कूल बसेसचा वापर करावा. त्यांना विनापरवाना वाहनांतून शाळेत पाठवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.\nशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात येत नाही. पुणे प्रादेशिक कार्यालयातून देखील अद्याप कोणत्याही ऑटोरिक्षा मॉडेलला परवानगी दिली नसल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे वाहनातून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही, याची वाहतूकदार आणि पालकांनी खबरदारी घ्यावी. कारवाई करतेवेळी विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास आरटीओ जबाबदार नसल्याचे म्हणत प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.\nरिक्षांमधून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षिततेबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयाने परिवहन आयुक्तांना रिक्षांवर कारवाई करण्याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार राज्य परिवहन कार्यालयाकडून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आदेशाप्रमाणे शहरामध्ये कारवाई सुरू असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आता पालकांना “दक्षता’ घेण्याचे आवाहन केले आहे.\nविद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत\nबस कंत्राटदाराबरोबर सामंजस्य करार करणे बंधनकारक असल्याच्या सूचना आरटीओ प्रशासनाने शाळा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी स्कूल बस नियमावलीची पूर्तता करून त्वरित विद्यार्थी वाहतुकीचे परवाने घ्यावेत, असे प्रशासनाकडून वाहनमालकांना सांगण्यात आले आहे.\nविशेष : कहीं ये “वो’ तो नहीं…\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\nअबाऊट टर्न : सायबर-शिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/independence-day-84-gallantry-awards-including-1-kirti-and-9-shaurya-chakra-to-the-bravehearts-256223.html", "date_download": "2020-09-27T23:25:02Z", "digest": "sha1:QMNES4UNEGU4PT4D4GE4OAX3NW663BMN", "length": 19584, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Independence day 84 gallantry awards including 1 Kirti and 9 Shaurya Chakra to the bravehearts", "raw_content": "\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nIndependence Day: स्वातंत्र्य दिनी जवानांच्या पराक्रमाचा सन्मान, 1 कीर्ती, 9 शौर्य चक्रांसह 84 शौर्य पुरस्कारांचं वितरण\nIndependence Day: स्वातंत्र्य दिनी जवानांच्या पराक्रमाचा सन्मान, 1 कीर्ती, 9 शौर्य चक्रांसह 84 शौर्य पुरस्कारांचं वितरण\nदेशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं (Gallantry awards distribution on Independence day).\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपली जीवाची बाजी लावणाऱ्या शूर जवानांना त्यांच्या शौर्यासाठी शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं (Gallantry awards distribution on Independence day). यावेळी जम्मू आणि काश्मीर पोलीस कान्स्टेबल, 1 स्पेशल फोर्सचे अधिकारी आणि एका भारतीय वायु दलाच्या वैमानिकासह 84 जवानांना शौर्य पुरस्कार देण्यात आला.\nजम्मू काश्मीर पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या अब्दुल रशीद कालस यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले. किर्ती चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वात मोठा दुसरा पुरस्कार आहे. इतर 9 जवांनांना देखील त्यांच्या बहादुरपणासाठी शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. शौर्य चक्र शांततेच्या काळात दिला जाणारा तिसरा मोठा सन्मान आहे.\nयावेळी लेफ्टनंट कर्नल कृष्ण सिंह रावत, मेजर अनिल उर्स, हवलदार आलोक कुमार दुबे, विंग कमांडर विशाल नायर, जम्मू काश्मीर पोलीस उप महासंचालक (डेप्युटी इंस्पेक्टर जनरल) अमित कुमार, CISF सब इंस्पेक्टर महावीर प्रसाद (मरणोत्तर), CISF हेड कॉन्स्टेबल ई नायक (मरणोत्तर), CISF कॉन्स्टेबल महेंद्र कुमार पासवान (मरणोत्तर) आणि CISF कॉन्स्टेबल सतीश प्रसाद कुशवाह (मरणोत्तर) यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.\n5 सैन्य मेडल बार आणि 60 सैन्य मेडल\nयाशिवाय 5 सैन्य मेडल बार (दूसरी बार सैन्य मेडल), 60 सैन्य मेडल, 4 नवे सैन���य मेडल आणि 5 वायु सैन्य मेडलने सुरक्षा दलांना सन्मानित करण्यात आलं. 1 पॅराच्या (स्पेशल फोर्स) लेफ्टनंट कर्नल रावत यांना जम्मू काश्मिरमध्ये LoC जवळ राबवण्यातआलेल्या एका मोहिमेसाठी शौर्य चक्र देण्यात आलं. लेफ्टनंट कर्नल रावत आणि त्यांच्या टीमने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या आधी तब्बल 36 तास दबा धरुन वाट पाहिली आणि 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या नेतृत्वासाठी आणि शौर्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.\nमेजर अनिल उर्स यांनी देखील एक अशाचं मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. यात 5 दहशतवादींना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रानुसार त्यांच्या टीमने देशाच्या सुरक्षेसाठी “साहस आणि दुर्मिळ युद्ध नेतृत्व” दाखवलं. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये हवालदार दुबे यांनी A++ कॅटेगरीच्या दहशतवाद्याला अगदी त्याच्या जवळ जाऊन मारलं. त्यांना दिलेल्या सन्मानपत्रात म्हटलं आहे, की त्यांच्या साहसामुळे दहशतवादी पळून जाण्यात अपयशी ठरले. तसेच शेवटी 4 दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.\nराष्ट्रपती कोविंद यांनी विविध सैन्याच्या मोहिमांमध्ये आपलं योगदान देणार्या 19 जवांनांना ‘मेंशन-इन-डिस्पॅच’ देण्यालाही मंजूरी दिली. यात 8 जणांना ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन रक्षकसाठी मरणोत्तर सन्मान देण्यात आला.\nPM Modi Independence Day Speech | कोरोना लस ते LAC वर सडेतोड उत्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे\nVande Mataram : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या 100 बड्या संगीतकारांनी एकत्र येऊन गायले वंदे मातरम्\nPM Modi Independence Day | कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांकडून खुशखबर, नरेंद्र मोदींचा पुन्हा ‘आत्मनिर्भर भारता’चा मंत्र\nPHOTO : लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण\nजितेंद्र आव्हाडांकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर\nनि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील…\nINS Arighat | भारताची आण्विक पाणबुडी 'अरिघात' सज्ज, पाकिस्तानसह चीनच्या…\nचिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट\nभारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन, रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना ऑक्सिजन, पाणी…\nगलवान खोऱ्यातील चीनच्या कुरापतीनंतर भारताचं चोख उत���तर, दक्षिण चीन समुद्रात…\nसहकारी बँका वाचवा, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र\nईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप…\nDrugs Case : एनसीबीकडून दीपिका, सारा, श्रद्धासह 7 जणांचे फोन…\nमोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा\nफडणवीसांना भेटणं अपराध आहे का\nलस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता,…\nलॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड\nसेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात…\nचेन्नईहून चार्टड विमानाने हात मुंबईत, 16 तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, मोनिका…\nDrugs Case : एनसीबीने माध्यमांच्या दाव्याचं खंडन करावं, अन्यथा तेच…\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nIPL 2020, RR vs KXIP Live : निकोलस पूरनची बाउंड्री लाईनवर भन्नाट फिल्डींग, प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्सकडून कौतुक\nIPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय\nनिसर्ग चक्रीवादळग्रस्त पोल्ट्री धारक शेतकऱ्यांची सुनिल तटकरेंकडे धाव, भरपाई मिळवून देण्याची मागणी\n“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली\nविरारच्या खार्डी-खाणीवडे रेती बंदरावर धाड, आठ कोटींचा मुद्देमाल जप्त\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा\nAjit Pawar | अजित पवार पुन्हा पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, मॉडेल ट्रेनने प्रवास, काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना\nपुण्यात रात्री सातनंतरही पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, पालिका आयुक्तांची माहिती\nपुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश\nपुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी\n‘शिवसेनेनं करुन दाखवलं’, 30-40 वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईची तुंबई केली : प���रवीण दरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2020-09-27T23:45:47Z", "digest": "sha1:3FJB2VB44XGA3JRTU6OCUOPOTSU3ODMT", "length": 8651, "nlines": 69, "source_domain": "kheliyad.com", "title": "गावकुसातही स्केटिंग - kheliyad", "raw_content": "\nकोणताही खेळ असो, त्याचे प्रशिक्षण शहरात, स्पर्धाही शहरात. खेळ शहरात आणि संघटनाही शहरात. हे कमी की काय, ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी शासनाने जे पंचायत क्रीडा व खेल अभियान (पायका) सुरू केले. त्यालाही ‘शहरी टच’ मिळावा यापेक्षा ग्रामीण खेळाडूंची शोकांतिका दुसरी नाही. मैदानी खेळातली हुकूमत खेड्यात असली तरी इतर खेळांमध्येही कौशल्य सिद्ध करण्यात ग्रामीण भागातील खेळाडू मागे नाहीत हे समजून घेण्याची मानसिकता रुजायला अजूनही तयार नाही. मात्र, हे चित्र जळगाव जिल्ह्यात हळूहळू बदलत आहे. हे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेने स्पष्ट केले आहे.\nस्केटिंग तसा महागडा खेळ, जो शहरातच अधिक रूळला आहे. जेथे हा खेळ खेळला जातो त्याची स्केटिंग रिंक बनवण्यासाठीच 15 लाखांपर्यंत खर्च येतो. स्केटही 300 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. या महागड्या खेळावर हव्या तेवढय़ा सुविधा पुरवण्यासाठी तालुक्याची गावे सक्षम आहेत. मात्र, तेथे जाऊन प्रशिक्षण देण्याची रिस्क घ्यायला शहरी मन तयार होत नाही. मात्र, स्पीड स्केटिंग संघटनेचे सचिव संजय पाटील यांनी ही रिस्क घेतली आणि ग्रामीण भागातली पावले सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यांवरही धावू लागली. हा बदल एकदम झाला नाही, तर त्यासाठी तब्बल पाच वर्षे दीर्घ वाट पाहावी लागली. चोपड्यातील स्पर्धेने तालुक्याच्या जवळपासची 8-10 गावे स्केटिंगशी जोडली गेली आहेत.\nसंजय पाटील स्वत: आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी बास्केटबॉल, बुद्धिबळ खेळायचो. दोन्ही खेळांमध्ये मला विशेष रुची आहे; पण स्केटिंग हा खेळही मला अधिक भावला. मी या खेळातही कौशल्य सिद्ध केले. जळगावात हा खेळ जितक्या झपाट्याने रुजला तितका तो ग्रामीण भागात रुजायला खूपच मेहनत घ्यावी लागली. स्केटिंगला जे ग्राउंड लागते, ज्याला स्केटिंग रिंक म्हणतात, ते महत्त्वा��े आहे. ग्रामीण भागात स्केटिंग रिंकला पर्याय म्हणून शाळेचा व्हरांडा, काँक्रीटचा रस्ता पर्याय म्हणून वापरला. एकदा मैदान झाले की मग बाकी सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. ग्रामीण भागात स्केटिंगचे आकर्षण प्रचंड आहे. खेळाडूत गुणवत्ताही आहे. खरं तर आम्ही या खेळाकडे उत्कृष्ट व्यायाम म्हणून पाहतो, जो मैदानी खेळांसाठी पूरक ठरू शकतो. मांडीचे स्नायू मजबूत होतात, वेगाबरोबरच बॅलन्सही साधता येतो.\nमैदाने ही खेळाची फुफ्फुसे मानली जातात. मैदान असेल तर काहीही साध्य करता येते. संजय पाटील यांनी हेच सांगितले. मी स्केटिंगसाठी मैदान निवडले आणि खेळ आपोआप रुजला. मुळात स्केट 300 रुपयांपासून उपलब्ध आहेत, जे सामान्यांना घेणे सहज शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मैदानी खेळांबरोबरच विदेशी खेळांनाही स्थान मिळणे आवश्यक आहे. कारण आधुनिक जीवनशैली गावातही अवलंबली जात आहे. शहर हे खेळाडूंच्या सोयीसाठी अनुकूल असते, ही मानसिकता बदलायला हवी. ग्रामीण भागातही सोयी उपलब्ध होऊ शकतात, पण त्या अनुकूल करून घेण्याची मानसिकताही खेळाडूंमध्ये रुजायला हवी. चोपड्यातील स्पर्धेने खेळाडूंना केवळ स्पर्धेतला आनंद दिला नाही, तर ग्रामीण भागाशी नातेही जोडणारा ठरला आहे. आता ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहणार नाहीत.\n(दिव्य मराठी ः ११ मे २०१२)\nआखाडे : कुस्तीचे की ‘मस्ती’चे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/%E2%80%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E2%80%8D%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-27T22:43:05Z", "digest": "sha1:E47LKYT2J6OA44OMLNW36URJGVRGQXSB", "length": 7847, "nlines": 67, "source_domain": "kheliyad.com", "title": "​माझ्या आ‍ठवणीतलं केटीएचएम - kheliyad", "raw_content": "\nकेटीएचएम | KTHM | म्हणजे कांदे-टमाटे- हिरव्या- मिरच्या, असं गमतीने म्हंटलं जायचं. पण खरं सांगायचं म्हणजे, हे सर्व एकत्र केलं तर चांगला झणझणीत ठेचा होतो. जेवणाची मजा तर यातच आहे. तसं\nकेटीएचएममध्ये शिकण्याची मजा काही वेगळीच होती. मला आठवतं, किरण, पारस, मिलिंद… आम्ही क्रिकेट भरपूर खेळलो.सगळ्यात भारी मजा मिल्यासोबत खेळताना आली. असं क्रिकेट आताही कोणी खेळत नसेल, जे आम्ही खेळलो अकरा जणांच्या संघाला आम्ही दोघे चॅलेंज करायचो. जो मॅच हरेल तो टेनिसबॉल देईल किंवा दोनपाचशे रुपये तरी देईल. खरं तर ही पूर्णपणे मिल्याचीच आयडिया. मग बाकीचे नऊ मुलं आणायची कुठून अकरा जणांच्या संघाला आम्ही दोघे चॅलेंज करायचो. जो मॅच हरेल तो टेनिसबॉल देईल किंवा दोनपाचशे रुपये तरी देईल. खरं तर ही पूर्णपणे मिल्याचीच आयडिया. मग बाकीचे नऊ मुलं आणायची कुठून आम्ही केटीएचएमच्या आवारात टोळक्या टोळक्याने बसलेल्या प्रत्येकाला आवाहन करायचो, तुला येतं का खेळतं आम्ही केटीएचएमच्या आवारात टोळक्या टोळक्याने बसलेल्या प्रत्येकाला आवाहन करायचो, तुला येतं का खेळतं असं विचारत सर्वांना गोळा करायचो आणि एक संघ तयार व्हायचा. कुणाला बॉलिंग येते, बॅटिंग येते किंवा नाही येत… काहीच माहीत नसायचं. तरी असल्या ओबडधोबड संघाकडून आम्ही जिंकायचो. माझ्या आयुष्यातलं सर्वांत हॉरिबल क्रिकेट… कारण वाद झाले तर मिल्या खंबीर असणे हाच एकमेव दिलासा होता.\nकिरणसोबत खेळलो; पण किरणला एक भयंकर खोड होती, ती म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घ्यायची… माझी बॉलिंग किती भारी… च्यायला, याने लई येड्यासारखे रन दिले… वगैरे वगैरे… पण तो सर्वांसोबत असायचा. किरणला संतापलेलं कधी पाहिलं नाही… एकदम कूल. तो मित्र म्हणून ग्रेटच. आम्ही दोघे तसे जुनेच मित्र. म्हणजे केटीएचएमच्याही आधी आमची ओळख होती. किरण, मिल्या…. खूप वाटतंय क्रिकेट खेळावंसं.. किमान फिटनेससाठी तरी..\nपारस म्हणजे आमचा पाऱ्या… अचानक गेला निघून. मला कालपरवा; कळलं. त्याचं जाणं संतापजनकच. अरे चाळिशी हे काय जाण्याचं वय आहे अचानक गेला निघून. मला कालपरवा; कळलं. त्याचं जाणं संतापजनकच. अरे चाळिशी हे काय जाण्याचं वय आहे खूप चांगला मित्र आम्ही गमावला. मी मटामध्ये आलो, तेव्हा जुन्या मित्रांपैकी पहिल्यांदा पारसचाच फोन आला. मला म्हणाला, महेश, मला मटात सदर सुरू करायचंय. मी म्हंटलं, कशावर खूप चांगला मित्र आम्ही गमावला. मी मटामध्ये आलो, तेव्हा जुन्या मित्रांपैकी पहिल्यांदा पारसचाच फोन आला. मला म्हणाला, महेश, मला मटात सदर सुरू करायचंय. मी म्हंटलं, कशावर तो म्हणाला, अरे अनेकांना कायदे माहितीच नाहीत. त्यांना माझ्या लेखनातून कळेल, की कायदे काय असतात ते तो म्हणाला, अरे अनेकांना कायदे माहितीच नाहीत. त्यांना माझ्या लेखनातून कळेल, की कायदे काय असतात ते मला तर भयंकर आनंद झाला. मी म्हंटलं, तू लेख तयार ठेव. मी विचारून सांगतो. हा संवाद तेथेच संपला. मी त्याला नंतर अनेकदा फोनही केले. पण आमचं भेटणं कधीच झालं नाही. नंतर तर त्याचा नि माझा संपर्कच राहिला नाही. पण नेहमी वाटायचं, जावं एकदा पाऱ्याला भेटायला… आता ती भेट होणार नाही याची सल मला कायम बोचत राहील. आपल्यासोबत असलेला एक पापभिरू मित्र अरविंद निऱ्हाळीही असाच अचानक गेला. त्या धक्क्यातून आम्ही कुठे तरी सावरत नाही तर पाऱ्याने आम्हाला भयंकर अस्वस्थ केलं. अतिशय बिंधास्त आणि तितकाच बेफिकीर. पण मनमिळावू. आम्ही दोघे बऱ्याचदा बोटिंग करायचो, तेव्हा तो माझ्याशी रेस लावायचा. बऱ्याचदा तोच जिंकायचा. पण आयुष्याच्या लांबीत तो माझ्यापेक्षा कमीच पडला; पण तो जिंकला की हरला, काही कळत नाही… बरंच बोलायचं होतं पाऱ्याशी. पण त्याने त्याला साजेशा अशा बेफिकिरीची पावती दिली. जा पाऱ्या… नको भेटू… आमचाही तुला गूड बाय…\nबुद्धिबळात हार्डवर्कशिवाय पर्याय नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/team-india-kit-sponsorship/", "date_download": "2020-09-27T22:52:32Z", "digest": "sha1:F2RCC5KO3AP5HTL6YSGDKON43ZFDL2GV", "length": 8745, "nlines": 91, "source_domain": "kheliyad.com", "title": "Team India kit sponsorship | कोण मिळवणार टीम इंडियाच्या साहित्याची स्पॉन्सरशिप? - kheliyad", "raw_content": "\nTeam India kit sponsorship | कोण मिळवणार टीम इंडियाच्या साहित्याची स्पॉन्सरशिप\nभारतीय क्रिकेट संघाच्या क्रीडा साहित्य प्रायोजकत्वासाठी रस्सीखेच\nभारतीय क्रिकेट संघाला जे क्रीडा साहित्य लागते, त्यासाठी आता निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांसाठी जगभरातील मोठमोठ्या कंपन्या उतरण्याची शक्यता आहे. सध्या जर्मनीतील प्युमा कंपनीने आघाडी घेतली आहे. ‘प्युमा’चा PUMA | प्रतिस्पर्धी ‘आदिदास’ही Adidas | या शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता आहे.\nनाइकेने बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळला\nप्युमा जर्मनीतील क्रीडा साहित्य आणि फूटवेअर निर्माता कंपनी आहे. नाइके Nike | कंपनीची अद्याप स्पष्ट भूमिका नाही. अद्याप पुष्टी मिळालेली नाही, की नाइके पुन्हा बोली लावणार किंवा नाही. त्यांनी आधीच बीसीसीआयची कमी बोली लावण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. ‘नाइके’ने Nike | २०१६ के २०२० साठी ३७० कोटी रुपये दिले होते.\nबीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘प्युमाने आयटीटी (Invitation to Tender) खरेदी केले आहे. या टेंडरची किंमत एक लाख रुपये आहे. टेंडर खरेदी केले म्हणजे ती कंपनी बोली लावणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र बोली लावण्यासाठी त्यांनी इच्छा दाखवली आहे.’’\nअसं म्हंटलं जातं, की आदिदासनेही या निविदेत रुची दाखवली आहे. मात्र, ते प्रायोजन अधिकारासाठी बोली लावणार आहे किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. जर्मनीची आणखी एक कंपनी ‘मर्चंडाइस’ही (merchandise) प्रायोजकांच्या शर्यतीत येणार आहे. ही कंपनी स्वतंत्रपणे बोली लावू शकते. त्यासाठी स्वतंत्र निविदा आहे.\nकंपनीचे स्टोअर किती आहेत, यावरही उत्पादनांची विक्री अवलंबून असते. ‘प्युमा’चे साडेतीनशेपेक्षा अधिक स्टोअर्स, तर आदिदासचे साडेचारशेपेक्षा अधिक आउटलेट आहेत.\nएका तज्ज्ञाने सांगितले, ‘‘जर एखादी नवी कंपनी पाच वर्षांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची बोली लावून अधिकार खरेदी करीत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. ही नाइकेने दिलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी असेल.’’\nते म्हणाले, ‘‘बोर्डाने प्रथम नाइकेला प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी फेटाळला आहे. यावरून असे स्पष्ट होते, की नाइकेला एक तर इच्छा नाही किंवा तो आणखी कमी रकमेची बोली लावू पाहत आहे.’’\nगेल्या काही वर्षांपासून ‘प्युमा’ला भारतीय बाजारपेठ खुणावत आहे. विशेषत: आयपीएलद्वारे आणि आता भारतीय कर्णधार विराट कोहली, तसेच स्टार फलंदाज केएल राहुल या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.\nबीसीसीआयने गेल्या निविदाप्रक्रियेत प्रतिसामना बोलीची आधारभूत किंमत ८८ लाख रुपये लावली होती. आता ती घटवून ६१ लाख रुपये करण्यात आली आहे.\n दुबई | चेन्नई सुपर किंग्सचा शुक्रवारी आयपीएलमधील तिसरा...\nDjokovic temper out | जोकोविचचा पुन्हा संताप\nजोकोविचचा पुन्हा संताप रोम | जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला आत्मघातकी संताप आवरता आलेला नाही. याच...\nUS-Open-coronavirus | आणखी दोन टेनिसपटूंची यूएस ओपनमधून माघार\nPingback: अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी - kheliyad\nPingback: नदालही खेळणार नाही अमेरिकन ओपन\nPingback: Jhulan Goswami | आता लक्ष्य २०२२ च्या विश्वकरंडकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%82%E0%A4%B3", "date_download": "2020-09-28T00:48:24Z", "digest": "sha1:NLHPAMWJZ7ACUGU3N45JEKY4Z23PVETH", "length": 3612, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वटवाघूळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविक�� मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वटवाघूळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसस्तन प्राणी ‎ (← दुवे | संपादन)\nकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील सस्तन प्राण्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपृष्ठवंशी प्राणी ‎ (← दुवे | संपादन)\nनिसर्गरक्षणाच्या परंपरा ‎ (← दुवे | संपादन)\nबॅटमॅन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/corruption-inquiry-into-shivasmarak-work/", "date_download": "2020-09-27T22:04:53Z", "digest": "sha1:53CWPZQUFBFMCJEN6LW65SKO4IEVDUSY", "length": 7455, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवस्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी", "raw_content": "\nशिवस्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी\nमारुती भापकर यांनी केली होती मागणी : पंतप्रधान कार्यालयाकडून दखल\nपिंपरी – मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. या कामाची सक्तवसुली संचालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडे 25 सप्टेंबरला याबाबत निवेदन पाठवले होते. याची पंतप्रधान कार्यालयाने गांभीर्याने दखल घेतली असून राज्य सरकाराने या कामाची चौकशी करून पंतप्रधान कार्यालयाला अहवाला पाठवावा, असे आदेश दिले आहेत.\nसामाजिक कार्यकर्ते भापकर यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये स्मारकाच्या उभारणीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत माहिती देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या निविदेमध्ये भ्रष्टाचार झाला असून हा आक्षेप शासनाच्या प्रकल्प विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. शिवस्मारकाची निविदा प्रक्रिया राबविताना तसेच कंत्राट देताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्यात आले आहे.\nराज्य सरकारने अर��ी समुद्रात शिवस्मारक उभारावे यासाठी 2017 मध्ये निविदा काढली होती. त्यानुसाल एल अँड टी कंपनीने 3 हजार 826 कोटी रुपयांची बोली लावली होती. निविदेमधील नोंदीनुसार स्मारकाची उंची 121.2 मीटर होती. त्यामध्ये 83.2 मीटर उंचीचा पुतळा व 38 मीटर लांबीची तलवार अंतर्भूत होती. मात्र एल ऍड टी कंपनीबरोबर वाटाघाटी करून कंत्राटाची रक्कम 2500 कोटी रुपयांपर्यंत केली. त्यासाठी शिवस्मारकाच्या संरचनेत बदल करण्यात आला.\n121.2 मीटर उंची कायम ठेवली असे दाखवून पुतळ्याची उंची 75.7 मीटर पर्यंत कमी करण्यात आली. तसेच तलवारीची लांबी 45.5 मीटर पर्यंत वाढविण्यात आली. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे हे उल्लंघन आहे. या गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करण्याची मागणी भापकर यांनी केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयांने चौकशीचे आदेश दिले आहेत.\n21 वर्षीय ब्रेनडेड तरुणीच्या हृदयाची ‘तिच्या’ शरीरात धडधड\nदेशात नवीन रूग्णसंख्येपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक\n‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून\n#IPL2020 : मयंकची शतकी खेळी, राजस्थानसमोर मोठं आव्हान\nगिलगीट-बाल्टिस्तानच्या निवडणुकींच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/video/", "date_download": "2020-09-27T22:12:21Z", "digest": "sha1:P5SUENTKHYWXKU2QKPVN3Y4QQGIMJ57E", "length": 9926, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "व्हिडीओ Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nटोमॅटोच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे केले जावेत\nकांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\nसेंद्रिय शेतीतज्ञ तुषार मुळीक यांचे फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन\nलष्करी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करावा\nडिजिटल माध्यमांचा आवाका समजून घ्यायला हवा\nबियाणे पुरवठ्यात अडचण नाही\nपर्यावरण रक्षण काळाची गरज – पटेल\nकापूस खरेदीसाठी खरेदी केंद्रे वाढवली जावीत\nटोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी\nपोल्ट्री उद्योगाला भविष्यात अधिक चांगले दिवस\nशेतीसाठी योग्य धोरणांची गरज – पाटील\nखोडवा लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर – कबाडे\nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हेंट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/tomato-plantation-technique/", "date_download": "2020-09-28T00:48:28Z", "digest": "sha1:7CGEQF4G26AY4XPOEHS7U4W664LOEVVA", "length": 12989, "nlines": 194, "source_domain": "agrowonegram.com", "title": "तंत्र टोमॅटो लागवडीचे…. - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome कृषी-शिक्षण तंत्र टोमॅटो लागवडीचे….\nई-ग्राम : तंत्र टोमॅटो लागवडीचे….पीकवाढीवर तापमानाचा परिणाम\nजास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो गुणवत्ता ही चांगली असते तर रंग देखील आकर्षक येतो.\nजमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी 25 ते 30 टन प्रति हेक्‍टर चांगले कुजलेले शेणखत जमि��ीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. उत्तम प्रतीच्या जमिनीत90 ते 120 सें.मी. अंतरावर आणि हलक्‍या जमिनीत 60 ते 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागण करते वेळी दोन रोपांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवावे. शक्‍यतो लागवड 90 ु 30 सें.मी. अंतरावर करावी. साधारणपणे 3.60 ु 3.00 मी आकारमानाचे वाफे तयार करावेत.\nरोपांची लागवड : टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत. लागवडीपूर्वी रोपे दहा मि.लि. डायक्‍लोरव्हॉस अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति दहा लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खोड ताबडतोब पिचते व अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्या ठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून द्या\nसाभार : किसान न्यूज चॅनेल.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleअनुदान न मिळाल्याने शेतकरी हैराण\nNext articleगोदाम हाऊस फुल, भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे\nटोमॅटोची हजारांकडे वाटचाल; आवक घटल्याने दर वाढले\nबाजारभाव अपडेट ०२ सप्टेंबर २०२०: जाणून घ्या कांदा , टोमॅटो, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव \nबाजारभाव अपडेट १ सप्टेंबर २०२० : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव \nसणासुदीच्या मूहर्तावर कडधान्यांच्या दरात लक्षणीय वाढ\nमराठवाड्यात अजूनही दमदार पाऊस; ‘या’ भागात मात्र विश्रांती\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे\nमान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ तारखेपासून सुरू होणार; हवामान खात्याचा इशारा\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nशासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nशेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ‘इव्हे��ट मॅनेजमेंट’; चंद्रकांत पाटलांची टीका\nकिसान मजदूर संघर्ष समितीचे सलग दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये ‘रेल रोको\nराज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश\nबारामतीत अजित पवार यांच्या घरासमोर “ढोल बजाव आंदोलन”\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nसार्वजनिक बांधकाम विभागात भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/govind-pansare-murder-amit-degvekar-in-remand-room-for-next-six-days-334799.html", "date_download": "2020-09-28T00:13:25Z", "digest": "sha1:3MEDSZVTCDYIKFC2BHJZYF52PCVK7OBI", "length": 20435, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयीत आरोपी अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nकॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयीत आरोपी अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\nशिवसेना माजी शाखा प्रमुखाची मुलानंच केली हत्या, मटण कापण्याच्या सुऱ्यानं केले सपासप वार\nकॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयीत आरोपी अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी\nपिस्तुल चालवण्याचं ट्रेनिंग झाल्यावर बेळगाव बस स्थानकावर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांची बैठक झाली. या बैठकीला अमित देगवेकर ही उपस्थित होता\nकोल्हापूर, २४ जानेवारी २०१९- पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयीत अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्याला कसबा बावडा येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. पिस्तुल चालवण्याचं ट्रेनिंग झाल्यावर बेळगाव बस स्थानकावर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांची बैठक झाली. या बैठकीला अमित देगवेकर ही उपस्थित होता. कोल्हापूरमधील सीसीटीव्ही तपासण्याचं काम देगवेकर यानं केलं होतं. देगवेकरनं ही माहिती दिल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच कॉम्रेड गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणीदेखील अमित संशयीत आरोपी आहे. आतापर्यंत पानसरे हत्या प्रकरणातील अमित देगवेकर हा आठवा आरोपी आहे.\nसुनावणीदरम्यान, आरोपीच्या वतीने समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला. तर देगवेकरला सहा दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. अखेर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अमित याच्यावर पानसरे हत्ये प्रकरणात शस्त्र पुरवणं, बेळगाव इथे झालेल्या बैठकीत उपस्थित राहणं, बेळगाव परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.\nदरम्यान, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात'सनातन प्रभात'चे माजी संपादक शशिकांत राणे यांचं नाव समोर आलं आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप एसआयटीने केला होता. गौरी लंकेश प्रकरणात आरोपी अमित देगवेकर याच्या जबाबवरून राणे यांचे नाव उघड झालं होतं. काका नावाने राणे यांना ओळखलं जायचं असं अमितने याआधीच चौकशीत कबूल केलं आहे.\nSpecial Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-27T23:32:31Z", "digest": "sha1:RO634XISCHAIMV6AH7FIZQML6SRVAHSI", "length": 11408, "nlines": 120, "source_domain": "navprabha.com", "title": "चार देशांविरुद्ध खेळणार मालिका | Navprabha", "raw_content": "\nचार देशांविरुद्ध खेळणार मालिका\n>> कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट संघांचे व्यस्त वेळापत्रक\nकोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड भविष्यातील दौर्‍यांच्या कार्यक्रमांनुसार (एफटीपी) वेस्ट इंडीज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघाविरुद्ध मालिकांचे आयोजन करणार आहे. या सर्व मालिका न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली.\nसर्व मालिका या जैव-सुरक्षित वातावरणात खेळविल्या जाणार असल्याचे सांगतानाच डेव्हिड यांनी न्यूझीलंड दौर्‍यावर येणार्‍या संघांना विलगीकरणात ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.\nकोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेने जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. मार्चमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दौरा अर्धवट रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ अजून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाही आहेत.\nया दौर्‍यांच्या आयोजनासाठी आम्ही तेथील क्रिकेट बोर्डांच्या संपर्कात आहोत. वेस्ट इंडीज बोर्डाशी फोनवर संपर्क केलेला आहे. त्यांच्याकडून पुष्टीही मिळालेली आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानीही दौर्‍यावर येणार असल्याची पुष्टी दिलेली आहे, असे व्हाईट यांनी सांगितले.\nन्यूझीलंडच्या महिला सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ फेब्रुवारीत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. आम्ही फक्त आशयावर काम करीत आहोत. पण बहुधा पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० मालिका खेळविल्या जातील, असे व्हाईट म्हणाले. व्हाईट यांनी दौर्‍याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली नाही. परंतु सर्व मालिका या जैव-सुरक्षित वातावरणात खेळविल्या जातील असे ते म्हणाले.\nन्यूझीलंडच्या सध्याच��या एफटीपीनुसार ते वेस्ट इंडीज व पाकिस्तान या दोन्ही देशांविरुद्ध कसोटी आणि टी -२०, बांगलादेशविरुद्ध वनडे आणि टी -२० मालिका खेळतील. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका छोटेखानी मालिकेचे नियोजन करण्यात आलेले आहे.\nसौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...\nसुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...\nपल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...\n‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो\nसमग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...\nड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी\n>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...\nप्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन\nप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...\n>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...\nपणजी परिसरात नवे २२ रुग्ण\nपणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...\nकेंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या\n>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=5048", "date_download": "2020-09-27T22:34:58Z", "digest": "sha1:MMTQQNHG6C4TEJUMJAZFC3IBU6MVWGY2", "length": 10094, "nlines": 77, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nकोरोना काळात मोठा गैरसमज - कोरोना योद्धेच धोक्यात..\nआमगावच्या वैनगंगा नदीपात्रात तीन अल्पवयीन मुली बुडाल्या\nभारतीय संगीतविश्वातील अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन\nबॉक्सर मेरी कोम यांची पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस\nउद्या गडचिरोली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा तिन नवे रूग्ण आढळले : दिवसभरात ५ रूग्णांची नोंद\nघोट - पोटेगाव मार्गावरील कोठरी बुध्द विहाराजवळील रस्ता उखडला\nनागरी परिसरात ३ लाख रुपयांची हातभट्टी दारू जप्त, आरोपी फरार, वरोरा पोलिसांची कारवाई\nदिलासादायक : गडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा तिघेजण झाले कोरोनामुक्त\nमहाराष्ट्र कन्या स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार प्रदान\nचॉकलेट, बिस्किटच्या आडून खर्राविक्री कोरची शहरातील प्रकार : लपून छपून खर्र्‍याची होमडिलिव्हरी\nकोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख\nउमरेड - पवणी - कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्याचा विस्तार होणार : डॉ. परिणय फुके\nनाट्यमयरित्या पी चिदंबरम आले, पत्रकार परिषदेत मांडली बाजू, अटकेची शक्यता\nभामरागडमध्ये शिरले पुराचे पाणी\nसरकारी कर्मचाऱ्यांना रोज पाऊण तास जास्त काम करावे लागणार : शासन निर्णय जारी\nबिबट्याच्या मृत्यू प्रकरणात वन विभागाने घेतले आठ जणांना ताब्यात\nगडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील २९ जणांचे अहवाल आले कोरोना पाॅझिटीव्ह\nनक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना आले यश\nराज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक\nकनगडीच्या नागरिकांनी केली नक्षल बॅनरची होळी\n५ हजारांची लाच घेताना भंडारा येथील समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक अडकला एसीबीच्या जाळयात\nगोव्यातही स्थानिकांना नोकरीमध्ये ८० टक्के आरक्षण\nगडचिरोली - चामोर्शी मार्गासह अनेक महत्वाचे मार्ग बंद, देसाईगंज तालुक्यात १०० जणांना काढले सुखरूप\nपावसामुळे रद्द झालेली गडचिरोली न.प. ची सर्वसाधारण सभा ९ सप्टेंबरला होणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प��रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा\nअहेरी शहरात २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु\nराज्य शासनाच्या मेगा भरतीमध्ये ३२ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज\nडॉ. अभय बंग यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ने गौरव\nप्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरमोरी येथे आज भव्य रक्तदान शिबिर\nगडचिरोली शहरातील आणखी दोघे कोरोनामुक्त, आत्तापर्यंत एकुण ४० जणांना दवाखान्यातून सुट्टी\nकरोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या भीतीने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nदेसाईगंज येथील हनुमान वार्डात शिरले वैनगंगा नदीचे पाणी\nआता नौदलातही महिलांची स्थायी नियुक्ती होणार\nअशोक नेते व सुनील मेंढे यांच्याविरूद्धच्या याचिकांवर सुनावणी सुरू\nनागपूर येथील दोन पोलिस हवालदार अडकले एसीबीच्या जाळ्यात\nभाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nराष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ\nपेटीएम वापरकर्त्यांना मोठा झटका : प्ले स्टोअरवरून पेटीएम अ‍ॅप अचानक झाले गायब\nकोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू\nलोकसभा आता लवकरच हायटेक होणार; खासदारांसाठी अ‍ॅप\nजिल्हा बंदीच्या पार्श्वभूमिवर आवागमनास मज्जाव केल्याने शेतकरी, शेतमजुरांचे वैनगंगा नदी काठावर आंदोलन\nगरजूंना मदत करतांना फोटो काढल्यास गुन्हा दाखल होणार\nअनलॉकचा पहिला टप्पा सुरू : राज्यात आजपासून खाजगी कार्यालये सुरु मात्र धार्मिक स्थळे बंदच राहणार\nदारूसह ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल\nभारतातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या वर\nएसटी बसचे तिकीटही मिळणार ‘पेटीएम’ वर\nसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात\nवायुसेनेच्या हवाई तळावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचा फोटो लीक, दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना घेतले ताब्यात\nगडचिरोली जिल्हयात आढळले ७ नवीन कोरोना पाॅझिटीव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-zp-School-Maharashtra-Day.html", "date_download": "2020-09-27T22:40:06Z", "digest": "sha1:2BH7EXJQICQVKE3WYBAYJMG6LDZSTEPM", "length": 7302, "nlines": 55, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "कोरोना : महाराष्ट्र दिनी यंदा शाळॆत ध्वजारोहण नाही ! - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / ताज्या बातम्या / कोरोना : महाराष्ट्र दिनी यंदा शाळॆत ध्वजारोहण नाही \nकोरोना : महाराष्ट्र दिनी यंदा शाळॆत ध्वजारोहण नाही \nपरंडा ( राहुल शिंदे ) - कोरोना विषाणूचा फटका यंदा महाराष्ट्र दिनाला बसणार आहे. यंदा जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत १ मे रोजी ( महाराष्ट्र दिन ) ध्वजारोहण करू नये , असा आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी काढला आहे.\nमहाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.. हा दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. परंतु ६० व्या वर्षीच ही परंपरा खंडित होणार आहे.\nशिक्षणाधिकारी (प्राथमिक )यांनी परिपत्रक काढून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन शालेय स्तरावर साजरा न करण्याबाबत.जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती ) यांना कळवले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून महाराष्ट्रदिनी कोणत्याही शाळेत ( सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक /माध्यमिक व उच्च माध्यमिक ) ध्वजारोहण करण्यात येऊ नये असे आदेश सर्व मुख्याध्यापक यांना दिलेले आहेत.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kheliyad.com/one-hour-running-record/", "date_download": "2020-09-27T22:10:16Z", "digest": "sha1:HGC3LJPX3LFXAGBE7PEPF6M5HTNNF76U", "length": 5793, "nlines": 112, "source_domain": "kheliyad.com", "title": "one hour running record | एक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम - kheliyad", "raw_content": "\none hour running record | एक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम\nएक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम\nकरोना महामारीत ब्रुसेल्समध्ये झालेल्या एक तासाच्या शर्यतीत one hour running record | मोहम्मद फराह आणि सिफान हसन यांनी विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली आहे. डॅम मीटिंग स्मारक येथे ५ सप्टेंबर २०२० मध्ये ही स्पर्धा झाली.\nप्रेक्षकांशिवाय झालेल्या या स्पर्धेत मो फराह याने पुरुषांच्या गटात, तर सिफान हसन हिने महिलांच्या गटात ही कामगिरी केली आहे.\none hour running record | मोहम्मद फराह Mo. Farah | हा चार वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. करोना महामारीमुळे प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.\n21.285 km\t हॅले गेब्रसेलास्सी\nनेदरलँडची सिफान हसन हिने महिला गटात इथिओपियाची डिरे टूने हिचा विक्रम मोडीत काढला. डिरे टुने हिने २००८ मध्ये ओस्लावा गोल्डन स्पाइक मीटिंगमध्ये एका तासात १८.५१७ किलोमीटर अंतर कापले होते.\n18.517 km डिरे टुने\n18.930 km सिफान हसन\nमात्र, डिरेचा हा विक्रम मोडीत काढताना सिफान हसनने Sifan Hassan | एका तासात १८.९३० किलोमीटरचे अंतर कापले. मीटिंगच्या अखेरच्या शर्यतीत डायमंड लीग सीरिजचाही समावेश आहे.\none hour running record | फराहनेही पुरुष गटात हॅले गेब्रसेलास्सीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला. गेब्रसेलास्सीने एका तासात २१.२८५ किलोमीटर अंतर कापत विश्वविक्रम केला होता.\nमात्र बशीर अब्दीसोबत धावणारा मूळ सोमालियाचा ब्रिटिश धावपटू फराह याने २१.३३० किलोमीटरचे अंतर कापले. अब्दी त्याच्यापासून आठ मीटर मागे राहिला.\none hour running record | एक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम\nHalf Marathon World Record | हाफ मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम\nTags: mo farahone hour running recordsifan hassanएक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रममोहम्मद फराहसिफान हसन\nPCB against india | आयसीसीवर पाकला हे तीन देश नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.tumomentogeek.com/page/how-to-list-all-pages-in-a-confluence-space-using-sql-query/", "date_download": "2020-09-27T21:52:22Z", "digest": "sha1:CASPO2ELUAJQ7SWEAHPOWKH3SD3IOIT7", "length": 6495, "nlines": 19, "source_domain": "mr.tumomentogeek.com", "title": "एसक्यूएल क्वेरी वापरुन संगम जागेत सर्व पृष्ठांची यादी कशी करावी | tumomentogeek.com", "raw_content": "\nएसक्यूएल क्वेरी वापरुन संगम जागेत सर्व पृष्ठांची यादी कशी करावी\nसंगम प्रशासकांसाठी अनेक साधनांचा संच प्रदान करतो परंतु समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित पृष्ठ माहिती दर्शवित असलेल्या जागेत सर्व पृष्ठांची यादी करण्याचा मार्ग नाही आणि त्यामध्ये सर्व पृष्ठे, सर्व कार्ये हटविणे, कार्ये हटविणे सूचीबद्ध करण्याची सोपा मार्ग नाही. .\nनवीन संगम विकी पृष्ठ तयार करा\nखालील विकी मार्कअप पृष्ठावर पेस्ट करा (संगम आवृत्ती 4 आणि वरील विकी मार्कअप मॅक्रोमध्ये हे लपेटून घ्या)\n पेजId =' || एक कॉन्टेनिड || ']' 'पृष्ठ हटवा', '[' || बी.स्पेकी || ':' || एटिटल || '|' बी. स्पेसकी || ':' || एटिटल || ']' विकीडबसेर कडून \"मजकूर पृष्ठ दुवा चाचणी\" B.SPACEKEY = 'स्पेसकी' - येथे स्पेसकी ठेवा आणि B.SPACEID = A.SPACEID - आणि '% pagetitlename%' सारख्या A.TITLE - वैकल्पिकरित्या, फक्त परत शीर्षकानुसार विशिष्ट पृष्ठांसाठी परिणाम - आणि ए. कॉन्टेंटिड = '9999999999' - वैकल्पिकरित्या, ए.टी.टी.ई.एल. ऑर्डर id वर्ग-क्वेरी id द्वारा आयडीद्वारे केवळ एका पृष्ठासाठी निकाल परत करा.\nआपल्या विकीच्या डेटाबेस नावात \"विकीडाटॅब डेटाबेस\" बदला\nडेटा युजरवर \"विकीडब्यूसर\" बदला\nजागेसाठी \"स्पेसकी\" की मध्ये बदला\nगट संगम-प्रशासक प्रवेश संपादन करण्यास पृष्ठ प्रतिबंध जोडा\nएसकेएल-क्वेरी मॅक्रो केवळ अधिकृत वापरकर्त्यांद्वारेच वापरले जाऊ शकते, सहसा संगम प्रशासक. एसक्यूएल-क्वेरी मॅक्रो वापरण्यास अनुमती देण्यासाठी आपल्याला संगमा-प्रशासक गटामध्ये प्रवेश संपादन प्रवेशाची आवश्यकता असेल.\nएसक्यूएल-क्वेरी मॅक्रो एक अतिशय शक्तिशाली आहे आणि आपल्या संगम डेटाबेसमधून कोणतीही माहिती खेचू शकते, म्हणून आपल्याकडे असलेल्या डेटाची संख्या आणि टेबलची संख्या याबद्दल सावधगिरी बाळगा.\nमुख्य सारणीमध्ये डेटा कसा जोडायचापिव्होट टेबलमधील फरकाची गणना कशी करावीग्राहक डेटाबेस कसा तयार करावाएक्सेल स्प्रेडशीटमधून डेटाबेस कसा तयार करावाओरॅकल मधील डुप्लिकेट रेकॉर्ड कसे डिलीट करावेओरॅकल मध्ये वापरकर्ता कसा हटवायचाएक डेटाबेस खाच कसेपीसी किंवा मॅकवर एक्सेलमध्ये वेब डेटा आयात कसा करावाडेटा एंट्री कशी शिकावीएसक्यूएल सर्व्हरमध्ये एसए संकेतशब्द रीसेट कसा करावाPostgreSQL विस्थापित कसे करावेSQL सर्व्हरमध्ये मूलभूत SQL विवरणपत्रे कशी लिहावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2015/09/blog-post_4.html", "date_download": "2020-09-27T22:35:20Z", "digest": "sha1:5LCCN5XJ7BT7GRZKZE7CVIYJ3USCASEE", "length": 15411, "nlines": 130, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: डॉ. लहाने (भाग २)", "raw_content": "\nडॉ. लहाने (भाग २)\nआपण खरेच खूप मोठे आहात. आपले कार्यही मोठे आहे. अशावेळी आपल्याबद्दल मिळालेल्या माहितीवरुन लिहिताना खूप यातना झाल्या. पण मी ही पत्रकार आहे. माझे बाबा नेहमी सांगतात लिहिताना समोरचा व्यक्ती कोण याचा विचार करू नको. जे सत्य आहे ते मांड. तो विचार केला तर काही प्रश्न उभे राहतात. तेच मांडतोय.\nपरवा आपल्याविषयी ज्या काही शंका-कुशंका मनात गेले कित्येक वर्ष होत्या, ते मनमोकळे पणे मांडल्या. पुरावे होतेच हाताशी. लिहील नसते तर, अस्वस्थ झालो असतो. भरभरून प्रतिक्रिया आल्या. रात्री २ वाजेपर्यंत लोकांचे फोन येत होते. त्यातले काही पत्रकार सुद्धा होते. सगळ्यांना, ज्यांनी मला माहिती पुरवली, त्यांचे नंबर हवे होते. मी काही तो नंबर दिला नाही. उभ्या महाराष्ट्रात ज्यांना आपण सगळे मानाचा सलाम ठोकतो, चक्क त्यांना माझे तुमच्या विषयावर लिखाण आवडले नाही. एरवी \"बर लिहितोस\" एवढेच ते सांगतात. ही पावती या सद्गृहस्थाकडून मिळवणे ही फार मोठी गोष्ट. असो. मग सकाळी ६ वाजता त्यांना मी न लिहिलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मग काल सकाळी तुमचा मेसेज आला. \"ज्यांना कोणाला माझ्याबद्दल शंका असतील, त्यांनी माझ्याकडे \" येऊन \" सगळी कागदपत्रे बघावीत\" असे तुम्ही लिहिले. मला काही गैरसमज झाल्याचेही तुम्ही आवर्जून मेसेजमध्ये नमूद केले होते . पण साहेब एक सांगू का, मी माझ्या बाबांनी दखवलेल्या मार्गावर चालणारा पत्रकार आहे. मला जर एखादी गोष्ट जर पुराव्यासहीत कोणी दिली,की मग कोणीही असो, मी ते जरूर लिहितो, आणि लिहित राहणार… असो, पुन्हा काही गोष्टी कानावर आणि कागदोपत्री हातात आल्यात… कृपया कळवावे … म��द्दे खाली देत आहे…\n१. मंत्रीमोहादय विनोदजी, वेन्टिलेतर प्रकारणात अडकलेले आपले श्रीयुक्त शिंगारे हे वैदकीय शिक्षण खात्याचे संचालक ना त्यांच्या खाली दोन सह संचालक पदे रिक्त होते. आता माझ्या माहितीनुसार, एका सह संचालकपद तर तुम्ही श्री लहाने याना अतिरिक्त कारभार म्हणून दिले आहे, आणि दुसरे सह संचालक पद नागपूर वरून \"बोलवून\" घेतलेले श्री वाकोडे यांच्याकडे ना त्यांच्या खाली दोन सह संचालक पदे रिक्त होते. आता माझ्या माहितीनुसार, एका सह संचालकपद तर तुम्ही श्री लहाने याना अतिरिक्त कारभार म्हणून दिले आहे, आणि दुसरे सह संचालक पद नागपूर वरून \"बोलवून\" घेतलेले श्री वाकोडे यांच्याकडे ना आता मला कळत नाही कि, या पदासाठी अहो डॉ. लहानेेहून सिनियर असण्याऱ्या श्रीमती डोगावकर, ज्या मिरज मध्ये अप्रतिम काम करत आहेत, त्यांची वर्णी का नाही लावली आता मला कळत नाही कि, या पदासाठी अहो डॉ. लहानेेहून सिनियर असण्याऱ्या श्रीमती डोगावकर, ज्या मिरज मध्ये अप्रतिम काम करत आहेत, त्यांची वर्णी का नाही लावली पुन्हा श्रीयुक्त डॉ. वाकोडे हे नागपूरच्या शासकीय वैदकीय कॉलेजचे डीन ना पुन्हा श्रीयुक्त डॉ. वाकोडे हे नागपूरच्या शासकीय वैदकीय कॉलेजचे डीन ना बरे जमते बुवा, ८०० मैल दूर राहून दोन्ही कारभार या वोकोदेंना… परत माहितीनुसार, या पदावर यायला लहाने साहेबांनी घड्याळवाल्या साहेबांचा फोन तर नव्हता करवला ना बरे जमते बुवा, ८०० मैल दूर राहून दोन्ही कारभार या वोकोदेंना… परत माहितीनुसार, या पदावर यायला लहाने साहेबांनी घड्याळवाल्या साहेबांचा फोन तर नव्हता करवला ना मंत्रीमोहदय, जस्ट विचारात आहे, राग मानून घेऊ नका…सह संचालक पद हे फार महत्वाचे आहे. कृपया त्यावर श्रीमती डोगावकर किंवा श्रीमती डावर सारख्या देहभान विसरून काम करणाऱ्यांची वर्णी लावा…महिला आरक्षण विषय आठवतो ना साहेव मंत्रीमोहदय, जस्ट विचारात आहे, राग मानून घेऊ नका…सह संचालक पद हे फार महत्वाचे आहे. कृपया त्यावर श्रीमती डोगावकर किंवा श्रीमती डावर सारख्या देहभान विसरून काम करणाऱ्यांची वर्णी लावा…महिला आरक्षण विषय आठवतो ना साहेव विनोद्जी, तुमचे पण काम लई भारी, घेऊन टाका भरारी…\n२. २०१४ मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी वैदकीय शिक्षणातील पूर्तता व उणीव भरून काढण्यासाठी राज्यात प्राध्यापक आणि उर्वरित लागणारे स्टाफबद्दल पडताळणी केली होती. जवळपास ५०० एमबीबीएस विद्यार्थी यांच्या शिक्षणाला शह देण्याची शक्यता एमसीएआयने त्याकाळी वर्तविली होती आणि राज्य शासनाला यावर सक्त सुचना बजावल्या होत्या. याच अनुषंगाने एम. पी. एस. सी या सेवेने ३ ते ४ वर्ष पदे भरण्यास टाळाटाळ केली होती. मग तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीतच, एकाच वेळी सर्व पदे भरण्याचे आदेश काढले होते . तशा सुचना वैदकीय शिक्षण विभागालाही देण्यात आल्या. तरी पण ७ ते ८ महिने काहीच कसे झाले नाही हो मग मागच्या एप्रिल महिन्यात पदे भरण्याचे काम सुरु झाले. या पदे भरण्यात सुद्धा भरपूर घोळ झाल्याचे ऐकले… फिसियोलोजी या विभागाचे प्रमुख म्हणून कोणीतरी सचिन नावाचा डॉक्टर आल्याची खबर आहे. म्हणतात सगळे नियम धाब्यावर बसवून यांची वर्णी लागली आहे… आता या पदासाठी माळी नावाचे गृहस्थ कोर्टात अर्थातच MAT मध्ये गेल्याचे कळत आहे. कोणाचा हात असेल हो यात मग मागच्या एप्रिल महिन्यात पदे भरण्याचे काम सुरु झाले. या पदे भरण्यात सुद्धा भरपूर घोळ झाल्याचे ऐकले… फिसियोलोजी या विभागाचे प्रमुख म्हणून कोणीतरी सचिन नावाचा डॉक्टर आल्याची खबर आहे. म्हणतात सगळे नियम धाब्यावर बसवून यांची वर्णी लागली आहे… आता या पदासाठी माळी नावाचे गृहस्थ कोर्टात अर्थातच MAT मध्ये गेल्याचे कळत आहे. कोणाचा हात असेल हो यात सगळे म्हणतात कि सध्या लहाने साहेबांची दोस्ती तत्कालीन वाहतूक आयुक्त आणि सध्याचे एमपीएससीचे सर्वेसर्वा व्ही. एन. मोरेंशी आहे… खरे आहे का हो\nअसेच वेळोवेळी जेव्हा काही मुद्दे हातात लागतील तेव्हा विचारण्याची तसदी घेईल… पुन्हा एकदा… तुम्ही खरोखर ग्रेट आहात… महाराष्ट्राची शान आहात, पण काय करू, आमचे कामच आहे \"विचारपूस\" करणे… तूर्त एवढंच\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आ��ेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nडॉ. लहाने (भाग २)\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/narendra-modi-tweets-this-womens-day-i-will-give-away-my-social-media-accounts-to-womens-up-mhrd-439248.html", "date_download": "2020-09-27T22:02:41Z", "digest": "sha1:ZPUZRDBYVBXKJCHT53FOVU2PW2OJTQP2", "length": 21761, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानांचं नवं ट्वीट, 8 मार्चला महिलांना मिळणार मोदींचं ट्विटर अकाऊंट चालवण्याची संधी Narendra Modi tweets This Womens Day I will give away my social media accounts to women mhrd | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nया' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\n-40 डिग्री तापमानात चीनसोबत लढण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा काय आहे नवी योजना\nभारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL\n शिवांगी सिंहना मिळाला राफेलची पहिली महिला फायटर पायटल होण्याचा मान\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलाम��ठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nDrug Case: मीडिया कव्हरेज बंद व्हावं म्हणून रकुल प्रीतची दिल्ली हायकोर्टात धाव\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nफलंदाज, गोलंदाजांना नाही तर टॉसला घाबरत आहेत कर्णधार वाचा काय आहे कारण\n'मोदी सरकार आहे तोपर्यंत नाही होणार भारत-पाक सीरिज', आफ्रिदीने व्यक्त केली खंत\nSRH vs KKR LIVE : शुभमन गिलची मॅच विनिंग खेळी, कोलकातानं 7 विकेटनं जिंकला सामना\nSBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग\nबँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना\nGold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n\"अनुराग कश्यपवर कारवाई नाही केली तर मी...\", पायल घोषणने दिला इशारा\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\nदेशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना\n'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत, पीसीबीनं दिला व्हिसा\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दि���लं VIDEO पाहून उडेल थरकाप\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO\nपंतप्रधानांचं नवं ट्वीट, 8 मार्चला महिलांना मिळणार मोदींचं ट्विटर अकाऊंट चालवण्याची संधी\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\nही काय भानगड बुवा लग्नाचा VIDEO व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\n आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि...\nपंतप्रधानांचं नवं ट्वीट, 8 मार्चला महिलांना मिळणार मोदींचं ट्विटर अकाऊंट चालवण्याची संधी\nआपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.\nनवी दिल्ली, 03 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालवण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.\n'यंदाच्या महिला दिनी, ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आम्हाला प्रेरणा देते अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया अकाऊंट चालण्यासाठी देणार आहे. यामुळे त्यांना लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत होईल. तुम्हीही अशा प्रेरणादायी आहात किंवा तुमच्या ओळखीत अशा कोणी प्रेरणादायी महिला असेल तर त्यांच्या स्टोरीज #SheInspiresUs.ने शेअर करा' असं मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.\nरविवारी सोशल मीडिया सोडणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.\n'या रविवारी मी ट्विटर, फेसब���क, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.\nदरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत.\nराहुल गांधींचा मोदींना टोला\nपंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. 'सोशल मीडिया नाही...द्वेष सोडा,' असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.\nराहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत.\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nजेवणावरुन वाद घातल्यानं संतापलेल्या मुलानंच वडिलांच्या छातीत भोसकली कात्री\nअख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ\nWOW VIDEO : निळ्या जेलिफिशनी 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष\nचेक पेमेंटचा पर्याय असुरक्षित वाटतो RBI घेऊन येतंय नवीन सुविधा\nतहानलेल्या म्हशीनं असा चालवला हॅण्डपंप, VIDEO पाहून म्हणाल क्सा बात है\n89 वर्षीय डॉक्टर बनला 49 मुलांचा पिता, IVFच्या नावाखाली महिलांची फसवणूक\nकन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख\nआता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV हे आहे 5 उत्तम पर्याय\nराशीभविष्य: कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज वेळ वाया घालवू नका\nमंगळावर घेऊन जाता येणार ‘हे’ फळ, शास्त्रज्ञांनी शोधली कोंब साठवण्याची नवी पद्धत\nकोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL\nखऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे 'Excuse Me Maadam' ची नायरा बॅनर्जी, PHOTO व्हायरल\nTaarak Mehta Ka Ooltah Chashma: जेठालालसह 'बबीता जी'वर चाहतेही फिदा\n कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO\nभाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t4072/", "date_download": "2020-09-27T22:17:25Z", "digest": "sha1:677YOYGQVWJTX2YDQ73AJCW4GO7J6GYT", "length": 16414, "nlines": 138, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...-1", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nAuthor Topic: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ... (Read 6245 times)\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nआज आम्ही आपल्याशी \"मुली\" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).\nतर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे \"मी नाही इकडची , मी तर तिकडची\"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.\nचला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे \"संसारंइतिकर्तव्यं कुमारिका \" .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील \"बघतोय बघ कसा, लोचट मेला ....\" या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही.\nदुसरा प्रकार आहे \"आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका \" ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे \"MBCM\" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही \"cool\" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही.\nतिसरा प्रकार \"कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका\" ... ह्यांना विशेष धन्यवाद महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापास��न सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर \"अमेरिकेची आर्थिक परिस्थिती\" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....\nसांगायची गरज आहे ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट \nचौथा प्रकार \"मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका \" ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे... या मुलींना विचाराल \"तुझे माझ्यावर प्रेम आहे का या मुलींना विचाराल \"तुझे माझ्यावर प्रेम आहे का \" तर उत्तर येईल \"आईला विचारून सांगते... \" यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची \" तर उत्तर येईल \"आईला विचारून सांगते... \" यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात.\nमहाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी \"आमच्यावर स्वतंत्र लेख हवा\" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.\nमहाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nमुलांचा विषय एवढा गंभीर असला तरी जिव्हाळ्याच्या नाही \nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nRe: महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...\nमहाराष्���्रातील मुलींचे प्रकार ...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/delhi-15-year-old-teen-spends-grandads-pension-on-pubg-sas-89-2270756/", "date_download": "2020-09-27T23:19:37Z", "digest": "sha1:YXYJ2OBOOLR3DVSBLUYEFRC2JOQATYKV", "length": 12910, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PUBG Mobile खेळण्यासाठी 15 वर्षाच्या नातवाने आजोबांचं पेन्शन अकाउंट केलं रिकामं, उडवले 2.34 लाख रुपये | Delhi 15 year old teen spends grandad’s pension on PUBG sas 89 | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nPUBG Mobile खेळण्यासाठी 15 वर्षांच्या नातवाने आजोबांचं पेन्शन अकाउंट केलं रिकामं, उडवले 2.34 लाख रुपये\nPUBG Mobile खेळण्यासाठी 15 वर्षांच्या नातवाने आजोबांचं पेन्शन अकाउंट केलं रिकामं, उडवले 2.34 लाख रुपये\nबँकेकडून येणारा मेसेज आणि OTP बघून लगेच करायचा डिलिट\nकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम ‘पबजी’वर भारतात बंदी घातली. याच गेमसाठी दिल्लीच्या तीमारपूरमध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने आपल्या आजोबांच्या अकाउंटमधून 2.34 लाख रुपये उडवल्याचं समोर आलं आहे. आजोबांना बँकेकडून खात्यामध्ये केवळ 275 रुपये शिल्लक असल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.\n(PUBG लवकरच भारतात परतणार…कोरियाच्या कंपनीने चीनच्या ‘टेन्सेंट’कडून काढून घेतला गेमचा ताबा)\nकेवळ 275 रुपये अकाउंटमध्ये शिल्लक असल्याचा मेसेज वाचून आजोबांना धक्काच बसला. 65 वर्षांच्या आजोबांनी तातडीने तीमारपूर पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात 7 मार्च ते 8 मे या कालावधीत PUBG Mobile साठी आजोबांच्या अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं. 2,34,497 रुपये या गेमसाठी उडवण्यात आले होते. डेबिट कार्डच्या मदतीने Paytm द्वारे पैसे ट्रांसफर झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिस आजोबांच्या नातवापर्यंत पोहोचले. केवळ 15 वर्षांचा हा मुलगा गेमसाठी पैसे ट्रांसफर केल्यानंतर बँकेकडून येणारा मेसेज आणि OTP बघून लगेच डिलिट करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nकाही महिन्यांपासून पबजी गेम खेळत असून गेममध्ये इन-अ‍ॅप खरेदीसाठी आजोबांच्या डेबिट कार्डचा वापर केला, अशी कबुली या मुलाने ��िली. आजोबांच्या पैशांद्वारे गेममध्ये इन-अ‍ॅप खरेदी करुन हा मुलगा काही दिवसांपूर्वीच गेमच्या ‘ace level’ ला पोहोचला होता. यापूर्वी पंजाबमध्ये एका 17 वर्षाच्या मुलाने आपल्या घरातल्यांचे 16 लाख रुपये PUBG Mobile साठी उडवल्याचं समोर आलं होतं. तर मोहालीमध्येही एका 15 वर्षांच्या मुलाने आपल्या आजोबांचं पेन्शन अकाउंट या गेमसाठी रिकाम केल्याचं उघडकीस आलं होतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 108 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. त्यामध्ये पबजीचाही समावेश आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी; टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६५ हजारांपर्यंतची सूट\n2 चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यापासून ते नैराश्य दूर करेपर्यंत; चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे\n3 6GB रॅम असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन झाला लाँच, किंमत फक्त 10 हजार 999 रुपये\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/iits-new-tool-for-disinfection-msr-87-2152299/", "date_download": "2020-09-27T23:57:55Z", "digest": "sha1:GVBCUWQDRTYBXQTIZP3OD5WJ6PE224QC", "length": 13984, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IIT’s new tool for disinfection! msr 87|निर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण! | Loksatta", "raw_content": "\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nप्रवेश परीक्षा,विद्यापीठाच्या परीक्षा एकाच वेळी\nनिर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण\nनिर्जंतुकीकरणासाठी आयआयटीचं नवं उपकरण\nअतिनील किरणांच्या साहाय्याने विषाणूंचा नाश करणारं हे उपकरण संपूर्ण खोलीभर सहज फिरवता येतं.\nटाळेबंदी शिथील झाल्यापासून हातात जंतुनाकशकांचे फवारे घेऊन वाहनं, दुकानं, कार्यालयांचं निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. पण खूप मोठ्या जागेचं निर्जंतुकीकरण करायचं असेल तर आणि द्रव जंतुनाशकांमुळे बिघडू शकतील, अशी उपकरणं तिथे असतील तर आणि द्रव जंतुनाशकांमुळे बिघडू शकतील, अशी उपकरणं तिथे असतील तर आयआयटी मुंबईने या प्रश्नांवर उत्तर शोधलं आहे.\nआयआयटीतल्या संशोधकांच्या चमूने पोर्टेबल यूव्ही सॅनिटायझर तयार केलं आहे. अतिनील किरणांच्या साहाय्याने विषाणूंचा नाश करणारं हे उपकरण संपूर्ण खोलीभर सहज फिरवता येतं. खोलीच्या कानाकोपऱ्यांत लपलेल्या विषाणूंचाही नाश करून जागा पूर्णपणे निर्जंतूक करतं. जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अंबरीश कुंवर आणि प्राध्यापक किरण कोंडबागिल यांनी हे उपकरण विकसित केलं आहे. सध्या ते आयाआयटी- बी च्या रुग्णालयातल्या विविध उपकरणांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरलं जात आहे.\nहेच यंत्र रोबोटिक स्वरूपात उपलब्ध करण्याच्या दृष्ट्नेही पावलं उचलण्यात आली आहेत. रोबोटिक स्वरूपातलं यंत्र अधिक प्रभावी ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. विमानं, बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचं आणि विमानतळं, मॉल्स, हॉटेलसारख्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते वापरता येणार आहे. उपकरणाला रोबिटका स्वरूप देण्यासाठी आयआयटीच्याच सिस्टिम अ‍ॅण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटरची मदत घेण्यात येत आहे.\nयात निर्जंतुकीकरणासाठी अतिन��ल (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचा वापर करण्यात येतो. ही किरणं मानवी शरीराला अपायकारक असल्यामुळे माणसं नसलेल्या जागेतच हे यंत्र वापरता येतं. त्याला दूरून दिशा देता येते (रिमोट कंट्रोल). कर्मचारी स्वतः उपस्थित राहून निर्जंतुकीकरण करणार असतील, तर त्यांना या किरणांपासून सुरक्षित ठेवणारी वैयक्तिक सुरक्षा साधनं वापरावी लागतात. कोविड काळात निर्माण झालेल्या अनेक लहानमोठ्या समस्यांवर आयआयटीने उत्तरं शोधली आहेत. यूव्ही सॅनिटायझरमुळे त्यात आणखी एका उत्तराची त्यात भर पडली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात\" जावेद अख्तर यांचा सवाल\nसमाजमाध्यम नको रे बाबा..\nVideo : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..\nएनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर\nरकुल प्रीतने एनसीबीला सांगितला व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधील 'डूब' या शब्दाचा अर्थ\nला-लीगा फुटबॉल : रेयाल माद्रिदच्या विजयात ‘व्हीएआर’ निर्णायक\n‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण\nकृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर\nIPL 2020 : ‘आयपीएल’मधील २१ वर्षांखालील तारे\nजनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती\nपडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र\nCoronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर\n‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत\nवर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती\nमुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई\n1 कोणे एके काळी…\n2 बालक-पालक दोघेही प्रतिक्षेत…\n3 आनंदद्रव्यासाठी रांगा लावणारा आनंदी लोकांचा देश\nमी त्यांना अट घातली होती, त्यासाठीच भेटलो; राऊतांसोबतच्या भेटीवर फडणवीसांचा खुलासाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadlive.com/2020/04/india-maharashtra-mumbai-Stock-market.html", "date_download": "2020-09-27T22:41:05Z", "digest": "sha1:IJP3AE6TEYHYIKXMOKY72LJHGW22IR2I", "length": 9831, "nlines": 59, "source_domain": "www.osmanabadlive.com", "title": "शेअर बाजारात आयटी क्षेत्र जोमात - Osmanabad Live", "raw_content": "\nHome / विश���ष बातम्या / शेअर बाजारात आयटी क्षेत्र जोमात\nशेअर बाजारात आयटी क्षेत्र जोमात\nमुंबई - भारतीय शेअरबाजारात या आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.\nएंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की कमकुवत रुपया, सकारात्मक तिमाहीचे परिणाम आणि आयटी सोल्युशन्सची वाढती मागणी यामुळे आयटी उद्योगांनी गुंतवणुकीच्या भावनांना प्रोत्साहन दिले. एचसीएल टेक्नोलॉजी, इन्फोसिस आणि माइंडट्रीसारख्या स्टॉक्सला ३ ते ४ टक्क्यांदरम्यान फायदा झाला. इतर कंपन्या उदा. ३ आय इन्फोटेक, हिंदुजा ग्लोबल, सोनाटा सॉफ्टवेअर आणि अॅप्टेक अनुक्रमे १९.०५%, ९.९९%, ८.६१% आणि ५.७७% पर्यंत वाढले. विप्रो आणि टीव्हीएस इलेक्ट्रॉनिक्स आज सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.\nशुक्रवारच्या नफ्यात आणखी वाढ करत पीएसयू बँकांनी सोमवारी एका परफेक्ट बुलरनचा आनंद घेतला. यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जेअँडकेसारख्या पीएसबीने एनएसईवर सुमारे २० टक्क्यांची वाढ घेतली. इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अनुक्रमे १६.१८ टक्के आणि १०.०५ टक्क्यांची वाढ घेतली. आज निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये फक्त एसबीआय ०.३९ अंकांची घसरण घेत बंद झाली. निफ्टी बँक इंडेक्समध्ये एक विरोधाभासी चित्र समोर आले. कारण यात ०.७७ टक्क्यांची घसरण झाली. पीएनबी, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँकसारख्या पीएसबीसह फक्त एचडीएफसीच आज ग्रीन झोनमध्ये क्लोज झाली. आरबीएल बँकेने सर्वाधिक ६.५६ टक्क्यांची घसरण केली.\nलॉकडाउनचा कालावधीच्या अनिश्चिततेमुळे अनेक मेटलच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. देशव्यापी लॉकडाउननंतरही कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. तसेच सरकारी आकड्यांचे संकेत असे आहेत की, मे च्या पहिल्या आठवड्यात हे आकडे अंतिम टप्प्यात पोहोचतील. त्यामुळे लॉकडाउन वाढू शकते. एसअँडपी बीएसई मेटल इंडेक्समध्ये फक्त नाल्कोने ६.८८ टक्के अधिक सकारात्मक वृद्धी केली. टाटा स्टील, हिंदुस्तान झिंक, वेदांता, कोल इंडिया आणि सेल सहित इत�� लिस्टेड शेअर्स पडले. त्यांचे यात हिंडाल्को अग्रभागी असून शेअरबाजारात ती ६.०५ टक्क्यांनी घसरली.\nकेंद्र सरकारचा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - आ. राणा जगजितसिंह पाटील\nशेतमालाला आधारभूत किमतीचे कवच कायम राहणार उस्मानाबाद - नरेंद्र मोदींजींच्या सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच शेतमालाच्या खरेदी विक्री संब...\nकोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी २६३ पॉजिटीव्ह, एक मृत्यू\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २३ सप्टेंबर रोजी २६३ जण पॉजिटीव्ह आले असून एका जणांचा मृत्यू झाला आहे.\nलॉकडाऊन : उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ बदलली\nउस्मानाबाद :-कोरोना कोविड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व...\nवाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nवाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावा...\nकळंब : पी.एम.केअर फंडातील पाच व्हेंटिलेटर ऑपरेटर अभावी धूळ खात पडून\nकळंब - येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर इन्स्टॉलेशन आणी टेक्निशियनची उपलब्धता व्हावी यासाठी सकल कळंबकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी...\nउस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल\nनळदुर्ग: वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1992/05/1848/", "date_download": "2020-09-27T23:28:40Z", "digest": "sha1:7CD5TVLVMIHFT3CZOYF2ETTS5OVTJZDT", "length": 57256, "nlines": 281, "source_domain": "www.sudharak.in", "title": "प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद! – आजचा सुधारक", "raw_content": "\nविवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी संस्थळ\nगीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.\nप्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी ��मजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते. तसेच विश्वाच्या उत्पत्तीच्या Big Bang उपपत्तीविषयीही मी ऐकले होते. परंतु या विषयात speculation ला, वितर्काला खूप वाव आहे, आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीने त्याचा शोध लागणे दुरापास्त आहे असे माझे मत झाले होते. विशेषतः (Big Bang) ने विश्वाची उत्पत्ती झाली आहे, असे असेल तर त्याच्यापूर्वी काय होते हा प्रश्न शिल्लक राहतो असे मला वाटते. परंतु काशीकरांचे पत्र आल्यावर मी तपास केला तेव्हा मला असे आढळून आले की cosmology बरोबरच cosmogony (विश्वोत्पत्तिशास्त्र) च्या क्षेत्रातही अनेक थोर शास्त्रज्ञ काम करीत आहेत, आणि त्यांत विशेषतः Stephen Hawking या शास्त्रज्ञाने खूपच प्रगती केली आहे असे मानले जाते. ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल मी प्रा. काशीकरांचे आभार मानतो.\nपरंतु astrophysics मधील संशोधकांनी एकोणिसाव्या शतकातील विज्ञानावर आधारलेला विवेकवाद आता कालबाह्य झाला आहे, विसाव्या शतकातील विज्ञान अध्यात्माच्या जवळ आले आहे, आणि आता अध्यात्मशास्त्राशी जवळीक असलेला नवा विवेकवाद आपण स्वीकारला पाहिजे इत्यादी जे निष्कर्ष प्रा. काशीकरांनी काढले आहेत ते बहुतांशी निराधार आहेत असे मला म्हणायचे आहे. त्यांच्या लेखातील वैज्ञानिक शोधांविषयी त्यांनी केलेले दावे कितपत बरोबर आहेत यांचा शोध घेणारा आमचे मित्र डॉ. पु. वि. खांडेकर या भौतिकीच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी लिहिलेला एक लेख याच अंकात छापला आहे. त्याकडे मी वाचकांचे लक्ष आकृष्ट करतो, आणि प्रा. काशीकरांच्या आरोपांना माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरे देतो.\nविसाव्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत हे प्राः काशीकरांचे म्हणणे मला अर्थातच मान्य आहे. उदा. न्यूटनचे mechanics आला मागे पडले असून एका नवीन mechanics ने त्याची जागा घेतली आहे. या शतकाच्या आरंभी प्रकाशाचा वेग विश्वात सर्वात अधिक आहे, एवढेच नव्हे तर त्याहून अधिक वेग अशक्यआहे हा सिद्धांत प्रस्थापित झाला आणि त्यातून आइन्स्टाइनची सापेक्षतेची उपपत्ती उद्भवली. या उपपत्तीनुसार काळ आणि अवकाश ही आतापर्यंत स्वतंत्र मानली गेलेली तत्त्वेआता अवकाशकाळ या एकाच तत्त्वाचे अवकृष्ट ( abstract ) घटक आहेत हे मत प्रस्थापित झाले. त्यातून युगपत्त्व ( simultaneity) या संकल्पनेचे परिष्करण करावे लागले, आणि दोन घटना एका काळी घडतात की नाही याचा निश्चय अंशतः निरीक्षकाच्या वेगावर अवलंबून असतो असे सिद्ध झाले. पूर्वी वस्तुमान (mass) आणिऊर्जा (energy) ही दोन वेगळी तत्त्वे मानली जात. आइन्स्टाइनने दाखवून दिले की ह्या दोन तत्त्वांची परस्परात रूपांतरे होतात. परंतु नवे शोध येथेच थांबले नाहीत. परमाणूहून लहान अशा सूक्ष्माकार क्षेत्रात या शास्त्रात अनिश्चिततेच्या तत्त्वाचा (uncertainty principle) शोध लागला. या नियमानुसार इलेक्ट्रॉनचे स्थान आणि वेग ही दोन्ही एकाच वेळी मोजता येत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रॉनचे भ्रमण अंशतः तरी अनियमित असते. या शोधाने शतकानुशतके चालत आलेल्या नियतिवादी (determinism) तत्त्वाचा त्याग करणे भाग होते.\nहे सर्व बदल फार मोठे आहेत, भौतिकीच्या क्षेत्रात उलथापालथ करणारे आहेत, यात शंका नाही. पण त्यामुळे विज्ञानाच्या कार्यपद्धतीत आणि वैज्ञानिक वृत्तीत काही बदल घडले आहेत असे म्हणता येत नाही. हे नवे शोध लागले ते जुन्याच वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाने निरीक्षण, उपन्यास (hypothesis) -रचना त्याचा निगामी विकास आणि त्याचे परीक्षण- त्याचे सत्यापन किंवा असत्यापन- हीच रीत अजून वापरात आहे. ही रीत टाकून देऊन वैज्ञानिक आता ध्यानधारणा करू लागले आहेत असे म्हणणे चूक होईल. आणि म्हणून वैज्ञानिक रीत आणि वैज्ञानिक वृत्ती यांच्यावर आधारलेला विवेकवाद कालबाह्य झाला आहे, आणि आता नवविवेकवादाची गरज निर्माण झाली आहे असे म्हणणेही चुकीचे होणार आहे.\nतेव्हा प्रा. काशीकरांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणती कारणे दिली आहेत किंवा कोणते युक्तिवाद केले आहेत ते आता पाहू.\nप्रा. काशीकर लिहितात : ‘विसाव्या शतकात विज्ञानाच्या स्वरूपात बरेच बदल झाले आहेत. त्यांची दखल प्रा. देशपांडे यांनी घेतलेली दिसत नाही. परंतु पुढच्या परिच्छेदात ते या बदलाची माहिती न देता तेथे ते एक नवाच विषय चर्चेला घेतात. ते म्हणतात, ‘विज्ञानाची अध्ययनपद्धती विश्लेषणात्मक असते. तीत एखाद्या वस्तूला किंवा तिच्या भागाला इतर सर्व वस्तूंपासून किंवा वस्तूच्या इतर सर्व भागांपासून अलग करून त्याचे परीक्षण केले जाते. अशा अध्ययनातून होणारे ज्ञान पूर्णांशाने यथार्थ असत नाही. अशा ज्ञानाच्या उपयोजनातून घातक पाश्र्वपरिणाम (side effects) निर्माण ह���तात. यांचा संकलित परिणाम म्हणून सर्वसंहारक अशा पर्यावरण-संतुलन-नाशाचे महाभयानक संकट मानवजातीपुढे उभे ठाकले आहे.\nविज्ञानाची पद्धत विश्लेषणाची आहे, त्यामुळे त्याचे निष्कर्ष पूर्णांशाने खरे नसतात असे प्रा. काशीकर म्हणतात. आता कोणत्याही विषयाचा अभ्यास करावयाचा म्हणजे त्याच्या अंगोपांगांचा अभ्यास करावा लागतो; पण नंतर अंगोपांगांच्या माहितीचे संश्लेषणही केले जाते आणि सबंध विषयाचे व्यापक दर्शन घडविले जाते. विशेषतः सतत अधिकाधिक व्यापक नियम शोधण्याची विज्ञानाची पद्धत एकांगी आहे असे म्हणणे विपर्यस्त दिसते. संकुचित नियम व्यापक नियमात समाविष्ट केले गेल्यामुळे समावेशक असे दर्शन प्राप्त होते. विज्ञानात कोठेही परस्परविरुद्ध विधाने येत नाहीत; विज्ञानाच्या एका शाखेत प्रस्थापित झालेले ज्ञान अन्य सर्व शाखांतील ज्ञानाच्या अविरोधी असते, एवढेच नव्हे तर सबंध विज्ञान हे एकसंध, सुसंगत व्यवस्था असली पाहिजे अशी सतत धडपड असते.\nबरे, विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक आहे हे क्षणभर मान्य करू या.प्रा. काशीकर म्हणतात की अध्यात्माच्या संश्लेषणात्मक पद्धतीची जोड तिला दिली की पूर्णपणे सत्य असे विज्ञान आपल्याला प्राप्त होईल. पण अध्यात्माची पद्धत संश्लेषणात्मक असते म्हणजे काय ध्यानधारणा करणे ही अध्यात्माची पद्धत. तिने संश्लेषण कशाचे होतेआणि कसे ध्यानधारणा करणे ही अध्यात्माची पद्धत. तिने संश्लेषण कशाचे होतेआणि कसे उदा. आइन्स्टाइनची सापेक्षतेची उपपत्ती आणि प्लांकची क्वाँटम उपपत्ती यांत मेळ घालण्याच्या प्रयत्नांत अध्यात्म उपयोगी पडू शकेल काय उदा. आइन्स्टाइनची सापेक्षतेची उपपत्ती आणि प्लांकची क्वाँटम उपपत्ती यांत मेळ घालण्याच्या प्रयत्नांत अध्यात्म उपयोगी पडू शकेल कायअध्यात्माने असे वैज्ञानिक सिद्धांतांचे संश्लेषण केल्याचे एखादे उदाहरण ते देतील काय\nवरील उतार्‍यात प्रा. काशीकर असेही म्हणतात की विज्ञानाच्या विश्लेषणात्मक अभ्यासपद्धतीमुळे पर्यावरणनाशाचे संकट निर्माण झाले आहे. हे म्हणणे तर फारच असंबद्ध दिसते. विश्लेषणात्मक पद्धती आणि पर्यावरणनाश यांचा अर्थाअर्थी कसलाच संबंध दिसत नसताना प्रा.काशीकर सरळ एकीमुळे दुसरे घडले आहे असे कसलेही समर्थन न देता म्हणतात हे चमत्कारिक वाटते.\nबरे ते असो, पर्यावरणनाशाला विज्ञान जबाबदार आहे असे म्हणण्याकरिता प्रा. काशीकरांजवळ काय कारणे असतील ती असोत. ती ते सांगेपर्यत आपणच काही हाती लागतात का याचा शोध करू या. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, रासायनिक खतांचा बेबंद उपयोग, अणुशक्तीचा गैरवापर इत्यादी गोष्टींमुळे पर्यावरणाचा तोल बिघडला आहे. हे खरे आहे, परंतु या गोष्टी विज्ञानाचे पार्श्वपरिणाम आहेत हे म्हणणे कितपत सयुक्तिकआहे वैज्ञानिकाचे कार्य विज्ञान गोळा करणे. ते जीवनाच्या विविध शाखांत वापरणे हे विज्ञानाचे काम नव्हे. विज्ञानाच्या वापरातील धोके, खाचखळगे यांची कल्पना देणे वैज्ञानिकाचे काम आहे. पण स्वार्थी, अदूरदर्शी, बेजबाबदार राज्यकर्त्यांनी आणि उद्योगपतींनी त्याचा दुरुपयोग करून मानवजातीवर संकटे आणली तर त्याचा दोष विज्ञानाला कसा देता येईल वैज्ञानिकाचे कार्य विज्ञान गोळा करणे. ते जीवनाच्या विविध शाखांत वापरणे हे विज्ञानाचे काम नव्हे. विज्ञानाच्या वापरातील धोके, खाचखळगे यांची कल्पना देणे वैज्ञानिकाचे काम आहे. पण स्वार्थी, अदूरदर्शी, बेजबाबदार राज्यकर्त्यांनी आणि उद्योगपतींनी त्याचा दुरुपयोग करून मानवजातीवर संकटे आणली तर त्याचा दोष विज्ञानाला कसा देता येईल एका दूरान्वयाने विज्ञानाचा दुरुपयोग हा विज्ञानाचा पार्श्वपरिणाम म्हणता येईल; म्हणजे अशा अर्थाने की जर मुळात विज्ञानच नसते त्याचा दुरुपयोग झाला नसता.. पण दुरुपयोग होणार आहे म्हणून विज्ञानाच टाकून द्यायचे हा मार्ग शहाणपणाचा खास नव्हे. तेव्हा विज्ञानाच्या विश्लेषणात्मक पद्धतीमुळे पर्यावरणनाशाचे संकट उद्भवलेले आहे हे म्हणणे बरोबर नाही.\nपुढच्याच परिच्छेदात विज्ञानाची आणखी एक उणीव प्रा. काशीकर सांगतात. ते म्हणतात की विज्ञानात मूल्यांना स्थान नसते, आणि वैज्ञानिक ज्ञान हेच खरे ज्ञान मानले गेल्याने मूल्यांचा र्हािस होत आहे. त्यामुळे मानवापुढे नैतिक विनाशाचेही संकट उभेराहिले आहे.\nविज्ञानात मूल्यांना स्थान नसते हे म्हणणे बरोबर आहे. ज्ञानात मूल्यविचार असूच शकत नाही. उदा. गणितात मूल्यविचार नाही ही तक्रार कितपत समंजसपणाची आहे विज्ञानाची दृष्टी विश्वाचे सत्य ज्ञान प्राप्त करण्याची आहे. त्याने प्राप्त झालेले ज्ञान सत्य आहे की नाही एवढेच फक्त विचारणे बरोबर आहे, विज्ञान ननैतिक आहे. हे सर्वच ज्ञानाला लागू आहे. अर्थात विज्ञान ननैतिक अस���े तरी वैज्ञानिक ननैतिक नाहीत हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे प्राप्त ज्ञानाचा दुरुपयोग स्वतः न करणे आणि इतरांना त्यापासून परावृत्त करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. परंतु त्यांनी हे कर्तव्य केल्यानंतर त्यांना न जुमानता जर कोणी विज्ञानाचा संकुचित स्वार्थांकरिता दुरुपयोग करीत असेल तर त्याचा दोष विज्ञानाला लावता येणार नाही. हे सर्वच ज्ञानाला लागू आहे. उदा. अतिशय अपयुक्त अशा औषधिशास्त्रालाही, वैद्यकशास्त्रालाही ते लागू आहे. कारण त्या शास्त्राचा उपयोग कोणी प्राण वाचविण्याकरिता न करता प्राणहरणाकरिता करू शकेल, आणि त्याकरिता वैद्यकशास्त्राला जबाबदार धरणे चुकीचे होईल.\nवरील परिच्छेदानंतरच्या परिच्छेदात प्रा. काशीकर आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की विज्ञानामुळे वस्तुजाताचे ययार्थ ज्ञान होते या श्रद्धेलाही तडा जाऊ लागला आहे. आणि या मताच्या पुष्ट्यर्थ ते उदाहरण देतात कावळ्यांच्या रंगाचे. ते म्हणतात की कावळ्यांना आपण पृथ्वीभोवतालच्या प्रकाशात पाहतो, त्यात ते आपल्याला काळे दिसतात म्हणून आपण त्यांना काळे म्हणतो. आपण त्यांना वेगळ्या प्रकाशात पाहिले असते तर ते आपल्याला वेगळ्या रंगाचे दिसले असते. त्यामुळे कावळ्यांचा खरा रंग कोणता हा प्रश्न अनिर्णीत राहतो असे प्रा. काशीकर म्हणतात.\nपण त्यांचे हे सबंध विवेचन वैज्ञानिक उपपत्तींच्या अज्ञानावर आधारलेले आहे. विज्ञानाच्या सिद्धांतानुसार पदार्थाचे रंग हे वस्तुगत गुण नाहीतच मुळी. रंग संवेदनगत असतात, किंवा रंगाच्या संवेदना असतात. परंतु ज्याला आपण रंग म्हणतो त्याचा आधारभूत गुण वस्तूत असतो. तो गुण म्हणजे त्या वस्तूची आण्विक रचना. त्या रचनेमुळे प्रकाशकिरणांपैकी विशिष्ट लांबीच्या लहरींचे परिवर्तन होते, आणि त्या लहरींचा संबंध आपल्या डोळ्यांशी आला की आपल्याला दृक्संवेदन होते. तेव्हा कावळ्याचा रंग कोणता, म्हणजेच त्याची आण्विक रचना, विज्ञानाला माहीत नाही असे म्हणणे बरोबर नाही.\nवस्तुतः कावळे काळे आहेत किंवा सर्व कावळे काळे आहेत हे उदाहरण सामान्यपणे या संदर्भात दिले जाते. (आणि मी स्वतः ते अनेकदा दिले आहे) ते उद्गमनाचे उदाहरण म्हणून. वैज्ञानिक ज्ञान सार्विक असते, म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंसंबंधाने ते असते. विशिष्ट वस्तूंच्या ज्ञानाला विज्ञान म्हणत नाहीत. आता असेसार्विक ज्ञान आपल्याला कसे मिळू शकेल हा प्रश्न उद्भवतो, कारण निरीक्षणाने आपल्याला विशिष्ट वस्तूंचेच ज्ञान होते. निसर्गात सामान्य असे काही नसते. तेव्हा विशिष्ट वस्तूंच्या ज्ञानावरून सामान्य सार्विक ज्ञान कसे मिळू शकेल असा प्रश्न उद्भवतो. त्याला उत्तर आहे- उद्गमनाने ( induction) किंवा सामान्यीकरणाने (generalisation). एखाद्या प्रकारच्या काही वस्तूंचे निरीक्षण करून (कारण सर्व वस्तूंचे निरीक्षण आपण कधीच करू शकत नाही सर्व वस्तूंत वर्तमान वस्तूंबरोबर भूत आणि भविष्य वस्तूही येतात) त्यात अमुक एक धर्म आहे हे पाहून त्यावरून तो धर्म त्या प्रकारच्या सर्व वस्तूंत असावा असे अनुमान करण्याला उद्गामी अनुमान म्हणतात. ही क्रिया उघडच अवैध आहे; काहींवरून सर्वांचे अनुमान करणे धोक्याचे असते. परंतु आपल्याजवळ तिच्याखेरीज अन्य कोणताही उपाय नाही. म्हणून हाच उपाय खबरदारीने, अतिशय काळजीपूर्वक वापरणे एवढेच आपण करू शकतो. विज्ञानही तेच करते.\nयाप्रमाणे विसाव्या शतकात विज्ञानात घडून आलेले बदल आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानावरील श्रद्धेला गेलेला तडा या सदराखाली प्रा. काशीकरांनी सांगितलेल्या तिन्ही गोष्टी गैरसमजावर आणि वैचारिक गोंधळावर आधारलेल्या आहेत असे म्हणावे लागते.\nप्रा. काशीकर पुढे म्हणतात की विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक असल्यामुळे तिला साकल्याने विचार करण्याच्या अध्यात्माच्या संश्लेषणात्मक पद्धतीची जोड दिली जावी असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. श्रेष्ठ वैज्ञानिकही आता अध्यात्माची भाषा बोलू लागले आहेत. तिचा आपण अधिक्षेप करणे बरोबर नाही असे ते म्हणतात.\nआता या बाबतीत पुढील स्पष्टीकरणे अवश्य आहेत. विश्वाचे ज्ञान मिळविण्याचा दावा अध्यात्माचाही आहे असे ते म्हणतात, आणि विज्ञानाची पद्धत विश्लेषणात्मक, तर अध्यात्माची पद्धती संश्लेषणात्मक आहे असे ते सांगतात पण म्हणजे काय हे ते सांगत नाहीत. अध्यात्मात कशाचे संश्लेषण केले जाते. सर्व खलुइदं ब्रह्म’ आणि अशा प्रकारच्या अन्य वाक्यांत ते व्यक्त होते असे त्यांना अभिप्रेत असेल तर हे संश्लेषण अगदीच पोकळ आहे असे म्हणावे लागेल. सर्व वस्तू ब्रह्मच आहेत हे म्हणणे अतिशय अर्थपूर्ण भासत असेल, पण स्पष्टच सांगायचे तर ते निरर्थक आहे. त्याला कसलाही सुसंगत आणि महत्त्वाचा अर्थ देणे शक्य नाही.\nतसेच आता विज्ञानान��� अध्यात्माची जवळीक करावी असे म्हणणारे कोण श्रेष्ठ वैज्ञानिक आहेत आणि त्यांचे म्हणणे नेमके काय आहे याविषयी प्रा. काशीकर काहीच सांगत नाहीत. तसेच असे जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याविषयी समस्त वैज्ञानिक जगताची प्रतिक्रिया काय आहे याही बाबतीत ते मौन पाळतात.\nप्रा. काशीकरांनी Stephen Hawking या खगोल भौतिकीतील विख्यात वैज्ञानिकाच्या संशोधनाचा हवाला दिला आहे. ते म्हणतात की हॉकिंगच्या अनेक सिद्धांतांचे भारतीय अध्यात्मशास्त्रातील सिद्धान्तांशी विलक्षण साम्य आहे. ही सर्व साम्यस्थळे केवळ वरवरची, अपघातात्मक, केवळ शाब्दिक आहेत हे दाखविणारा डॉ.पु. वि. खांडेकर या भौतिकीच्या ज्येष्ठ प्राध्यापकांचा लेख याच अंकात छापला आहे. त्यात या तथाकथित साम्यांचा फोलपणा स्पष्ट केला आहे. परंतु त्या भारतीय अध्यात्मातील कल्पनांविषयी मीही बरेच सांगू शकतो. ते येथे सांगतो.\nप्रा. काशीकरांनी हॉकिंगच्या A Brief history of Time या पुस्तकातून त्यांची काही मते उद्धृत केली असून त्यांची तुलना भारतीय अध्यात्मशास्त्रातील काही कल्पनांशी केली आहे. विश्वाचा शून्यापासून अनंतापर्यंत होणारा विस्तार आणि परत शून्यापर्यत होणारा संकोच असे विश्वाविषयीचे मत हॉकिंगने मांडले आहे. त्यामुळे विश्वाला आरंभ नाही आणि अंतही नाही, आणि म्हणून ईश्वराला त्यात काही जागाच नाही असे हॉकिंग म्हणतात. ईश्वराचे प्रयोजन नाही या म्हणण्याने प्रा. काशीकर डगमगत नाहीत. ते म्हणतात की भारतीय अध्यात्मशास्त्रात सनातन ब्रह्माची कल्पना आहे. ते सत् आहे, चित् आहे, आणि आनंदही आहे. ते पूर्ण आहे आणि शून्यही आहे, ते अणोरणीयान् आहे आणि महतोमहीयान् सुद्धा आहे. त्यातूनच एकोहं बहु स्याम्’ या तत्त्वानुसार संपूर्ण विश्व निर्माण झाले व त्यानेच ते व्यापले आहे. हॉकिंगने सांगितलेले आधुनिक विज्ञानाचे स्वरूप अशा रीतीने भारतीयअध्यात्मशास्त्राच्या जवळ आले आहे.\nप्रा. काशीकरांच्या या दाव्याविषयी मला काय म्हणायचे आहे खरे सांगायचे तर मला त्यात कसलेच साम्य दिसत नाही. ब्रह्म सनातन आहे, असे म्हणतात ते खरे आहे. ते पूर्ण आहे असेही म्हणतात. परंतु ते शून्यही आहे असे कोठे म्हटले आहे खरे सांगायचे तर मला त्यात कसलेच साम्य दिसत नाही. ब्रह्म सनातन आहे, असे म्हणतात ते खरे आहे. ते पूर्ण आहे असेही म्हणतात. परंतु ते शून्यही आहे असे कोठे म्हटले आहेब्रह���माचे वर्णन ‘शून्य’ असे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. बरे, हे ब्रह्म अणोरणीयान् आणि महतो महीयान् ही आहे असे प्रा. काशीकर म्हणतात. एकच गोष्ट दोन्ही कशी असू शकेल हे सांगणे कठीण आहे. पण आपण तिकडे दुर्लक्ष करू या, आणि आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या सिद्धांताशी ही कल्पना तुल्य आहे याचा तपास करू. प्रा. काशीकर म्हणतात, की ‘एकोऽहम् बहुस्याम् या तत्त्वानुसार त्या ब्रह्मातून सबंध विश्व निर्माण झाले ‘एकोऽहम् बहुस्याम् हे कोणते तत्त्व आहेब्रह्माचे वर्णन ‘शून्य’ असे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. बरे, हे ब्रह्म अणोरणीयान् आणि महतो महीयान् ही आहे असे प्रा. काशीकर म्हणतात. एकच गोष्ट दोन्ही कशी असू शकेल हे सांगणे कठीण आहे. पण आपण तिकडे दुर्लक्ष करू या, आणि आधुनिक विज्ञानाच्या कोणत्या सिद्धांताशी ही कल्पना तुल्य आहे याचा तपास करू. प्रा. काशीकर म्हणतात, की ‘एकोऽहम् बहुस्याम् या तत्त्वानुसार त्या ब्रह्मातून सबंध विश्व निर्माण झाले ‘एकोऽहम् बहुस्याम् हे कोणते तत्त्व आहे त्याला तत्त्व म्हटल्याने सृष्टीच्या उत्पतीचा कोणता उलगडा होतो त्याला तत्त्व म्हटल्याने सृष्टीच्या उत्पतीचा कोणता उलगडा होतो खरी गोष्ट तर अशी आहे की ब्रह्मातून जगाची उत्पत्ती वस्तुतः होतच नाही, तो जीवात्म्याला होणारा केवळ भास असतो. शुद्ध सत्स्वरूपी ब्रह्माखेरीज विश्वात आणखी काहीच नाही; ते अद्वितीय असे एकमेव तत्त्व आहे. म्हणून ब्रह्म मानणार्‍या दर्शनाला अद्वैत वेदान्त म्हणतात. आता हे खरे आहे की हे तथाकथित शुद्ध अद्वैत शुद्ध नाही; कारण त्याला मायानामक दुसर्या. एका तत्त्वाची जोड आहे. हे तत्त्व कसे आहे खरी गोष्ट तर अशी आहे की ब्रह्मातून जगाची उत्पत्ती वस्तुतः होतच नाही, तो जीवात्म्याला होणारा केवळ भास असतो. शुद्ध सत्स्वरूपी ब्रह्माखेरीज विश्वात आणखी काहीच नाही; ते अद्वितीय असे एकमेव तत्त्व आहे. म्हणून ब्रह्म मानणार्‍या दर्शनाला अद्वैत वेदान्त म्हणतात. आता हे खरे आहे की हे तथाकथित शुद्ध अद्वैत शुद्ध नाही; कारण त्याला मायानामक दुसर्या. एका तत्त्वाची जोड आहे. हे तत्त्व कसे आहे ते सत् ही नाही आणि असत् ही नाही; ते सदसद्भ्यां अनिर्वचनीयम् असे आहे. जे आहे असेही म्हणता येत नाही, आणि नाही असेही म्हणता येत नाही अशा पदार्थाच्या कल्पनेचा उपयोग ज्या तत्त्वज्ञानात केला जातो ते गहन आह��� खरे, पण ते फारसे समाधानकारक आहे असे म्हणता येत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की ब्रह्मातून जगाची उत्पत्तीही होत नाही, आणि त्यात ते लोपही पावत नाही. सर्ग आणि प्रलय ह्या दोन्ही गोष्टी खर्याअ नाहीत. परंतु विश्वाचा विस्तार खरोखरच होत आहे; आणि पुढेमागे त्याचा संकोच झाला तर तोही खराच संकोच होईल. संकोचाचा केवळ भास होणार नाही.\nजेव्हा बुद्धिमान माणसे सृष्टीच्या उत्पतीविषयी विचार करतात तेव्हा साहजिकच त्याना अनेक कल्पना सुचतात. त्या अनेक कल्पनांपैकी कोणती वास्तव आहे याचे सत्यापन करण्याचे उपाय अध्यात्माजवळ नाहीत. आणि अध्यात्मे अनेक असल्यामुळे प्रत्येक अध्यात्म आपली कल्पना हीच एकमेव सत्य आहे असे मानते; भिन्न अध्यात्मांची एकवाक्यता करण्याचा प्रयत्न कोणी करीत नाही. परंतु तत्त्वज्ञांनी स्वैर कल्पनाविलासातून पुरविलेल्या कल्पनांपैकी एखादी कल्पना विज्ञानाने उपन्यास ( hypothesis ) म्हणून स्वीकारली, आणि ती सत्यापनात उत्तीर्ण झाली तर तो एक अपघात असतो. शिवाय ती वैज्ञानिक म्हणून स्वीकारली जाते याचे कारण ती परीक्षणात उतरते हे असते . ती एखाद्या अध्यात्माने सुचविली म्हणून तिचा स्वीकार होत नाही. उदा. प्राचीन ग्रीसमधील एका तत्त्वज्ञाने परमाणुवादाची कल्पना मांडली, किंवा दुसर्यासने मूळच्या एकाच जीवजातीतून अन्य सर्व जीवजाती निर्माण झाल्या हे मत मांडले. पण त्यांचा स्वीकार विज्ञानात केला जाण्यापूर्वी त्यांची अनुभवाच्या पातळीवर कठोर परीक्षा व्हावी लागली. डार्विनने वरील दुसर्याू कल्पनेला मोठ्या परिश्रमाने विज्ञान ही पदवी प्राप्त करून देण्यापूर्वी ती केवळ एक कल्पना होती. अध्यात्मशास्त्रातील अनिर्बध स्वैर वितर्कातून (speculation) उद्भवलेल्या शेकडो कल्पनांपैकी एखादीच विज्ञानाच्या पदवीला पोचते हे लक्षात घेतले म्हणजे अध्यात्मातील कल्पना आणि विज्ञानातील सिद्धान्त यांतील भेद स्पष्ट होतो. भारतीय अध्यात्मशास्त्रातील षड्दर्शनांपैकी कितींच्या जवळ विज्ञान आले आहे हा विचार केल्यास आधुनिक विज्ञान प्राचीन भारतीय अध्यात्माच्याजवळ येत आहे हे म्हणणे सत्यापासून किती दूर आहे हे आपल्या लक्षात येईल.\nप्रा. काशीकरांची मुख्य भिस्त ज्या Stephen Hawking या वैज्ञानिकावर आहे त्याचे प्रा. काशीकरांच्या दाव्यांबाबत कायमत आहे हा प्रश्न विचारणे उद्बोधक ठरेल. काही भौतिकी��्ञ असे म्हणू लागले आहेत की आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय गूढवाद यांत काही संबंध आहे, आणि काही तर याच्याही पुढे जाऊन पौर्वात्य पद्धतीची ध्यानधारणाही करू लागले आहेत, असे म्हणतात. पण या लोकांसंबंधी हॉकिंगचे मत काय आहे त्यांचा परिचय करून देणारा John Boslough म्हणतो की अशा लोकांसंबंधी हॉकिंगचे शब्द आहेत : think it is absolute rubbish… Write it down. It is pure rubbish.” हॉकिंग पुढे म्हणतो, “पौर्वात्य गूढवादाचे विश्व म्हणजे एक भ्रम आहे. जो भौतिकीज्ञ आपल्या अभासाला त्याची जोड देतो त्याने भौतिकीला सोडचिठ्ठी दिली आहे असे म्हटले पाहिजे.'( Stephen Howking’s Universe, पृ. ११४)\nकोणत्याही काळी कोणत्याही क्षेत्रात काम करणार्‍या लोकांपैकी काही लोक असे असतात की त्यांना विज्ञानाचा कठोर बुद्धिवाद पेलवत नाही. ते चांगले वैज्ञानिक असतात; कारण त्यांच्या आध्यात्मिक मतांचा परिणाम त्यांच्या वैज्ञानिक उपपत्तीवर होत नाही. त्यांची आध्यात्मिक मते स्वतंत्र असतात, ती त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाचा भाग होत नाहीत. परंतु ती मते व्यक्त केल्यावाचून त्यांना राहवत नाही, १९३५ च्या सुमारास ऑर्थर एडिंग्टन आणिजेम्स जीन्स या दोन थोर वैज्ञानिकांनी आपली आध्यात्मिक मते आपल्या लोकप्रिय ग्रंथांतून व्यक्त केली होती. आणि त्यावेळी विज्ञान अध्यात्माजवळ आले आहे अशी हुल उठली होती. ती लाट नंतर ओसरली. आता ही दुसरी लाट येताना दिसते आहे. पण तिचीही वाट पहिलीसारखीच लागेल यात शंका नाही.\nप्रा.काशीकरांच्या लेखात आक्षेप घेण्यासारखे आणखी पुष्कळ आहे. पण मी येथेच थांबतो. त्यांच्या लिखाणातील विचारांचे जे दोष मी दाखवून दिले आहेत. तसेच दोष बाकीच्या लिखाणातही आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र समाचार घेण्याची गरज नाही असे मला वाटते. हे उत्तर संपविण्यापूर्वी मी एवढेच म्हणू इच्छितो की प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद विवेकवादापासूनच फार दूर आहे. हिटलरचा National Socialism सोशलिझमपासून जितका दूर होता, किंवा सोव्हिएट संघातील लोकशाही खर्‍या लोकशाहीपासून जितकी दूर होती, तितकाच त्यांचा नवविवेकवादही खर्‍या विवेकवादापासून दूर आहे. आपल्या विवेकविरोधी मतांना ‘विवेकवाद ‘असे गोंडस नाव दिल्याने त्यातील विवेकविरोध नाहीसा होत नाही हे प्रा. काशीकरांनी लक्षात ठेवावे.\nNext Next post: विवाह आणि नीती\nउत्क्रांती – यशोदा घाणेकर\nपुन्हा-पुन्हा घडणारे अघटित – आशिष महाबळ\nजाग��िक साथींचा इतिहास – कॉलरा – डॉ.तृप्ती प्रभुणे\nकरोनाचा सामना करताना – डॉ. भालचंद्र कानगो\nराज्यसत्तेला कर्तव्याचा विसर – प्रा. प्रियदर्शन भवरे व प्रा. विलास भुतेकर\nबालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे – डॉ. राहुल बैस\nक – कवितेचा – ‘महाकवी’ – कबीर उषा लक्ष्मण बोबडे\nडिस्‌इन्फेक्टन्ट – कीर्ती पाटसकर\nदूध आणि वातावरणबदल – सुभाष आठले\nस्थलांतरित मजूर आणि झुंडशाही – यशवंत मराठे\nकोरोना आणि न्यायपालिकेचा बोजवारा – ॲड. अतुल सोनक\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग ३ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग २ – केतकी घाटे\nपर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती – भाग १ – केतकी घाटे\nमुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा – श्रीकांत कुळकर्णी\nऑनलाईन शिक्षणपद्धतीचे खूळ आणि वास्तव – प्रो. सतीश देशपांडे\nअंधार्‍या वस्तीतला उजेड – स्वाती पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timenewsline.in/2020/08/blog-post_4.html", "date_download": "2020-09-27T23:47:21Z", "digest": "sha1:KITIIRL5CGTQNABH3RS5LDBUZDZTDALJ", "length": 12625, "nlines": 95, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांचा छापा: पार्टी करणाऱ्या सात महाभाग पर्यटकांवर कारवाई | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nलोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांचा छापा: पार्टी करणाऱ्या सात महाभाग पर्यटकांवर कारवाई\nलोणावळा (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): लोणावळ्यात विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी त्याठिकाणी छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केली. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतले. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nमुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झाले. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळं पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचे निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतो. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टनसिंगचा ही फज्जा उडवू लागले. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाय पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळलं. पण कालांतराने काही महाभाग पुन्हा वर तोंड करून लोणावळ्यात वावरू लागले. पर्यटन बंदीचा कायदा मोडणाऱ्या 300हुन अधिक महाभागांवर पोलिसांनी आत्तापर्यंत गुन्हे दाखल केलेत, तर विनामास्क आणि सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणाऱ्या 589 पर्यकटांवर ही कारवाईचा बडगा उगरण्यात आली. पैकी 270 खटल्यात मावळ न्यायालयाने 2 लाख 63 हजरांचा दंड ठोठावला आहे. बाहेर भटकल्यानंतर पोलीस कारवाई करत आहे म्हणून पर्यटक थेट फार्म हाऊस अथवा रो हाऊस गाठू लागले. पण या पर्यटकांना हे ही महागात पडलं. कारण पोलिसांनी आता अशा ठिकाणी ही धाडी टाकत कारवाईला सुरुवात केली आहे. सोमवारच्या रात्री माउंट कॉटेज बंगल्यावर झालेली कारवाई करत पोलिसांनी पर्यटकांना थेट इशाराच दिला.\nपाऊस जोर धरू लागलाय, त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे नियोजन करत आहे. त्यांनी लोणावळ्यात येण्याची चूक करू नये. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी आहे. ही बंदी झुगारून तुम्ही आलात तर तुमच्यावर खटले दाखल केले जातील. त्यामुळे घरीच सुरक्षित रहा, असं आवाहन लोणावळा पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिं���री (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600401582033.88/wet/CC-MAIN-20200927215009-20200928005009-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}